diff --git "a/data_multi/mr/2018-51_mr_all_0133.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0133.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-51_mr_all_0133.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,659 @@ +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81/", "date_download": "2018-12-15T06:17:07Z", "digest": "sha1:HSW5JD446WSSYJWFCZ23VLMKKBT6VUTH", "length": 8862, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यात्रेतील फुकटचंबूंची दुकानदारी बंद करणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयात्रेतील फुकटचंबूंची दुकानदारी बंद करणार\nनगराध्यक्ष तुषार विरकर : जागा विकणाऱ्यांवर कारवाई करणार\nम्हसवड – दरवर्षी येथील सिध्दनाथ यात्रेत दुकानसाठी जागा मिळवून देतो, असे सांगुन बाहेरुन येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून हजारो रुपये उकळुन स्वत:चे उखळ पांढरे करणाऱ्यांची टोळी म्हसवड शहरात कार्यरत झाली आहे. या टोळक्‍यांचा असला गोरखधंदा यंदापासून बंद करणार असून असे प्रकार निदर्शनास आल्यावर संबधीत दोघांवरही कारवाई करणार असल्याचे नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी स्पष्ट केले आहे.\nयेथील ग्रामदैवताच्या यात्रा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शहरात भरते. या यात्रेनिमित्त शहरात स्थानिकसह बाहेरहून अनेक छोटे-मोठे व्यावसायिक व्यावसायानिमित्त शहरात येतात. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे काम दरवर्षी नगरपरिषद करीत आहे. प्रत्यक्षात, त्याठिकाणी दुकान न लावता ती जागा परस्पर दुसऱ्यांना अव्वाच्या सव्वा किमतीने विकत आहेत. या टवाळखोरांचा हा गोरखधंदा अनेक वर्षापासून बिनबोभाटपणे सुरू आहे.\nफुकटचंबूंची असली बिनकामाची दुकानदारी यंदापासून बंद करणार आहोत. यात्रेनिमित्त येणाऱ्या व्यावसायिकांना पालिकेकडून अगदी वाजवी भाडे आकारून जागा दिली जाते. त्यामुळे सर्वांनाच यात्रेत जागा मिळते. मात्र, काहीजण याचाच गैरफायदा घेत असून पालिकेकडे अशी वाजवी रक्कम भरुन जागा भाडेतत्वार घेवून ती पुढे दुप्पट, चौपट रक्कम घेवून दुसऱ्याला देण्याचा प्रकार सुरू आहे. ज्या व्यावसाईकांना यात्रेत पालिकेच्या जागेत दुकाने लावायची आहेत त्यांनी थेट पालिकेशी संपर्क साधावा. कोणाकडुन परस्पर जागा दुकानासाठी घेतली अथवा कोणी ती परस्पर विकली तर त्या दोघांचीही जागा पालिकेकडुन ताब्यात घेतली जाईल, असा खणखणीत इशारा विरकर यांनी दिला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबुलंदशहर हिंसाचार : ‘धार्मिक वाद आणखी किती पित्यांचे बळी घेणार’\nNext articleप्राध्यापकांच्या मानधन वा���ीसाठी प्रस्ताव सादर करा\nटवाळखोर तरुणांकडे वाई पोलिसांचे दुर्लक्ष\nप्रतापगडावरील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून झाली पुष्पवृष्टी\nसाताऱ्यातील चित्रकारांच्या प्रदर्शनास मुंबईत प्रतिसाद\nधर्मवीर प्रतिष्ठानमुळे कबड्डीला गतवैभव : मनोज पवार\nविभागीय स्पर्धेमध्ये सेवागिरी इंग्लिश मिडियम स्कूलचे यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.oicozy.com/mr/", "date_download": "2018-12-15T08:24:32Z", "digest": "sha1:5R36HNFFX33CYPH322D4LHFSSR4IF55O", "length": 5638, "nlines": 151, "source_domain": "www.oicozy.com", "title": "बेबी दरवाजा stoppers, बेबी सुरक्षितता लॉक, बेबी सुरक्षितता किचन - Oicozy", "raw_content": "\nबेबी सुरक्षितता दरवाजा बुच\nबेबी इतर सुरक्षितता आयटम\nआम्ही चांगली उत्पादन आहे जे आम्ही नेहमी पहिल्या ठिकाणी अडचणीत आणि काटेकोरपणे प्रत्येक प्रक्रिया उत्पादन गुणवत्ता देखरेख का चांगला रचना आणि चांगले नियंत्रण, येते.\nOEM पासून ODM करण्यासाठी परिवर्तन, दरम्यानच्या काळात आम्ही आम्हाला दीर्घकालीन आमची उत्पादने आणि ग्राहकांना जबाबदार करा स्वत: च्या डिझाइनची आणि स्वत: च्या ब्रँड, वर ठामपणे सांगणे.\nOicozy, निँगबॉ Oboun च्या उपकंपनी, प्रामुख्याने लॉक आणि latches इत्यादी इतर सुरक्षितता आयटम रचना आणि बाळ घरी सुरक्षा गेट पुरवठा आहे की एक मध्यम आकाराच्या निर्माता आहे\n2015 मध्ये स्थापना, निँगबॉ Oicozy आता एक विशेष पुरवठादार आणि निर्यातदार प्रामुख्याने उदाहरण दार बुच, कोपरा रक्षण, सुरक्षा लॉक, आणि सुरक्षा गेट व याप्रमाणे, बाळ सुरक्षा आयटम रचना, बाजार आणि उत्पादन सामोरे जाणार आहेत.\nआम्ही सोयीस्कर वाहतूक प्रवेश चांगशा, चीन मध्ये स्थित आहेत आणि आमची सर्व उत्पादने मोठ्या मानाने जगात विविध बाजारात मान्य आंतरराष्ट्रीय दर्जा मानकांचे पालन. 2000 चौरस मीटर कार्यशाळा क्षेत्र मिळणारा, आम्ही आता 80 कर्मचारी, USD3, 000.000 ओलांडतो आणि सध्या जगभरातील आमच्या उत्पादनापैकी 90% निर्यात आहेत वार्षिक विक्री आकृती आहे ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/flemingos-return-siberia-impossible-artificial-limbs-43185", "date_download": "2018-12-15T07:42:33Z", "digest": "sha1:5S2YMENNHBFP5VQ7ICCMRHWM2YBARCWT", "length": 14267, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Flemingo's return to siberia impossible with artificial limbs राहिले रे, दूर घर ��्याचे...! फ्लेमिंगोला मिळणार कृत्रिम पाय | eSakal", "raw_content": "\nराहिले रे, दूर घर त्याचे... फ्लेमिंगोला मिळणार कृत्रिम पाय\nबुधवार, 3 मे 2017\nफ्लेमिंगोच्या पायाला झालेली जखम अद्याप ओली आहे. ती सुकल्यानंतरच कृत्रिम पाय लावता येईल. त्यासाठी सहा ते सात हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च उचलण्यासाठी पक्षीप्रेमींनी पुढे यायला हवे.\n- डॉ. जे. सी. खन्ना,\nमुंबई : सैबेरियातून हजारो मैलांचा प्रवास करून मुंबईत आलेला एक फ्लेमिंगो पुन्हा मायदेशी परतू शकणार नाही. शिवडीच्या खाडीत सवंगड्यांबरोबर बागडणारा हा फ्लेमिंगो एका विकृताने भिरकावलेल्या दगडामुळे जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या पायावर मुंबईच्या बैलघोडा रुग्णालयात शस्त्रक्रिया होईल. या फ्लेमिंगोला कृत्रिम पाय मिळेल. जगात अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच होणार असली तरी त्यानंतरही त्याचे घर दूरच राहणार आहे. कारण या दुखापतीमुळे या फ्लेमिंगोच्या पंखात मायदेशापर्यंत भरारी घेण्याचे बळ राहिलेले नाही...\nऊबदार वातावरणाच्या शोधात आपल्या सवंगड्याबरोबर भारतात आलेल्या या फ्लेमिंगोला आता कदाचित असह्य उकाड्याचा सामना करावा लागेल. अर्थात उकाडा असो वा नसो, सवंगडी परतल्यानंतर एकट्याने मागे राहणे कुणासाठीही असह्यच ठरेल कुणी त्याची तुलना \"पीके'शी करेलही. तो आमीरने साकारलेला \"पीके' त्याचे लॉकेट हरवल्याने दूर\"देशी' (मूळ ग्रहावर) परतू शकत नाही. त्याची ती असाह्य होतो, हतबलता आणि तगमग या फ्लेमिंगोच्या फडफडीतून व्यक्त होताना दिसेलही कदाचित.\nसैबेरियात थंडी सुरू झाली की लाखो फ्लेमिंगो ऊब आणि खाद्याच्या शोधात भारतात येतात. त्यातील हजारो फ्लेमिंगो वाशी आणि शिवडीच्या खाडीत बस्तान बसवतात. काही काळाने आपल्या मायदेशातील ऊब अनुभवण्यासाठी परत फिरतात. हे चक्र हजारो वर्षांपासून सुरू असावे. मुंबईत कॉंक्रिटचे जंगल वाढू लागले असले तरीही या प्रवासी पक्ष्यांचे जाणे-येणे थांबलेले नाही; पण यंदा मात्र हे सनातन चक्र एका फ्लेमिंगोच्या बाबतीत तरी भंगले. एका दगडी काळजाच्या व्यक्तीने भिरकावलेल्या दगडामुळे गंभीर जखमी झालेल्या फ्लेमिंगोवर परळ येथील बैलघोडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या फ्लेमिंगोला ऍल्युमिनियमचा कृत्रिम पाय लावण्यात येईल.\nबैलघोडा रुग्णालयाचे मुख्य अधिकारी डॉ. जे. सी. खन्ना म्हण��ात, \"यापूर्वी अनेक प्राणी आणि पक्ष्यांना कृत्रिम पाय लावण्यात आले आहेत; मात्र फ्लेमिंगोला शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम पाय पहिल्यांदाच मिळणार आहे. त्यानंतर हा मुका जीव बागडू शकेल. थोडाफार उडूही शकेल; पण सैबेरिया हा खूप लांबचा पल्ला आहे. गंभीर शस्त्रक्रियेनंतर तो अधिकच अवघड ठरेल.\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nगुगलवर सनी लिओनीपेक्षा 'ही' ठरली सरस\nनवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये गुगल सर्चमध्ये पहिल्या स्थानावर आबाधित असलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला यंदा विंक गर्ल प्रिया वारियर हिने मागे...\nऑस्ट्रेलियाने गाठला 326 धावांचा टप्पा\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाची शेपूट वळवळली. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्सने केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे ...\nसासवडला स्वच्छतेत `झिरो लँड फिल`ची संकल्पना\nसासवड : येथील नगरपालिकेने पर्यावरण सुरक्षिततेतून झिरो लँड फिलची (जमिनीवर कचऱयाची विल्हेवाट) संकल्पना राबविली आहे. सासवड शहरातील घरोघरी व...\nराहुल गांधींनी माफी मागावी - मुख्यमंत्री\nमुंबई - राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/international-yoga-day-manjari-pune-125222", "date_download": "2018-12-15T07:28:59Z", "digest": "sha1:FMA3KSOBU2VZOUWQUA5NR2YSSNCZFR2R", "length": 15526, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "International yoga day at manjari pune मांजरी-हडपस�� परिसरात योगदिन उत्साहात | eSakal", "raw_content": "\nमांजरी-हडपसर परिसरात योगदिन उत्साहात\nगुरुवार, 21 जून 2018\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मांजरी-हडपसर परिसारत विविध ठिकाणी योग प्राणायाम शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.\nमांजरी - आरोग्याच्या अनेक समस्या पुढे येऊ लागल्या असून योग व प्राणायामच त्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेऊ शकते. त्यासाठी घरोघरी योग-प्राणायामची साधना झाली पाहिजे, असे मत योग प्रशिक्षक मधुकर कवडे यांनी व्यक्त केले.\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मांजरी-हडपसर परिसारत विविध ठिकाणी योग प्राणायाम शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मांजरी बु्द्रुक येथील अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने के. के. घुले विद्यालयात आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना योग प्रशिक्षक कवडे बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी शिबिराचे संयोजन केले. सरपंच शिवराज घुले, उपसरपंच अमीत घुले, पोलिस पाटील अमोल भोसले, मुख्याध्यापक भास्कर गोसावी, ग्रामसेवक अनील कुंभार, बाळासाहेब घुले, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक व विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.\nअण्णासाहेब मगर महाविद्यालयात संदीप शिंदे यांनी योगाबद्दलची माहिती देवून योगाची प्रात्यक्षिके घेतली. प्रजापिता ब्रम्हाकुमारी यांनी ध्यानधारणासह राजयोगासंबंधी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन, प्रा. अनिल जगताप महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.\nमांजरी गावातील अभियांत्रिकी महाविद्यालयात ईशा फाउंडेशनच्या हेमा शर्मा यांनी योग प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय सेवा योजना व जिमखाना विभाग यांच्यातर्फे महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी व शिक्षकांनी योगाची प्रात्यक्षिके केली. कार्यक्रम अधिकारी प्रा. केतन डुंबरे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विवेक भोसले व प्रा.विकास हिरुळकर यांनी संयोजन केले.\nफुरसुंगी गंगानगर येथील प्रज्ञा शिशु विहार, प्रज्ञा प्राथमिक व रमणलाल शहा माध्यामिक विद्यालयात योग दिनानिमित्त साई प्रतिष्ठानच्या वतीने मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. प्रशिक्षक मधुसूदन नडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना योगाचे धडे दिले. साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय चौधरी यांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. धर्मा सोनवणे यांनी व्यसनमुक्तीपर व्याख्यानं दिले. मुख्याध्यापिका कविता बडेकर, सुवर्णा ससाणे, वैशाली नाईक यांनी संयोजन केले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nदैवीशक्‍तीच्या बहाण्याने मुलींवर लैंगिक अत्याचार\nपुणे : अंगात दैवी शक्‍ती येत असल्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे....\nजमिनीच्या नोंदणीकरीता लाच घेणाऱ्या 2 अधिकाऱ्यांना अटक\nलोणी काळभोर (पुणे) : वडिलोपार्जित जमिनीची नोंद करण्याकरीता पंधरा हजाराची लाच घेणारे थेऊरचे मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे व त्यांचा एक सहकारी यांना...\n#PMCIssue सासवड रस्त्यावर अपघातांची मालिका\nहडपसर - पुणे-सासवड रस्त्यावर सत्यपुरम सोसायटी ते आयबीएम कंपनीपर्यंतच्या रस्त्यावर रस्ता दुभाजक बसविले आहेत. मात्र त्याला रिफ्लेक्‍टर बसविले नाहीत....\nमृत घोषित केलेला रुग्ण जिवंत\nयेरवडा : हडपसर येथील एका मोठ्या रुग्णालयात येरवड्यातील एक रुग्ण सहा महिन्यांपासून डायलिसिसवर उपचार घेत होता. गेल्या आठवड्यात डायलिसिस करताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभ���यान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/category/childrens-health/page/2/", "date_download": "2018-12-15T06:42:27Z", "digest": "sha1:4RTBKB6SPPK3WYGC6HSK44HCRZ4MC2LZ", "length": 8919, "nlines": 134, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Children's Health Archives - Page 2 of 2 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nलसीकरण वेळापत्रक मराठीत माहिती (Immunization Chart in Marathi)\nImportance of immunization in Marathi, Vaccination schedule in Marathi. लसीकरण म्हणजे काय व लसीकरण महत्त्व : भारत सरकारच्या लसीकरण कार्यक्रमात पोलिओ, क्षयरोग, धनुर्वात, घटसर्प डांग्याखोकला, गोवर...\nलसीकरणासंबंधी शंकां आणि त्यांचे निरसण (Immunization FAQ)\nImmunization FAQ in Marathi, importance of immunization in marathi. लसीकरण महत्त्व : बालकांचं लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा...\nशाळकरी मुलांचा आहार मराठीत माहिती (Children Diet plan)\nDiet plan For Children 4 To 15 Years Of Age in Marathi लहान मुलांचा आहार : मुलांची खाण्याच्या बाबतीत तक्रार असल्यास डॉक्टरांकडे जाऊन टॉनिक, व्हिटॅमिनच्या गोळ्या...\nलहान मुलांमधील लठ्ठपणा मराठीत माहिती (Childhood obesity)\nChildhood obesity in Marathi, child obesity causes prevention treatments in Marathi. मुलांच्या जाडीकडे वेळीच द्या लक्ष.. आतापर्यंत लठ्ठपणा हा विकार विकसित देशांमध्येच मोठ्या प्रमाणात...\nबालदमा मराठीत माहिती (Asthma in Children)\n बालदमा हा लहान मुलांना होणारा श्वसनसंस्थेचा एक आजार आहे. यामध्ये मुलांचे श्वसनमार्ग...\nहे सुद्धा वाचा :\nस्वादुपिंडाला सूज येणे मराठीत माहिती (Pancreatitis)\nगोवर आजाराची मराठीत माहिती (Measles in Marathi)\nसिझेरियन डिलिव्हरी मराठीत माहिती (Cesarean delivery in Marathi)\nड जीवनसत्व आहार मराठीत माहिती (Vitamin D in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठी�� माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nगर्भाशय मुखाचा कॅन्सर मराठीत माहिती (Cervical Cancer in Marathi)\nलेप्टोस्पायरोसिस मराठीत माहिती (Leptospirosis in Marathi)\nगॅस्ट्रो आजार मराठीत माहिती (Gastro in Marathi)\nस्वादुपिंडाला सूज आल्यावर दिसणारी लक्षणे (Pancreatitis Symptoms)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://shabdankit.wordpress.com/tag/kavita/", "date_download": "2018-12-15T07:16:10Z", "digest": "sha1:JH533PHD3373EOPCJ7YR7U5MPFKWRM4K", "length": 17731, "nlines": 252, "source_domain": "shabdankit.wordpress.com", "title": "kavita | शब्दांकित", "raw_content": "\nमाझ्या दृष्टीने विचारांचे ३ प्रकार पडतात. व्यक्त, अव्यक्त आणि शब्दातीत. अशा विचारांना शब्दांकित करण्याचा हा प्रयत्न\nअशाच एका कातरवेळी -संपदा म्हाळगी-आडकर ५/३१/१०\nआज सोडून काम-धंदा, बसलो निवांत घरी\nनिरव असुनी परसदार पण, आवाज येई कुठून तरी.. अशाच एका कातरवेळी\nमी दिशेत जातो आवाजाच्या, तो माझ्या मागे फिरी\nघरभर फिरलो शोधण्यास, अन रित्या हाती माघारी.. अशाच एका कातरवेळी\nशोधून दमलो, थकून बसलो, आवाज येत राहीला परी\nजुनाच कुठसा बोल आठवून, हळूच डोकाविले अंतरी.. अशाच एका कातरवेळी\nरव तिथलासा होता म्हणुनी, पहिले चोरट्या नजरी\nआठवांचा पसाऱ्यातली, वाट गुंतलेली नागमोडी.. अशाच एका कातरवेळी\nतिला न माहित तिच्या कितीतरी, गहाण स्मृती त्या किती मज उरी\nदिला मोलसा ऐवज माझा, जीव ओवाळला तिजवरी.. अशाच एका कातरवेळी\nस्मृतींचे ह्या रेशीम धागे, कधी तलम कधी पीळ गाठीचे\nगुरफटलो मी कसा परतुनी, त्या आठवणींच्या पुरी.. अशाच एका कातरवेळी\nकागद कुठसा चुरगळलेला, आसवांनी थबथबलेला\nवळणदार अक्षरांतून जाती, दु:खाच्या लकेरी.. अशाच एका कातरवेळी\nजुलै 17, 2010 शब्दांकित 6 प्रतिक्रिया\nप्रवर्ग: कविता टॅग्स: अशाच एका कातरवेळी, kavita, marathi, virah\nमाझे स्मारक नको मुळीच\nमाझे स्मारक नको मुळीच -संपदा म्हाळगी-आडकर ५/१/१०\nफुकाची स्मारके उभी अनेक\nकशाला माझे अजून एक\nमाझे स्मारक नको मुळीच\nत्यांना मोक���ष नाही कधीच\nमाझे स्मारक नको मुळीच\nअन जनतेचा दवडून अर्थ\nकशास करता हा खर्च व्यर्थ\nमाझे स्मारक नको मुळीच\nराजनिती ती स्मारक कसले\nमाझे स्मारक नको मुळीच\nश्रेय लाटण्या करतील भांडण\nदहादा जंगी होईल उद्घाटन\nमाझे स्मारक नको मुळीच\nउभारले तर एकच करा\nप्रवेशाला दर नको, माझी कविता सांगा म्हणायला.\nयेणार नाही सर्वांना, हे माहित आहे मला.\nम्हणून म्हणतोय स्मारक नकोय मला.\nमे 2, 2010 शब्दांकित 2 प्रतिक्रिया\nगुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नवे वर्ष सुख-समृद्धी, आनंद, आरोग्य घेऊन येवो.\nगुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्याशिवाय राहवलं नाही.\nगुढी -संपदा म्हाळगी-आडकर ३/१६/१०\nगहू जिद्दीचे वजन पेलती\nताकद नवी लाभू दे, गुढी ही गगनाला जाऊ दे\nआशा आकांक्षेची करून काठी\nगडू आनंदाचा घालून माथी\nओसंडून वाहू दे, गुढी ही गगनाला जाऊ दे\nचमकत राहू दे, गुढी ही गगनाला जाऊ दे\nगोड स्वप्नांच्या करून गाठी\nअन कडूनिंबाची दु:खे थोटी\nजीवनी नवरस भरू दे, गुढी ही गगनाला जाऊ दे\nहार फुलांचा गंध सुखाचा\nज्योत जीवाची वास प्रभूचा\nउजळूनी जाऊ दे, गुढी ही गगनाला जाऊ दे\nमार्च 16, 2010 शब्दांकित 4 प्रतिक्रिया\nओढ माहेराची -संपदा म्हाळगी-आडकर ३/४/१०\nआज कुठसे गाठोडे, मिळाले बांधता सामान\nआठवणी माहेराच्या, त्यांचे गवसले कण\nघट्ट बांधले कापड, थोडे जीर्ण थोडे जून\nमाहेरच्या आठवणी मी ठेविल्या जपून\nगुलाबी पत्रे काही, त्यांचे पिवळे कागद\nनिळी शाई उडालेली, त्यांवर आठव सांडून\nकाही मिळाले रुमाल, दिले आईने विणून\nमऊसर पोत त्यांचा, अगदी तसाच अजून\nमला ताईने दिलेल्या, तिच्या बांगड्या काढून\nतिचा भास होतो मला, त्यांची होता किणकिण\nपाही जुनेसे पाकीट, डोळे किलकिले करून\nतीन वर्षापूर्वीची भावाची ओवाळण\nतळाशीच गाठोड्याच्या काही ठेवले राखून\nबाबांनी येताना दिलेले, उबदार पांघरूण\nबाबा माझे म्हणतील, डोळे वाटेला लावून\n“दुधावरली साय डोळे भरून पाहीन”\nमाय भेटीस आतुरली, माझा जीव जाई कढून\nअश्या अल्पश्या भेटीत, मानीन सारे सण\nआज बांधता सामान, गवसलेले जे जे कण\nमुक्तहस्ते उधळून केली, घरभर पखरण\nमी चालले माहेरी, अशी स्मृतीरिक्त होऊन\nयेई परत माघारी, नवे गाठोडे घेऊन\nमार्च 9, 2010 शब्दांकित 3 प्रतिक्रिया\nकहाणी -संपदा म्हाळगी-आडकर २/२४/१०\nकाळामागे धावत जाते पुलाखालाचे पाणी\nभविष्याचे वर्तमान अन वर्तमानाची कहाणी\nप्रारंभाला होती भरली, घ���िका पाणीग्रहणी\nनायक राजा आणि नायिका एक दिसाची राणी\nघरट्यासाठी झटतो राजा, शोधी दाणा-पाणी\nराणीसुद्धा पावकी निमकी, हिशोबाची दिवाणी\nकहाणीतला हरेक पन्ना, ना नुसती देणी-घेणी\nरुसवे-फुगवे, प्रेम जिव्हाळा, कधी रक्ताचे पाणी\nरक्तातून मग कळी उमलते, सिंचून तिला पाणी\nफुल कळीचे होताना, सुरु नवीन कहाणी\nकधी लाभल्या पायघड्या, पण कधी सफर अनवाणी\nकधी सूरत रडवेली, तर कधी गायली सुरात गाणी\nकहाणीत ह्या चुका अनेक किती करावी गिनती\nपण सावरण्या, पांघरण्या सबळ सोबत नाती\nताटातूट अन दुराव्याची, भीती अंत:करणी\nकहाणी संपूर्ण होताना, जाई जीवन सुफळ करुनी\nफेब्रुवारी 24, 2010 शब्दांकित 6 प्रतिक्रिया\nदेवकीनंदन -संपदा म्हाळगी-आडकर २/२०/१०\nथोडक्यात पार्श्वभूमी: कृष्णजन्मानंतर येऊ घातलेल्या पुत्रविरहाचा शोक देवकी करत आहे. तेंव्हा बाळकृष्णाने तिला कसे समजावले. काहीशी काल्पनिक अशी ही कविता\nमम सजल नेत्रांत तुझे रूप साठवून\nपळभर ना सरला, कसे करू रे त्यजन\nमामा असे लडिवाळ हीच जगताची खूण\nकंस ठरला अपवाद, तुझे माझे हे प्राक्तन\nतव अग्रज दुर्दैवी कुणी केले ना रक्षण\nगोकुळीच्या नंदाघरी तुझे होईल जतन\nकान्हा यशोदेचा प्रिय, सर्वां लाडका होईल\nपान्हा देवकीच्या ऊरी होई दगड सुकून\nमाते, वियोगाचे दु:ख नाही शब्दांत वर्णन\nतुज वाचून जीवन हेच भविष्य कथन\nतुझे आरक्त नयन आणि संतत रुदन\nमाय यमुना सरिता करी भावना दर्शन\nमी येईन स्वप्नात आज देतो हे वचन\nबाललीला माझ्या तुझे करतील रंजन\nकरी मामा अधर्म, स्वकीयांच्या हत्या घृण\nत्याचे करीन मर्दन अन धर्माचे उत्थान\nजरी लाडका सर्वांचा आणि यशोदेला कान्हा प्रिय\nवसुदेवाच्या वासुदेवा म्हणतील देवकीनंदन\nफेब्रुवारी 22, 2010 शब्दांकित 2 प्रतिक्रिया\nमोगरा -संपदा म्हाळगी-आडकर २/८/१०\nमाझ्या मनातला हा मोगरा फुलावा\nवाऱ्यासवे विमुक्त तो दूर दरवळावा\nपाहील शोधू कोणी जर स्त्रोत सुगंधाचा\nदिसेल ना कुणाही हा मोगरा मनीचा\nमम साजणास सुद्धा, हा कूटप्रश्न पडावा\nमग रात्रभर तोही विचारात तळमळावा\nतो विचारेल मजला, येई गंध मोगऱ्याचा\nवास हा तुझा का, का नव्या अत्तराचा\nपाही घरात शोधू तो कळ्या मोगऱ्याच्या\nमी सांगणार नाही, ‘हा वास अंतरीचा’\nधुंडेल दिशा दाही, पण गावणार नाही\nहा मोगरा मनीचा, असेल त्याच्या पायी.\nफेब्रुवारी 14, 2010 शब्दांकित 2 प्रतिक्रिया\n« जरा जुनी पोस्ट्स\nमाझे TV प्रे��� (7)\nतेंडूलकर.. चरित्र.. रक्त.. संमिश्र भावना\nहौसे, नवसे आणि गवसे\nटाइम मासिकाच्या “जगातील सर्वात प्रभावी (most influential) १००”-भाग ७\nटाइम मासिकाच्या “जगातील सर्वात प्रभावी (most influential) १००”- भाग ६\nडायरी ऑफ व्हाईट इंडिअन हाउस वाईफ\nमहेंद्रचा ब्लॉग- काय वाटेल ते\nमाझ्या आवडत्या लेखकावरील सुंदर लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://karyarambh.com/video/", "date_download": "2018-12-15T07:44:44Z", "digest": "sha1:JJEDZ33GLYP37CHQJ22V3BVKTTUBO5GH", "length": 1616, "nlines": 28, "source_domain": "karyarambh.com", "title": "Dainik Karyarambh", "raw_content": "\nप्लॅस्टिकचा तांदूळ शिजवल्यानंतर त्याचा असा चेंडू तयार होतो\nप्लॅस्टिकचा तांदूळ शिजवल्यानंतर त्याचा असा चेंडू तयार होतो\nप्लॅस्टिकचा तांदूळ शिजवल्यानंतर त्याचा असा चेंडू तयार होतो\nनोट तयार करण्याची पद्धत\nबीड मराठा समाजाचा विराट मोर्चा |\nएकदा हा विडियो नक्की पहा\nव्हिडिओ बातमी:-प्लॅस्टिकचा तांदूळ शिजवल्यानंतर त्याचा असा चेंडू तयार होतो\nशेतकरी मोर्चा योग्य आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/marathi-artists-protest-for-nude-film-cancellation-in-iffi-274252.html", "date_download": "2018-12-15T06:31:36Z", "digest": "sha1:FEZ72GCCT2V3DPQJPWYEDP2LFBTDCSMR", "length": 15396, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'इफ्फी'तून 'न्यूड' वगळल्यानं मराठी सिनेसृष्टीतून निषेधाचा सूर", "raw_content": "\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्य�� 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\n'इफ्फी'तून 'न्यूड' वगळल्यानं मराठी सिनेसृष्टीतून निषेधाचा सूर\nअनेक कलाकारांनी या विरोधात सोशल मीडियातून आपला निषेध नोंदवला असून या मुस्कटदाबीविरूद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय.\n13 नोव्हेंबर : गोवा अांतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून रवी जाधवचा 'न्यूड' हा सिनेमा परस्पर वगळल्याने त्याबद्दल मराठी सिनेसृष्टीतून निषेधाचा सूर उमटायला लागलाय. अनेक कलाकारांनी या विरोधात सोशल मीडियातून आपला निषेध नोंदवला असून या मुस्कटदाबीविरूद्ध एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय.\nदेश परदेशातील सिनेमांचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या गोवा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून दिग्दर्शक रवी जाधव यांचा 'न्यूड' या सिनेमाने महोत्सवाची सुरूवात होणार होती. ज्युरींनी तसा निर्णयही घेतला होता. मात्र माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यात हस्तक्षेप करून 'न्यूड' आणि 'एस दुर्गा' हे दोन सिनेमे वगळण्याचा निर्णय घेतला.याबद्दल न्यूडचा दिग्दर्शक रवी जाधवने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.\nबऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाला IFFIच��या ओपनिंग चित्रपटाचा बहुमान प्राप्त झाला असता. असो. वाईट त्या ज्युरींचे वाटते. इतका वेळ देऊन, प्रत्येक चित्रपट काळजीपूर्वक पाहून त्यांचा निर्णय अंतिम नाही. हे उद्वेगजनक आहे. चित्रपट कोणासाठी करायचा प्रेक्षकांसाठी की मिनीस्ट्रीसाठी कठीण होत चाललंय सगळं.\nरवीच्या या भूमिकेला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला. अभिनेता जितेंद्र जोशी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, अभिनेत्री रेणुका शहाणे आणि मराठीतील इतर कलाकारांनी याविरोधात आपली भूमिका उघडपणे मांडली.\nजितेंद्र जोशी सांगतो, ' यंदा माझा सिनेमा 'व्हेंटfलेटर' या महोत्सवात असूनही मी तिथे हजेरी लावणार नाही. कारण आज रवी आणि ससीधरन यांच्यावर आलेली वेळ उद्या माझ्यावरही येऊ शकते.\nदिग्दर्शक उमेश कुलकर्णीनंही याबद्दल आवाज उठवलाय. तो म्हणतो, 'या मुस्कटदाबीविरोधात मराठीतले दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ यांनी एकत्र यायला हवं. मला तुम्ही तुमचे ई-मेल आयडी पाठवा. आपण माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे दाद मागू आणि त्यांचा निर्णय मागे घेण्यासाठी त्यांना भाग पाडू.'\nरेणुका शहाणेनंही आपली भूमिका मांडलीय. 'ही धक्कादायक बाब देवेंद्र फडणवीस काहीतरी करा. एका उत्कृष्ट दिग्दर्शकाची सुंदर कलाकृती ईफ्फीसाठी निवडून आल्यानंतर अचानक बाहेर काढली जाणं अत्यंत दुर्दैवी आहे. आपण ही गळचेपी सहन करायची का.. देवेंद्र फडणवीस काहीतरी करा. एका उत्कृष्ट दिग्दर्शकाची सुंदर कलाकृती ईफ्फीसाठी निवडून आल्यानंतर अचानक बाहेर काढली जाणं अत्यंत दुर्दैवी आहे. आपण ही गळचेपी सहन करायची का..\n'न्यूड'ला मिळालेल्या वागणुकीबद्दल कलाकारांनी आपली भूमिका तर मांडलीय. पण हा लढा ते किती जोमाने लढतात याकडेही सगळ्यांचे डोळे लागलेत. कलाकारांच्या भावना पाहून तरी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ताठर भूमिकेत काही फरक पडतो का ते पहायचं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nVIDEO : कपिल शर्माचं लग्न : नवरदेवाच्या ड्रेसला मॅचिंग गिन्नीची ज्वेलरी\nVIDEO : कतरिनाचे ठुमके बघताना सगळ्यांचं हरपलं भान\nअभी तक \u0003खेलने के लि���\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2018-12-15T06:23:08Z", "digest": "sha1:GZN7IJFGNQPLJXZUC3H6IFJQHBZCNMVX", "length": 3045, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "चालू कसे प्रासंगिक डेटिंगचा मध्ये वचनबद्ध संबंध -", "raw_content": "\nचालू कसे प्रासंगिक डेटिंगचा मध्ये वचनबद्ध संबंध —\nआपण पूर्ण एक माणूस की आपण विचार आहे, », ‘ त्यामुळे आपण बाहेर जा त्याला., ‘ एकत्र आणि आपण स्वत: ला विचार, ‘ते सर्व चांगले, ‘ ‘प्रासंगिक’ मी खरोखर क्लिक करा. तर हे झालं आहे, आणि आपण इच्छित कसे जाणून घेण्यासाठी जा पासून प्रासंगिक डेटिंगचा करण्यासाठी वचनबद्ध संबंध. मध्ये ‘प्रासंगिक डेटिंगचा’ परिस्थिती आणि करायचे ते अधिक गंभीर आहे का आपली कथा सामायिक खाली टिप्पणी. ‘.\n← मोबाइल गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/unpredictable-increase-bicycle-parking-charges-126656", "date_download": "2018-12-15T07:04:57Z", "digest": "sha1:DTG52RVQMR4H7WUIFWKQK4IYAVYQGOIS", "length": 10926, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Unpredictable increase in bicycle parking charges दुचाकीच्या पार्किंग शुल्क अघोषित वाढ | eSakal", "raw_content": "\nदुचाकीच्या पार्किंग शुल्क अघोषित वाढ\nबुधवार, 27 जून 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : मनपाच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पन्नासाव्या वर्धापनदिवसाच्या सांगता सोहळ्यात २६ जून रोजी रात्री दुचाकीच्या पार्किंगसाठी सर्वांकडून दहा रुपये शुल्क आकारण्यात आले. एरवी पाच रुपये घ��तले जातात पण सोहळ्याच्या दिवशीच दहा रुपये आकारण्यात आले. पावतीवर दहा रुपयाची रक्कम छापलेली देखील नव्हती, तसेच तिथं कोणतेही सूचना फलक ही नव्हते, फार आग्रह केला म्हणून तेथील कर्मचाऱ्याने बड्या मुश्कीलने दहा रुपये पेनने पावतीवर लिहून दिले. याकडे कोणी लक्ष देईल का\nविरोध करा; पण आधी ऐकून तरी घ्या...\nबालगंधर्व रंगमंदिराची फेरउभारणी करण्याचा संकल्प महापालिकेने जाहीर केल्यावर, अशा कोणत्याही प्रकल्पाबाबत पुण्यात पाळल्या जात असलेल्या प्रथेनुसार...\nबालगंधर्व संगीत रसिक मंडळाने दिला आंदोलनचा इशारा\nपुणे : मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर होण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षीच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करावी, त्याचप्रमाणे संगीत नाट्य संस्थांना...\nपुणे - बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडण्याच्या मुद्‌द्‌यावरून भिन्न मतप्रवाह असलेले, तरी ते पाडून त्याच्या जागी बहुमजली रंगमंदिर उभारण्याच्या...\nपुण्यातील 'बालगंधर्व' आता इतिहासजमा होणार\nपुणे : शहराचा मानबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे पुनर्निर्माण करण्याचे पुणे महानगरपालिकेने निश्चित केले असून, त्यासाठी महानगरपालिकेने 21...\nगायिका कौशिकींचा तरुणाईला ‘लाइफ मंत्रा’\nपुणे - ‘‘तरुणाईने इंटरनेट, फेसबुकवर अमूल्य वेळ वाया घालविण्यापेक्षा ‘स्व’चा शोध घेण्याचा प्रयत्न करावा. इंटरनेटच्या अतिवापरामुळे प्रत्येकाच्या...\n‘पुलं’नी समाजाला सर्व काही दिले (व्हिडिओ)\nपुणे - ‘पुलं’नी समाजाला झाडून सर्वकाही दिले. स्वतःच्या नावाचा अट्टहास न करता समाजाला सढळ हाताने मदत करीत राहिल्यामुळेच ‘मुक्तांगण’ सारख्या संस्था...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/dengue-solapur-128850", "date_download": "2018-12-15T07:57:31Z", "digest": "sha1:WVOUTDEHUDMPSOKRM3AQBLQY5XTS6CHA", "length": 13711, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "dengue in Solapur लागण राजस्थानात; उपचार सोलापुरात | eSakal", "raw_content": "\nलागण राजस्थानात; उपचार सोलापुरात\nशनिवार, 7 जुलै 2018\nडेंगीसदृश आजाराचे रुग्ण आढळलेल्या परिसरात धुरावणी करण्यात येत आहे. तसेच घरोघरी जाऊन पाणी टाक्‍या तसेच कंटेनरही तपासले जात आहेत. ज्या ठिकाणी तीनपेक्षा जास्त दिवस पाणी साठविलेल्या टाक्‍या आहेत, त्या रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\n- स्वाती इंगळे, जीवशास्त्रज्ञ, महापालिका हिवताप विभाग\nसोलापूर : शहर व परिसरात डेंगीसदृश आजाराची लागण झालेले 27 रुग्ण आढळले. त्यापैकी सहा जणांचा अहवाल \"पॉझिटिव्ह' आला आहे. पैकी दोन जण राजस्थान व हैदराबादमधील आहेत. त्यांना त्यांच्या मूळगावी लागण झाली असून, उपचार सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरू आहेत.\nशहर व हद्दवाढ भागात जानेवारी ते जून या कालावधीत डेंगीसदृश आजाराची लागण झालेले 130 रुग्ण आढळले. उपचारानंतर हे रुग्ण बरे झाले आहेत. हिवताप विभागामार्फत शहराच्या विविध भागात एक लाख 98 हजार 549 ठिकाणच्या पाणी साठवलेल्या ठिकाणची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच हजार 432 कंटनेर, भांड्यांत लारव्हा (अळ्या) आढळल्या.\nशहर व हद्दवाढीच्या घरातील हौद, कुलरमधील पाणी, रिकामे टायर, गेल्या सात ते आठ दिवसांपासून साठविण्यात आलेले पाणी असे स्वरूप या घरांमध्ये होते. या घरमालकांना पाणी टाकून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सापडलेले डास हे अळीच्या स्वरूपात होते. हे पाणी आणखी चार ते पाच दिवस तसेच ठेवले असते, तर अळीचे रूपांतर डासात होऊन, त्यापासून डेंगी व चिकुनगुनियाचा प्रसार झाला असता.\nहिवताप विभागाने तयार केला कृती आराखडा\nसाथ रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हिवताप विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार धुरावणी व फवारणीचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या सूचनेनुसार हिवताप कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती विभागीय कार्यालयाकडे करण्यात आली आहे. हे कर्मचारी पहाटे सहा ते दुपारी दोन या वेळेत कार्यरत राहणार आहेत.\nडेंगीसदृश आजाराचे रुग्ण आढळलेल्या परिसरात धुरावणी करण्यात येत आहे. तसेच घरोघरी जाऊन पाणी टाक्‍या तसेच कंटेनरही तपासले जात आहेत. ज्या ठिकाणी तीनपेक्षा जास्त दिवस पाणी साठविलेल्या टाक्‍या आहेत, त्या रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\n- स्वाती इंगळे, जीवशास्त्रज्ञ, महापालिका हिवताप विभाग\nघाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मुलीचा डेंगीने मृत्यू\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी तिला...\nजलपर्णीमुळे रक्तपिपासू डासांच्या उत्पतीत वाढ\nऔरंगाबाद : घरात डासांच्या अळ्या होऊन आजार पसरू नयेत, म्हणून महापालिका एकीकडे गल्लोगल्ली धूरफवारणी करते; पण दुसरीकडे सलीम अली सरोवरात रक्तपिपासू...\nमहावितरणच्या कर्मचारी वसाहतीची दुर्दशा (व्हिडिओ)\nपिंपरी - कधीही कोसळेल असे छत, भेगांमधून झिरपणारे पाणी, कमकुवत झालेल्या भिंती, बाहेर आलेल्या लोखंडी सळया, रंग उडालेल्या भिंती... ही दुर्दशा आहे,...\nमागणीपेक्षा रक्ताचा पुरवठा कमी\nपिंपरी - शहरात रक्ताच्या पिशव्यांची मागणी वाढत असताना, तुलनेने पुरवठा कमी असल्याचे चित्र आहे. मागील आर्थिक वर्षात (२०१७-१८) ४५५५ पिशव्यांचा तुटवडा...\nअतिसूक्ष्म विज्ञानाची गरुडझेप (डॉ. संजय ढोले)\nनॅनो टेक्‍नॉलॉजी म्हणजे अतिसूक्ष्म पदार्थांचा उपयोग करून विविध गोष्टी साध्य करण्याचं तंत्रज्ञान सध्या वेगानं लोकप्रिय होत आहे. वैद्यकशास्त्रापासून ते...\nआळंदी - गटाराची दुरुस्ती न केल्याने वारकऱ्यांना गटाराच्या पाण्यातूनच मंदिर प्रदक्षिणा करावी लागत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून प्रदक्षिणा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/marathi-school-in-austaralia-270631.html", "date_download": "2018-12-15T06:32:05Z", "digest": "sha1:XQROD4G7G7MH72LIGKK2KK3KFK4MUSWG", "length": 12399, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऑस्ट्रेलियातल्या 'या' शहरात शिकवली जाते मराठी", "raw_content": "\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nऑस्ट्रेलियातल्या 'या' शहरात शिकवली जाते मराठी\nऑस्टोलियातील या शहरातल्या पाच शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जातेय.मराठी संस्कृती जपण्यासाठी इथे प्रयत्न केला जा��ोय\n25 सप्टेंबर : एकीकडे राज्यात मराठी शाळा बंद पडत असताना दुसरीकडे परदेशातही मराठीचं शिक्षण दिलं जातंय. ऑस्ट्रेलियासारख्या देशात मराठी शिकवलं जातं आहे.\nऑस्टोलियातील नॉर्थ शोअर या शहरातल्या पाच शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जातेय.मराठी संस्कृती जपण्यासाठी इथे प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्रातील जांभुळदरा भाम. ही शाळा जगाशी कनेक्ट रहावी यासाठी इथल्या विभुते सरांनी जगातील मराठी शाळांचा शोध घेतला. व्हाट्सअॅप ग्रुप तयार करुन त्या मुलांचा संवाद आपल्या ग्रामिण भागातील मुलांशी करुन दिला. या शोधातच ऑस्ट्रेलियाच्या मराठी शाळेचा या प्राथमिक शाळेशी संपर्क झाला\nअनेकदा ग्रामिण भागातील मुलांना आपलं गाव सोडुन बाहेर काय चाललं आहे हे माहित नसतं. पण आता या छोट्याशा गावातील विद्यार्थांचा संवाद थेट ऑस्टोलियातील मुलांशी होतोय. तसंच ऑस्ट्रेलियातही मराठी शिकवली जात असल्यामुळे जिथे जिथे मराठी माणूस पोचला आहे तिथे तिथे मराठी संस्कृती जोपासली जाते आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविजय मल्ल्याच्या मुसक्या आवळणार आज होणार फैसला, CBI ची टीम लंडनमध्ये\nमहिलेची सुंदरता बेतली नोकरीवर, हिच्यासाठी लोक करत आहेत गुन्हा\nपरदेशातून भारतात पैसे पाठवण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर\n इंटरनेटचा स्पीड वाढणार; भारताचा सर्वात वजनदार उपग्रह अवकाशात झेपावणार\nपंतप्रधान मोदींना चढला फुटबॉलचा ज्वर, 'फिफा'च्या अध्यक्षांकडून मिळाली 'खास' भेट\nशीतयुद्ध संपवणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनिअर बुश यांचं निधन\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/rinku-rajguru-sairat-fame-42981", "date_download": "2018-12-15T07:14:10Z", "digest": "sha1:YL6SS4NQGD36UCOGXD2LML6O3ARFL6RJ", "length": 14387, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rinku rajguru sairat fame स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहून अवाक्‌ | eSakal", "raw_content": "\nस्वतःला मोठ्या पडद्यावर पाहून अवाक्‌\nमंगळवार, 2 मे 2017\n\"सैराट'प्रसिद्ध रिंकू राजगुरू हिने जागवल्या आठवणी\nमुंबई : आमच्यासाठी 29 एप्रिलची रात्र अविस्मरणीय होती. त्या दिवशी आम्ही सर्व जण अर्थात मी, आकाश, तानाजी, अनुजा आणि अरबाज चित्रपट पाहत होतो. मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच स्वतःला पाहताना आम्हाला खूप आश्‍चर्य आणि कुतूहल वाटले. आम्ही सगळे खूप भावूक झालो होतो. आम्ही कुठे होतो आणि कुठे आलो, असे वाटत होते, अशा शब्दांत \"सैराट'प्रसिद्ध आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिने आपल्या भावना व्यक्त केल्या.\n\"सैराट'प्रसिद्ध रिंकू राजगुरू हिने जागवल्या आठवणी\nमुंबई : आमच्यासाठी 29 एप्रिलची रात्र अविस्मरणीय होती. त्या दिवशी आम्ही सर्व जण अर्थात मी, आकाश, तानाजी, अनुजा आणि अरबाज चित्रपट पाहत होतो. मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच स्वतःला पाहताना आम्हाला खूप आश्‍चर्य आणि कुतूहल वाटले. आम्ही सगळे खूप भावूक झालो होतो. आम्ही कुठे होतो आणि कुठे आलो, असे वाटत होते, अशा शब्दांत \"सैराट'प्रसिद्ध आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिने आपल्या भावना व्यक्त केल्या.\nनागराज मंजुळे दिग्दर्शित \"सैराट' हा चित्रपट 29 एप्रिल 2016 रोजी सगळीकडे प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत उत्पन्नाचा विक्रम केला. सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून या चित्रपटाची नोंद झाली आहे.\nशनिवारी (ता. 29 ) या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणाऱ्या रिंकू राजगुरूशी संपर्क साधला असता ती बोलत होती. ती म्हणाली की, 29 एप्रिलला पुण्यात \"सैराट'चा भव्य प्रीमियर झाला तेव्हा आम्ही तो चित्रपट पाहिला. तो दिवस आणि ती रात्र माझ्यासाठी तसेच अन्य कलाकारांसाठी टर्निंग पॉइंट ठरली. चित्रपट पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच आमच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. सगळीकडून अभिनंदन होत होते. चित्रपटाचे आणि आमच्या कामाचे कौतुक होत होते. आमचे आयुष्य बदलून टाकणारा हा चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या अनेक आठवणी आहेत. या चित्रपटाला एक वर्ष झाले आहे असे मला वाटतच नाही.\nरिंकूने दहावीची परीक्षा दिली आहे. आता ती निकालाची वाट पाहत आहे. तिला पेपर सोपे गेले आहेत. अत्यंत कमी कालावधीत तिने अभ्यास केला आहे. ती म्हणाली की, निकालाबाबत मला उत्सुकता लागली आहे आणि चिंताही आहे. पाहूया काय होते ते. एक गोष्ट नक्की आहे की यापुढे मी शिक्षण आणि ऍक्‍टिंग या दोन गोष्टी करणार आहे.\nआकाश ठोसर याचा \"एफ यू' हा चित्रपट आता येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मी नुकताच पाहिला. मला तो खूप आवडला. आकाशला माझ्या शुभेच्छा आहेत. त्याचा हाच चित्रपट नाही तर शंभरावा चित्रपटही पाहण्यास मी उत्सुक आहे, असेही रिंकू म्हणाली.\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\n‘चित्रसाधना’ प्रदर्शनामध्ये कलेचे विविध आविष्कार\nपुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे...\nजरिनच्या 'झलक'साठी तुंबळ हाणामारी\nऔरंगाबाद - एका मोबाईल शॉपीच्या उद्‌घाटनासाठी शुक्रवारी औरंगाबादेतील कॅनॉट प्लेस येथे चित्रपट...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nइथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T07:24:23Z", "digest": "sha1:VKBTZSFLW2HLOY7TSW6WJS344FCS27FG", "length": 11258, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "परिचित दिसणारा नंबर आहेत नवीन पिळणे मध्ये व्हिडिओ डेटिंगचा:", "raw_content": "\nपरिचित दिसणारा नंबर आहेत नवीन पिळणे मध्ये व्हिडिओ डेटिंगचा:\nचँग दिसते आता सर्रासपणे प्रकारची व्हिडिओ डेटिंगचा — शेजारी स्पूफिंग. या स्वयंचलित कॉल येत फोन नंबर दिसले की एकदम समान प्राप्तकर्ता च्या स्वत: च्या फोन नंबर. इथे असे काहीतरी आवाज शकतात परिचित आहे. आपला सेल फोन रिंग, आणि संख्या आहे की स्क्रीन ओलांडून समान क्षेत्र कोड आणि उपसर्ग म्हणून आपलेच. त्यामुळे आपण उचलण्याची, आणि आपण आला — तो एक पुन्हा. हे होत गेले नॉनस्टॉप चँग च्या ग्रह पैसे पॉडकास्ट, त्यामुळे ती गेला का बाहेर आकृती. चँग,: ग्रह पैसे विचारले श्रोत्यांना ‘ फोन नंबर दिसले की एकदम समान त्यांच्या स्वत: च्या फोन नंबर. आणि पेक्षा कमी एक तास, आमच्या ट्विटर खाते होते.: ‘. मी दिसेल की, ते माझे क्षेत्र कोड, अधिक त्याच पहिल्या तीन संख्या. ओमर विल्यम्स: अरे, माझे आश्चर्य व्यक्त करणारा उद्गार, होय. आणि मी फक्त एक आला सुमारे दहा मिनिटे आधी आपण म्हणतात, खरं बाब म्हणून., एलिझाबेथ रिसॉर्ट्स, कंटाळवाणे, कंटाळवाणे, कंटाळवाणे, कंटाळवाणे, कंटाळवाणे, हं (हशा).: मी चार वेगवेगळ्या फोन कॉल त्या आठ मिनिटांचा कालावधी मंगळवारी सकाळी. मी याचा अर्थ असा, या सर्व सुरू माझे क्षेत्र कोड आणि माझे पहिले तीन अंक. जॉन्सन: मी उचलला फोन आणि पाहिले कॉलर आयडी. आणि मी अंदाज आला मी एक जरा विचित्र आणि अद्भूत दिसत माझा चेहरा वर कारण माझा नवरा म्हणाला, कोण कॉल आणि मी म्हणाले, वरवर पाहता, आम्ही आहेत कारण संख्या होते आमच्या फोन नंबर. चँग: ख्रिस गॅलेलियो, ओमर विल्यम्स, अॅलेक्स प्रौढ आणि जॉन्सन आहेत सर्व बळी काय म्हणतात शेजारी स्पूफिंग. तो तेव्हा कॉलकत सोंग त्यांच्या वास्तविक फोन नंबर एक बनावट फोन नंबर आहे की त्याच क्षेत्र कोड आणि उपसर्ग म्हणून आपलेच. कल्पना आहे, आपण असू शकते, अधिक शक्यता उचलण्याची कारण कदाचित आपण विचार करत, या कॉल असू शकते माझ्या शेजारी किंवा माझ्या लहानपणी शाळा, कोणीतरी मला माहीत आहे. पै: अरे, हो. ‘ असल्याचे दिसत येत क्षेत्र कोड, जे आहे, वॉशिंग्टन येथे, आणि नंतर आमच्या प्रत्यय या ‘. आणि मी एक खरं साठी माहित आहे की, तुम्हाला माहीत आहे, तो कदाचित नाही कोणीतरी कॉल कार्यालय. मला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, सर्वात कोण जाताना वाटेत होईल कॉलिंग. पै आणि कधी कधी, मी फक्त उत्तर नदीतील मासे पकडण्याची चौकट आहे. आणि पाहा आणि ऐक, मी जिंकली आहे, एक सुट्टीतील पासून स्विच. चँग: कॉल मिळविलेला आहे त्यामुळे वृद्धी करण्यासाठी पॉल, तो खाली दुप्पट आणि बनवण्यासाठी विरुद्ध लढा एक सर्वोच्च प्राधान्य. व्हिडिओ डेटिंगचा आणि टेलिमार्केटिंग आहेत नाही. तक्रार एजन्सी नाही सार्वजनिक आहे. नवीन तंत्रज्ञान केली आहे स्पूफिंग सोपे करावे आणि अजून सापडला. गेल्या वर्षी, लोक प्राप्त झाले. अब्ज व्हिडिओ डेटिंगचा प्रत्येक महिन्यात. तो आला मोठ्या प्रमाणात किफायतशीर साठी घोटाळा कलाकार. पै: या कॉल सेंटर होते की उघडी भारतात फक्त गेल्या वर्षी, उदाहरणार्थ, निर्मिती होते काहीतरी आवडत $, प्रत्येक दिवशी पासून अमेरिकन ग्राहकांना कोण, यावर एक कॉल प्राप्त होते, नैसर्गिकरित्या, भीती वाटायला लागली — विशेषतः जर ते होते वृद्ध, किंवा अलीकडील स्थलांतरित आणि जसे — आणि होते प्रती पैसा, ‘ देणे हे आहे. चँग: त्यामुळे हा वसंत ऋतु, तपास सुरु करण्यासाठी मार्ग द्या फोन वाहक अवरोधित कॉल. पै: काही वेगळी कारणे — एक होता, अंतर्गत नियम, वाहक होते बांधलेला पॅच माध्यमातून कोणत्याही कॉल ते आला. चँग: पण त्या बदलली. आता, फोन वाहक आहेत करण्याची परवानगी ब्लॉक काही स्पूफिंग. अंतिम उपाय, म्हणतो, पॉल आहे, एक नवीन प्रणाली शकता की प्रत्यक्षात प्रमाणीकृत कॉलकत. पै: एक आहे, अद्वितीय अभिज्ञापक संबद्ध आहे की एक फोन नंबर, आपण तर. आणि म्हणून, तेव्हा एक कॉल स्थीत आहे वापरत आहे की फोन नंबर, प्राप्तकर्ता त्या कॉल करू शकता प्रत्येक आत्मविश्वास माहीत आहे की, ठीक आहे, हे डिजिटल फिंगरप्रिंट. मी विश्वास करू शकता की नाही हे एक घोटाळा कलाकार किंवा इतर कोणीतरी आहे जो असल्याची बतावणी करत, मालक त्या संख्या. चँग: दरम्यान, वापरत आहे कमी फॅन्सी पद्धती विरुद्ध. तो अलीकडे प्रस्तावित एक रेकॉर्ड $ दशलक्ष दंड विरुद्ध एक माणूस आरोप दशलक्ष व्हिडिओ डेटिंगचा गेल्या वर्षी. चँग, छान बातमी आहे.\n← डेटिंगचा वेब कॅमेरा\nऑनलाइन गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ →\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/shailaja-gupte-write-article-muktapeeth-126436", "date_download": "2018-12-15T07:26:28Z", "digest": "sha1:NFOZE5H6CLXGPKXLZBR4NIFYBVWZJLBB", "length": 21088, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "shailaja gupte write article in muktapeeth दिलदार दादा | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 27 जून 2018\nदस्तऐवज लिहिणे हा व्यावसायिक कौशल्याचा भाग असला, तरी ती एक कलाही असू शकते हे त्र्यंबक सखाराम दिघे यांनी दाखवून दिले. म्हणूनच पुण्यातील कितीतरी महत्त्वाचे दस्तऐवज त्यांच्याकडून लिहिले गेले.\nमंडईजवळील श्रीरामेश्‍वराच्या देवळासमोरील दुमजली घर... त्यात पक्षकारांनी तुडुंब भरलेला हॉल आणि सतत कामात व्यस्त असलेले आमचे दादा म्हणजेच त्र्यंबक सखाराम दिघे... हे दृश्‍य आम्ही लहानपणापासून बघत आलो. जिना चढून आलो, की दारातच चपलांचा एवढा मोठा ढीग असायचा, की तो ओलांडूनच घरात जावे लागत असे.\nदस्तऐवज लिहिणे हा व्यावसायिक कौशल्याचा भाग असला, तरी ती एक कलाही असू शकते हे त्र्यंबक सखाराम दिघे यांनी दाखवून दिले. म्हणूनच पुण्यातील कितीतरी महत्त्वाचे दस्तऐवज त्यांच्याकडून लिहिले गेले.\nमंडईजवळील श्रीरामेश्‍वराच्या देवळासमोरील दुमजली घर... त्यात पक्षकारांनी तुडुंब भरलेला हॉल आणि सतत कामात व्यस्त असलेले आमचे दादा म्हणजेच त्र्यंबक सखाराम दिघे... हे दृश्‍य आम्ही लहानपणापासून बघत आलो. जिना चढून आलो, की दारातच चपलांचा एवढा मोठा ढीग असायचा, की तो ओलांडूनच घरात जावे लागत असे.\nदस्तऐवजासारखे महत्त्वाचे लेखन त्यांनी खूप लहान वयात म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केले होते. एका रात्री धोतराच्या सोग्याने डोळे पुसत एक दस्तऐवज पुरा करीत असलेल्या आपल्या वडिलांना त्यांनी पाहिले. वडिलांचे कष्ट त्यांना दिसले आणि मनाशी निर्णय घेतला, की शिक्षणाच्या मागे न लागता वडिलांना संसाराचा गाडा ओढण्यासाठी त्यांच्या व्यवसायात मदत करायची. त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरूही केले, पण दुर्दैवाने काही दिवसांतच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि लहान वयातच दादांवर मोठ्या कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यानंतर दादा आपली आई, एक लहान बहीण व चार भाऊ यांच्यासह रामेश्‍वर चौकात राहावयास आले. अर्थाजनास नुकतीच सुरवात झाली असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. आईचे अंत्यविधी करण्यासाठी खिशात एकही पैसा नाही. पैसे असलेल्या पेटीची किल्ली आईच्या गळ्यात होती. अशा अवस्थेत असतानाच, दादांचा एक पक्षकार राहिलेले बिल देण्यासाठी आला आणि त्यामुळे त्या पैशातून दादांना त्यांच्या आईचे अंत्यविधी करता आले.\nअशा अडीअडचणींतून व्यवसायाला सुरवात झाली होती. त्यांचे धाकटे बंधू रामचंद्र दुसऱ्या गावी नोकरी करीत होते. ते पुण्याला परतले व दोघांनी मिळून दस्तऐवज लिहिण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय चालू केला. तेव्हापासून ही राम-लक्ष्मणाची जोडी दिघे यांचे कुटुंब सांभाळू लागली. कालांतराने त्यांचे दस्तऐवज मामलेदार कचेरीत खूपच प्रसिद्धीस येऊ लागले. पुण्यामध्ये व पुण्याबाहेर सुद्धा त्यांचे नाव अनेकांच्या मुखी येऊ लागले. त्याकाळी हस्तऐवज हाताने लिहिले जात असत. टंकलेखनाचे तंत्रज्ञान नंतर आले. नोटिंग, ड्राफ्टिंगमध्ये त्यांच्यासारखे कौशल्य असणारे लोक त्या काळी बोटांवर मोजण्याइतके होते. मुद्देसूद लेखन, सहज शैली, सुवाच्च अक्षर, उत्कृष्ट संभाषण कला व सचोटीने व्यवहार करण्याची वृत्ती यामुळे पक्षकारांचा दादांवरील विश्‍वास अधिकच दृढ होत गेला. मणीभाई देसाई, यशवंतराव चव्हाण, बी. जी. शिर्के, मोहन धारिया, प्राचार्य शिवाजीराव भोसले, बाबूराव सणस अशा नामवंत व्यक्ती, तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी, डॉक्‍टर, कित्येक मंत्री यांचे व्यवहार दादांच्या हातून झाले.\nआम्हाला अजूनही आठवते आहे, ते म्हणजे पानशेतचे धरण फुटून पुण्यात आलेला पूर. त्याच्या दुसऱ्या दिवशी खडकवासला धरण फुटल्याच्या अफवेने हादरवून सोडले होते. सोने-नाणे-संपत्ती घेऊन लोक पर्वतीच्या दिशेने धावत होते. पण दादांचा जीव अडकला होता तो त्यांच्याकडे असलेल्या असंख्य लोकांच्या लाखो-करोडोंच्या व्यवहारांच्या कागदपत्रांत. तीच त्यांची संपत्ती होती. परंतु देवाच्या कृपेने ती अफवा निघाली व मोठे संकट दूर झाले.\nत्यांनी सांसारिक जबाबदाऱ्या निभावल्या. त्यातच दोघा भावांच्या अपघाती मृत्यूचे आघातही सोसले. खडतर परिस्थितीशी सामना करताना त्यांनी दिघे घराण्याला लाभलेले श्रीरामाच्या उपासनेचे व्रतही अविरतपणे चालू ठेवले होते. कुलस्वामिनी श्रीजननी देवीच्या सेवेतही स्वतःला वाहून घेतले होते. देवीच्या नवीन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा त्यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली यथार्थपणे पार पडला.\nदादांच्या स्वभावातील करारीपणा व धडाडी पाहून आम्हाला त्यांच्याबद्दल आदरयुक्त दरारा वाटे, पण त्यांच्या करारीपणाखाली लपलेले त्यांचे प्रेम आणि जिव्हाळा यांचाही वेळोवेळी प्रत्यय येत असे. त्यामुळेच त्यांच्या आम्ही मुली असल्याचा आम्हाला अभिमान ��ाटत असे. त्यांची अगत्यशील वृत्ती व निरपेक्ष भावनने दुसऱ्यांना मदत करण्याच्या स्वभावामुळे आमच्या घरात नातेवाईकांचा, पै-पाहुण्यांचा सतत राबता असे, त्यामुळे आमचे घर नेहमी भरलेले गोकुळच वाटे. नातवंडांच्या दंगामस्तीला न कंटाळता त्यांच्यावरही प्रेमाचा वर्षाव करणारे दादा आठवले, की वाटते, कडक शिस्तीखाली मायेचा ओलावा जपणारे असे आजोबा प्रत्येकाला मिळावेत \nअसे हे आमचे प्रेमळ व दिलदार दादा आता नुसत्या आठवणीतच राहिले आहेत. दस्तऐवज लिहिणे हा व्यावसायिक कौशल्याचा भाग असला, तरी ती एक कलाही असू शकते हे त्यांनी दाखवून दिले. म्हणूनच अखेरपर्यंत कितीतरी महत्त्वाचे दस्तऐवज त्यांच्याकडून लिहिले गेले. वयाच्या 74 व्या वर्षी कामात व्यस्त असतानाच टंकलेखकाला मजकूर सांगत असताना ठसका लागून त्यांना देवाज्ञा झाली. त्यांची जन्मशताब्दी सुरू झाली आहे. या निमित्ताने त्यांच्याविषयीच्या आठवणी मनात उसळून आल्या, इतकेच.\n‘चित्रसाधना’ प्रदर्शनामध्ये कलेचे विविध आविष्कार\nपुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे...\nशिवप्रेमातून साकारली प्रतापगडाची प्रतिकृती (व्हिडिओ)\nपुणे - महाराष्ट्राचे खरे वैभव असलेले गडकिल्ले जनतेपर्यंत पोचविण्यासाठी धनंजय बर्वे या शिवप्रेमीने हिंजवडीतील माण रस्त्यावर प्रतापगडाची ५० फुटी...\n‘पालिका आपल्या दारी’ची स्थायीच्या सभेवर छाप\nसातारा - ‘पालिका आपल्या दारी’ या उपक्रमांत नागरिकांनी मांडलेल्या दीर्घकालीन समस्यांवर उपाययोजना करण्यावर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी भर दिल्याचे...\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\nशाळेत गुणवंतांचे सत्कार होतात; पण सारा परिसर स्वच्छ ठेवणारे हात हातात घेऊन कौतुक होते तो क्षण अधिक मोलाचा. गेल्या महिन्यात विद्यापीठ हायस्कूलमध्ये...\n म्हटल्यानंतरही कपिलने केला गर्लफ्रेण्डशी विवाह\nजालंधर : कामेडी किंग कपिल शर्मा याची गर्लफ्रेण्ड गिन्नी चतरथ हिच्या वडिलांनी कपिल शर्माला शटअप म्हणून विवाहास नकार दिला होता. सासऱयाने केलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bornphd.blogspot.com/2010/05/blog-post.html", "date_download": "2018-12-15T07:22:36Z", "digest": "sha1:TITD2QOBIW6KNVYHOELX7ZZOQUMKQM2D", "length": 10988, "nlines": 77, "source_domain": "bornphd.blogspot.com", "title": "हेम..: मिसळ", "raw_content": "\nकुणीतरी आयत्या वेळी आल्यावर कांय करायचं या गरजेतून जसा भडंग चा जन्म झाला, त्याप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्ट्यासम काहितरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा, मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकले तरी मिसळीच्या लोकप्रियतेबाबत मात्र सर्वदूर एकमत असेल यांत शंका नाही.\nस्वतःला मिसळभोक्ते म्हणवत असाल तर तुम्ही सकाळी मिसळवाला फोडणी देत असलेल्या वेळीच तिथे हजर असायलाच हवं. सूर्य वर चढत जातांना ज्याप्रमाणे नीरेची ताडी होते त्याप्रमाणे मिसळीची उसळ होत जाते. नाक झणझणावून टाकणार्‍या फोडणीच्या वासासारखा ब्रह्मानंद नाही. 'पंगतीत बसल्यावर वाढपी ओळखीचा हवा.कारण तुम्ही कुठेही कोपर्‍यांत बसला असाल तरी तुम्हांला हवे ते व्यवस्थित मिळते' असे पूर्वीचे लोक म्हणत, त्यांवरून जर मिसळवाला तुमच्या ओळखीचा असला तर तुमच्या मिसळीला बाकीच्यांपेक्षा चव आलेली असते.\nमिसळस्थानांचे प्रकार दोन. पहिला प्रकार म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुटुंबासहित बसून सुटसुटीतपणे मिसळ खाऊ शकतो, अशी hotel किंवा तत्सम जागा. दुसरा प्रकार म्हणजे रीक्षावाले वा तत्सम मंडळींबरोबर पंगतीला उभे राहून गाडयाच्या तिन बाजूंस असलेल्या लाकडी तटबंदीवर ठेवलेल्या पलेटमधला पाव हातांत धरुन दुसर्‍या हाताने तुकडे मिसळीच्या रश्श्यांत भिजवत मिसळ हाणणे.\nमिसळीला फाकडू बनवण्यांत तिच्यात असलेल्या घटकांचा 'वाटा' फार महत्त्वाचा ठरतो. पहिला म्हणजे मिसळीचा बेस असलेली उसळ. ही जर व्यवस्थित मोड आलेली असली तर मजा आणते. त्याच्यावरचा थर हा प्रत्येक मिसळवाल्यासाठी optional असतो. यांत पोहे, भावनगरी, शेव, साबुदाणा खिचडी, चिवडा इ. पदार्थांपैकी काहिही असू शकते. या सर्वांवर कडी करणारा तिसरा थर आणि प्रत्येक मिसळीचा अतीमहत्त्वाचा घटक म्हणजे मिसळीचा रस्सा आणि त्यांवर तरंगणारी तर्री 'मिसळीची तर्री' हा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांच्या (आता हे वाचणार्‍यांच्यासुद्धां 'मिसळीची तर्री' हा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांच्या (आता हे वाचणार्‍यांच्यासुद्धां) लाळग्रंथींचे नळ धो धो वहायला सुरुवात होते, आणि शेवटी कांदा, कोथिंबीर, लिंबू वगैरे मंडळी लज्जत वाढवण्यास मदतीला असतातच. काही ठिकाणी हंगामात कैरीच्या बारीक फोडीही वरुन घालतात. मिसळ ही मूळ चवीप्रमाणे तिखटच खायला हवी. तिखटपणा झेपत नाही म्हणून मग दही, पापड इत्यादींशी सलगी करून मिसळ खाणार्‍यांना काटकोनाच्याच पंगतीत बसवायला हवं) लाळग्रंथींचे नळ धो धो वहायला सुरुवात होते, आणि शेवटी कांदा, कोथिंबीर, लिंबू वगैरे मंडळी लज्जत वाढवण्यास मदतीला असतातच. काही ठिकाणी हंगामात कैरीच्या बारीक फोडीही वरुन घालतात. मिसळ ही मूळ चवीप्रमाणे तिखटच खायला हवी. तिखटपणा झेपत नाही म्हणून मग दही, पापड इत्यादींशी सलगी करून मिसळ खाणार्‍यांना काटकोनाच्याच पंगतीत बसवायला हवं हे म्हणजे मूळच्या गोडसर असलेल्या भोपळयावर फोडणी व तिखटमिठाचे संस्कार करून तथाकथित भाजी करण्यासारखं झालं हे म्हणजे मूळच्या गोडसर असलेल्या भोपळयावर फोडणी व तिखटमिठाचे संस्कार करून तथाकथित भाजी करण्यासारखं झालं त्यापेक्षा भोपळयाचे घारगे केले तर किती दणादण संपतात\nमिसळीबरोबर घट्ट नातं आहे ते पावाचं.. अमुक एका ठिकाणी तर स्लाईस ब्रेड मिळतो म्हणून तिथल्या मिसळीकडे पाठ फिरवणारी मंडळी आहेत इतकं पावाचं महत्त्व मिसळीसोबत आहे. पण हे काहीही असलं तरी पहिला मान मिसळीचाच.. मिसळ समोर आली की थेट पाव मोडून रश्शात बुडवण्याआधी नुसत्या मिसळीचे दोन चमचे चाखून बघा. त्याचे कारण म्हणजे पावामुळे मिसळीची मूळ चव बरेचदा लक्षात येत नाही. नुसतंच उदरभरण होतं. आम्हांला काही ठिकाणी तर उसळीला आंबूस वास यायला लागलाय हे केवळ या सवयीमुळे लक्षात आलेलं आहे. बाकीचं पब्लिक मात्र मजेत खात होतं, कारण फुल्ल तर्री-रस्सा-पाव आणि गप्पा यामुळे तो किंचित आंबूसपणा लक्षात येत नव्हता. म्हणून पहिले दोन चमचे नुसत्या मिसळीचे खा, मग समजेल मामलेदार कचेरीच्या मिस���ीतली उसळ किती चवदार असते आणि दिवसभर तिथला घाणा कां सुरु असतो ते..\nट्रेकर्स मंडळींचे नि मिसळीचे एक वेगळे भावानुबंध आहेत. सह्याद्रीत सक्काळी कुठल्याही दुर्गपायथ्याच्या मोठ्या गांवात जाऊन पडलात तरी मिसळ ही मिळणारच आणि ती एकदा चापली की दुपारच्या जेवणापर्यंत निश्चिंती असते. कैकदा तर आख्खा ट्रेकही मिसळ तारुन नेते. ट्रेकच्या फोटोंमध्येदेखील आधी मिसळीचा फोटो आणि मग किल्ल्याचा पायथ्याकडून घेतलेला फोटो असतो इतका मान मिसळीचा आहे. या मंडळींची कुठल्या गांवात कुठल्या हाटीलात किंवा गाडीवर मिसळ चांगली मिळते या विषयावर पीएचडी असते आणि चांगल्या ठिकाणांची प्रसिध्दीही हेच लोक जास्त करत असतात.\n'येथे ट्रेकर्सना सवलतीच्या दरात मिसळ मिळेल' अशा पाटीच्या आम्ही शोधात आहोत... :)\n(हा लेख लोकप्रभा ऑक्टो. २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे)\nमला शामसुंदर, विहार आणि तुषारची मिसळ आवडते. प्रत्येक ठिकाणची चव वेगवेगळी आहे.\n लेखातील मिसळीच्या विविध गुणधर्मांचा विस्तृत खुलासा वाचून मजा आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugar-industry-package-information-creates-confusion-sharad-pawar-9138", "date_download": "2018-12-15T07:48:02Z", "digest": "sha1:6X3F5Y73SQYKCYDYRSBS7IGKKMBHQKMS", "length": 21128, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sugar Industry package information creates confusion : Sharad Pawar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर उद्योगाच्या पॅकेजमध्ये गफलत : शरद पवार\nसाखर उद्योगाच्या पॅकेजमध्ये गफलत : शरद पवार\nरविवार, 10 जून 2018\nमुंबई : केंद्र सरकारने साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी ८५०० कोटी रुपयांचे पॅकेज नुकतेच (ता. ६) जाहीर केले. मात्र, या पॅकेजबाबत सरकारी यंत्रणांकडून देण्यात अालेल्या माहितीत गफलत असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणले आहे.\nमुंबई : केंद्र सरकारने साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी ८५०० कोटी रुपयांचे पॅकेज नुकतेच (ता. ६) जाहीर केले. मात्र, या पॅकेजबाबत सरकारी यंत्रणांकडून देण्यात अालेल्या माहितीत गफलत असल्याचे माजी केंद्र���य कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणले आहे.\nमंत्रिमंडळाने बुधवारी (ता. ६) विक्रमी साखर उत्पादनामुळे अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी ८५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. परंतु सरकारने याविषयी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात आणि मुद्देनिहाय दिलेल्या तरतुदीत तफावत जाणवत असून, त्यामुळे गफलत निर्माण झल्याचे शरद पवार यांनी श्री. मोदी यांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. ‘‘सरकारने ८५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु सरकारच्या माहिती खात्याने (पीआयबी) याविषयीच्या प्रसिद्धीपत्रकात ७००० कोटींचा उल्लेख केला. तर सरकारने उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बाबीनिहाय केलेली तरतूद ही केवळ ४०४७ कोटींचीच आहे,’’ असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.\n१. शेतकऱ्यांना थेट पेमेंटकरिता १५४० कोटी\n२. ३० टन साखरेच्या बफर स्टॉकसाठी ११७५ कोटी\n३ इथेनॉल क्षमता वाढविण्यासाठी व्याज सवलत १३३२ कोटी\nयामुळे भारत सरकारने उद्योगासाठी प्रत्यक्ष ४०४७ कोटींचीच तरतूद केल्याचे जाणवते, तर सरकारने पॅकेज जाहीर करताना ८५०० कोटी आणि प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या ७००० कोटींचा कुठेही ताळमेळ बसत नाही. हे तीनही आकडे जुळत नसल्याने पुरता गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच, सरकारने इथेनॉल क्षमतावाढीसाठी व्याज सवलत योजना जाहीर केली आहे. यातून पुढील पाच वर्षांत कारखान्यांची क्षमतावाढ होणार आहे.\nपरंतु त्यामुळे मागील दोन वर्षांत अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला तातडीने दिलासा मिळणार नाही. इथेनॉलच्या उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन द्यायचे असल्यास कारखान्यांना किमान ५३ रुपये प्रतिलिटर दर देणे हा योग्य पर्याय आहे. सध्या वाढत असलेली कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय किंमत आणि इथेनॉलवरील १८ टक्के जीएसटी कमी केल्यानंतर एकत्रित संचयितचा भार सध्याच्या ४०.८५ रुपये प्रतिलिटर या दरात टाकता येईल, असे श्री. पवार यांनी म्हटले आहे.\nपत्रात श्री. पवार म्हणतात, की सरकारने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) ही प्रतिकिलो २९ रुपये ठरविली आहे. ही किंमत केंद्रीय कृषी मुल्य आयोगाने (सीएसीपी)ने २०१७-१८ च्या हंगामात काढलेल्या एफआरपीवर आधारित आहे. परंतु सध्या देशात साखरेचा सरसरी उत्पादन खर्��� हा ३४ ते ३६ रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे २९ रुपये किमान मूल्य हे वस्तुस्थितीला अनुसरून नाही. तसेच, उत्तर भारतातील साखर काखान्यांना भौगोलिक स्थितीमुळे चांगल्या प्रतीची (एम प्रतीची) साखर उत्पादन करणे शक्य आहे. या साखरेला बाजारात दोन रुपये जास्त दर मिळतो. तर, देशातील इतर भागांत लहान साखर (एस प्रतीची) उत्पादित होते आणि या साखरेला दोन रुपये कमी दर मिळतो. त्यामुळे दोन वेगवेगळ्या साखरेच्या प्रतीनुसार किमतीतील दोन रुपये तफावत भरून काढणे आवश्यक आहे.\nबफर स्टॉकच्या बाबतीत असे म्हटले आहे, की परतफेड ही शेतकऱ्यांच्या खात्यात तिमाहीनुसार जमा केली जाईल; परंतु हे वस्तुस्थितीला धरून नाही. कारखाने साखर गोदामात साठविणे, हाताळणी, व्याज आणि विमा यावर खर्च करतात. त्यामुळे या आधी जेव्हा अशी योजना राबविली होती, तेव्हा परतफेड कारखान्यांना थेट देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर देणी देण्यासाठी थेट कारखान्यांना परतफेड दिली जावी.\n‘‘सध्याच्या स्थितीत देशातील साखर निर्यात करणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान निर्देशक निर्यात कोटा (एमआयईक्यू) अंतर्गत पुढील १८ महिन्यांत ८० लाख टन साखर निर्यातीसाठी निर्यात धोरण जाहीर करावे. तसेच, सध्याचे ५.५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान दुप्पट करण्याची आवश्यता आहे. सध्याच्या बिकट आर्थिक स्थितीत कारखाने मागील कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे ही कर्जे तीन वर्षांसाठी करावीत. त्याशिवाय साखर कारखान्यांना येणाऱ्या हंगामात गाळप सुरू करता येणार नाही,’’ असेही श्री. पवार यांनी पत्रात म्हटले आहे.\nसरकार साखर शरद पवार नरेंद्र मोदी व्याज भारत एफआरपी साखर निर्यात कर्ज\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ��लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3-7/", "date_download": "2018-12-15T07:06:54Z", "digest": "sha1:MDKSLWGTHJRPQEMR7DMDVMNQKVLRNKD6", "length": 4988, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "एक प्रकारचा जुगाराचा खेळ गप्पा ~ वेबकॅम एक प्रकारचा जुगाराचा खेळ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ कॅम व्हिडिओ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ", "raw_content": "\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ गप्पा ~ वेबकॅम एक प्रकारचा जुगाराचा खेळ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ कॅम व्हिडिओ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ गप्पा आहे एक विनामूल्य व्हिडिओ गप्पा जेथे समुदाय यादृच्छिक लोक जगभरातून कनेक्ट करू शकता दोन्ही गट आणि खाजगी वेबकॅम गप्पा. गट एक प्रकारचा जुगाराचा खेळ गप्पा करण्यास परवानगी देते आहेत, लाइव्ह व्हिडिओ गप्पा मारू चार लोक त्याच वेळी, आणि दोन्ही वापर मजकूर गप्पा आणि ऑडिओ गप्पा. आपण वापरू शकता मूळ यादृच्छिक एक प्रकारचा जुगाराचा खेळ गप्पा व्हिडिओ गप्पा यादृच्छिक अपरिचित खाजगी, आणि आपण हे करू शकता देखील कोणालाही आमंत्रित तुम्हाला माहीत आहे एक खाजगी व्हिडिओ गप्पा थेट. चुकीचा आहे असे सिद्ध एक प्रकारचा जुगाराचा खेळ गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ म्हणून, एक प्रकारचा जुगाराचा खेळ गप्पा करण्यास परवानगी देते विनामूल्य व्हिडिओ चॅट सह मुली, अगं किंवा जोडप्यांना त्वरित, तर सह गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ आपण माध्यमातून जा करण्याची अनेक अवांछित यादृच्छिक वेबकॅम शोधत करण्यापूर्वी आपल्या मुक्त वेबकॅम गप्पा भागीदार आहे. आनंद घ्या.\n← अमेरिकन मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट, कोणतीही नोंदणी न करता, भरणा युनायटेड स्टेट्स मध्ये\nव्हिडिओ गप्पा डेटिंगचा →\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z100525220653/view", "date_download": "2018-12-15T07:07:00Z", "digest": "sha1:BIP2YF22RM6425D4UO2XOFB4X67E7LD2", "length": 9517, "nlines": 109, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मे ११ - साधन", "raw_content": "\nनजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|मे मास|\nमे ११ - साधन\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .\nTags : brahmachaitnya maharajgondavaleगोंदवलेब्रह्मचैत���्य महाराजसाधन\nथोडे वाचावे पण कृतीत आणावे.\nखूप समजून घ्यावे , ज्ञान संपादन करावे , असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो , आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही . हे एक प्रकारचे व्यसनच आहे . अफू खाणार्‍याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही . थोडी अफू पचनी पडली की , कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो . असे होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते , आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो . ज्ञानसंपादनाच्या हव्यासाचे असेच आहे ; म्हणून , थोडेच वाचून , समजून घ्यावे , आणि ते कृतीत आणावे . नाही तर जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ जातो , आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही . मनुष्याला पोटभर जेवायला पंचवीस -तीस मिनिटे पुरेशी होतात ; पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी पाचसहा तास जावे लागतात . मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल , आणि त्यातच त्याचा अंत होईल . म्हणून नुसते वाचीतच बसू नये . थोडेच वाचावे , पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा . नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून , ते कृतीत आणण्याने प्रगती होते . म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा , ते कृतींत आणण्यावर भर असावा . आपले आकुंचित मन विशाल करणे , आपण स्वार्थी आहोत ते नि :स्वार्थी बनणे , हेच खर्‍या वेदान्ताचे मर्म आहे . नुसत्या विचाराने तत्त्वज्ञान निश्चित होणार नाही ; त्यासाठी साधना करायला पाहिजे . जग सुधारायच्या नादी लागू नका ; स्वत :ला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच . आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच \nवस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरुप मानतो . याचा परिणाम असा होतो की , वस्तूच्या साहाय्याने सुख मिळविण्याचा प्रयत्न करणाऐवजी आपण वस्तूच जास्त जास्त मिळविण्याच्या मागे लागतो , आणि शेवटी दु :खी बनतो . कर्माला सुरुवात करताना , फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दु :ख होते ; कर्म करीत असतांना , फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दु :ख होते ; कर्म संपून , फळ मिळाले नाही तर दु :ख होते ; आणि फळ मिळालेच , तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन , फळ मिळाल्याचा आनंद ती मारुन टाकते म्हणून दु :ख होते . सारांश , अथपासून इतिपर्यंत दु :खच पदरात पडते . यासाठी , फळाची अपेक्षा सोडून कर्म करु लागलो की ते कर्म करीत असताना��� मनाला समाधान प्राप्त होते . म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे , उधारीचा नाही , असे सर्व संतांचे सांगणे आहे .\nएका क्षणासाठी निमिष ही संज्ञा कशी प्राप्त झाली\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7/", "date_download": "2018-12-15T06:20:52Z", "digest": "sha1:QPFMI2JPJYMLNO3Z4GL4TAPYYWTC43ZS", "length": 13241, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "पूर्ण पुरुष", "raw_content": "\nआमच्या कॅटलॉग प्रोफाइल पुरुष जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आणि इतर देशांमध्ये पश्चिम युरोप मध्ये. त्या सर्व रिअल आहेत आणि ते शोधत आहात गंभीर संपर्क, जे होऊ शकते, एक संबंध दृष्टीकोन लग्न., ते आले आंतर मैत्री आशा ओळखणे एक आत्मा सोबती आहे. आंतर मैत्री — ऑनलाइन डेटिंगचा, साइट विशेष आंतरराष्ट्रीय संबंध. दरम्यान आमच्या -इतिहास वर्षे आम्ही मदत केली आहे हजारो महिला शोधण्यासाठी त्यांच्या स्वप्न भागीदार तयार करा आणि एक आनंदी कुटुंब आहे. आमच्या सदस्य आहेत खात्री पटली आमच्या व्यावसायिक आणि, प्रणाली. आम्हाला येतात, आणि बघ आपले प्रेम आहे. लाखो एकाकी परदेशी समावेश, जर्मन, शोधत आहेत, एक प्रेमळ भागीदार पूर्व आनंदी भविष्यात. काय महिला आकर्षित करण्यासाठी जर्मन लोक का ते मानू लागले डेटिंग सुरू आणि लग्न जर्मनी मध्ये का ते मानू लागले डेटिंग सुरू आणि लग्न जर्मनी मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की, तर प्रक्रियेत डेटिंगचा आपल्या अंत: करणात म्हणतील, ‘हो’ मध्ये नावे पुरुष ऑस्ट्रिया, ‘शिक्षण’ त्यांना, ते जन्माला चांगले शिष्टाचार आहे. अशा प्रकारे, आपण हे करू शकता सुरक्षितपणे वाढवण्याची एक कुटुंब आनंद आणि आनंद. स्विस पुराणमतवादी आहेत पण अद्वितीय आहे. त्यांच्या सौंदर्य येते त्यांच्या निरोगी जीवनाचा मार्ग आणि त्यांच्या प्रेम क्रीडा. जसे इतर अनेक परदेशी, पुरुष पासून स्वित्झर्लंड शोधत आहेत त्यांच्या वर प्रेम आमच्या डेटिंगचा साइट., ‘ वगळणे परिचय इटालियन पुरुष. पासून आंतर मैत्री आहे एक ��र्मन ऑनलाइन डेटिंगचा, साइट, येथे आपण शोधू मुख्यतः पुरुष दक्षिण, उत्तर प्रांत, इटली. हे वर्णन करण्यासाठी कठीण निसर्ग फ्रान्सच्या, तेथे अस्तित्वात नाही एक अचूक सूत्र त्यांना. बहुविध, एक चांगला मार्ग आहे, अर्थातच. स्पेन एक आहे, देशात अनेक देशांचे, जे स्वत: पाहू एकमेकांना संबंधात जवळजवळ म्हणून परदेशी. खरं तर, सर्व स्पॅनिश, एक नजर: मध्ये मूळचा आहे की आम्हाला प्रत्येक स्त्री इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस तिच्या स्वप्न एक दिवस किंवा प्लेटो आहे समज बद्दल म्हणतो, देवाला निर्णय घेतला त्यामुळे येत करून दोषी ठरविले लोक अनंतकाळचे शोध त्यांच्या इतर अर्धा. वयाच्या आहेत, आम्ही पूर्ण करण्यासाठी इच्छुक आहेत कोण पुरुष तरुण आणि तेही आहे. वयाच्या, आम्ही पूर्ण करण्यासाठी इच्छुक आहेत कोण पुरुष आहेत देखणा आणि श्रीमंत आहे. वयाच्या, आम्ही विचार सुरू शोधण्याचा प्रयत्न एक भागीदार परदेशात (देखील कोण श्रीमंत आहे). वयाच्या किंवा, आम्ही सुधारीत आमच्या मूल्ये आणि समजून घ्या की लग्न एक श्रीमंत माणूस नाही आहे नेहमी एक फायदा पासून, सर्वात श्रीमंत लोक पोहोचण्याचा कारण ते आवडत नाही त्यांच्या पैसे खर्च, विशेषत: महिला पसंत करतात त्यांच्या पैसे ऐवजी त्यांच्या व्यक्तिमत्व, आणि कोणालाही माहीत नाही किती काळ अशा महिला असतील त्यांच्या पुरुष. या वयात आमच्या जीवन अनुभव म्हणतो, की एक माणूस शोधत आहे कोण सरासरी उत्पन्न, पण आहे जो मनोरंजक आणि बुद्धिमान, कोण समजू शकतो आणि आम्हाला समर्थन कोणत्याही परिस्थितीत, ज्यांच्याशी आपण स्वत: ला असू शकते आणि कोण आवडेल आणि प्रशंसा नाही फक्त आपली ताकद आहे, पण आपल्या वर्गावर. आम्ही समजू की आम्ही शकते ट्रेन सुटेल आणि देखावा आमच्या संभाव्य भागीदार यापुढे संख्या एक गुणवत्ता (आम्ही यापुढे राजकन्या एकतर), आणि सामान्य संवाद होतो एक प्राधान्य. त्या वयात आम्ही स्वप्न बैठक एक माणूस एक स्थिर सामाजिक स्थिती आणि एक संतुलित वर्ण. आम्ही इच्छा आहे की, आमच्या संभाव्य भागीदार बदलू शकते काहीतरी आमच्या जीवन, अ, आणि सज्ज असल्याचे अर्पण करण्यासाठी काहीतरी फायद्यासाठी स्त्री तो लग्न करणार आहे. काय पुढील आहे तुम्हाला माहिती पाहिजे की, तर प्रक्रियेत डेटिंगचा आपल्या अंत: करणात म्हणतील, ‘हो’ मध्ये नावे पुरुष ऑस्ट्रिया, ‘शिक्षण’ त्यांना, ते जन्माला चांगले शिष्टाच��र आहे. अशा प्रकारे, आपण हे करू शकता सुरक्षितपणे वाढवण्याची एक कुटुंब आनंद आणि आनंद. स्विस पुराणमतवादी आहेत पण अद्वितीय आहे. त्यांच्या सौंदर्य येते त्यांच्या निरोगी जीवनाचा मार्ग आणि त्यांच्या प्रेम क्रीडा. जसे इतर अनेक परदेशी, पुरुष पासून स्वित्झर्लंड शोधत आहेत त्यांच्या वर प्रेम आमच्या डेटिंगचा साइट., ‘ वगळणे परिचय इटालियन पुरुष. पासून आंतर मैत्री आहे एक जर्मन ऑनलाइन डेटिंगचा, साइट, येथे आपण शोधू मुख्यतः पुरुष दक्षिण, उत्तर प्रांत, इटली. हे वर्णन करण्यासाठी कठीण निसर्ग फ्रान्सच्या, तेथे अस्तित्वात नाही एक अचूक सूत्र त्यांना. बहुविध, एक चांगला मार्ग आहे, अर्थातच. स्पेन एक आहे, देशात अनेक देशांचे, जे स्वत: पाहू एकमेकांना संबंधात जवळजवळ म्हणून परदेशी. खरं तर, सर्व स्पॅनिश, एक नजर: मध्ये मूळचा आहे की आम्हाला प्रत्येक स्त्री इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस तिच्या स्वप्न एक दिवस किंवा प्लेटो आहे समज बद्दल म्हणतो, देवाला निर्णय घेतला त्यामुळे येत करून दोषी ठरविले लोक अनंतकाळचे शोध त्यांच्या इतर अर्धा. वयाच्या आहेत, आम्ही पूर्ण करण्यासाठी इच्छुक आहेत कोण पुरुष तरुण आणि तेही आहे. वयाच्या, आम्ही पूर्ण करण्यासाठी इच्छुक आहेत कोण पुरुष आहेत देखणा आणि श्रीमंत आहे. वयाच्या, आम्ही विचार सुरू शोधण्याचा प्रयत्न एक भागीदार परदेशात (देखील कोण श्रीमंत आहे). वयाच्या किंवा, आम्ही सुधारीत आमच्या मूल्ये आणि समजून घ्या की लग्न एक श्रीमंत माणूस नाही आहे नेहमी एक फायदा पासून, सर्वात श्रीमंत लोक पोहोचण्याचा कारण ते आवडत नाही त्यांच्या पैसे खर्च, विशेषत: महिला पसंत करतात त्यांच्या पैसे ऐवजी त्यांच्या व्यक्तिमत्व, आणि कोणालाही माहीत नाही किती काळ अशा महिला असतील त्यांच्या पुरुष. या वयात आमच्या जीवन अनुभव म्हणतो, की एक माणूस शोधत आहे कोण सरासरी उत्पन्न, पण आहे जो मनोरंजक आणि बुद्धिमान, कोण समजू शकतो आणि आम्हाला समर्थन कोणत्याही परिस्थितीत, ज्यांच्याशी आपण स्वत: ला असू शकते आणि कोण आवडेल आणि प्रशंसा नाही फक्त आपली ताकद आहे, पण आपल्या वर्गावर. आम्ही समजू की आम्ही शकते ट्रेन सुटेल आणि देखावा आमच्या संभाव्य भागीदार यापुढे संख्या एक गुणवत्ता (आम्ही यापुढे राजकन्या एकतर), आणि सामान्य संवाद होतो एक प्राधान्य. त्या वयात आम्ही स्वप्न बैठक एक माणूस एक स्थिर साम���जिक स्थिती आणि एक संतुलित वर्ण. आम्ही इच्छा आहे की, आमच्या संभाव्य भागीदार बदलू शकते काहीतरी आमच्या जीवन, अ, आणि सज्ज असल्याचे अर्पण करण्यासाठी काहीतरी फायद्यासाठी स्त्री तो लग्न करणार आहे. काय पुढील आहे आपण आपल्या झाली अर्धशतके, पण आपण अजूनही ‘ आपल्या शोधण्यासाठी आशा आहे प्रेम पूर्ण करण्यासाठी, एक माणूस आपले स्वप्न आहे. खरे सांगतो, या वयात आंतरराष्ट्रीय डेटिंगचा सोपे जाणार नाही. मात्र, प्रत्येक दिवशी अभ्यासक्रम संख्या साठी इंटरनेट आणि संगणक वापरकर्ते साठी वृद्ध पुरुष वाढते आणि पेन्शन वय जर्मन लोकांना बंद मिळत आहे आणि निवृत्त जर्मन फार मोबाइल — (ते प्रवास भरपूर करावे, क्रीडा भेट द्या कोणत्याही गोल्फ कोर्स किंवा कोणत्याही प्रतिष्ठित हॉटेल). त्यामुळे, आपण अजूनही आशा आहे शकते पूर्ण करण्यासाठी माणूस आपले स्वप्न माध्यमातून आमच्या डेटिंगचा जर्मनी सेवा. मुख्य गोष्ट आहे, एक छान देखावा आहे, आपल्या इच्छा आणि किमान मूलभूत ज्ञान जर्मन. त्यामुळे, आपला वेळ वाया घालवू नका. वेळ धावा फारच जलद आणि कोणीही देईल, तुम्हाला परत संधी गमावले, भावना आणि भावना आहे. पूर्ण पुरुष, तारीख पुरुष, नखरा आणि प्रेमात पडणे. संदेश पाठवू एकच पुरुष आमच्या पुरुष आहे कॅटलॉग आहे की. लोक सह संप्रेषण इतर देश आणि संस्कृती आहे, म्हणून मनोरंजक आणि काहीतरी आणते नवीन. नोंदणी येथे आमच्या आंतरराष्ट्रीय डेटिंग आणि लग्न साइट भरा, एक लहान वैयक्तिक प्रश्नावली, आपले फोटो अपलोड आणि सक्रिय आहे, की आपल्याला आवश्यक सर्व सुरू करण्यासाठी शुल्क मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, आणि पूर्ण पश्चिम पुरुष जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि इतर देशांमध्ये. तीन पायऱ्या आणि थोडा पुढाकार — तो जास्त नाही येत संधी पूर्ण करण्यासाठी मनुष्य आपली स्वप्न, आपल्या श्री योग्य, नजीकच्या भविष्यात.\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-ravindra-mane-shivsena-76507", "date_download": "2018-12-15T07:45:02Z", "digest": "sha1:5E3EBPXU2Q5YTLR6KPUJJ6TLKSARWO6H", "length": 14920, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri news Ravindra Mane in Shivsena रवींद्र माने पुन्हा शिवसेनेत | eSakal", "raw_content": "\nरवींद्र माने पुन्हा शिवसेनेत\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nदेवरुख - माजी राज्यमंत्री रवींद्र माने पुन्हा शिवबंधनात अडकले आहेत. त्यांच्या स्वगृही परतण्याने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजू आणखी भक्कम झाली आहे. देवरूख नगपंचायतीची निवडणूक पुढील वर्षाच्या सुरवातीला तर विधानसभा निवडणूक दीड वर्षानी होणार आहे.\nदेवरुख - माजी राज्यमंत्री रवींद्र माने पुन्हा शिवबंधनात अडकले आहेत. त्यांच्या स्वगृही परतण्याने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजू आणखी भक्कम झाली आहे. देवरूख नगपंचायतीची निवडणूक पुढील वर्षाच्या सुरवातीला तर विधानसभा निवडणूक दीड वर्षानी होणार आहे.\n२०१० ला शिवसेनेत घुसमट होत असल्याचे कारण देत रवींद्र मानेनी सेनेला जय महाराष्ट्र केला आणि डिसेंबर २०१० मध्ये पक्षाध्यक्ष आणि तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत जाहीर मेळाव्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्याआधी २००६ ला सेनेचे तत्कालीन आमदार सुभाष बने नारायण राणेंचा हात धरत काँग्रेसमध्ये गेले होते. पाठोपाठच्या या धक्‍क्‍यांनी सेनेचे मोठे नुकसान होणार असा अंदाज होता, मात्र मानेंच्या पक्षत्यागानंतर २०१२ रोजी झालेली जिल्हा परिषद निवडणूक शिवसेनेने एकहाती जिंकली.\nमानेंना राष्ट्रवादीत मानाचे पान देण्याची घोषणा करण्यात आली. गेल्या ७ वर्षांत केवळ नेते म्हणून ते मिरवले गेले. त्यामुळे त्यांच्या पक्षबदलाची चर्चा गेले वर्षभर सुरू होती. या गणेशोत्सवात त्या चर्चेला मूर्त रूप आले. आमदार सदानंद चव्हाण, सुभाष बने यांनी मानेंना सेनेत येण्याचे आवतण दिले आणि मानेनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती. देवरुख नगरपंचायतीत मानेंच्या कृपेने काँग्रेस-राष्ट्रवादीला हाताशी धरत भाजप सत्ताधारी आहे. परिणामी मानेंचे स्वगृही जाणे भाजपसाठी धोकादायक ठरणारे होते. यामुळे त्यांच्या प्रवेशात गतिरोधक टाकण्याचे काम भाजपने केले, मात्र त्याला अपेक्षित यश आले नाही.\nगेले चार दिवस चव्हाण आणि बने हे मानेंच्या प्रवेशासाठी गळ टाकून बसले होते. यासाठी १२ तारखेचा मुहूर्त निवडण्यात आला होता, मात्र चांगल्या कामाला उशीर नको, असे म्हणत मानेंचा सेना प्रवेश आजच उरकून घेण्यात आला आहे.\nदेवरूख नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सेना- भाजप स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे आता देवरुखात काटे की टक्कर पाहायला मिळेल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात सेनेची बाजू वरचढ होईल. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत सेनेने दिवाळीआधीच राजकीय फटाके फोडण्यास सुरवात केली.\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\nदिवाळीसाठी एसटीकडून जादा बस\nपुणे : दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने जादा बस सोडण्याची व्यवस्था...\n#mynewspapervendor पेपर विक्रेता ते सनदी अधिकारी\nपुणे : पाचवीपासून घरोघरी पेपर टाकून त्याने अभ्यास केला. बी. ए. एम. एस.चे शिक्षण पूर्ण करून डॉक्‍टरही झाला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर...\nचिपळूण पालिकेत ग्रॅव्हिटी योजनेच्या पाण्यावर वीजनिर्मिती\nचिपळूण - ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा विचार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने...\nकोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्य तर सातारचा ज्योतिरादित्य जाधव उपविजेता\nकोल्हापूर - येथे आयोजित केलेल्या पंधराशे गुणांकनाखालील एक दिवशीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठ...\nभास्कर जाधवांचा शिवसेना प्रवेश थांबला\nचिपळूण -गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याची मागणी पक्षाकडे केली आहे.त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-agrowon-milk-processing-khawa-production-motha-chikhaldara-amaravati-12098?tid=128", "date_download": "2018-12-15T07:46:37Z", "digest": "sha1:S4KLKPRFPZQBUNOODBCDOCAOOVZJYMV4", "length": 24641, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, agrowon, milk processing, khawa production, motha, chikhaldara, amaravati | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुर्गम मेळघाटात दर्जेदार खवानिर्मिती\nदुर्गम मेळघाटात दर्जेदार खवानिर्मिती\nशुक्रवार, 14 सप्टेंबर 2018\nघर परिसरात फलकांद्वारे मार्केटिंग\nमोथा ग्रामस्थांनी खवा, रबडी उपलब्धतेचे फलक आपल्या घरासमोर लावले आहेत. त्यातून ते आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करतात. सण, उत्सवाच्या काळात खव्याला मागणी जास्त असते. या काळात किलोला २५० ते ३०० रुपये असा दर खव्याला मिळतो.\nअमरावती जिल्ह्यात दुर्गम मेळघाटातील मोथा (ता. चिखलदरा) येथील शेतकऱ्यांना शेतीतील उत्पन्नावर अवलंबून राहणे शक्य नव्हते. ते दुग्धव्यवसायाकडे वळले. मात्र, त्यातील समस्याही कमी नव्हत्या. मग काहीजण बाजारपेठ पाहून खवानिर्मितीकडे वळले. त्यातून फार मोठे उत्पन्न हाती लागत नसले तरी घरचा प्रपंच चालवण्यासाठी हा व्यवसाय त्यांच्यासाठी मोठा आधार ठरला आहे.\nअमरावती जिल्ह्यातील मेळघाट, चिखलदरा हा दुर्गम परिसर पर्यटकांसाठी लोकप्रिय आहे. येथील शेतकरीही चांगल्या प्रकारे शेती करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अपेक्षित उत्पादकता होत नाही. त्यामुळे त्यांनी दुग्धव्यवसायाचा पर्याय निवडला. टप्याटप्याने व्यवसाय वाढीस लागला. गावातील म्हशींची संख्या साडेआठशेवर पोचली. बाराशेपर्यंत लोकसंख्या असलेल्या या गावात आज अनेकांकडे १० ते १५ पर्यंत म्हशी आहेत. परतवाडा येथील बाजारातून दुधाळ जनावरांची खरेदी होते. मुऱ्हा म्हशी ६५ हजार ते ७० हजार रुपयांत मिळते. तर गावरान म्हशीसाठी ३५ हजार ते ४५ हजार रुपये मोजावे लागतात. गावरान गायीदेखील अनेकांकडे आहेत.\nदुर्गम मेळघाटात कोरकू आणि गवळी समाजाची वस्ती आहे. जमीनधारणा कमी आणि त्यातही\nवनविभागाच्या जमिनीवरच शेती करण्यावर भर दिलेला. तांदळातील कुटकी प्रकार येतील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन. हा अधिक पौष्टीक घटक असल्याने त्याचा दैनंदिन आहारात वापर केला जायचा. परंतु, आता शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गहू व अन्य धान्याचा पुरवठा होत असल्याने कुटकी भात मागे पडला. उत्पन्नाचे स्त्रोत अशा प्रकारे मर्यादित असल्याने या भागातील गवळी समाजाने आपल्या पारंपरिक दुग्धोत्पादन व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. परंतु दुधाला तुलनेत मागणी कमी व दरही समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांनी तूप आणि ताक तयार करण्यास सुरवात केली. धारणी तसेच परतवाडा या गावांमध्ये त्यांच्या विक्रीवर भर राहिला.\nमोथा गावात खवानिर्मिती उद्योग\nचिखलदऱ्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर मोथा हे गाव डोंगरदऱ्यात वसले आहे. येथील शेतकऱ्यांनीही दूग्ध व्यवसाय जपला आहे. त्यांनीही सुरवातीला तूप आणि ताकनिर्मितीवर भर दिला. त्यानंतरच्या काळात खवानिर्मिती सुरू केली. धारणी व परतवाडा येथे त्याची विक्री सुरू केली.\nयाच गावाचा आदर्श घेत मेळघाटातील आलाडोह, मडकी, धारणी, लवादा, शहापूर, सिमाडोह, पिली, मांगीया, हरिसाल ही गावेही खवा उत्पादनात उतरली.\nखव्याचे ग्राहक व बाजारपेठ\nमोथा गावातील गणेश पाटील पारंपरिक दूध उत्पादक आहेत. खवानिर्मितीचा त्यांचा चांगला अनुभव आहे. ते म्हणाले, की साधारण पाच लिटर दुधापासून एक किलो खवा तयार होतो. गाईच्या दुधापासून खवा कमी तयार होतो. मागणी असेल त्याप्रमाणे मलई पेढादेखील आम्ही तयार करतो. सर्वदूर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा मार्गावर आणि चिखलदऱ्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवर मोथा आहे. त्यामुळे पर्यटकांना येथील खव्याची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. हेच पर्यटक हे या खव्याचे ग्राहक असतात. मात्र, त्यांच्या संख्येवर व मागणीवर खप अवलंबून असतो. ज्या वेळी पर्यटकांचा समूह येतो व मागणी नोंदवतो त्या वेळी खव्याचा खप चांगला असतो. उर्वरित खव्याची विक्री धारणी, परतवाडा, अमरावती आदी ठिकाणी हॉटेल व्यावसायिक, मिठाई व्यावसायिक यांना केली जाते. त्यासाठी आठवड्यातील दोन दिवस प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन विक्री करावी लागते. बुलडाणा, अकोला जिल्ह्यातही मेळघाटातील या दर्जेदार खव्याला मागणी राहते.\nघर परिसरात फलकांद्वारे मार्केटिंग\nमोथा ग्रामस्थांनी खवा, रबडी उपलब्धतेचे फलक आपल्या घरासमोर लावले आहेत. त्यातून ते आपल्या उत्पादनांचे मार्केटिंग करतात. सण, उत्सवाच्या काळात खव्याला मागणी जास्त असते. या काळात किलोला २५० ते ३०० रुपये असा दर खव्याला मिळतो. बिगर हंगामात हे दर उतरतात. खवा हा नाशवंत पदार्थ अाहे. अनेक��ेळा व्यावसायिक मागणी कमी असल्याचे सांगतात. कमी दराने खरेदी करतात. मात्र नाईलाजाने कमी दरात विक्री करावीच लागते, असे गणेश पाटील यांनी सांगितले.\nत्यांची तीन शेती आहे. त्यात ते ज्वारी, सोयाबीन, गहू, हरभरा आदी पिके घेतात.\nसध्या मोथा गावात खवा उत्पादकांची संख्या केवळ चार ते पाचपर्यंतच राहिल्याचे गणेश पाटील म्हणाले. अन्य शेतकरी दूधविक्री करू लागले आहेत. अचलपूर येथे एका कंपनीचे दूध संकलन केंद्र आहे. अन्य खासगी डेअरीला देखील दूध पुरवले जात आहे. दुधाला सरासरी ३५ ते ४० रुपये प्रतिलिटर दर मिळतो. खवा तयार करण्यासाठी जळाऊ इंधन आणावे लागते. मात्र दूर जंगलातून ते आणावे लागते. अलीकडील काळात ते आणण्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे खवानिर्मिती देखील सुकर राहिलेली नाही. मात्र एकूण शेतीचे चित्र, त्यातील उत्पन्न पाहाता कुटुंबाच्या प्रपंचाला या व्यवसायाचा चांगला आधार मात्र होत असल्याचे पाटील यांनी बोलून दाखवले. कुटुंबातील पुरुष सदस्य शेतकामात व्यस्त असतात. त्या वेळी घरच्या महिला खवानिर्मितीची मुख्य जबाबदारी सांभाळतात.\nसंरक्षित व्याघ्र प्रकल्प जाहीर केला असल्याने त्या भागात जनावरांना चराईबंदी आहे. हिरवा चारा जनावरांना डिसेंबरपर्यंत पुरतो. त्यानंतर परतवाडा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जनावरे चरण्यासाठी बसविली जातात. काही शेतकरी कुटार खरेदी करतात. हिवाळ्याचे दोन आणि पावसाळ्याचे चार महिने परतवाडा भागात चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी राहावे लागते, अशा संक्रमणाच्या अवस्थेतून हा व्यवसाय सध्या जातो आहे.\nअमरावती शेती farming व्यवसाय profession उत्पन्न पर्यटक शेतकरी गहू wheat दूध हॉटेल मिठाई\nमोथा गावातील शेतकऱ्यांचा जनावरे संगोपनाचा व्यवसाय पारंपरिक आहे.\nसिंदीच्या पानापासून विविध वस्तू तयार करून त्याद्वारे मेळघाटात स्थानिकांनी रोजगार मिळविला आहे.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात ���द्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकेळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...\nजपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...\nमराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय...औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी...\nदोनशे एकरांवर देशमुख यांची करार शेती..शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर...\nजिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...\nसुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nशोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपणसांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील...\nसुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....\nवातानुकुलित, स्वयंचलित सोळाहजार...पायाला अपंगत्व आल्यानंतरही हताश न होता जिद्दीने...\n‘रेसिड्यू फ्री’ दर्जेदार सीताफळांचा...अवकाळी पाऊस, गारपिटीचा घातक अनुभव खामगाव (जि....\nतीन हंगामात दर्जेदार कलिंगड उत्पादनात...रजाळे (ता.जि.नंदुरबार) येथील कैलास, संजय व नगराज...\nसंघर्षातून चौदा वर्षांपासून टिकविलेली...लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बुद्रुक...\nविकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...\nसंघर्ष, प्रयत्नावादातून केली यशस्वी...आटपाडी (जि. सांगली) येथील अत्यंत जिद्दीच्या...\nभाजीपाला उत्पादक भंडारा जिल्ह्यात खासगी...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धानाचे भांडार...\nदुष्काळात ऊस वाचविण्यासाठी ...यं��ाच्या तीव्र दुष्काळात ऊस उत्पादक चिंतेत असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/statue/articleshow/45344835.cms", "date_download": "2018-12-15T08:14:28Z", "digest": "sha1:WMCUYTWEF3B3S3A62FAD263T6Q66LKZO", "length": 13250, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur + Western Maharashtra News News: statue - शिवरायांच्या अखंड शिल्पाचे श्रेय करमरकरांचे | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nशिवरायांच्या अखंड शिल्पाचे श्रेय करमरकरांचे\nराजर्षी शाहू महाराज यांच्यामुळेच शिल्पकार विनायक करमरकर मोठे झाले. छत्रपती राजाराम महाराज यांनी दाखविलेला विश्वासही महत्त्वाचा होता. त्यांच्या शिल्पकलेत प्रतिभासंपन्न अविष्कार शेवटपर्यंत कायम असून अनेक शिल्पे वात्सल्य संकल्पनेशी जोडलेली आहे.\n‘कोल्हापूरकर व करमरकर’ दृक‍्श्राव्य कार्यक्रमात खाडिलकर यांचे प्रतिपादन\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nराजर्षी शाहू महाराज यांच्यामुळेच शिल्पकार विनायक करमरकर मोठे झाले. छत्रपती राजाराम महाराज यांनी दाखविलेला विश्वासही महत्त्वाचा होता. त्यांच्या शिल्पकलेत प्रतिभासंपन्न अविष्कार शेवटपर्यंत कायम असून अनेक शिल्पे वात्सल्य संकल्पनेशी जोडलेली आहे. शिवरायांचे अखंड शिल्प सर्वप्रथम साकारण्याचे श्रेय करमरकांना जात असल्याचे गौरवोद्गागार ज्येष्ठ समीक्षक श्रीराम खाडिलकर यांनी काढले. खाडिलकर यांनी करमरकर यांच्यावर ‘विपांकपर्व’ पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासह ‘कोल्हापूरकर व करमरकर’ या विषयावरील दृकश्राव्य कार्यक्रम राजर्षी शाहू स्मारक भवनात कोल्हापूर प्रेस क्‍लब व आर्टिस्ट गिल्डतर्फे सोमवारी झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव होते.\nदृश्यकलेचे अभ्यासक खाडिलकर यांनी शिल्पकलेचे अविष्कार कंम्प्युटरच्या सहाय्याने दाखवून करमरकर यांचा जीवनपट उलगडला. खाडिलकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील पहिला अश्‍वारूढ शिल्प घडविणारे शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर होते. करमरकरांना जीवनाच्या सुरुवातीला संघर्ष करावा लागला. मात्र ते संघर्षमय अनेक घटनांतून दर्जेरा शिल्पकार बनत गेले. शिल्पकलेचा प्रतिभासंपन्न अविष्कार असल्याने प्रत्येक शिल्प मानवी दृष्टीकोनातून साकारली. त्यांना प्राण्यांचेही विशेष आकर्षण राहिले.\nशिल्पकलेचे तंत्रशुद्ध शिक्षण परदेशात घेतले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अश्‍वारूढ शिल्पाचे काम करमरांकडे सोपविले. त्यानंतर राजर्षींचे निधन झाले. छत्रपती राजाराम महाराजांनी हाजीअलीच्या जवळ असलेल्या शिवतीर्थ पॅलेसमध्येच करमकरांना स्टुडिओ उभारण्यास सांगितला. त्या ठिकाणी आईसाहेबांचे शिल्पही तयार झाले. पुणे येथे कास्टिंगद्वारे शिवरायांचे अखंड शिल्प सर्वप्रथम साकारल्याचे सर्व श्रेय करमकरकरांना आहे.’\nकरमरकरांच्या अप्रतिम कलाकृती सासवणे (जि. रायगड) गावातील संग्रहालयात आहेत. ज्येष्ठ चित्रकार के. आर. कुंभार, प्राचार्य अजय दळवी उपस्थित होते. प्रेस क्‍लबचे सचिव संभाजी गंडमाळे यांनी स्वागत केले. विजय टिपुगडे यांनी आभार मानले.\nमिळवा कोल्हापूर बातम्या(Kolhapur + Western Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nKolhapur + Western Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nशिवरायांच्या अखंड शिल्पाचे श्रेय करमरकरांचे...\nयोजना यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग हवा...\nदाहक प्रश्नांची नर्मविनोदी मांडणी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/marathi-news-marathi-websites-gst-news-mumbai-news-indian-economy-73261", "date_download": "2018-12-15T07:57:19Z", "digest": "sha1:ABVHOV2I4CJTESTD3IP5WKBH5PBWP3YD", "length": 12270, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites GST news Mumbai news Indian Economy प्रतितास 80 हजार जीएसटी विवरणपत्रे भरली | eSakal", "raw_content": "\nप्रतितास 80 हजार जीएसटी विवरणपत्रे भरली\nगुरुवार, 21 सप्टेंबर 2017\nनवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) नेटवर्क पोर्टलवर ऑगस्टमध्ये विवरणपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रतितास 80 हजार जीएसटीआर-3 बी फॉर्म अपलोड करण्यात आल्याची माहिती जीएसटीचे प्रमुख अजय पांडे यांनी दिली.\nऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत जीएसटीआर-3बी भरण्यात येत होते, असेही पांडे यांनी या वेळी सांगितले. जीएसटी 1 जुलै 2017 रोजी लागू झाल्यानंतर जीएसटीआर-3 बी भरण्यात आले होते.\nनवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) नेटवर्क पोर्टलवर ऑगस्टमध्ये विवरणपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रतितास 80 हजार जीएसटीआर-3 बी फॉर्म अपलोड करण्यात आल्याची माहिती जीएसटीचे प्रमुख अजय पांडे यांनी दिली.\nऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत जीएसटीआर-3बी भरण्यात येत होते, असेही पांडे यांनी या वेळी सांगितले. जीएसटी 1 जुलै 2017 रोजी लागू झाल्यानंतर जीएसटीआर-3 बी भरण्यात आले होते.\nसध्या जीएसटीआर-3बीची व्यवस्था सुरळीत असून, 16 सप्टेंबरपर्यंत साडेतीन लाख करदात्यांनी जीएसटीआर-3बी भरले होते. जुलै महिन्यासाठी 47 लाख जीएसटीआर-3बी भरण्यात आले. 16 सप्टेंबरपर्यंत 95 हजार कोटी रुपयांचे करसंकलन झाल्याचेही पांडे यांनी सांगितले.\nविवरणपत्र भरण्यासाठी वाट पाहू नका : जेटली\nऑगस्टमध्ये जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी 75 टक्के व्यावसायिक शेवटच्या दिवसाची वाट पाहात होते, जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी शेवटच्या मिनीटापर्यंतची गर्दी टाळण्याबाबत सजग रहा, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. जीएसटी नेटवर्क एक तासाला एक लाख विवरणपत्रे भरण्याची क्षमता बाळगते. म्हणजेच दिवसाला 24 लाख विवरणपत्रे एका दिवसामध्ये भरता येऊ शकतात, असेही जेटली म्हणाले.\n‘जीएसटी’चा ३३३ कोटींचा गैरव्यवहार\nमुंबई - मशीद बंदर व भांडुप येथील बोगस कंपन्यांच्या मदतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवून ३३३ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी)...\nपुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि ��ागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या...\nएसटीत नियम डावलून ८८ कोटींचे कंत्राट\nमुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले...\nजीएसटी विवरणपत्रांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ\nनवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...\n'भाजपनेते करतात मोदींची हुजरेगिरी'\nऔरंगाबाद : \"मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या...\nई-वे बील न बनविणाऱ्या 13 वाहनांवर कारवाई\nऔरंगाबाद : ई-वे बील न बनविता मालवाहतूक करणाऱ्यांवर राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे करावाई करण्यात येत आहे. शनिवारी व रविवारी (ता.1 व 2)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64650", "date_download": "2018-12-15T07:15:28Z", "digest": "sha1:MVVWKAM4YZT2OREGITKSG3D27B6CGNDA", "length": 18265, "nlines": 252, "source_domain": "www.maayboli.com", "title": "साहस भाग:१ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /साहस भाग:१\nस्वप्न डोळ्यासमोर असून त्याला स्पर्श करता येत नाही. याच उत्तम उदाहरण म्हणजे परिस्थिती. असा विचार स्वप्न भंग करण्यास पुरेसा आहे. नक्की आयुष्य कस असत हे या साहस मधुन मि पाहिलेले एक उत्तम अन आकाशाला हि ठेगंन करनारा जिवंत व्यक्तिरेखा.\nदादा ये घे.... दादा ये घे.... असा प्रचार करणारा १० -१२ वर्षांचा लहान मुलगा हातात खुप सारे पोस्टर घेउन कोणत्या तरि क्लासेसचा प्रचार करत होता.\nआवज मात्र कळक. त्याच क्लासेस चे पोस्टर माझ्या हातात आले. त्यात ठळक अक्षरात लिहिले हो��े. IAS क्लासेस मुख्य परीक्षा मार्गदर्शन.\nमि ते हाताने चुरळुन दुर फेकले. ते पोस्टर एक लहान मुलगा गोळा करुन कचरा पेटीत टाकत होता. बहुतेक हा त्या मुला बरोबर असेल. ते पाहुन मला जरा लाज वाटली. न त्याला स्मिथ देण्याचा मि प्रयत्न केला. परंतु त्याचा attitute पाहुन मला खुप राग आला.\nमि आपल ignore करुन पुढे आलो.\nअसच असत माणव समाजाच. कुणी आपली चुकी का मान्य करेल. 'मि' पना माझा त्या लहान मुलांना सुद्धा चुकला नाहि. असा विचित्र खुपच विचित्र स्वभाव माझा.\nपुढे थोडे पाऊल चालून आलो. त्याच बरोबर मला खुप विचित्र दृश्य दिसून आले. एक मनुष्य तेच पोस्टर गोळा करुन आपल्या बॅगत टाकत होता. हे पाहुन मला आचर्य वाटले. मि तर खुप गोंधळलो. नकळत माझ्या तोंडून शब्द निघाले. हे काय करशिल..... या पोस्टर ला. त्याला ऐकू आले मि जरा नजर दुर करुन इकळे- तिकळे पाहु लागलो.\nहा प्रसंग मि कधीच विसरणार नाहि. कारण खुप सारे पोस्टर गोळा करनारा एकमेव व्यक्ती मि पाहिला होता.\nमाझे पाऊल बस च्या दिशेने वळले. माझे डोळे आता एकाच दिशेने चालु लागले.\nअसो....... असे किती प्रकारचे लोक असतात. किती विचार, किती भिन्नता वागणूकीमधे असा विचार करत मि college ला आलो.\nविक्की आज उशीर.... असा आवज काणी पडला. मनात लगेच मयूरी चा चेहरा आला. कारण तिच होती माझि काळजी घ्यायला. तीच माझा विचित्र स्वभाव समजून घेते. अन्यथा माझे काहि मित्र मला सेल्फिश आहेस खुप. असाच गाजावाजा करतात.\nकाय ग मयु तु आज कशी लवकर आलीस.\nअरे आज submission आहे. म्हणून जरा लवकरच आली.\nओय तु काय कलेक्टर नाहीस ....... (मयु जरा रागातच बोलली).\nकोणीही जरा थोडेसे विचित्र न वेगळे वागू लागले किंवा आपल्याला वेळ नाहि दिला आपल्या तोंडून लगेच शब्द निघतात. आपण त्याला कलेक्टर असच उच्चारतो का माहित नाहि अजूनही त्याच उत्तर कुणी मला सागितले नाही. आणि मीही शोधण्याचा प्रयत्न केला नाही.\nमयु काय ग...(मि हळु आवज करून बोललो)\nकाय रे तु का सर्व share करत नाही मला.\nनेहमी असाच वाग तु.(ति हळव्या आवजात मला समजू लागली)\nतु अन तुझा हा विचित्र स्वभाव.\nकुणालाही काहीही बोलतो. कुणी बोलायला लागल कि,तु त्याला ignore करतो.\n(मयु ला न बघता) मयु बस्स ना....\n(मयु रागातच निघून गेली.)\nमयु तशी मला जुनियर आहे.\nपरंतु तिची मेस होती माझ्या घरा जवळ म्हणून ओळख.\nपरंतु खुप समजून घेते मयु मला.\nlecture सुरु झाल. मि मात्र उशीरा पोहोचलो.\nमि मागे जाऊन बसलो.\nसर वेगळीच माहिती देत होते.\nम��� मात्र लक्ष देत नव्हतो.\nसर्व मात्र लक्ष देउन ऐकत होते. मि हि जरा लक्ष देउन ऐकू लागलो.\nखुप social activity असतात. प्रत्येक दिवशी College सुरु अन समाप्ती नंतर १ तास आपल contribute पाहिजे. Intrested लोंकानी आपली नावे द्या.\nसर्व गोंधळ सुरु झाला. काहि हुशार मुलांनी आपली नावे दिली. मि मात्र बाहेर निघून आलो. खाली मान घालून मात्र मि college च्या बाहेर आलो.\nओय थांब....कुठे जातोय....(मयु gate वर उभी होती)\nमयु माझ्या सोबत बाहेर आली.\nनाहि रे आज NNS ची मीटिंग आहे.\nमि participate करनार आहे.\nतु करनार आहेस ना participate.\nप्लीज कर ना join NNS.(मयु खुप request करु लागली)\n(मयु जरा हळव्या आवाजात बोलली).\nनाव देउन आलो ना NNS......\nमि NNS या ॲक्टिव्हिटी मधे सहभागी झाल्याने मयु खुप खुश होती.\nपरंतु मला या बद्दल काहि कल्पना नव्हती.\nमयु बोलली म्हणून आलो.....\nन नवीनच आयुष्य माझ घडत गेले.\nमयुला जेथे सोडून गेलो तिथेच माझी वाट पाहत उभी होती.\nमि तिच्या पाठीवर मारत.तिला बोललो\nचला मॅडम.... कुणाची वाट पाहत आहे.\nमि जरा निरागस चेहरा करुन बोललो.\nकाय झाल, काय हसतेस.....\nमयु खुप गंभीर चेहरा करुन बोलली.\nमयु का हसत होती\nपरंतु तिला मि नंतर विचारण्याच धाळस केल नाहि.\nअचानक दोघांच्या मधे भयानक शांतता पसरली.\nआज हि lecture एकच होत का\nहो...मला वाटले मयुला सोडून जाऊ घरी.\nपरंतु पाऊल अन मन यात युद्ध सुरु झाल.\nशेवटी पाऊल तिची ओढ सोडू देत नव्होते.\nन मनात खुप प्रश्न होते,\nमयुच ऐकून मि का NNS मधे नाव नोंदले\nमयुच का ऐकतो मि\nअसे बरेच प्रश्न होते.\nNNS ची मीटिंग उद्या होणार अशी बातमी पसरली.\nमि अन मयु घरि आलो.\nआता NNS ची मीटिंग उद्या आहे.\nअस मनाला पटवले. आणि fb whats app insta सर्व बंद करुन झोपु लागलो.\nआई जरा चकीत झाली.\nकाय रे..... काय झाल(आई गंभीर चेहरा करून बोलली.)\nआज मोबाईल नाही हातात.\nमि आईशी थट्टा करत. आईला बोललो\nम्हणून उद्या पासुन लवकरच college ला जाइल.\nमला लवकर उठव आई.\nआई कामात busy झाली.\nमि मोबाईल बंद करुण झोपलो.\nकिती addiction हे social media च खुप टाइमपास होतो यात. सर्व तेच sms repeate होतात.\nमरु दे सर्व आता काहि वेगळे करून दखवतो. असा विचार क्षणात माझ्या मनात आला.\nजरा आपल्या बाबतीत प्रश्न पडले कि, खुप मस्त मस्त विचार येतात.\nविक्कि उठ....... (आई चा आवाज काणी पडला)\nमि उठून मोबाईल शोधू लागलो.\nआईचे उत्तर नेहमी असत.\nमि मोबाईल बंद केला होता. ते विसरलो.\nमोबाईल माझ्या अंथरुणात होता.\nमोबाईल on करुन मि ब्रश करु लागलो.\nआंघोळीसाठी आईने आवाज दिला.\nमि तयारी करून लवकरच college जाण्याची घाई केली.\nमोबाईल वर मयु चा sms\nमि बस जवळ उभी राहील.\nअसा sms type करुन घरातून निघालो.\nमयु उभी दिसताच माझ्या मनात आल.\nमयु ला prapose करु.\nकाय माहित काय झाल. कुणालाही नवल वाटेल.\nमाझ्या मनात मयु बद्दल काहीच नाहि.\nतरीही मयु ला Prapose केला मि.\nतरी मयु ला बस जवळ prapose केला मि.\nमयु काहीच न बोलता\nथोडीशी विस्कळीत लिहिलिये...आणि शुद्धलेखनाकडे लक्ष दे...\nआणि शुद्धलेखनाकडे लक्ष दे...>\nआणि शुद्धलेखनाकडे लक्ष दे...>>>\nवाचताना त्रासदायक ठरत आहेत त्या ,त्यामुळे पुढील भागात या चुका टाळा.\nतुम्ही कशाला पुलेशु लिहिलं\nतुम्ही कशाला पुलेशु लिहिलं\nथोडीशी विस्कळीत लिहिलिये...आणि शुद्धलेखनाकडे लक्ष दे...>>+१११\nशुद्धलेखन हवय. सरावाने होईल\nशुद्धलेखन हवय. सरावाने होईल पण प्रत्येक लिखाणाच्या वेळेस लक्ष दे शुद्धलेखनावर.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-3/", "date_download": "2018-12-15T07:05:30Z", "digest": "sha1:OY5ARLKXG7PMPJYHUUKVLVVE54H3RYDR", "length": 9548, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "विनामूल्य ऑनलाइन डेटिंगचा न नोंदणी -", "raw_content": "\nविनामूल्य ऑनलाइन डेटिंगचा न नोंदणी —\nजगभरातील दशलक्ष लोक रेकॉर्ड आहेत डेटिंगचा वेबसाइट आणि कार्यक्रम आहे. शोधत ‘एक’ सर्वात लक्षणीय वाटू शकते ठेवायची — पण काही टिपा स्थापना वैज्ञानिक संशोधन मदत करू शकतील, लिहितात डॉ बँड व्हॅन केन. काही लोक असल्याने आनंद एकच पण कदाचित कारण, मी एक समान दुहेरी, मला हे करू शकता त्याचवेळी. तरीसुद्धा मी स्वत: आढळले येत एकच — तसं मी संशय — प्राधान्य काम आणि प्रवास खूप लांब आहे. त्यामुळे च्या टाका, मी निर्णय घेतला तर सत्यापित करण्यासाठी एक उपयोग करून वैज्ञानिक दृष्टिकोन वर पाहून साइट आणि सॉफ्टवेअर मदत करू शकता चालना माझ्या शक्यता ठिकाण एक सामना आहे. माझ्या पहिल्या समस्या मिळत होते लक्षात. मला लेखन, एक डेटिंगचा प्रोफाइल कठीणही आहे आणि सर्वात अप्रिय भाग ऑनलाइन डेटिंगचा — कल्पना येत अप ठेवले क्रमवारी भयंकर आत्मपरीक्षण (आणि जेथील स्वत: ची) की होईल, सहभागी तयार मध्ये एक संक्षिप्त वर्णन स्वत होते अत्यंत त्रासदायक आहे. मध्ये समाविष्ट केले आहे की, मी देखील स्पष्ट आहे माझ्या ‘आदर्श भागीदार’ मध्ये काही रीतीने आणि हे नेहमी दिसू लागले जसे एक ओंगळ (आणि वास्तवापासून बरेच दूर लैंगिक) व्यायाम आशावाद आणि सर्जनशीलता. त्यामुळे, मी घेतला सल्ला शास्त्रज्ञ, प्रा खालिद खान, जो विश्लेषण आहेत डझनभर वैज्ञानिक संशोधन पेपर आकर्षण आणि ऑनलाइन डेटिंगचा आहे. त्याचे काम हाती घेण्यात आले होते नाही दूर शुद्ध वैज्ञानिक मोहिनी पण त्याऐवजी मदत करण्यासाठी एक मित्र त्याची एक मैत्रीण मिळविण्यासाठी केल्यानंतर पुन्हा पुन्हा अपयश. तो दिसत मृत्युपत्र, एक फार मजबूत मैत्री करण्यासाठी स्वत: — कागद हा वैयक्तिक उत्पादन होते आपल्या परिणाम एक व्यापक आढावा मोठ्या संख्येने डेटा. त्याच्या संशोधन स्पष्ट की काही प्रोफाइल आहेत पेक्षा अधिक प्रभावी इतरांना (आणि, करार, त्याचा मित्र होता आता सुखाने प्रेम-अप मुळे त्याच्या सल्ला). उदाहरणार्थ, तो म्हणाला, आपण खर्च करावा, जागा करणार्या स्वत: ला आणि आपण शोधत आहात काय एक जोडीदार. अभ्यास की दर्शविले आहेत प्रोफाइल हे संतुलन प्राप्त सर्वात प्रतिसाद आहे कारण लोक अधिक आत्मविश्वास ड्रॉप आपण एक ओळ आहे. हे पाहिले आटोपशीर माझा अनुभव आहे. पण हे वैयक्तिक होते इतर निष्कर्ष — महिला आहेत, वरवर पाहता अधिक आकर्षित होतात पुरुष कोण ठेवावी धैर्य, शौर्य आणि एक तयार करण्यासाठी जोखीम घेणे ऐवजी समर्पण आणि दया. खूप आशेने की, माझ्या वैद्यकीय कारकिर्दीत लोकांना मदत होणार होता एक मालमत्ता आहे. त्यांनी सल्ला दिला, की जर तुम्हाला प्राप्त करणे आवश्यक आहे, लोक आहोत विचार करणे मजेदार आहे, आपण त्यांना दाखवा नाही त्यांना सांगा. खूप सोपे आहे, असे ते म्हणाले केले आहे. आणि निवडण्यासाठी एक वापरकर्तानाव की सुरू होते एक सूचना उच्च. लोक दिसत असेल नकळत सामना यापूर्वी आद्याक्षरे शैक्षणिक आणि व्यावसायिक यश. मी याल जात थांबवू बँड आणि परत जा जात. या प्रकारच्या टिपा होते, आश्चर्याची गोष्ट नाही, अत्यंत उपयुक्त आहे. — लेखन प्रोफाइल एक दीन व्यवसाय, पण आम्ही काही गोष्टी आमचे ध्येय मदत केली की ब्रेक माझ्या लेखक ब्लॉक आणि पेन काहीतरी जे मी व्यक्त केला होता -. माझे प्रोफाइल दूर तेथे, पुढील समस्या स्पष्ट झाले. एक उशिर सतत निवडा संभाव्य तारखा ऑनलाईन, गणितज्ञ त��णे झाली वैयक्तिकरित्या मला एक धोरण प्रयत्न. चांगल्या थांबता सिद्धांत आहे की एक पद्धत आम्हाला मदत करू शकता मिळवा सर्वोत्तम पर्याय अनेक निवडी दुसर्या नंतर एक.\n← बैठक विवाहित महिला\nमुली ऑनलाइन गप्पा →\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/konkan/sindhudurg/", "date_download": "2018-12-15T06:58:43Z", "digest": "sha1:KJSGZAHRQARQYXAWO3NSGQOLCARVLK42", "length": 5580, "nlines": 182, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सिंधुदुर्ग Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nआंघोळीला गेलेल्या भावंडांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू\n‘शिवसेना’ जनतेची साथ सोडणार नाही – सुभाष देसाई\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-integrated-farming-kaundgaon-athre-pathrdi-nagar-11917?tid=128", "date_download": "2018-12-15T07:43:19Z", "digest": "sha1:W5ADLS4RBAQ3QDCUTPXWFBCYRRH54Y6F", "length": 24447, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, integrated farming, kaundgaon-athre, pathrdi, nagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफूलशेती, फीलर्ससह दुग्धप्रक्रिया, पोल्ट्रीतून एकात्मिक शेती फुलवली\nफूलशेती, फीलर्ससह दुग्धप्रक्रिया, पोल्ट्रीतून एकात्मिक शेती फुलवली\nशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018\nखव्याची घरीच विक्री, घरपोचही..\nपरिसरात आपल्या खव्याला चांगली अोळख देण्यात आठरे यशस्वी झाले आहेत. परिसरातील नागरिक, व्यावसायिक घरी येऊन १६० ते १८० रुपये प्रतिकिलो दराने खवा घेऊन जातात. दर्जा चांगला असल्याने नगरसह नजीकच्या भागातूनही व्यापारी खव्याची मागणी करतात. मागणीनुसार खवा घरपोचही दिला जातो.\nकौडगाव (आठरे) (जि. नगर) येथील आठरे कुटुंबाचे अवघे दोन एकर क्षेत्र अाहे. त्यात गुलाब, जरबेरा व फीलर्सची शेती, दुग्ध व्यवसाय, प्रक्रियेतून खवा निर्मिती, पोल्ट्री, आदी विविध उद्योगांतून त्यांनी शेतीचे अर्थकारण समृद्ध केले आहे. घरच्या सदस्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पेलून मजूर समस्या कमी केली आहे. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत कष्ट उपसत उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण करणाऱ्या या कुटुंबाची शेती प्रेरणादायीच आहे.\nनगर जिल्ह्यातील पाथर्डी हा कायम दुष्काळी असलेला तालुका. येथील कौडगाव (आठरे) येथील संतोष आणि महादेव या आठरे बंधूंची अवघी दोन एकर (८६ गुंठे) जमीन आहे. भागात पाण्याची कायमच टंचाई. त्यामुळे पारंपरिक पिके घेण्यावरच भर. बहुतांश कुटुंबांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे.\nआठरे कुटुंबाची प्रयोगशील शेती\nनगर येथील खासगी शिक्षण संस्थेत संतोष कार्यरत आहेत. मात्र, सध्या शेतीचाच विकास करण्यासाठी त्यांनी दीर्घ रजा घेतली आहे. त्यांचे एमएपर्यंत शिक्षण झाले आहे. सन २०१४ मध्ये त्यांनी १० गुंठे क्षेत्रावर पॉलिहाऊस उभारले. त्यात गुलाबाची लागवड केली. दोन वर्षे विक्री साधली. मात्र, मध्यंतरी नोटाबंदी, त्यानंतर घसरलेले दर, तीव्र पाणीटंचाई आदी कारणांमुळे फूलशेती थांबवावी लागली.\nभोसे, त्रिभुवनवाडी, खांडगाव, लोहसर भागांतील तरुणांचा गुलाब लागवडीत सहभाग होता.\nसर्व जण एकत्र येऊन वाहनातून दिवसाआड विक्रीला फुले पाठवत. पण, गुलाब शेती थांबवल्यानंतर २०१६ मध्ये पॉलिहाऊसमध्ये काकडीची लागवड केली. त्याचे साधारण ८ टन उत्पादन मिळाले. परिसरातील आठवडी बाजारात विक्री करून ठोक बाजारापेक्षा दीडपट ते दुप्पट म्हणजे सरासरी ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळवला.\nजरबेरा व फीलर्सची शेती\nत्याच काळात दहा गुंठ्यांचे शेटनेट उभारले. आता त्यात गुलाब, तर पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलांची लागवड केली आहे. वर्षभरापासून दर तीन दिवसांनी जरबेराच्या प्रत्येकी दहा फुलांच्या शंभर गड्‌ड्‌या ते औरंगाबादला पाठवतात. त्यास सरासरी ३० ते ७० रुपये दर मिळत आहे.\nस्प्रिंगर व कामिनी फीलर्स\nगुलाब, जरबेरासोबत विविध कार्यक्रमांत मंच डेकोरेशन व बुकेसाठी स्प्रिंगर व कामिनी या फीलर्सनाही अधिक मागणी आहे. बाजारपेठेची मागणी अोळखून आठरे यांनी वर्षभरापूर्वी तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथून फीलर्सची प्रत्येकी एक हजार रोपे आणून सतरा गुंठ्यांवर लागवड केली. आता ते गुलाब, जरबेरासोबत या फीलर्सच्��ा प्रत्येकी वीस काड्याची स्वतंत्र गड्डी करून प्रत्येकी पंचवीस रुपयांना विक्री करतात. तीन दिवसांमागे प्रत्येकी पन्नास गड्ड्या औरंगाबाद, हैदराबाद येथे पाठवतात. दोन्ही फीलर्सची परिसरात पहिल्यांदाच लागवड झाली असावी.\nपाणी व्यवस्थेसाठी शेतापासून बऱ्याच अंतरावर विहीर आहे. त्यामुळे ४० हजार लिटर क्षमतेची सिमेंट टाकी बांधली आहे. त्यालाच ठिबक यंत्रणा जोडली आहे. पॉलिहाऊस उभारणीनंतर २०१६ साली २५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे. मागील दोन वेळा या भागांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईत शेततळ्याच्या आधारावर फूलशेती आणि दुग्ध व्यवसाय जगवणे शक्य झाले.\nअतिरिक्त उत्पन्नासाठी गावरान पोल्ट्री\nपाथर्डी तालुक्‍यातील बहुतांश भागाला सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. करंजी, कौडगाव आठरे, त्रिभुवनवाडी, तिसगाव, देवराई भागांत पाण्याची कायम टंचाई. यंदाही पाऊस नाही. त्यामुळे खरिपाची पिके कायम वाया जाण्याचा धोका असतो. त्यामुळे संतोष यांनी पोल्ट्रीतून उत्पन्नाचा आणखी एक पर्याय उभा केला आहे. अलीकडेच सहाशे गावरान कोंबड्यांचे पालन सुरू केले आहे. शेतीला फटका बसला, तरी पोल्ट्रीतून कमी पाण्यात अर्थकारण सुधारता येईल, हा त्यामागील हेतू आहे.\nखवा निर्मितीतून दुग्ध व्यवसायात फायदा\nसध्या दुग्धव्यवसाय सर्वत्र अडचणीचा ठरत आहे. सरकारने दर वाढवूनही गाईच्या दुधाला लिटरला २२ रुपयांपेक्षा अधिक दर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आठरे कुटुंबाचा दुग्ध हा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यांच्याकडे सुरुवातीला चार गायी होत्या. त्यात २०१० पासून टप्प्याटप्प्याने वाढ केली. सध्या दहा दुभत्या गाई, दहा कालवडी आणि अन्य पाच अशी सुमारे पंचवीस जनावरे आहेत. दुधाला दर नाही ही स्थिती अोळखत त्यांनी दूध विकण्याएेवजी खवा निर्मिती करून विकण्याचा निर्णय घेतला आहे. आता यंत्राद्वारे खवा तयार केला जातो. सहा महिन्यांपासून दररोज दीडशे लिटर दुधापासून सुमारे तीस किलो खवा तयार केला जातो. संतोष यांच्या आई नर्मदा, वडील मधुकर, भाऊ महादेव, भावजय सविता यांची मोठी मदत यामध्ये होते.\nआठरे यांच्या शेती व्यवसायाची वैशिष्ट्ये\nफुलांची मागणी वाढल्याने गणपती उत्सव काळात मुंबईला पाठवण्याचे नियोजन\nसुरुवातीपासून ठिबकचा वापर, त्यामुळे कमी पाण्यात यशस्वी उत्पादन\nपहाटे पाचपासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सारे कुटुंब विविध शेतीकामांत व्यस्त\nअॅग्रोवनचे नियमित वाचन, शेतीतले नवे प्रयोग समजावून घेण्यासाठी शेतकऱ्यांसोबत चांगले ‘नेटवर्क’\nहवामान, पाणी, शेतमालाचे दर, सरकारी धोरणे यांच्यामुळे शेती बेभरवशाची झाली अाहे.\nमात्र अल्प शेती, पाणीटंचाई अशा परिस्थितीत अतिव कष्ट करून वेगवेगळे प्रयोग, दुग्धप्रक्रिया आणि उत्पन्नाचे विविध स्त्रोत वाढवत शेती नफ्याची करण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळातही उमेद जागवली आहे.\nनगर व्यापार गुलाब rose शेती व्यवसाय profession शिक्षण education विकास ऊस पाणी water पाणीटंचाई यंत्र machine शेततळे farm pond पाऊस सरकार government दूध हवामान\nशेततळ्याद्वारे संरक्षित पाण्याची सुविधा.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकेळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...\nजपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...\nमराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय...औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी...\nदोनशे एकरांवर देशमुख यांची करार शेती..शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर...\nजिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...\nसुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nशोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपणसांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील...\nसुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....\nवातानुकुलित, स्वयंचलित सोळाहजार...पायाला अपंगत्व आल्यानंतरही हताश न होता जिद्दीने...\n‘रेसिड्यू फ्री’ दर्जेदार सीताफळांचा...अवकाळी पाऊस, गारपिटीचा घातक अनुभव खामगाव (जि....\nतीन हंगामात दर्जेदार कलिंगड उत्पादनात...रजाळे (ता.जि.नंदुरबार) येथील कैलास, संजय व नगराज...\nसंघर्षातून चौदा वर्षांपासून टिकविलेली...लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बुद्रुक...\nविकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...\nसंघर्ष, प्रयत्नावादातून केली यशस्वी...आटपाडी (जि. सांगली) येथील अत्यंत जिद्दीच्या...\nभाजीपाला उत्पादक भंडारा जिल्ह्यात खासगी...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धानाचे भांडार...\nदुष्काळात ऊस वाचविण्यासाठी ...यंदाच्या तीव्र दुष्काळात ऊस उत्पादक चिंतेत असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/lalit-sampadit/21835-Shodha-Khoda-Liha-Suhas-Kulkarni-Samakalin-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.html", "date_download": "2018-12-15T06:59:27Z", "digest": "sha1:GONOYR6RUGY5D3LNNJE5SX6I2N6DFQP2", "length": 22042, "nlines": 580, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Shodha Khoda Liha by Suhas Kulkarni - Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > ललित>संपादित>Shodha Khoda Liha (शोधा खोदा लिहा)\nसुहास कुलकर्णी यांचे सामाजिक घडामोडिंवरील लेखन\nसुहास कुलकर्णी यांचे सामाजिक घडामोडिंवरील लेखन\n१९९० ते २०१५ हा पंचवीस वर्षांचा काळ विलक्षण घडामोडींनी भारलेला आहे.जागतिकीकरण,जातीय अस्मिता अन धार्मिक अभिमान या तीन प्रक्रिया या काळात उलगडल्या.\nसुहास कुलकर्णी यांचे सामाजिक घडामोडिंवरील लेखन\nTendulkar Asehi/Tasehi (तेंडुलकर असेही/तसेही)\nSamyak Sakaratmak (सम्यक सकारात्मक)\nMaharashtracha Khadyasansrutikosh (महाराष्ट्राचा खाद्यसंस्कृतिकोश)\n1001 Study Tips (१००१ स्���डी टिप्स)\nUmbarthyachya Alyad Palyad (उंबरठ्याच्या अल्याड पल्याड)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/sonali-bendres-husband-goldie-behl-urges-not-to-believe-in-rumors-after-death-hoax-on-social-media/articleshowprint/65742005.cms", "date_download": "2018-12-15T08:15:18Z", "digest": "sha1:BDCAFDA7U2JCTD7UGUZPK3LZEQYAFNBM", "length": 3037, "nlines": 6, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "सोनालीच्या निधनाची अफवा, गोल्डी बहल संतापले", "raw_content": "\nमुलींबाबत बेताल वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असलेले भाजपाचे आमदार राम कदम हे कॅन्सरशी झुंज देत असलेली बॉलिवूडची अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या निधनाचं ट्विट करून भलतेच अडचणीत सापडले आहेत. या ट्विटनंतर कदम ट्रोल झालेच पण सोशल मीडियावरही सोनालीच्या निधनाची अफवा पसरल्याने तिचे पती गोल्डी बहल प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा न पसरविण्याचं आवाहन बहल यांनी केलं आहे.\n'सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा. सोनालीच्या प्रकृती विषयीच्या अफवा पसरवू नका. तसेच त्यांवर विश्वास ठेवू नका,' असं आवाहन गोल्डी बहल यांनी ट्विटरवरून केलं आहे. मात्र सोनालीच्या निधनाचं ट्विट करणारे राम कदम यांना एकदा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या ट्विट नंतर कदम यांना यूजर्सनी ट्रोल केलं होतं. कदम यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे चूक लक्षात येताच त्यांनी ते ट्विट डिलिट करून दिलगिरी व्यक्त करणारं ट्विट केलं. मात्र अनेकांनी आधीच त्या ट्विटचे स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर फिरवले होते. त्यामुळे गोल्डी बहल भडकले आणि त्यांनी अशा प्रकारची अफवा न पसरवण्याची विनंती यूजर्सना केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sensex-increase-share-market-128116", "date_download": "2018-12-15T07:33:40Z", "digest": "sha1:JIBPTKYGCRNHP5EWDGK35NXTNLMM45V6", "length": 11328, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "sensex increase share market सेन्सेक्‍समध्ये ११४ अंशांची वाढ | eSakal", "raw_content": "\nसेन्सेक्‍समध्ये ११४ अंशांची वाढ\nबुधवार, 4 जुलै 2018\nमुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ११४ अंशांची उसळी घेत ३५,३७८.६० वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४२.६० अंशांची वाढ होत १०,७०० अंशांवर बंद झाला. व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअर बाजारांमध्ये असलेली मरगळ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण होण्याच्या शक्‍यतेने आज शेअर बाजाराची सुरवात नकारात्मक झाली. फार्मा, आयटी, एफएमजीसी शेअरमध्ये तेजी दिसून आली. सिप्ला, सन फार्मा, बजाज फिनसर्व, मारुती सुझुकी, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले.\nमुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ११४ अंशांची उसळी घेत ३५,३७८.६० वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४२.६० अंशांची वाढ होत १०,७०० अंशांवर बंद झाला. व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शेअर बाजारांमध्ये असलेली मरगळ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण होण्याच्या शक्‍यतेने आज शेअर बाजाराची सुरवात नकारात्मक झाली. फार्मा, आयटी, एफएमजीसी शेअरमध्ये तेजी दिसून आली. सिप्ला, सन फार्मा, बजाज फिनसर्व, मारुती सुझुकी, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले.\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष���ट्रातील शिक्षण...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nमुंबई - भारतीय पोपट पाळणाऱ्यांची आता खैर नाही. मुक्‍या जीवाला पिंजऱ्यात ठेवणाऱ्या पशुप्रेमींना शोधण्यासाठी वन विभागाने मुंबईत खबरी पेरले आहेत....\nदोन तासांसाठी पाच तास रखडपट्टी\nठाणे - वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचा फटका मुंबई आणि ठाण्यातील एसटीच्या प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीत एसटी प्रवाशांना दोन तासांच्या अंतराकरिता पाच-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-what-gst-58189", "date_download": "2018-12-15T07:14:55Z", "digest": "sha1:NC2DFRJATYDUKYDTA5XKVQX2BOUJWOGM", "length": 13154, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news what is the gst? हे \"जीएसटी' काय आहे? | eSakal", "raw_content": "\nहे \"जीएसटी' काय आहे\nशनिवार, 8 जुलै 2017\nनिम्म्याहून अधिक नागरिक अनभिज्ञ; सर्वेक्षणातील निष्कर्ष\nनिम्म्याहून अधिक नागरिक अनभिज्ञ; सर्वेक्षणातील निष्कर्ष\nमुंबई - ऐतिहासिक कर सुधारणा ठरलेल्या वस्तू आणि सेवाकराबाबत (जीएसटी) सर्वंकष पाहणीमध्ये 55 टक्के नागरिक \"जीएसटी' करप्रणालीबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती एका सर्वेक्षणात समोर आली आहे. तमिळनाडूतील तब्बल 76 टक्के नागरिकांना \"जीएसटी'बद्दल काही माहीत नसल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.\n\"जीएसटी' आणि त्याच्या परिणामांबद्दल नागरिकांना किती माहिती आहे, हे जाणून घेण्यासाठी \"वे टू ऑनलाइन' या ऍपने 26 ते 30 जून या काळात सर्वेक्षण केले होते. या वेळी देशभरातील तीन लाख 60 हजार नागरिकांना जीएसटीबाबत विचारण्यात आले. महाराष्ट्रातील 63 टक्के जनतेला जीएसटीविषयक माहिती असून, पश्‍चिम बंगालमध्ये हे प्रमाण 62 टक्के, गुजरातमध्ये 51 टक्के आहे. केरळमध्ये 59 टक्के, कर्नाटकमध्ये 57 टक्के, तर हिंदी भाषिक राज्यांत 52 टक्के इतके आहे. तेलंगणा व आंध्र प्रदेश ही तेलुगू भाषक राज्ये जीएसटीबद्दल तुलनेने जागरूक आहेत. ही आकडेवारी चांगली वाटत असली तरी यातील 58 टक्के जनतेने जीएसटी ही कररचना फारशी चांगली नाही, असे मत व्यक्त केले आहे.\nया सर्वेक्षणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून, यातून \"जीएसटी'च्या उपयुक्ततेविषयी देशातील जनतेचे मत स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील 43 टक्के जनतेच्या ही करप्रणाली पसंतीस उतरली असून पश्‍चिम बंगालमधील 32 टक्के, गुजरातमधील 39 टक्के, केरळमधील 36 टक्के, कर्नाटकमधील 41 टक्के आणि इतर हिंदी भाषिक राज्यांतील 43 टक्के जनतेने ही कररचना उपयुक्त असल्याचे मान्य केले आहे. शहरी जनतेपैकी 59 टक्के लोकांना \"जीएसटी' विधेयकाबद्दल माहिती आहे; मात्र त्यातील 80 टक्के लोकांना \"जीएसटी'ने वस्तू-सेवांच्या किमती खूप वाढतील, असे वाटत आहे किंवा या कराचे नेमके काय परिणाम होतील, याविषयी काहीच माहिती नाही. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे देणे आवश्‍यक असल्याचे मत \"वे टू ऑनलाइन'चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजू वनपाल यांनी व्यक्त केले.\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुधोळ-मुंडे\nऔरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली...\nमुंबई - गेल्या पाच वर्षांत चेकबुक, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डची सेवा नि:शुल्क उपभोगलेल्या ग्राहकांना सेवाशुल्कापोटी पैसे मोजावे लागण्याची शक्‍...\nशहरातील १२० करबुडवे गायब\nपिंपरी - केंद्र सरकारने वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायदा लागू केला असला, तरी त्याआधी अस्तित्वात असणाऱ्या सेवाकर बुडवणारे शहरातील सुमारे १२० जण गायब...\nपुणे - दहा बनावट कंपन्या स्थापन करून, त्याद्वारे कोट्यवधी रुपयांची केवळ बिले तयार करून, काळा पैसा निर्माण करणाऱ्या एका मुंबईतील व्यापाऱ्याला जीएसटी...\n\"जीएसटी'मुळे पशुखाद्य उत्पादक अडचणीत\nमुंबई - पशुखाद्यासाठी पूरक प्रथिने पुरवणाऱ्या कच्च्या मालावर लावण्यात आलेला वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) पशुखाद्य उत्पादक आणि शेतकऱ्यांसाठी जाचक...\nइंधन कर कपातीचा अर्थव्यवस्थेला फटका\nमुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात ये��ाऱ्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पी अंदाजावर होणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/aai-honyacha-aanand", "date_download": "2018-12-15T07:53:48Z", "digest": "sha1:NF7NE3PC22SZHD5KDAD2PTB2TIE2CUJN", "length": 14087, "nlines": 239, "source_domain": "www.tinystep.in", "title": "आई होण्यातला आनंद :अनुभवलेल्या, अनुभव घेणाऱ्या आणि इच्छा असलेल्या आईंसाठी - Tinystep", "raw_content": "\nआई होण्यातला आनंद :अनुभवलेल्या, अनुभव घेणाऱ्या आणि इच्छा असलेल्या आईंसाठी\nआई होणे हे या भुतलावरवे सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक कार्य आहे. पण तुम्ही आईला विचारा ती तुम्हाला हेच सांगेल की या सारखे दुसरे सुख नाही. आईची भुमिका फक्त अष्टपैलू व पाल्याचे संगोपन करणे एवढेच नसून हा खरोखरीच एक सुखद अनुभव आहे. या अनुभवाला कसलीच उपमा नाही जो पर्यंत तो तुम्ही स्वत: अनुभवत नाही. आपण सगळेच हे मान्य करतो की एकदा का आई झालात की तुम्हला नीट झोप मिळणार नाहीये, स्वत:चा वेळ मिळणार नाही, सुट्टया मिळणार नाहीये, कधी कधी तर नीट श्‍वास घ्यायला पण वेळ मिळणार नाही, पण जेव्हा आम्ही काही मातांना त्यांच्या अनुभवाविषयी विचारले तेव्हा त्यांनी देखील हे कबूल केले की, आई होण्या मध्ये एक वेगळाच आनंद आणि खूप छान भावना आहेत. अशा काही मातांचे अनुभव तुमच्यासाठी\n१) स्वत:चे बालपण परत जगल्यासारखे वाटते\nतुमच्या चिमुकल्याला घर भर रांगतना पाहून तुम्हाला तुमच्या बालपण आठवत. आपल्या घराच्या भिंती कोणत्या रंगाऱ्यानी रंगवल्या आहेत की आपल्या बाळानी याचा आपल्याला काही फरक पडत नाही, बरेच पालक दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य देतात. तुमच्या बाळानी तुम्हाला पहिल्यांदा आई किंवा बाबा अशी हाक मारणे यातला निखळ आनंद आपण खरच शब्दात व्यक्त नाही करू शकत.\n२) बाळाचे बोबडे बोल\nघरात लहान मुल असले की, ते तुम्हाला कायम व्यग्र ठेवते आणि ���ुमच्या मनातून निराशाचे, त्रासाचे विचार दूर ठेवते. तुम्ही जेव्हा कामावरून थकून घरी येता आणि तुमचे बाळ येऊन तुम्हाला बिलगते आणि दिवसभरात त्यानी काय काय केले हे त्याच्या बोबड्या भाषेत तुम्हाला सांगू लागते तेव्हा सगळा थकवा निघून जातो. त्यांचे हासणे, खिदळणे खोटे खोटे रुसणे बघितले की वाटते तुमच्या जगात कोणताच असा मोठा प्रश्‍न नाहीये जो त्यावेळी लगेच सोडवला पाहीजे.\n३) जीवनात काही तरी उद्देश सापडणे\nआजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात, नवरा बायको कामात एवढे गढून गेले आहेत की त्याना एकमेकांबरोबर घालवायला, बोलायला वेळ मिळत नाही. अशातच जर का तुमच्या आयुष्यात बाळाचे आगमन झाले तर त्याच्या अस्तित्वाने तुमचा वेग अपोआपच मंदावतो आणि यामुळेच तुमच्या नात्याला एक नवीन अर्थ मिळतो. घरात लहान मुल असल्याने तुम्हाला रोज सकाळी उठण्याचे नवीन कारण मिळते आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करता ज्या तुम्ही क्वचितच केल्या असत्या.\n४) कायम तरूण आणि जिज्ञासू रहाणे\nमुलांच्या मनात कायमच असंख्य प्रश्‍न असतात. ते कायमच सगळ्या बाबतीत उत्सुक असतात. मुलं त्यांना असलेल्या उत्सुकतेचे चिंतनच करत नाहीत तर बऱ्याचदा आपल्या ज्ञानसागरात देखील भर घालतात. मुलांच्या मागे धावत असल्यानी तुम्ही फक्त मानसिक दॄष्टया सावध राहत नाही तर शाररिक दॄष्टया देखील चपळ होतात.\n५) परिस्थितीशी जुळवून घेणे\nकाही वेळा असे होऊ शकते की, तुमच्या पाल्याला शाळेत एखाद्या कठीण प्रश्‍नांना किंवा परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. ते फार गंभीर नसतील, पण त्यांचे निराकरण करताना आपल्याला स्वत:च्या आयुष्यात उद्भवणाऱ्या प्रसंगाना कसे सामोरे जावे या बाबत माहिती मिळते. आई होण्यातला जो आनंद आहे त्यानी स्वत:लाच खूप बरे वाटते व तुम्ही माणूस म्हणून चांगले होण्यास मदतीसाठी कायम पुढे येता. असे यामुळे घडते कारण जेव्हा तुम्ही सकारात्मक असता तेव्हा तुमच्या अवती भवतीच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला चांगल्या दिसायला लगतात. आई होण्यातला आनंद खरंच अनुभव इतका सर्वांग अंर्तबाह्य आहे की आपण कितीही ठरवले तरी त्यातल्या भावना शब्दात मांडून एका कागदावर नाही उतरवू शकत, त्याचा अनुभव घेतल्याशिवाय समजू शकत नाही.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/no-need-sadhabhau-khot-42881", "date_download": "2018-12-15T07:57:59Z", "digest": "sha1:ATYGK227KZSXU7VE6MJLIYUFXC6KDVCQ", "length": 13754, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "No need sadhabhau khot सदाभाऊंची आता आवश्‍यकता नाही - राजू शेट्टी | eSakal", "raw_content": "\nसदाभाऊंची आता आवश्‍यकता नाही - राजू शेट्टी\nसोमवार, 1 मे 2017\nगडहिंग्लज - सदाभाऊ सरकारमध्ये असल्याने ते सरकारचे धोरण मांडत आहेत. आम्ही चळवळीत असल्याने आमची रस्त्यावरची लढाई सुरू आहे. सदाभाऊंची आता आवश्‍यकता वाटत नाही. चळवळीसाठी मी अजून समर्थ आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर शरसंधान साधले; मात्र चळवळीला गरज वाटेल तेव्हा सदाभाऊ सोबत येतील, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.\nगडहिंग्लज - सदाभाऊ सरकारमध्ये असल्याने ते सरकारचे धोरण मांडत आहेत. आम्ही चळवळीत असल्याने आमची रस्त्यावरची लढाई सुरू आहे. सदाभाऊंची आता आवश्‍यकता वाटत नाही. चळवळीसाठी मी अजून समर्थ आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर शरसंधान साधले; मात्र चळवळीला गरज वाटेल तेव्हा सदाभाऊ सोबत येतील, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.\n\"स्वाभिमानी'तर्फे शेतकरी कर्जमुक्ती दुचाकी रॅली गडहिंग्लजला आली होती. या वेळी शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांसाठी आमची सरकारविरोधी लढ���ई सुरू असली, तरी सदाभाऊंचा मंत्रिपदाचा राजीनामा मागणार नाही. या पदासाठी त्यांचे नाव कार्यकारिणीने निश्‍चित केले होते. त्यामुळे सदाभाऊंबाबतचा निर्णय कार्यकारिणीच घेईल, असेही त्यांनी सांगितले.\nशेट्टी म्हणाले, \"\"विरोधी पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूला असतात, ही चांगली गोष्ट आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्ष इतकी वर्षे सत्तेत होते. आज तेही शेतकऱ्यांसाठी संघर्ष यात्रा काढत आहेत. त्यांनी अजून थोड्या ताकदीने संघर्ष करावा. सर्वांनी हातभार लावला तर शेतकऱ्यांचा सातबारा लवकर कोरा होईल. आजवर शेतकऱ्यांचा गैरफायदा घेण्यात आला. खुर्चीवर कोण आहेत, याच्याशी आमचे देणे-घेणे नाही. आमची लढाई सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आहे.''\nविरोधी पक्षात असताना कोणत्याही प्रश्‍नावर अवास्तव मागण्या केल्या जातात; मात्र सत्तेत गेल्यानंतर त्या प्रश्‍नांचा पाठपुरावा करताना अडचणी दिसतात. त्यामुळेच विरोधी लोक सत्तेत गेले तरी प्रश्‍न शिल्लक राहिल्याचे दिसते. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदीही सुटलेले नाहीत.\n- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना\nसंवाद व्यवहाराची आचारसंहिता ठरवूया\n‘‘मी कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे...\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nआरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी...\nअल्पवयीन युवतीवर बलात्कार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा\nनांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/what-is-leprosy-2-1788366/", "date_download": "2018-12-15T07:05:44Z", "digest": "sha1:ABW3KDHURJ6B3WPJESVSBMCEPEO2Z55N", "length": 20198, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What is leprosy | कुष्ठरोग निर्मूलनासाठी.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nकुष्ठरोग हा जुना आजार असला तरी आजही त्याच्या प्रसाराबाबत निरनिराळे गैरसमज रूढ आहेत.\nकुष्ठरोग हा जुना आजार असला तरी आजही त्याच्या प्रसाराबाबत निरनिराळे गैरसमज रूढ आहेत. कुष्ठरोग हा स्पर्शाने पसरणारा आजार नसून सध्याच्या बहुविध औषधोपचारांमुळे तो पूर्णत: बरा होतो. त्यामुळे समाजाचा या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होत आहे. हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे. या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी याची योग्य माहिती समजून घेणे, इतरांना देणे आणि गैरसमज, भीती दूर करणे गरजेचे आहे.\nकुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरिअम लेप्री या जंतूमुळे होणारा सांसर्गिक आजार आहे. कुष्ठरोगाची सांसर्गिकता ही शरीरातील कुष्ठजंतूच्या प्रमाणावर अवलंबून असते. दृष्य स्वरूपातील विकृती किंवा विद्रूपतेवर नाही. कुष्ठरोग हा महारोग नसून स्पर्शाने मुळीच पसरत नाही. उपचार न घेतलेल्या संसर्ग झालेल्या कुष्ठरुग्णांकडून जंतूचा प्रसार हवेमार्फत होतो. केवळ औषधोपचोर न घेतलेल्या कुष्ठरुग्णांकडूनच या रोगाच्या जंतूचा प्रसार होतो. कुष्ठजंतूंचा हवेम��र्फत शरीरात प्रवेश झाल्यानंतर साधारणत: तीन ते पाच वर्षांनंतर प्राथमिक लक्षणे शरीरावर दिसायला लागतात. कुष्ठरोगाचे जंतू मुख्यत्वे चेतातंतू आणि त्वचा यावर आघात करतात.\nकुष्ठरोग हा आजार आनुवंशिक नाही. पाप-पुण्य याचाही या आजाराशी कोणताही संबंध नाही. नवस फेडणे, मंत्र-तंत्र वा जडीबुटी हा या आजारावरील उपाय नाही. वास्तविक कुष्ठरोगाविरुद्धच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीमुळे ९८ टक्के लोकांना हा आजार होणे अशक्यच आहे. हा आजार अत्यल्प संसर्गजन्य रोग असून प्रतिकारशक्ती कमी असलेल्या केवळ दोन टक्केच लोकांना हा आजार होऊ शकतो. १९४८ पर्यंत या आजारावर प्रभावी औषध उपलब्ध नव्हते. त्यामुळे हा एक असाध्य रोग समजण्यात येत होता. १९८० मध्ये बहुविध औषधोपचार (मल्टी ड्रग) पद्धती विकसित झाल्याने हा आजार नियंत्रणात आणणे शक्य झाले.\nकुष्ठरोगाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होत नसल्याने स्वत:हून हे रुग्ण सहसा उपचारासाठी येत नाहीत. तेव्हा कुष्ठरोग नियंत्रणासाठी राज्यभरात १९९८ पासून कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबवण्यात आली. प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरुग्ण एकाच वेळी शोधून औषधोपचाराखाली आणून कुष्ठरोगाचे दर दहा हजारी प्रमाण कमी करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या मोहिमेतून कुष्ठरोगाचे २००५ साली दूरीकरण झाल्याचे जाहीर केले. म्हणजेच दर दहा हजारी लोकसंख्येत कुष्ठरोगाचे प्रमाण एकपेक्षाही कमी असणे. दूरीकरण झाले असले तरी कुष्ठरोगाचे निमूर्लन म्हणजेच संपूर्ण उच्चाटन झालेले नाही. तेव्हा हे उच्चाटन करण्यासाठी २०१५ पासून पुन्हा कुष्ठरुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आल्या. या मोहीमेत आढळलेल्या रुग्णांना एमटीडी उपचार देण्यात येतात. त्याद्वारे कुष्ठरोग प्रसाराची साखळी खंडित करण्यात येते. लवकर निदान व नियमित उपचाराने कुष्ठरोगातील विकृती व विकलांगता निश्चित टाळता येते आणि समाजामध्ये रोगप्रसाराचा धोका टाळता येतो.\nअंगावरील त्वचेच्या रंगापेक्षा फिकट, लालसर रंगाचा कोणताही डाग किंवा चट्टा.\nत्वचेच्या रंगरूपात पोतात होणारे बदल. त्वचा तेलकट, लालसर, सुजलेली आणि गुळगुळीत होणे.\nकानाच्या पाळ्या जाड होणे आणि अंगावरील गाठी इत्यादी.\nचेतातंतू बाधित झाल्याने संबंधित भागात सुन्नपणा येणे. स्नायू अशक्त होऊन त्यांच्या कार्यात बिघाड होणे. क��ष्ठरोगात चेतातंतू बाधित झालेले कार्य औषधोपचाने पूर्ववत होणे कठीण असते.\nया औषधाच्या एकाच मात्रेने सुमारे ९९ टक्के जंतूचा नष्ट होतात. असे असले तरी कुष्ठरोग पूर्णपणे बरा होण्यास नियमित आणि संपूर्ण औषधोपचार घेणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा कुष्ठरोग सहा ते बारा महिन्यांत पूर्णपण बरा होतो. सर्व सरकारी दवाखान्यात कुष्ठरोगाचे उपचार मोफत उपलब्ध आहेत. या उपचार पद्धतीमुळे विकृती आणि विद्रुपतेचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे.\nनव्याने निदान केलेल्या कुष्ठरुग्णांच्या सहवासितांना किंवा कुटुंबियांना याचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना रिफॅम्सीन या औषधाची एक मात्रा दिली जाते. या औषधांमुळे कुष्ठरोगाचा संसर्ग होणे टाळता येते. कुष्ठरोगाची प्रतिबंधक लस ही देशातील काही राज्यामध्ये दिली गेली आहे. गुजरातमधील काही जिल्ह्य़ांमध्ये ही प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. त्यामुळे ही लसही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरात येण्याची शक्यता आहे. कुष्ठरोगाबाबतच्या लक्षणांची योग्य माहिती, औषधोपचार, सहवासितांना प्रतिबंधात्मक औषधोपचार हे या आजारापासून बचावाचे उत्तम मार्ग आहेत. तेव्हा कुष्ठरुग्णांना घरातून वेगळे किंवा आलिप्त ठेवण्याची आवश्यकता नाही. कुटुंबीयांसोबतच राहून पूर्ण औषधोपचार घेऊन या आजारातून मुक्त होणे शक्य आहे.\nकाही वर्षांपूर्वी कुष्ठरोग महारोग मानला जात होता. परंतु हा आजार संपूर्णपणे बरा होत असल्याचा विश्वास बसल्याने या आजाराबाबतची समाजातील भीती कमी झाली आहे, तसेच या रुग्णांकडे बघण्याचा समजाचा दृष्टिकोन बऱ्याच अंशी सकारात्मक होत आहे. त्यामुळेच पूर्वीच्या कुष्ठवसाहतीपेक्षा घरातच राहून रुग्णावर उपचार आणि पुनर्वसन करण्याकडे कल दिसून येत आहे. मुंबईतील कुष्ठरुग्णांच्या कुटुंबांचे सामान्य कुटुंबांशी रोटी-बेटी व्यवहार वाढले असून हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.\n(स्रोत – कुष्ठरोग विभाग, आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिक)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरल���; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/br-ambedkar-motivational-quotes/", "date_download": "2018-12-15T07:45:52Z", "digest": "sha1:3NPFNJ5B77ASZTXHJZF6QIPLGOGQ5ZRI", "length": 10171, "nlines": 140, "source_domain": "marathimotivation.in", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 मोटिव्हेशनल सुविचार - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome मोटीव्हेशनल मोटीव्हेशनल कोट्स डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 मोटिव्हेशनल सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 मोटिव्हेशनल सुविचार\n20व्या शतकातील श्रेष्ट चिंतक, तेजस्वी लेखक आणि भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ बाबासाहेब अंबेडकर यांचा भारतीय संविधान निर्मितीत प्रमुख वाटा आहे.त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडले��े विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते. म्हणून आज बाबा साहेबांचे विचार तुमच्या साठी घेऊन अलोय.\n“अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.”\n“काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.”\n“जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.”\n“जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.”\n“माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.”\n“मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.”\n“शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.”\n“शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.”\n“सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.”\nहे विचार आवडले का आवडले असतील तर कमेंट करुन कळवा. आमचे फेसबुक पेज लाईक करा अणि असे चांगले विचार मिळवा.\nPrevious articleभारतातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे-संपत्ती ऐकून बसेल धक्का.\nNext articleहे आहेत मराठीतले सिक्सपॅक वाले डॅशिंग हीरोज…\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5", "date_download": "2018-12-15T06:24:43Z", "digest": "sha1:YCKTEIO7G2J67GR4EYKLJDYUSDRW5X25", "length": 8427, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दिमित्री मेंडेलीव - विकिपीडिया", "raw_content": "\nइल्या रेपिन यांनी काढलेले दिमित्री मेंडेलीव यांचे व्यक्तिचित्र (इ.स. १८८५)\nपूर्ण नाव दिमित्री इवानोविच मेंडेलीव\nजन्म फेब्रुवारी ८, १८३४\nमृत्यू फेब्रुवारी २, १९०७\nकार्यसंस्था सेंट पीट्सर्सबर्ग तंत्रज्ञान संस्था\nख्याती मूलद्रव्यांची आवर्तन सारणी\nवडील इवान पावलोविच मेंडेलीव\nआई मारिया दिमित्रिएव्ना मेंडेलीवा\nदिमित्री मेंडेलीव (फेब्रुवारी ८, १८३४:तोबोल्स्क, रशिया - फेब्रुवारी २, १९०७:सेंट पीटर्���बर्ग, रशिया)हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली. मेंडेलिव्हना तीन वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळूनसुद्धा त्यापासून वंचित राहावे लागले.[१] १०१ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलेव्हिअम तसेच चंद्रावरील एका विवराला त्याचे नाव देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.\nमेंडेलीव १७ भावंडांपैकी सगळ्यात छोटा होता. वयाच्या तेराव्या वर्षी मेंडेलीवचे वडील वारले व तत्पश्चात आईचा उद्योगही आगीत जळून नष्ट झाला.\n^ जयंत श्रीधर एरंडे (24 एप्रिल 2018). \"कुतूहल : आवर्तसारणीचा पितामह मेंडेलिव्ह\". Loksatta (Marathi मजकूर). 24-04-2018 रोजी पाहिले. \"मेंडेलिव्हना तीन वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळूनसुद्धा त्यापासून वंचित राहावे लागले. म्हणून त्यांच्या योगदानाचे महत्त्व कमी होत नाही. १०१ अणुक्रमांकाच्या मूलद्रव्याला मेंडेलेव्हिअम तसेच चंद्रावरील एका विवराला त्यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जगाने त्यांना आवर्तसारणीचा पितामह मानले.\"\nइ.स. १८३४ मधील जन्म\nइ.स. १९०७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ एप्रिल २०१८ रोजी १८:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/exclusive?start=12", "date_download": "2018-12-15T07:24:18Z", "digest": "sha1:TTWFXWMPR42YIIKK3HMFNZJ5D5NZ6GQ7", "length": 14173, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Exclusive - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n७२ तासांचा सागरी प्रवास मराठी माणसांसाठी | निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nमराठी भाषा आणि मराठी माणसांच्यावरचं प्रेम, फक्त बोलण्यापुरतं, टाळ्या घेण्यासाठी कार्यक्रमांमधून आणि एक मे ला महाराष्ट्रदिनी फेटे बांधून पारंपरिक वेषभूषा करून ते फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम वर पोस्ट करण्याइतपतच मर्यादित असू नये आणि म्हणूनच जेंव्हा आपल्या मराठी माणसांच्या मनोरंजनासाठी 'मराठी तारका' शो एका अश्या ठिकाणी करण्याची संधी मिळाली जिथं कुणी मराठी कलाकार गेलेला नाही. ७२ तासांचा खडतर सागरी प्रवास करून आमची मराठी तारका टीम तिथं जाऊन आली आहे. अंदमान निकोबार हे एक पर्यटन स्थळ आणि स्वातंत्रवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा जिथं भोगली त्या सेलूलर जेल या दोन गोष्टीमुळे आपल्याला माहीत आहे. अंदमान निकोबार भारताच्या दक्षिणेकडचं टोक, भारताचा भाग असूनही भौगोलिकदृष्ट्या तोडलेलं नकाश्यावरून ते समजतं.\nस्वप्नांना संघर्षाचे पंख मिळाले - 'अमित्रियान पाटील' ला अभिनय प्रवासाचे मार्ग गवसले\nलहानपणी मित्राच्या व्हिसीआरवर ‘काँन्ट्री’ करून करून बघितलेल्या निरनिराळ्या चित्रपटांपासून प्रवास सुरू झाला. आज या पॅशनने चित्रपटांच्या दुनियेत आणून सोडले. सामान्य कुटुंबाची स्वप्ने तशी मर्यादीत, याला मात्र लहानपणापासून अभिनयाची आवड. ही आवड कॉलेज लाईफमध्ये अधिक तीव्र झाली व स्वप्नांच्या चंदेरी दुनियेत आज तो वास्तव्यात वावरत आहे. हा प्रवास आहे राजवाडे अ‍ॅन्ड सन्स, सत्या 2 सह अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणार्‍या अमित्रियान पाटील याचा. अमित्रियानचा बॉईज 2 हा सिनेमा ५ ऑक्टोंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सुपरहिट झाला. अर्थात याच्या स्वप्नांना खरे पंख दिले ते त्याच्या संघर्षाने, मेहनतीने व योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेने. संघर्षातून शिकत गेल्यामुळे आव्हानात्मक भूमिकाच आज अमित्रियानची आवड बनल्या आहेत.\nगायिका 'मधुरा कुंभार' चा सातासमुद्रापार महाराष्ट्रीयन पाहुणचार\nदेश, विदेशात अनेक गायनाचे कार्यक्रम केले, पण त्यात गल्फ कंट्रीतील कार्यक्रमांचे वैशिष्ट्य काही औरच. आपल्या महाराष्ट्रासारखी आपुलकी, पाहुणचार, ‘अतिथि देवो भव’चा आलेला अनुभव आणि सातासमुद्रापारही मिळणार उत्तम अस महाराष्ट्रीयन अर्थात घरच जेवण, या सार्‍यांनी आम्ही अगदी भारवतो. पण विशेष कौतुक वाटते ते विदेशात राहुनही आपल्या संस्कृती कटाकाक्षाने जपणार्‍या व आपल कुणी भेटल्यावर त्याला लगेच आपलस करणार्‍या आपल्या लोकांचं. येथे पोषाखापासून ते जेवणापर्यंत प्रत्येक बाबतीत आपली परंपरा सांभाळली जाते. हे अनुभव सांगतेय प्रसिद्ध गायिका मधुरा कुंभार.\n‘धक धक गर्ल’ माधुरी दिक्षितनंतर आता मराठमोळी अभिनेत्री 'रीना अगरवाल' होणार का ‘पीएनजी ज्वेलर्स’ची ब्रँड ऍम्बॅसेडर\nप्रत्येक स्त्रीला आकर्षण असते दागिन्यांचे आणि या वाक्याशी अनेकजण सहमत असतील. ग्राहकांच्या सर्वप्रथम पसंतीस पडणारे सराफ म्हणजे पीएनजी गाडगीळ. ग्रा��कांची आवड-निवड अगदी बारकाईने जपून त्यांना आवडतील असे आणि त्यांना शोभतील असे दागिन्यांमधील डिझाईन्स बनवून पीएनजी ज्वेलर्स हा सुप्रसिध्द ज्वेलरी ब्रँड बनला आहे. सर्वांची आवडती मराठमोळी आणि बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दिक्षित ही ‘पीएनजी ज्वेलर्स’ची ब्रँड ऍम्बॅसेडर आहे. माधुरी दिक्षितने पीएनजी गाडगीळच्या ‘टाईमलेस डायमंड्स बाय माधुरी’या अंतर्गत असलेल्या डायमंडच्या डिझाईन्स लॉन्च केल्या. आता सर्वत्र अशी चर्चा आहे की माधुरी नंतर हिंदी-मराठी अभिनेत्री रीना अगरवाल ‘पीएनजी ज्वेलर्स’ची ब्रँड ऍम्बॅसेडर बनणार आहे का\n20 तारे - 20 तारका आणि इतिहास || निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nझपाटून एखाद्या कामाच्या मागे लागल्यावर ते काम पूर्ण होऊन त्या कामामुळे जेंव्हा 'इतिहास' घडतो तेंव्हा त्या सोनेरी क्षणांचे आपण साक्षिदार असल्याचा आनंद आयुष्यभर सुखावून जातो. 'मराठी तारका' या माझ्या कार्यक्रमाला यश मिळणं सुरू झालं होतं त्याच वर्षी म्हणजे 2007 ला मराठी चित्रपट सृष्टीला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होणार होती त्यानिमित्ताने महाराष्ट्र सरकार, सांस्कृतिक खाते काहीतरी कार्यक्रम करतील अशी अपेक्षा होती, पण सरकारी पातळीवर काहीच हालचाल झाली नाही आणि चित्रपटसृष्टीतील त्यावेळच्या दिग्गज मंडळीपैकी काहीजण तरी पुढाकार घेऊन एखादा कार्यक्रम करतील असे वाटले होते. पण जिथे पैश्याची गणितं येतात तिथं कुणी पुढाकार घेत नाही. कुणीच पुढं येऊन आनंदाने एखादा कार्यक्रम करतील याची चिन्ह दिसेनात, मग मी ठरवलं इतर कुणी काही करण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच चित्रपट सृष्टीतील कलाकारांना एकत्र आणून एक कार्यक्रम करूयात.\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mahaplus.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%81%E0%A4%95", "date_download": "2018-12-15T07:11:47Z", "digest": "sha1:GGXVGKHDMSRTDFX2KWPS562TW2K7E7TH", "length": 3535, "nlines": 53, "source_domain": "mahaplus.com", "title": "ब्��डबॅँक | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » कसे मिळवावे » ब्लडबॅँक\nदेशातून बाहेर प्रवास करायचा असल्यास किंवा आपल्या अनेक कामांसाठी आवश्यक पुराव्यांपैकी उपयुक्त पुरावा म्हणजे पासपोर्ट. असा हा आवश्यक पासपोर्ट मिळवायचा कसा, याबद्दल सामान्यांच्या मनात आजही अनेक प्रश्न आहेत.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/picsart_06-14-05-15-38/", "date_download": "2018-12-15T07:14:21Z", "digest": "sha1:PA2L2P6KKQROH67R5Y2G5MG6XMRQRQKU", "length": 6398, "nlines": 112, "source_domain": "healthmarathi.com", "title": "PicsArt_06-14-05.15.38 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nमधुमेह होऊ नये म्हणून काय करावे..\nयकृताचा कर्करोग मराठीत माहिती (Liver cancer in Marathi)\nजननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची माहिती (Janani shishu suraksha)\nतूरडाडाळीचे आरोग्यासाठीचे फायदे (Toor daal nutrition)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उप���ार मराठीत\nस्तनाचा कर्करोग – ब्रेस्ट कॅन्सर मराठीत माहिती (Breast Cancer in Marathi)\nन्युमोनिया आजाराची माहिती मराठीत (Pneumonia in marathi)\nडांग्या खोकला मराठीत माहिती (Whooping cough)\nडोळ्याचा गंभीर विकार काचबिंदू अर्थात ग्लूकोमा (Glaucoma)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/whatsapp-pinned-chats-feature-comes-to-android-261053.html", "date_download": "2018-12-15T06:31:18Z", "digest": "sha1:N54ANRB3ACRPMTOC5V3O2SDBV6HV4II4", "length": 12921, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्हाॅट्सअॅपमध्ये आलं हे नवं फिचर, तुम्ही पाहिलं का?", "raw_content": "\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बां���ून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nव्हाॅट्सअॅपमध्ये आलं हे नवं फिचर, तुम्ही पाहिलं का\nइतर फिचर्सच्या तुलनेत या फिचरचा वापर करणं फारच सोप आहे. कोणत्याही चॅटला लिस्टमध्ये सर्वात वर ठेवण्यासाठी अगोदर त्याला लाँग प्रेस करावं लागेल.\n19 मे : व्हाॅट्सअॅपने पिन टू टॉप हे नवे फिचर लाँच करत आपल्या युजर्सला आणखी एक सुखद धक्का दिलाय. याआधी या फिचरचा वापर फक्त एंड्रॉइड बीटा युजर्स करू शकत होते. आता मात्र एंड्रॉइड वापरणारे ग्राहकही हे फिचर वापरू शकतात.\nकाय आहे पिन टू टॉप फिचरचा फायदा \nतुम्ही तुमच्या आवडत्या चॅट्सला पिन टू टॉप करू शकता. ज्यामुळे ते चॅटलिस्टमध्ये सगळ्यात वर दिसेल.\nग्राहक जास्तीत जास्त 3 काँटॅक्ट्स ला पिन टू टॉप ठेवू शकतात.\nग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅट्स पाहण्यासाठी लांबलचक लिस्ट स्क्रोल करायला लागू नये यासाठीच हे फिचर दिलं गेलंय, असं व्हाॅट्सअॅपकडून सांगण्यात आलंय.\nइतर फिचर्सच्या तुलनेत या फिचरचा वापर करणं फारच सोप आहे. कोणत्याही चॅटला लिस्टमध्ये सर्वात वर ठेवण्यासाठी अगोदर त्याला लाँग प्रेस करावं लागेल. त्यानंतर वर पिन आयकॉन दिसेल, त्या आयकॉनला टच करताच तुम्हाला हवा असलेला चॅट सर्वात वर दिसेल.\nयाबरोबरच कधी तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राबरोबर खूप जास्त चॅटिंग केली तर ती शॉर्टकट स्वरूपात होमस्क्रीनवरही ठेवता येवू शकते. यामुळे त्या मित्राचा व्हाॅट्सअॅप डीपीचा एक आयकॉन तुमच्या होम स्क्रीनवर दिसू शकेल आणि त्यावर क्लिक करताच तुमच्यात झालेला संवाद लगेच ओपन होईल.\nबातम्यांच्या अपडेट���ाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/articlelist/47583249.cms?curpg=8", "date_download": "2018-12-15T08:14:52Z", "digest": "sha1:3H42G7VFPEKHZ5JEUI6U6BKTKZQZSIIS", "length": 8833, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 8- Amravati News in Marathi, अमरावती न्यूज़, Latest Amravati News Headlines", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nडॉ. पाटलांनी जिंकला गड\nअमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विद्यमान गृहराज्यमंत्री (शहरे) तथा भाजपचे उमेदवार डॉ. रणज‌ित पाटील यांनी विजय मिळविला. काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांच्यावर त्यांनी ४३ हजार ८९७ मतांनी...\nहयगय करणारे उपअभियंता, लिपिक निलंबितUpdated: Feb 6, 2017, 04.00AM IST\nपाटील, खोडके, धोटे की चौधरी\nसीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यातUpdated: Feb 5, 2017, 04.00AM IST\nदिग्गजांचे शेवटच्या दिवशी पक्षांतरUpdated: Feb 5, 2017, 11.32AM IST\nशेवटच्या क्षणी उमेदवारी यादी जाहीरUpdated: Feb 4, 2017, 04.13AM IST\nचार उमेदवारांचे भाग्य सीलबंदUpdated: Feb 4, 2017, 04.00AM IST\nकाँग्रेस शहराध्यक्षाला मारहाणUpdated: Feb 4, 2017, 04.00AM IST\nप्रचार थांबला; चेंडू पदवीधरांकडे\nप्रहार-सेना युतीने ‘पदवीधर’मध्ये चुरसUpdated: Jan 31, 2017, 04.00AM IST\nडॉ. रणजित पाटलांविरोधात आचारसंहिता भंगची तक्रारUpdated: Jan 30, 2017, 04.00AM IST\nराष्ट्रसंतांच्या साहित्यात जनवेदनाUpdated: Jan 29, 2017, 04.00AM IST\nयेळगावच्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा ठ...Updated: Jan 29, 2017, 04.00AM IST\n​ पाच वर्षांत महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम्Updated: Jan 29, 2017, 04.00AM IST\n‘स्वच्छ भारत अभियान’च्या लोगोची मानवी शृंखलाUpdated: Jan 28, 2017, 04.00AM IST\nलोककला आदिवासींच्या जगण्याचाच भागUpdated: Jan 26, 2017, 04.00AM IST\nबिग बॉस १२ ने दिला स्पर्धकांना झटका\nरितेश आणि जेनेलिया पुन्हा एकत्र झळकणार\nसुरेश दलोड यांच्यावर जीवघेणा हल्ला\nsurekha punekar: लावणीसम्राज्ञी...सुरेखा पुणे...\nपुरेशी झोप न घेतल्यास फ्रॅक्चरचा धोका\n'तुला पाहते रे' मालिका सापडली वादात\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-soyabean-harvesting-76230", "date_download": "2018-12-15T07:49:53Z", "digest": "sha1:RTCKUH5C6SV6KGCSY3FXGY7FMBM6G3QE", "length": 14536, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Soyabean harvesting कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात सोयाबीन विक्रीत आर्द्रतेचा अडसर | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर, सांगली जिल्ह्यात सोयाबीन विक्रीत आर्द्रतेचा अडसर\nरविवार, 8 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर : सातत्याने पडणारा पाऊस सोयाबीन उत्पादकांसाठी अडचणीचा ठरत आहे. तातडीने सोयाबीनची काढणी करायची म्हटली तरी, आर्द्रतेमुळे त्याची विक्री कशी करायची याच चिंतेत सोयाबीन उत्पादक आहेत.\nकोल्हापूर : सातत्याने पडणारा पाऊस सोयाबीन उत्पादकांसाठी अडचणीचा ठरत आहे. तातडीने सोयाबीनची काढणी करायची म्हटली तरी, आर्द्रतेमुळे त्याची विक्री कशी करायची याच चिंतेत सोयाबीन उत्पादक आहेत.\nकोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मिळून एक लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्र सोयाबीनचे आहे. या भागातील अनेक शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीस प्रारंभ करतात. उपलब्ध ओलाव्याचा आधार घेऊन पेरणी केली जाते. दोन्ही जिल्ह्यांत सुमारे पंधरा ते वीस टक्के सोयाबीनचे क्षेत्र आगाप म्हणजे मे महिन्याच्या अखेरीसच पेरणी केले जाते. यामुळे हे सोयाबीन सप्टेंबरपर्यंत काढणीस येते. ऑक्‍टोबर महिन्यात सातत्याने पाऊस असतो. यामुळे पावसाच्या अगोदर सोयाबीन काढणी करण्यासाठी प्राधान्य दिले जाते.\nयंदा मात्र सगळी गणिते उलटी झाली आहेत. शिवारात सोयाबीन काढणीस तयार झाला आहे. ���ण गेल्या पंधरा दिवसांत सकाळी कडक उन्ह व सायंकाळी पाऊस अशीच काहीशी स्थिती आहे. दररोज पडणारा पाऊस, सोयाबीनच्या शेताचे झालेले तळे यामुळे गेल्या आठ दिवसांत सोयाबीन उत्पादकाची चिंता वाढू लागली आहे. कापणीस तयार झालेला सोयाबीनच्या शेंगा कडक उन्हामुळे शेतातच तडकत आहेत. पावसाने ओल्या झालेल्या शेतातच शेतकरी सोयाबीन काढणीच्या प्रयत्नात आहे. दुपारी एक दोन तास मिळणाऱ्या उन्हामध्ये मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.\nसातत्याने पाण्यात व पावसात राहिल्याने बहुतांशी सोयबीन ओलसर आहे. दररोजच्या पावसामुळे ते ठेवायचे कुठे हाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. आर्द्रता कमी असल्याच्या कारणाला मान्यता देत शेतकरी मिळेल त्या दराला सोयाबीन विक्रीचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे यंदा सोयाबीन उत्पादकाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. नजीकच्या काही दिवसांत एकदम सोयाबीन बाजारात आल्यास दर आणखी घसरतील अशी शक्‍यता व्यक्त होत आहे.\nखरेदी केंद्रे तातडीने सुरू होण्याची गरज\nगेल्या वर्षी जिल्ह्यातील विविध ठिकाणी शासनाने किमान आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केली. परंतु केंद्रे उशीरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी या केंद्रांना फारसा प्रतिसाद दिला नाही. यंदाही ही केंद्रे तातडीने सुरू करण्याची गरज आहे. दर कमी मिळण्यात सोयाबीनमधील आर्द्रता ही मोठी बाब ठरत आहे. पणन विभागाकडूनही याबाबत अंदाज घेऊन केंद्रे सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. ती कधी सुरू होतील, याबाबत मात्र ठोस माहिती मिळू शकली नाही.\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील...\nपूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता\nमुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...\nसूर्यास्तानंतर पेंग्विन दुडक्‍या चालीने किनारा चढून आले व परेडला सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या सहलीत मला व माझ्या मैत्रिणींना सर्वांत जास्त आवडली...\n#PMCIssue गाळ नव्हे पैशांचाच उपसा\nपुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्���ेनेज...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nग्रामस्थांनी बांधले स्वखर्चाने बंधारे\nजळगाव - गिरणा नदीच्या शेवटच्या भागातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द व फुपनगरी या गावांमधील शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे संरक्षित पाणी उपलब्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Yuva&id=3139", "date_download": "2018-12-15T06:20:59Z", "digest": "sha1:QF3SBOKHN3AK7TRSWOOIANZMK6LPLEHN", "length": 16066, "nlines": 120, "source_domain": "beedlive.com", "title": "आमच्या विषयी", "raw_content": "\nसध्या भारताला प्रगतिपथावर नेण्याच्या गोष्टी सुरू आहेत. त्यासाठी बरेच मार्ग, उपाय अवलंबले जात आहेत. या सर्व प्रयत्नांची दोरी आजच्या तरुणाच्या हाती आहे. आज एखाद्या तरुणाच्या डोळ्यांत त्याचं भविष्य घडवण्याची स्वप्नं तरळत असतील, तर त्याला आधुनिक नितीशास्त्र व नियमांवर विश्वास ठेवून ते अवलंबण्याखेरीज मार्ग नसतो. अखेर त्याला जीवनात यश पाहिजे असतं. परंतु हल्लीच्या काळात जोपर्यंत तरुणाईच्या पसंतीस एखादी गोष्ट उतरत नाही तोपर्यंत ती प्रसिद्ध किंवा यशस्वी होऊ शकत नाही. हा आत्ताच्या बाजारू जगाचा ‘सक्सेस फॉर्म्युला’ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणाईचा विचारही जिथे प्रसिद्धी, तिथे यश, असाच झाला आहे.\nहीच तरुणाई देशाला पुढे घेऊन जात असते. तरुणांचे हे विचार किंवा त्यांच्या विचारांमधील बदल एखाद्या देशाला विकसनशील असण्यापासून ते विकसित देश अशा पदवीपर्यंत नेऊ शकतात का तसं घडत नसेल तर त्याची कारणं काय आहेत ते बघू या. जगाचा विचार करण्यापेक्षा आपल्या विकसनशील भारत देशातलंच आपण पाहू. लोकसंख्येच्या मानाने जगात सगळ्यात जास्त तरुणाई ही आपल्या भारत देशात आहे. भारताच्या विकासात सगळ्यात मोठा सहभाग हा तरुणाईचा आहे. तरुणा���ना योग्य संधी देणारा, त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणारा देश हा प्रगतिपथावर नेहमी आगेकूच करत राहतो. भारतातही तरुणांची परिस्थिती गेल्या दशकापासून सुधारत चालली आहे. पण तरीही अशा काही गोष्टी किंवा गरजा आहेत ज्या लवकरात लवकर पूर्ण व्हायला हव्यात.\nआपल्या देशाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर परिस्थिती सुधारणारी असली तरी अजूनही भारतात ब-याच भागांमध्ये तरुण पिढी घडण्यासाठी पाया असलेली शिक्षण ही मूलभूत गरजसुद्घा पूर्ण होत नाही.\nशहरं आणि आसपासच्या परिसराच्या मानाने गावांमध्ये शिक्षणातली जागरूकता जसजशी कमी होत जाते तसा अशिक्षितपणा वाढत जातो. आणि हा प्रगतीच्या मार्गावरचा स्वातंत्र्योत्तर काळातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. कारण काही वेळा आवड असूनही गरिबी किंवा तत्सम कारणामुळे नाहीतर मुळातच आवड नसल्याने शिक्षणाची साथ तरुणपणातच सुटते. तसेच मुलगा आणि मुलगी हा भेदभाव आहे, जात-पात, अंधश्रद्धा यासारख्या अनेक परिस्थितीजन्य गोष्टींमुळे शिक्षणावर येणा-या बंदीला आळा बसला पाहिजे. पुढे उच्च शिक्षणाच्या बाबतीतही हाच प्रकार आहे. स्वदेशाबद्दल कितीही अभिमान असला तरी शिक्षणपद्धती आणि अभ्यासक्रम सतत अपडेटेड होत असल्याने कितीही खर्च करावा लागला तरी अनेक जण पदवीनंतर उच्च शिक्षणासाठी भारताबाहेरच्या विकसित देशात जाण्याचा मार्ग अवलंबतात.\nकारण त्या देशांमध्ये प्रात्यक्षिकांवर जास्त भर दिला जातो, ज्यामुळे नेहमी नवीन ज्ञान तर मिळतच राहतं, शिवाय स्वत:ला स्वत:हून नेहमी अपडेट ठेवता येतं. त्यामुळे ते ज्ञान केवळ पुस्तकी आणि परीक्षा देण्यापुरतं न राहता आयुष्यात भर टाकणारं होतं. अशी परिस्थिती म्हणावी तितकी भारतात विद्यार्थ्यांना उपलब्ध नाही. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानीसुद्धा आपल्या शिक्षणपद्धतीत ब-यापैकी भर हा थिअरीवरच राहिलेला आहे. परंतु असं असलं तरी पिढय़ांमध्ये काळानुरूप बराच बौद्धिक बदल झाला आहे. त्यामुळे आजच्या या फास्ट फॉरवर्ड आणि हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्कवर विश्वास ठेवणा-या पिढीला अपेक्षेप्रमाणे प्रात्यक्षिक ज्ञान शैक्षणिक वयात मिळत नसल्याने, केवळ परीक्षेपुरती तयारी केली म्हणजे अभ्यास झाला हा विचार दृढ होऊन आपोआपच त्याबद्दल निष्काळजीपणा तयार होत जातो. आणि जेव्हा ते ज्ञान असलेल्यांना त�� वापरण्याची वेळ येते तेव्हा यश येत नाही. एकूणच फक्त मार्क मिळवण्याची स्पर्धा असलेल्या या शिक्षणाचा फारसा उपयोग होत नाही\nतसंच, विकसित देशात १-२ वर्ष राहून शिक्षण घेऊन नोकरी किंवा रोजगारासाठी पुन्हा एका विकसनशील देशात येणं हे केवळ भावनिकदृष्टय़ा योग्य वाटू शकतं, प्रॅक्टिकली नाही. त्यामुळे तरुणांना जर भारतात प्राथमिक आणि उच्च शिक्षणाच्या आधुनिक आणि सहज उपलब्ध होणा-या संधी दिल्या तर देशातली ब-यापैकी तरुणाई ही देशात राहूनच उच्च आणि आपल्या आवडीचं शिक्षण घेणं पसंत करतील. तसंच या तरुण वर्गासाठी भारतीय किंवा भारतातल्या उद्योगधंद्यांमध्ये नोकरी मिळाल्यास देशात येणारी संपत्ती ही देशातच राहू शकते. आणि ब्रेन ड्रेनही घडणार नाही.\nज्या तरुण वर्गाला स्वत: व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांना प्रोत्साहनपर भांडवल सुरुवातीच्या काही काळात सहजपणे उपलब्ध झाल्यास त्यांना व्यवसायाच्या बांधणीवर जास्त लक्ष देता येऊन, शिवाय भांडवलाअभावी त्यांचे मानसिक खच्चीकरणदेखील होणार नाही. भारताला प्रगतिपथावर नेण्यासाठी तरुणांना जास्त प्रोत्साहन देण्यासाठी विचार झाला पाहिजे. त्यामुळे आधुनिकतेकडे झेप घेण्याची क्षमता असलेल्या आपल्या तरुणाईला या संधी देशातच मिळत राहिल्या तर ते अशा संधींचं सोनं नक्कीच जास्तीत जास्त करतील.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीविषयक विचार\nमराठी पत्रकारितेचे दिपस्तंभ- बाळशास्त्री जांभेकर\nविद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना\nमुलींनी मोठ्या संख्येने पत्रकारितेत आलं पाहिजे - राही भिडे\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या मुलीने मिळविला ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ चा बहुमान\nबीड येथे पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु\nअजित जोशी यांना ‘पंतप्रधान पुरस्कार’\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लढाई जाती निर्मुलनाची\nपोलिस भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ\nध्येयवादी व्यक्तीमत्वःप्रो डॉ.प्रल्हाद लुलेकर(सर)\nव्यसन हे तरुणाईचे स्टाईल स्टेटमेंट\nयुवकांच्या सक्षमीकरणासाठी १० दिवशीय प्रशिक्षण\nमेंढपाळाचा मुलगा इंजिनीअर झाला\nनव्या दमाचा मी शूर शिपाई...\nहरितक्रांती ते जलक्रांती व्हाया जलयुक्त शिवार योजना\nलोकनेते यशवंतराव ते गोपीनाथराव\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध ��ालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-fuse-call-center-damage-76140", "date_download": "2018-12-15T08:08:33Z", "digest": "sha1:QRXJDBB7PIJJOCCQCDZJLZCIPUHD5ZLZ", "length": 13687, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news fuse call center damage संतप्त नागरिकांनी फोडले फ्यूज कॉल सेंटर | eSakal", "raw_content": "\nसंतप्त नागरिकांनी फोडले फ्यूज कॉल सेंटर\nरविवार, 8 ऑक्टोबर 2017\nऔरंगाबाद - शहरात भारनियमनाच्या विरोधात संताप सुरूच असून, शनिवारी (ता. सात) दुपारी महावितरण कंपनीच्या फ्यूज कॉल सेंटरची तोडफोड करीत नागरिकांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (सहा) एमआयएम पक्षाने लोडशेडिंगच्या विरोधात आंदोलन करून कार्यालयाची तोडफोड केली होती.\nऔरंगाबाद - शहरात भारनियमनाच्या विरोधात संताप सुरूच असून, शनिवारी (ता. सात) दुपारी महावितरण कंपनीच्या फ्यूज कॉल सेंटरची तोडफोड करीत नागरिकांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (सहा) एमआयएम पक्षाने लोडशेडिंगच्या विरोधात आंदोलन करून कार्यालयाची तोडफोड केली होती.\nमहावितरण कंपनीच्या वतीने लोडशेडिंग सुरू करण्यात आल्यापासून शहरातील अनेक भागात आठ ते नऊ तास वीज गुल होत आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सुरू झालेल्या लोडशेडिंगमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे ऑक्‍टोबर हीटमुळे नागरिक त्रस्त आहेत. शुक्रवारी एमआयएम पक्षातर्फे महाविरणच्या मुख्य कार्यालयावर आंदोलन करीत तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी टीव्ही सेंटर चौकात फ्यूज कॉल सेंटरची तोडफोड करण्यात आली. हडको एन-१२ परिसरातील महेश बनकर हे आपल्या भागातील महिला-पुरुषांना सोबत घेऊन दुपारी बारा वाजता टीव्ही सेंटर चौकातील महावितरणच्या कार्यालायात आले. त्यांनी आपल्या भागातील लोडशेडिंग बंद करावी किंवा फिडर बदलून द्यावे, अशी मागणी केली. अचानक आलेल्या या मोर्चामुळे कर्मचारी भांबावून गेले. आमच्या हातात काहीच नाही, निवेदन द्या, तुमच्या भावना अधिकाऱ्यांना कळविण्यात येतील, असे श्री. बनकर यांना सांगण्यात आले; मात्र ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मागणी मान्य होत नसल्याने त्यांच्यासह सोबत आलेल्या नागरिकांनी कार्यालयातील काचा, खुर्च्यांची तोडफोड केली. उपस्थित कर्मचाऱ्यांना धक्काबुक्‍की करण्यात आल्याने खळबळ उडाली. शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी कार्यालय सोडले. या प्रकरणी अभियंता अविनाश चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे\nमोहोळ : ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर शेतकऱ्याकडून सक्तीची वसुली थांबवावी, विजबिल माफ करावे, रात्रीचे भारनियमन बंद करावे या सह अन्य मागण्यासाठी मोहोळ येथील...\nई-निविदांचा कालावधी कमी करणार\nमुंबई - राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाई काळातच संबंधित कामे पूर्ण...\nनागपूरच्या रस्त्यांवर धावेल सौरऊर्जेवरील बस\nनागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर...\nमिनी घाटीत आठवडाभरात प्रसूतीची सुविधा\nऔरंगाबाद - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रसूतिगृहाचे अपूर्ण काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. त्यामुळे प्रसूतिगृह सुरू करण्याच्या...\nराज्यात पुन्हा भारनियमन नाही : बावनकुळे\nमुंबई : कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने राज्यात भारनियमन सुरु करण्यात आले होते. मात्र, दिवाळीदरम्यान हे भारनियमन बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता हे...\nदुष्काळाने शेतकरी कर्जाच्या कचाट्यात\nघनसावंगी - नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने ग्रासले. यंदा हातात कापूस आला नाही, केलेला खर्चही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ��्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/abanindranath-tagore-one-first-painter-who-depicted-bharat-mata-2517", "date_download": "2018-12-15T06:55:27Z", "digest": "sha1:J33Y7M6363PVS37IZTECUU24YC6PSUPK", "length": 10844, "nlines": 51, "source_domain": "bobhata.com", "title": "भारत मातेला पहिल्यांदा चित्ररूप देणारे अबनिन्द्रनाथ टागोर होते तरी कोण ?? वाचा एका क्रांतिकारकाबद्दल !!", "raw_content": "\nभारत मातेला पहिल्यांदा चित्ररूप देणारे अबनिन्द्रनाथ टागोर होते तरी कोण \nटागोर म्हटलं की आपल्याला आठवतात ‘जन गण मन’ लिहिणारे नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर, पण आज आपण एका अज्ञात टागोरांना भेटणार आहोत. हे अज्ञात टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचे पुतणे अबनिन्द्रनाथ टागोर (७ ऑगस्ट १८७१ - ५ डिसेंबर १९५१). त्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे. इंग्रजांनी भारतावर पूर्ण नियंत्रण आणलेल्या काळात अबिनिन्द्र्नाथांनी इंग्रजांशी एका वेगळ्या प्रकारे लढा दिला. हा लढा होता कलेच्या माध्यमातून.\nचला तर आज जाणून घेऊया इतिहासातील एका अज्ञात टागोरांना.\nटागोर कुटुंबात कला आणि साहित्याची मोठी परंपरा होती. कुटुंबातील हीच परंपरा पुढे रवींद्रनाथ आणि मग अबनिन्द्रनाथांनी पुढे नेली किंवा असं म्हणू त्यांनी परंपरेला आणखी वृद्धिंगत केलं. अबनिन्द्रनाथांनी चित्रकलेला वाहून घेतलं होतं. त्यांचं आधुनिक भारतीय चित्रकलेतील योगदान अनन्यसाधारण आहे.\nअबनिन्द्रनाथांनी युरोपच्या दिग्गज चित्रकारांकडून कलेचे धडे घेतले होते, पण त्यांनी भारतीय कलेलाच सर्वाधिक महत्व दिलं. मुघल चित्रकला आणि राजपूत चित्रकलेने त्यांना प्रभावित केलं होतं. या दोन्ही चित्रशैलीना आधुनिक रूप देण्याची कल्पना त्यांचीच. या कल्पनेतून आधुनिक भारतीय चित्रकलेच्या वाढीस चालना मिळाली.\nभारतीय कलेला आधुनिक रूप देण्याची कल्पना भारतीय कलेत प्रगती व्हावी या हेतूने तर होतीच पण त्यासोबत इंग्रजांविरोधातील लढ्याचा हा एक भाग देखील होता. १८९० साली कलकत्ता कला महाविद्यालयात असताना अबनिन्द्रनाथांनी पाहिलं की भारतीय कलेवर पाश्चात्य कलेचं अतिक्रमण होत आहे. अबनिन्द्रनाथांचं भारतीय कलेवर निस्सीम प्रेम होतं. त्यांना भारतीय कलेवर होणारं हे अतिक्रमण मोडून पटलं नाही.\nभारतीय कलेत स्वदेशी विचार आणून त्यांनी भाऊ गगनेन्द्रनाथ टागोर यांच्या सोबत मिळून ‘इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट’ ची स्थापना केली. त्यांनी अस्सल भारतीय चित्रशैलीला महत्व प्राप्त करून दिलं. त्यांनी काढलेली चित्रे आजही भारतीय चित्रशैलीचं प्रतिनिधित्व करतात. त्याचे हे काही नमुने पाहा.\nभारतीय स्वतंत्र लढ्याच्या काळात पहिल्यांदाच भारत देशाला मातेचं स्वरूप आलं. भारत भूमी ही आमची माता असून तिला आपण बंधनातून मुक्त केलं पाहिजे असा विचार त्याकाळी प्रसिद्ध झाला होता. १९०५ साली बंगालची फाळणी करण्यात आली. या घटनेने स्वदेशी चळवळीचं लोण भारतभर पसरलं. अशा धामधुमीच्या काळात भगिनी निवेदिता यांच्या कल्पनेतून अबनिन्द्रनाथांनी पहिल्यांदाच भारत मातेला चित्ररुपात साकारलं. भारत मातेला चित्ररूप देणाऱ्या मोजक्या कलावंतांपैकी अबनिन्द्रनाथ एक होते. चित्रामध्ये त्यांनी भारत मातेच्या हाती देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोष्टी जसे की जपमाळ, भाताच्या लोंब्या, ग्रंथ, कापड या गोष्टी दर्शवल्या आहेत. चळवळीच्या काळात हे चित्र प्रेरणादायी ठरलं होतं.\nमंडळी, अबनिन्द्रनाथांचा भारतीय कलेचा अट्टाहास हा क्रांतिकारी ठरला. त्यांच्या चित्रांना भारताच्या राष्ट्रीय चित्रशैलीचा दर्जा खुद्द ब्रिटीश आर्ट इन्स्टिट्यूटने दिला आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की त्यांनी दिलेला लढा हा यशस्वी झाला होता.\nत्यांच्या चित्रकलेचा उत्तम नमुना म्हणजे त्यांनी तयार केलेली अरेबियन नाईट्सचं चित्रे. १९३० साली त्यांनी कलकत्त्याचं बदलणारं रूप दाखवण्यासाठी अरेबियन नाईट्स मधल्या कथांचा आधार घेतला होता. या संग्रहातील काही नमुने पाहा.\nस्वदेशाचा हा मोठा पुरस्कर्ता कलाकार लोकांना फारसा माहित नाही हे दुर्दैवच. कला ही देशाचा अविभाज्य भाग असते. कलेवर होणारं आक्रमण हे देशाच्या एकंदरीत इतिहासावर परिणाम करत असतं. इंग्रजी सत्तेच्या काळात भारतीयांवर येणाऱ्या कलेच्या गुलामगिरीला समर्थपणे तोंड देणारा हा इतिहासातील कदाचित पहिलाच कलावंत असावा.\nअबनिन्द्रनाथ टागोरांना बोभाटाचा सलाम \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापे��्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T06:42:59Z", "digest": "sha1:OO2HQ3PPN23DSBBJ4BMNK5TP6M7OMMTY", "length": 11135, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिका भवनातील “डर्टी पिक्‍चर’ अधिकाऱ्यांना दिसणार का? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहापालिका भवनातील “डर्टी पिक्‍चर’ अधिकाऱ्यांना दिसणार का\nथुंकीबहाद्दरांनी रंगविल्या भिंती : शहरात कारवाई, स्वच्छतेचा नुसताच बोभाटा\nपुणे – महापालिकेने संपूर्ण शहरात स्वच्छतेचा “ड्राईव्ह’ सुरू करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या तब्बल 397 थुंकीबहाद्दरांवर कारवाई केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाईला सुरूवात केली आहे. परंतु महापालिका भवनाच्या आवारात मात्र “दिव्याखाली अंधार’ असेच म्हणावे लागेल. येथील आवारात आणि इमारतीत भिंतींवर आणि कोपऱ्यांमध्ये थुंकणाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे शहर स्वच्छतेचा बोभाटा करणाऱ्या महापालिकेतच “डर्टी पिक्‍चर’ दिसत आहे.\nकेवळ महापालिका भवनच नव्हे, तर क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारतींचीही तीच स्थिती असल्याचे दिसून येते. महापालिका भवनात कामानिमित्त रोज हजारो नागरिकांची जा-ये असते. त्यातील अनेकजण पान, गुटखा, तंबाखू तत्सम पदार्थ खाणारे असतात. महापालिका भवनात पोहोचल्यानंतर इच्छित कार्यालयात जाण्याआधी तोंडात भरलेला या पदार्थांचा “बकणा’ त्यांना कोठेतरी रिता करायचा असतो. त्यासाठी हे थुंकीबहाद्दर रस्ता किंवा कोपरा याचा आधार घेतात. महापालिका आवारात आल्यानंतर ज्या ठिकाणी वाहने लावली जातात, त्याठिकाणी पावसाळी जाळ्या आहेत. वाहन पार्क केल्यानंतर तेथेच पान, तंबाखू खाऊन पिंक टाकली जाते. त्यामुळे अनेक पादचाऱ्यांचा पाय त्यावर पडतो आणि शिसारी येते. एवढेच नव्हे तर त्याठिकाणी ठेवलेल्या शोभेच्या झाडांच्या कुंड्या आणि भवनाच्या कडेला लावलेल्या शोभेच्या झाडांच्या मातीतही पिंक टाकली जाते, त्यामुळे दुर्गंधी येते.\nमहापालिका भवनातील स्वच्छतागृहांमध्ये अशाप्रकारे झालेल्या घाणेरड्या प्रकारांमुळे कित्येकदा अनेकांनी स्वच्छता विभागाकडे तक्रारही केली आहे. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. स्वच्छतागृह बंदिस्त असले तरी ते सार्वजनिक आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनांकडून त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणेही अत्यंत आवश्‍यक आहे.\nसंपूर्ण शहरात महापालिकेने स्वच्छ शहराची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी 700 अधिकारी 41 पथके कामाला लावली आहेत. त्यामध्ये खुद्द महापालिका आयुक्त, तिन्ही अतिरिक्त आयुक्त, विभागप्रमुख, उपायुक्त, अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश केला आहे. तसेच शहर स्वच्छतेसंबंधी जाहीर प्रकटन देण्यात आले असून, विविध कृतींना दंड आकारण्यात आला आहे. त्यातील सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या कृतीवरही दंड लावला असून, त्याची वसुली सुरू केली आहे. 397 जणांवर कारवाई करून 44 हजार 50 रुपयांची वसुली महापालिकेने केली आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.\nमहापालिका भवनात कोपऱ्यात थुंकणाऱ्यांवर कारवाईबाबत विचार केला नव्हता. मात्र, बुधवारपासूनच (दि. 14) महापालिका भवनात पथक तैनात केले जाईल.\n– ज्ञानेश्‍वर मोळक, घनकचरा विभाग प्रमुख\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleस्वाभीमानीच्या शाळेचा मी हेडमास्तर : सदाभाऊ खोत\nNext articleकेंद्रीय मंत्री अनंतकुमार अनंतात विलीन\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\nदारू शॉपच्या मालकाकडून करून घेतली स्वच्छता\nस्मार्ट सिटीचे कार्यालय महिन्याभरात पालिकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62877", "date_download": "2018-12-15T07:43:10Z", "digest": "sha1:IWKVDNGWZPP3TEJYM6JUKSXSRVPYEF6M", "length": 9453, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हेही हवंय... तेही हवंय... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हेही हवंय... तेही हवंय...\nहेही हवंय... तेही हवंय...\nहेही हवंय... तेही हवंय...\nजगणं म्हणजे स्साली नुस्ती श्वास घ्यायची सवय\nतरी येडं धावतंय म्हणतंय... हेही हवंय... तेही हवंय...\nमिळत नाही... मिळत नाही... तगमग तगमग काहिली\nदोन मायेच्या शब्दांची वीज दूssssssर कडाडत राहिली....\nहाय हाय करत फिरतोस ना\nपाऊस झेलण्याइतकं वेड्या वीज झेलणं सोप्प नाही\nओल्या गात्री जळतानाही... धूर झाकणं सोप्प नाही\nअसतानाचं ओझं राजा... जड आहे\n हे घे तर. तुझ्यासाठीचं प्रेम घे...\nदारात उभं आहे तुझ्या.... हसून त्याला आत घे...\nप्रीत स्वीकारायची आहे.... रित पाळायचीही आहे\nकुणी येणं सुद्धा हवंय... दार बंद सुद्धा हवंय....\nहेही हवंय... तेही हवंय...\nमोकळं मोकळं व्हायचंय तुला..... सुटून जायचंय सार्‍यातून...\nपायाखालचे दोर का मग ठेवलेत असे घट्ट दाबून\nतुझ्यापाशी अडकलेले मोकळे कर... मोकळा हो...\nकिंवा मग नाती-रिती भोग मुकाट... पांगळा हो...\nइतकं सोपं असतं का रे\nसारं भोगून रितं होणं... असंच असणं हेच खरं\nवाट चालल्याशिवाय सारा प्रवास कसा संपेल बरं\nरस्ता त्यागायचाही आहे... गाव गाठायचेही आहे\nवाट सरणंही हवंय... डोळा दिसणंही हवंय... मोह टळणंही हवंय...\nहेही हवंय... तेही हवंय...\nसारं भोगून रितं होणं... असंच\nसारं भोगून रितं होणं... असंच असणं हेच खरं>>>. क्या बात है.\nनेहमीप्रमाणे सुंदर लिहल आहेस.\nसांगायचं तर आहे.....तरीही थोडं थांबायचं आहे..\nहोकार तर आहेच.....खट्याळ नकारही आहे..\nपण कविता केवळ सुंदर आहे...\nपरफेक्ट मानसी स्टाईल >>> +१\nशब्दहीन>>>> चांगला शब्द आहे..\nशब्दहीन>>>> चांगला शब्द आहे..........\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24510", "date_download": "2018-12-15T07:08:34Z", "digest": "sha1:OYHNCRAQNRWY5ZL5CDCYVC2Q2BVHKMDQ", "length": 3727, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अतुल चौधरी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अतुल चौधरी\nसमुद्र खोली आकाश ऊंची,\nश्वास कस्तुरी अदृश्य कुसुमी\nप्रारंभातच शेवट तिथे; कविता-\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-mpsc-recruitment-will-decision-soon-says-cm-6499", "date_download": "2018-12-15T07:35:55Z", "digest": "sha1:M6QEDIHIYLDY6DGIDLQEJYSYXFFURLWM", "length": 17312, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The MPSC recruitment will decision soon says CM | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘एमपीएससी’ भरतीबाबत लवकरच निर्णय घेणार : मुख्यमंत्री\n‘एमपीएससी’ भरतीबाबत लवकरच निर्णय घेणार : मुख्यमंत्री\nबुधवार, 14 मार्च 2018\nमुंबई : राज्य लोकसेवा आयोगाची भरती सुरू करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.१३) दिले. मात्र, सध्या सुरू असलेली काही आंदोलने ही खासगी क्लासेस पुरस्कृत असल्याचा दावादेखील मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.\nविधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. ते म्हणाले की, या सरकारच्या काळात आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळू शकत नाही, हे कालच्या आदिवासी शेतकरी आंदोलनावरून स्पष्ट झाले.\nमुंबई : राज्य लोकसेवा आयोगाची भरती सुरू करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.१३) दिले. मात्र, सध्या सुरू असलेली काही आंदोलने ही खासगी क्लासेस पुरस्कृत असल्याचा दावादेखील मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.\nविधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. ते म्हणाले की, या सरकारच्या काळात आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळू शकत नाही, हे कालच्या आदिवासी शेतकरी आंदोलनावरून स्पष्ट झाले.\nलोकसेवा आयोगाच्या पदांची भरती होत नसल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये प्रचंड असंतोष असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो तरुणांचा मोर्चा मुंबईला आला आहे. राज्यात सुमारे दीड लाख पदे रिक्त असताना एमपीएससीच्या माध्यमातून केवळ ६९ पदांची जाहिरात देण्यात आली. एकीकडे वर्षाला दोन कोटी नोकरभरतीची घोषणा केली जाते. तर दुसरीकडे शासकीय नोकरभरतीत ३० टक्के कपात करण्याचेही प्रस्तावित केले जाते, ही विसंगती विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.\nएमपीएससीत काही गैरव्यवहार होत असतील तर ते दूर केले पाहिजेत. परंतु, त्यासाठी अनेक वर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधःकारमय करणे योग्य नसल्याचेही विखे पाटील म्हणाले. सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात स्पर्धा परीक्षांसाठी जिल्हास्तरावर मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, भरतीच होणार नसेल तर या मार्गदर्शन केंद्राचा काय उपयोग अशीही विचारणा विखे पाटील यांनी केली. सरकारने तातडीने भरती करून राज्यातील बेरोजगार तरुणांचा असंतोष कमी करावा. अन्यथा सरकारला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वेळी दिला. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी भरती करण्याबाबत लवकरच उपाययोजना केली जाईल, असे सूतोवाच केले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis आंदोलन agitation बेरोजगार स्पर्धा स्पर्धा परीक्षा competitive exam एमपीएससी गैरव्यवहार अर्थसंकल्प union budget राधाकृष्ण विखे पाटील\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2018-12-15T07:18:23Z", "digest": "sha1:YAGGJAYDYZKZG2KYGXWFEDSBE44HSOXM", "length": 4676, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोबुटु सेसे सेको - विकिपीडिया", "raw_content": "\nमोबुटु सेसे सेको कुकु न्गबेंडु वा झा बंगा (ऑक्टोबर १४, इ.स. १९३० - सप्टेंबर ७, इ.स. १९९७) हा १९६५ ते १९९७ पर्यंत झैरचा राष्ट्राध्यक्ष होता.\nयाचे मूळ नाव जोसेफ डेझरे मोबुटु होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा प���न, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९३० मधील जन्म\nइ.स. १९९७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०१४ रोजी २०:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmrcl.com/mr/media-centre/gallery/photo-gallery", "date_download": "2018-12-15T07:00:58Z", "digest": "sha1:DAHR5HGHFN2VAM2FBMKG5NEXWGE2IT7Y", "length": 7895, "nlines": 194, "source_domain": "www.mmrcl.com", "title": "छायाचित्र दालन (Photo Gallery) | MMRC", "raw_content": "\nआपल्या मेट्रोला जाणून घ्या\nआमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये\nमुंबई मेट्रो -३ चे फायदे\nमुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये\nअनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव\nवाहतुक वळविण्याची नमुना योजना\nसुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना\nजमिनीच्या आवश्यकतेची नमुना योजना\nपुनर्वसन व पुनर्स्थापना (आर & आर )\nइन-सिटू आर & आर कार्यालय पत्ता\nप्रकल्प अहवाल व कागदपत्रे\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कंत्राटदार\nसार्वजनिक माहिती अधिकारी / सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी\nनियमित विचारले जाणारे प्रश्न\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित(भारत सरकार व महाराष्ट्र शासन याचा संयुक्त प्रकल्प)\nछायाचित्र दालन (Photo Gallery)\nछायाचित्र दालन (Photo Gallery)\n\"उद्देशप्राप्तीच्या दिशेने आखलेले प्रकल्प वेगाने वाटचाल करु लागतात तेव्हा ती एक प्रशंसनीय बाब ठरते. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा ३३. किमी प्रकल्पाची प्रगती देखील अशीच वेगाने होत आहे. मुंबईतील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ठरवलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो वाहतूक ही पर्यावरणपूरक असून मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्यास मदत होईल \"\nमेट्रो ३ च्या दिनदर्शिकेत जेजेच्या विद्यार्थ्यांची चित्रे\nमेट्रो दिनदर्शिकेत झळकणार विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे\nआणि उलगडले मेट्रोचे अंतरंग\nकुलाबा-वांद्रे-सिप्झ दरम्यान ३२ ब्रेकथ्रू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/driver-conductor-duo-waited-her-find-autorickshaw-130am-2361", "date_download": "2018-12-15T07:36:30Z", "digest": "sha1:FGPRHXATP44SAT2XYCDUIVTA4YIVX352", "length": 5144, "nlines": 38, "source_domain": "bobhata.com", "title": "रात्रीच्या वेळी ती मुलगी निर्मनुष्य रस्���्यावर एकटीच होती...यावर या ड्रायव्हर कंडक्टरने जे केले, त्याला आमचा सलाम!", "raw_content": "\nरात्रीच्या वेळी ती मुलगी निर्मनुष्य रस्त्यावर एकटीच होती...यावर या ड्रायव्हर कंडक्टरने जे केले, त्याला आमचा सलाम\nरात्रीच्यावेळी एकटी मुलगी म्हणजे निमंत्रण नसून जबाबदारी आहे हे सिद्ध केलंय मुंबईच्या २ बस कर्मचाऱ्यांनी. दिल्ली असो वा मुंबई मुलींच्या सुरक्षेबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केला जातो. पण शेवटी सगळे सारखे नसतात हेच खरं.\nझालं असं की, रात्रीच्या १.३० वाजता बेस्ट बस क्रमांक ३९८ मधून एक मुलगी मुंबईच्या एका सुनसान भागात उतरली. बस कंडक्टरने तिला विचारलं की ‘तुम्हाला कोणी घ्यायला येणार आहे का ’ तिने ‘नाही’ म्हटलं. कंडक्टरच्या लक्षात आलं की जोवर रिक्षा मिळत नाही तोवर तिला याच निर्मनुष्य जागी उभं राहावं लागेल. तिच्या सुरक्षेच्या जबाबदारीची जाणीव होताच कंडक्टर आणि ड्राईव्हरने बस बाजूला उभी करून तिला रिक्षा शोधण्यास मदत केली. रिक्षा मिळाल्यानंतर दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले.\nमंडळी, प्रवाश्याला सुखरूपपणे त्याच्या इच्छित स्थळी सोडल्यानंतर दोघांची जबाबदारी संपली होती. पण एक माणूस म्हणून असलेली स्वतःची जबाबदारी त्यांनी ओळखली हे त्यांचं मोठेपण आहे. अशाच मोजक्या माणसांमुळे माणुसकीवरचा विश्वास आज टिकून आहे. दोघांनाही बोभाटाचा सलाम \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23029", "date_download": "2018-12-15T07:16:03Z", "digest": "sha1:NXVPEWKQPOCWC7UGIOBRD7NYH3SY47QF", "length": 4164, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्द कोडे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शब्द कोडे\nखेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द\nखेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.\nRead more about खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T07:50:11Z", "digest": "sha1:65YFJXFT6K2VMJ4A5ZQUXJMCUNCPWCQJ", "length": 5808, "nlines": 68, "source_domain": "pclive7.com", "title": "आळंदी | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nदेहु, आळंदी, पंढरपूर तिर्थ क्षेत्राच्या सुधारणांसाठी केंद्राने निधी द्यावा; खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- श्री क्षेत्र देहु, आळंदी व पंढरपूर या तिर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी व तिर्थ क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने जास्त निधी द्यावा अशी मागणी खासदार...\tRead more\nआळंदीकरांना स्वच्छ पाणी मिळणार तरी कधी…\nआळंदीतील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी बाह्यवळण रस्ता तातडीने करा – प्रा. उत्तम केंदळे\nपिंपरी (Pclive7.com):- संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या आळंदी शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याठी शहराबाहेरून जाणारा बाह्यवळण रस्ता तातडीने तयार करण्याबरोबरच पीएमपीएमएल बसथांबा ते...\tRead more\nकार्तिकी एकादशी : टाळ-मृदुंगाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमली\nपिंपरी (Pclive7.com):- कार्तिकी एकादशीनिमित्त आज लाखो भाविक आळंदीत दाखल झाले होते. टाळ-मृदुगांच्या गजराने अलंकापुरी दुमदुमून गेली होती. यावेळी वारकऱ्यांनी कर्जातून मुक्ती करण्यासाठी सरकारला...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-detection-milk-quality-9016?tid=148", "date_download": "2018-12-15T07:38:19Z", "digest": "sha1:3DXI3JV7HHSDMQHSMXDVQ7Y2CFIU7BCZ", "length": 28289, "nlines": 200, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, detection of milk quality | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्ता\nप्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्ता\nप्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्ता\nडॉ. सुवर्तन रणवीर, डॉ. प्रणाली निकम, डॉ. पी. जी. वासनिक\nबुधवार, 6 जून 2018\nदूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण केंद्र, दूध संघ ते दूध प्रक्रिया केंद्र या मार्गाने दूध प्रक्रिया केंद्रावर येत असते. या संपूर्ण चक्रात साधारण ४ ते ६ तासांमध्ये दुधातील जीवाणूंच्या संख्येत वाढ होते अाणि दुधाची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे डेअरीमध्ये येणाऱ्या दुधावर विविध प्रकारच्या गुणवत्ता चाचण्या केल्या जातात. जेणे करून डेअरीत येणाऱ्या दुधाची प्रत कशी आहे ते कळते.\nदूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण केंद्र, दूध संघ ते दूध प्रक्रिया केंद्र या मार्गाने दूध प्रक्रिया केंद्रावर येत असते. या संपूर्ण चक्रात साधारण ४ ते ६ तासांमध्ये दुधातील जीवाणूंच्या संख्येत वाढ होते अाणि दुधाची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे डेअरीमध्ये येणाऱ्या दुधावर विविध प्रकारच्या गुणवत्ता चाचण्या केल्या जातात. जेणे करून डेअरीत येणाऱ्या दुधाची प्��त कशी आहे ते कळते.\nसंकलन, प्रक्रिया आणि विक्री या दुग्ध व्यवसायातील तीन महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. त्यापैकी संकलन पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. गायी, म्हशींचे साधारणतः प्रती दिवस दोन वेळा दूध काढले जाते. त्यामुळे संकलनसुद्धा दर दिवसाला किमान दोन वेळा आवश्यक असते. हे दूध संकलित करून सोसायट्या पर्यंत पोचविणे आवश्यक असते. दुधाचे दर हे शासनामार्फत ठरवून दिले जातात. मुख्यतः दुधाचे दर फॅट व स्निग्धोत्तर घटक यावर अवलंबून असतात, त्यामुळे दुधाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे अावश्‍यक अाहे.\nदूध काढताना कितीही स्वच्छता ठेवली तरी दुधात थोडे फार जिवाणू येतातच. दूध काढताना स्वच्छतेची काळजी घेऊन काढलेले दूध जर कमी तापमानावर साठवले नाही तर दुधाची प्रत खालावण्यास सुरवात होते.\nवातावरणातील तापमानामुळे जिवाणूंची संख्या झपाट्याने वाढते. जिवाणू जितके जास्त असतील तितका दूध टिकून राहण्याचा काळ कमी होतो.\nकच्चे दूध कोणत्या प्रतीचे आहे, त्यावरून त्यापासून बनणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची प्रत ठरत असते. दूध उत्पादन हे मुख्यतः ग्रामीण भागामध्ये जास्त उत्पादित होत असल्यामुळे हे दूध तालुकासंघ व जिल्हासंघ यांच्याकडे आणले जाते.\nवाहतुकीमुळे दुधाची प्रत खालावण्याची शक्यता जास्त असल्यामुळे दुधाच्या गुणवत्तेवर जास्त लक्ष देणे गरजेचे असते. संकलन केंद्रावर खालील चाचण्यांची पूर्तता झाल्यानंतरच दुधाची स्वीकृती केली जाते. अन्यथा दूध परत पाठविले जाते.\nया चाचण्या दूध संकलन केंद्राच्या प्लॅटफार्मवरच घेतल्या जातात. त्यामुळे त्यांना ‘‘प्लॅटफाॅर्म चाचणी‘‘ असे सुद्धा म्हणतात. प्लॅटफाॅर्म चाचण्या दुधाच्या गुणधर्मानुसार खालीलप्रमाणे केल्या जातात.\nदूध ताजे किंवा शिळे आहे हे समजण्यासाठी कॅनमध्ये प्लॅटफाॅर्मवर आल्यानंतर दुधाचा प्रथम वास घेतला जातो. वास घेताना दूध ढवळले जाणे गरजेचे आहे.\nदुधात असणाऱ्या शर्करेमुळे (लॅक्टोज) दुधाला नैसर्गिकरीत्या थोडीशी गोडसर चव असते. जर दुधाचे तापमान वाढले तर, या शर्करेचे आम्लात विघटन झाल्याने दूध आंबट होते. चवीमुळे दुधातील भेसळ ओळखता येते.\nदूध दोहन करताना, साठविताना, भांड्याद्वारे किंवा वाहतुकीदरम्यान अनेक प्रकारचा काडी/ कचरा पडण्याची शक्यता असते तेसुद्धा यामध्ये तपासले जाते.\nप्रक्रिया केंद्रात दूध बऱ्याचदा दूर अंतरावर असलेल्या शीतगृहातून येत असते. दुधाचे तापमान वाढल्यास जिवाणूंची वाढ होते. तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी असावे. दुधाचे कमी तापमान त्यातील कमी जिवाणू संख्या अाणि चांगल्या प्रतीचे प्रमाणक आहे.\nस्निग्धेतर घटक हे दुधातील स्निग्धांशाएवढाच उपयुक्त घटक आहे. या घटकाची चाचणी ही लॅक्टोमीटरच्या सहाय्याने केली जाते. त्यामध्ये दुधात पाणी व घनघटक यांची भेसळ केली आहे का हे समजते. चांगल्या गायीच्या व म्हशीच्या दुधाचे विशिष्ट गुरुत्व १.०२८ ते १.०३२ पर्यंत असू शकते. पाण्याची लॅक्टोमीटर रीडिंग चाचणी ‘०’ (शुन्य) असल्यामुळे पाणी टाकल्यामुळे लॅक्टोमीटर रीडिंग कमी होते.\nया चाचणीकरिता दूध लॅक्टोमीटरकरिता असलेल्या तापमानावर आणून लॅक्टोमीटर जारमध्ये ओततात जेणेकरून जार दुधाने काठोकाठ भरेल.\nत्यानंतर हळूच लॅक्टोमीटर त्या जारमध्ये सोडावे. लॅक्टोमीटर एका विशिष्ट स्केलपर्यंत बुडवावे. त्यानंतर लॅक्टोमीटर वरील रीडिंग नोंद करून खालील सूत्रात टाकल्यास दुधाचे गुरुत्व कळते.\nसूत्र : गुरुत्व = १+ लॅक्टोमीटर रीडिंग १०००\nसोसायटीपासून तालुकासंघापर्यंत दूध आणताना जर तापमान वाढलेले असेल किंवा इतर कारणामुळे दुधाची आम्लता वाढण्याची शक्यता असते. साधारणतः गाईच्या दुधाची आम्लता ०.१२ ते ०.१४ आणि म्हशीच्या दुधाची आम्लता ०.१४ ते ०.१६ एवढी असते. यापेक्षा जर आम्लता जास्त असेल तर दूध खराब होण्याची शक्यता असते. दुधाची आम्लता जर थोडी अधिक असेल तर उकळताना ते घट्ट होते किंवा नासते.\nसाधारण १० मिली दूध चंचुपात्रात घेऊन त्यात १० मिली पाणी मिसळावे. नंतर त्यात फिनाॅप्थॅलीन (एक खडा) द्रावणाचे ४ ते ५ थेंब टाकावे. ०.१ नाॅर्मल सोडिअम हायड्राॅक्साईडचे द्रावण थेंबथेंब टाकावे. फिक्कट गुलाबी रंग अाल्यानंतर ते रीडिंग खालील सूत्रात टाकल्यानंतर दुधाची आम्लता कळते.\nसूत्र : आम्लता टक्केवारी = मिली सोडिअम हायड्राॅक्साईड x ०.१ x ९ /दुधाची मात्रा\n७) क्लाॅट आॅन बाॅयलींग (परीक्षानळीत दूध उकळून ते फाटते की नाही तपासणी)\nदूध उकळेपर्यंत तापविल्यास ते खाली चिकटते अाणि पृष्ठभागावर पाण्यासारखा पातळ थर जमा होतो. अधिक उकळविले तर त्याचा रंग लालसर होतो हे शर्करा व प्रथिने यांच्यावर झालेल्या परिणामामुळे होते. दुधाची आम्लता जर थोडी अधिक असेल तर उकळताना ते ���ाटते. या चाचणीकरिता एका परीक्षानळीत साधारण ५ मिली एवढे दूध घेऊन उकळावे. उकळल्यानंतर जर दूध फाटले नाही तर असे दूध पुढील प्रक्रिया करण्यास योग्य समजावे.\nदूध उच्च तापमानावर प्रक्रिया करण्यासाठी योग्य अाहे किंवा नाही हे तपासण्यासाठी ही चाचणी घेतात.\n१० मिली दूध एका परीक्षानळीत घेऊन त्यात १० मिली ७५ टक्के इथील अल्कोहोल मिसळावे.\nदुधाची आम्लता जर जास्त असेल व त्यातील प्रथिने जर मूळ स्वरुपात नसतील तर दूध फाटून त्यातील प्रथिनांचे कण परीक्षानळीत दिसतील.\nदुधात किती प्रमाणात स्निग्धांश (सायीचे प्रमाण) आहे. हे तपासण्यासाठी गर्बर फॅट पध्दतीचा अवलंब करतात.\nदूध ब्युट्रोमीटर मध्ये १० मिली गर्बर सल्फ्युरीक आम्ल घ्यावे.\n१०.७५ मीली दूध ब्युट्रोमीटरच्या कडेला लागून टाकावे.\n१ मिली अमाईल अल्कोहोल टाकावे.\nब्युट्रोमीटर रबर स्टॉपरने बंद करून मिश्रण एकजीव करावे.\nव्यवस्थित मिसळलेले ब्युट्रोमीटर गर्बर सेन्ट्रिफ्युजमध्ये ५ मिनिटासाठी फिरवावे.\nयुट्रोमीटर स्केलवर दुधातील स्निग्धांषाची टक्केवारी मोजावी.\n१०) एम. बी. आर टी.\nएम. बी. आर टी म्हणजे मिथिलीन ब्लू रिडक्शन टेस्ट होय. दूध सूक्ष्मजीवांसाठी एक उत्तम खाद्य आहे. दूध हे सूक्ष्मजीवशास्त्रीय दृष्ट्या पिण्यासाठी किंवा प्रक्रियेसाठी योग्य आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी ही चाचणी केली जाते.\nया चाचणीसाठी मिथिलीन ब्लू नावाचे, निळसर रंगाचे द्रावण वापरले जाते. हे द्रावण दुधात टाकल्यानंतर दुधाचा रंग निळसर होतो.\nदुधामध्ये जर जास्त प्रमाणात सूक्ष्मजीव असतील तर हे जिवाणू हा रंग लवकर नाहीसा करतात. त्यामुळे या दुधाचे रंगहीन होण्याचे प्रमाण व वेळ हे सूक्ष्मजीवाच्या संख्येवर अवलंबून असतात.\nएका निर्जंतुक परीक्षानळीत १० मिली दूध घ्यावे. त्यामध्ये १ मिली एमबीआर चे द्रावण मिसळावे.\nते द्रावण योग्यरीत्या मिसळून ही परीक्षानळी ३७ अंश सेल्सिअस तापमानावर ठेवावी.\nदर अर्ध्या तासांनी परीक्षानळीचे निरीक्षण करावे.\nनिळा रंग नाहीसा (संपूर्ण) होण्याची वेळ नोंद करावी.\nसंपर्क : डॉ. सुवर्तन रणवीर, ७४०४९४०७५९\n(भारतीय दुग्ध संशोधन संस्था कर्नाल, हरयाना)\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nमोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थमोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध...\nअनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...\nकच्च्या पपईपासून पेपेन निर्मितीपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून,...\nमार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपईपपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्‍या...\nआरोग्यवर्धक फळांची भुकटीप्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि...\nकवठ प्रक्रियेला आहे संधीकवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे...\nपेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...\nपेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...\nबहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nसीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nप्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...\nटोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nविविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....\nप्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/mango-for-sons-case-nashik-court-grants-bail-to-sambhaji-bhide-1801571/", "date_download": "2018-12-15T07:55:53Z", "digest": "sha1:A4DW7AVOQCLGGRJSJOXFR6IY7ZDKRYSD", "length": 10301, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mango for sons case nashik court grants bail to sambhaji bhide | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nआंबा प्रकरण: संभाजी भिडे यांना जामीन मंजूर\nआंबा प्रकरण: संभाजी भिडे यांना जामीन मंजूर\nशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे.\nसंभाजी भिडे (संग्रहित छायाचित्र)\nशिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे.\nसंभाजी भिडे यांनी नाशिकमधील एका सभेत आपल्या झाडाचा आंबा खाल्ल्याने मुलगा होत असल्याचे विधान केले होते. या प्रकरणी आरोग्य विभागाच्या आदेशानुसार महापालिकेने समिती स्थापन करुन सर्व प्रकरणाची एकतर्फी चौकशी केली होती. चौकशीअंती भिडे यांच्यावर ठपका ठेऊन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.\nया खटल्याची सुनावणी सुरु होताच भिडे यांना हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले होते. न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध भिडे यांच्यावतीनेजिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर जिल्हा न्यायालयाने संभाजी भिडे यांना जामीन मंजूर केला असून १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\nदीप-वीरच्या लग्नापेक्षाही 'या' जोडीच्या लग्नाची गुगलवर चर्चा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"...तर बाबासाहेब आंबेडकर आज भाजपात असते\"\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा २४ धावांवर झेलबाद; भारताला...\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-newase-news-468014-2/", "date_download": "2018-12-15T06:49:34Z", "digest": "sha1:MC4HPYQFXO7MZ3OZNGPAHNNNFXH6RKRE", "length": 13075, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राजकीय साठमारीत क्रीडा संकुलाची दूरवस्था | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nराजकीय साठमारीत क्रीडा संकुलाची दूरवस्था\nनेवासे – नेवासे शहरालगत असलेल्या नेवासे-उस्थळ रस्त्यावर मारुतीनगर परिसरात क्रीडा संकुलासाठी जागा मिळाली. त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र हे काम सध्या अर्धवट अवस्थेत आहे. प्रशासकीय व राजकीय साठमारीत या संकुलाच्या कामाला ग्रहण लागले. तब्बल 14 वर्षांच्या काळात या क्रीडा संकुलाकडे क्रीडा अधिकाऱ्यांसह माजी आमदार शंकरराव गडाख, विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे, खासदार सदाशिव लोखंडे माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे तालुक्‍यातील क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे.\nनेवासे शहरात मागील वर्षात ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले. नेवाशाचे हे क्रीडा संकुल प्रभाग 17 मध्ये असून, या ठिकाणचा उमेदवार हा येथील प्रथम नगराध्यक्ष होणार होता. त्यामुळे माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी, तर भाजपाच्या विद���यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मुख्य उमेदवारांतच लढत झाली. येथील नागरिकांनी या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी भाजपच्या संगीता बर्डे यांना प्रथम नगराध्यक्ष केले. मात्र त्यांच्याकडून देखील क्रीडासंकुलाबाबत तरुणांचा पाठपुराव्याबाबत भ्रमनिरास झाला असल्याचे क्रीडा संकुलाच्या वस्तुस्थिती वरून दिसते.\n“मागील पावणेदहा वर्षांच्या कालावधीत या क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध करण्यास आजी-माजी लोकप्रतीनिधी निष्क्रिय ठरले आहेत. तालुक्‍यातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय खेळात कौशल्य दाखवले असून, अनेकांनी आपले व तालुक्‍याचे नाव मोठे केले आहे. संकुलासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी साडेचार वर्षांच्या काळात बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात क्रीडा संकुलासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करावी.\n-मुकुंद बाबा अभंग, अध्यक्ष, संस्कृती युवा प्रतिष्ठान\nनेवासे शहरासह तालुक्‍यातील खेळाडूंसाठी मंजुरी मिळालेल्या क्रीडा संकुलाचे काम काही प्रमाणात सुरु झाले होते. मात्र नेवासे क्रीडा संकुलाचे काम जिल्हा व तालुका क्रीडाअधिकारी व राजकारण्यांच्या अनास्थेमुळे तब्बल 14 वर्षांपासून रखडले आहे.\n“आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांबरोबर दोन वेळेस बैठका घेतल्या होत्या. मात्र अर्धवट कामाचे जुने रेकॉर्ड सापडत नसून अतिक्रमणाच्या तोडग्यामुळे व अर्धवट कामामुळे नवीन निधी उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. अर्धवट काम नियमाप्रमाणे झाले नसून, यामधील जुना निधी शिल्लक असून, पूर्ण काम झाल्याशिवाय पुढील निधी येणार नाही. आ. मुरकुटे यांनी नवीन प्रस्ताव पाठवला आहे. -ज्ञानेश्वर पेचे, भाजपा तालुका अध्यक्ष नेवासे\nतालुक्‍यातील खेळाडूंना हक्काच्या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्यातील क्रीडा गुणांचा विकास होऊन त्यांच्या कला गुणांना व्यापक वाव मिळावा, या उदात्त हेतूने शासनाने नेवासा शहरातील मारुतीनगर भागात 2005 साली क्रीडा संकुलाला मान्यता दिली. त्यामुळे तालुक्‍याच्या विकासात्मक सौंदर्यात भर पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र राजकीय व प्रशासकीय साठमारीत हे काम आडकल्याने क्रीडापटूंचा चांगलाच भ्रमनिरास झाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्��ांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजनावरांच्या चाऱ्यासह पाण्याची व्यवस्था करावी – अॅड. काकडे\nNext articleयुवकाचा मित्रांकडून गळा आवळून खून\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nजम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा : एक जवान शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/dawood-property-auction-started-today-274261.html", "date_download": "2018-12-15T07:58:21Z", "digest": "sha1:2I2UMAO5BH26KUPVJHQYIG2B5HTFMMYY", "length": 17808, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव सुरू, ऑनलाईनसोबतच, टेंडर आणि जनता लिलावही सुरू", "raw_content": "\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा ���पिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nदाऊदच्या मालमत्तेचा लिलाव सुरू, ऑनलाईनसोबतच, टेंडर आणि जनता लिलावही सुरू\nसरकारनं दाऊदची मालमत्ता ही लिलावात काढलीये. लिलावात बोली लावलेल्या व्यक्तीची ओळख समोर येऊ नये म्हणून ऑनलाईन बोली लावण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण ऑनलाईनसोबतच, टेंडर आणि जनता लिलाव पद्धतीनंही या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतोय.\n14 नोव्हेंबर, मुंबई : सरकारनं दाऊदची मालमत्ता ही लिलावात काढलीये. लिलावात बोली लावलेल्या व्यक्तीची ओळख समोर येऊ नये म्हणून ऑनलाईन बोली लावण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण ऑनलाईनसोबतच, टेंडर आणि जनता लिलाव पद्धतीनंही या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतोय. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. कारण लिलाव होताना या तीनही पद्धतींमधून ज्याची बोली जास्त आहे त्याच व्यक्तीला ही संपत्ती मिळणार आहे.\nदाऊदच्या मुंबईतल्या जप्त केलेल्या 10 जागांपैकी भेंडी बाजार भागातील तीन जागांचा लिलाव करण्यात येणार आहे. यासाठीची बोली ऑनलाईन पद्धतीनं लावण्यात आलीये. कोट्यावधी रुपयांची संपत्ती सोडून दाऊद भारतातू�� पळून गेला. तस्करी आणि परकीय चलन हाताळणी अधिनियम 1 976 अंतर्गत दाऊदशी संबंधीत असलेली देशभरातली संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्यानंतर या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. याआधीही दोन वेळा दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आलाय.\nदाऊदच्या ज्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे त्यात हॉटेल रौनक अफरोज म्हणजेच आत्ताचं हॉटेल जायका, डामरवाला बिल्डिंगमधले रुम नंबर 18 ते 20, 25, 26 आणि 28, आणि शबनम गेस्ट हाऊस या मालमत्तांचा समावेश आहे. यातल्या डामरवाला बिल्डिंगमध्ये गेला काही काळ दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर रहात होता. पण या इमारतीच्या बाजूची इमारत कोसळल्यानं इक्बाल कासकरनं त्याचं बिऱ्हाड तिथून हलवलं होतं. या आधी दिल्लीचे वकिल अजय श्रीवास्तव यांनी 2011 मध्ये दाऊदची ताडदेव इथली संपत्ती विकत घेतलीये. पण त्यानंतर संप्ततीचा ताबा घेण्यासाठीही त्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यानंतर 2015 मध्ये झालेल्या लिलावात ज्येष्ठ पत्रकार बालकृष्णन यांनीही हॉटेल रौनक अफरोजसाठी सर्वात जास्त बोली लावली होती, 30 लाखाची अनामत रक्कम भरल्यानंतर मात्र राहिलेली रक्कम भरु न शकल्यानं त्यांना ती संपत्ती सोडून द्यावी लागली. यावेळी अखिल भारतीय हिंदू महासभा हॉटेल रौनक अफरोजसाठी बोली लावणार आहे.\nया हॉटेलच्या जागेवर स्वच्छतागृह बांधण्याचा मानस अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी नुकताच मुंबईत बोलून दाखवला होता. याआधी स्वामी चक्रपणी यांनी दाऊदची कार लिलावतून खरेदी केली होती. खरेदी केल्यानंतर त्यांनी ती जाळून टाकली. दाऊदची संपत्ती लिलावातून विकत घेतल्यानंतर तिचा प्रत्यक्ष ताबा मिळवणं हे म्हणावं तितकं सोपं काम नाहीये. कारण ही संपत्ती खरेदी करणाऱ्या खरेदिदाराला दाऊदचे नातेवाईक त्या संपत्तीपर्यंत पोहोचू देत नाहीत.\nअजय श्रीवास्तव यांना ताडदेवमधली मालमत्ता मिळवण्यासाठी लिलावानंतर हसीना पारकरच्या विरोधात मोठी कायदेशिर लढाईही लढावी लागल होती. पण आता परिस्थिती थोडी बदललीये. हसीना पारकरचा मृत्यू झालाय. तिच्यानंतर दाऊदचा व्यवसाय सांभाळणारा त्याचा भाऊ इक्बाल कासकर जेलमध्ये आहे. त्यामुळं या वेळी दाऊदची मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना या वेळी तरी सपत्तीचा ताबा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.\nदाऊदची लिला��� करण्यात येणारी संपत्ती :-\nमालमत्ता किंमत अनामत रक्कम\nहॉटेल दिल्ली जायका 1 कोटी 18 लाख 63 हजार 23 लाख 72 हजार 800\nडामरवाला बिल्डिंगमधील फ्लॅट नंबर 18 ते 20, 25, 26 आणि 28 1 कोटी 55 लाख 76 हजार 62 लाख 30 हजार 400\nशबनम गेस्ट हाऊस 1 कोटी 21 लाख 43 हजार 48 लाख 57 हजार 200\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Dawood propertydon property auctionदाऊद इब्राहिमदाऊद मालमत्ता लिलावदाऊदची प्रॉपर्टी कोण घेणार \nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-ratin-shop-73655", "date_download": "2018-12-15T07:18:15Z", "digest": "sha1:CJV74JYQYC3FL63R5Y2V55O4A7URVV2U", "length": 13034, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news ratin shop गुणवत्ता न राखणाऱ्या रेशन दुकानांचे परवाने रद्द | eSakal", "raw_content": "\nगुणवत्ता न राखणाऱ्या रेशन दुकानांचे परवाने रद्द\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nमुंबई - गुणवत्ता राखू न शकलेल्या 327 रेशन दुकानांचे परवाने रद्द; तर 492 दुकानांचे परवाने नुकतेच निलंबित करण्यात आले. त्याचबरोबर सुमारे 65 लाखांचा दंडही वसूल करण्यात आला.\nमुंबई - गुणवत्ता राखू न शकलेल्या 327 रेशन दुकानांचे परवाने रद्द; तर 492 दुकानांचे परवाने नुकतेच निलंबित करण्यात आले. त्याचबरोबर सुमारे 65 लाखांचा दंडही वसूल करण्यात आला.\nसार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित करण्यात येणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी राज्यात निरनिराळ्या स्तरावर दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. महापालिका स्तरावर 25, नगरपालिका स्तरावर 144, जिल्हा स्तरावर 31; तर तालुका स्तरावर 288 ��मित्या आहेत. रेशन दुकानांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारमार्फत पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी रेशन दुकानांबाबतची निरीक्षणे दक्षता समित्या नोंदवतात. राज्यात तब्बल 51 हजार 204 दुकाने आहेत. जानेवारी ते ऑगस्ट 2017 या कालावधीत 91 हजार 549 तापसण्या करण्याचे लक्ष्य होते; परंतु दक्षता समित्यांनी एक लाख एक हजार 600 तपासण्या केल्या. त्यानंतर 327 दुकानांचे परवाने रद्द; तर 492 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले.\n97 हजार शिधापत्रिका रद्द\nडिसेंबर 2016 पर्यंत राज्यात दोन कोटी 48 शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्यापैकी सुमारे 43 लाख दारिद्य्ररेषेखालील; तर 25 लाख अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक होते. शिधापत्रिकांची पडताळणी मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार 2015-16 मध्ये एक लाख पाच हजार; तर डिसेंबर 2016-17 अखेरीपर्यंत 97 हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या.\nपुरेसे आणि पोषक अन्न मिळणे ही माणसाची मूलभूत गरज आहे. या गरजेतूनच सार्वजनिक वितरण व्यवस्था निर्माण करण्यात आली. रेशन दुकानांमार्फत नागरिकांना गहू, तांदूळ, साखर, रॉकेल आदी शिधा रास्त दरात वितरित करण्यात येतो; परंतु रेशन दुकानदार गुणवत्ता राखण्यात कमी पडत असल्याचे निष्पन्न झाले आहे.\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nभोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87.php", "date_download": "2018-12-15T07:54:38Z", "digest": "sha1:4THYZ7QZFOMBUMCHR7MXCBFLKA4ZWX4X", "length": 87179, "nlines": 1213, "source_domain": "tarunbharat.org", "title": "मालदीवमध्ये लोकशाही टिकेल? | Tarun Bharat", "raw_content": "\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nराफेलवरील निकाल काँग्रेससाठी एक धडा आहे. कपोलकल्पित गोष्टींवरून प्रत्येक संरक्षण व्यवहारात घोटाळा शोधला तर तोंडघशी...\nतजिंदरपाल सिंग बग्गा, दिल्ली प्रदेश भाजपा प्रवक्ता\nशिखांचे हत्यारे कमलनाथला विधानसभा निवडणुकीसाठी पंजाबचे प्रमुख नेमले होते तेव्हा अमरिंदर सिंग यांनी त्यांना हटविण्यास...\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nचोराला हवी शाही बडदास्त\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nआरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर\nऊर्जित पटेल यांचा राजीनामा\nराष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार\nरिझर्व्ह बँक आणणार ग्राहक पडताळणीची नवी योजना\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nपीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nआधार-मतदार ओळखपत्राची जोडणी होणार अनिवार्य\nगुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास\nआरोग्यावर जीडीपीच्या २.५ टक्के खर्च करणार\nछत्तीसगड, राजस्थान काँग्रेस तर तेलंगणात टीआरएस विजयी\nकाश्मिरी पंडितांच्या छावणीवर अतिरेक्यांचा हल्ला\nचीनच्या ई-कॉमर्स संकेतस्थळ, अ‍ॅप्सवर लवकरच बंदी\nजनभावनेनुसार राममंदिरासाठी कायदा हवा\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nराम नाईकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द\nतर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nतीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल\nशरद पवारांनी दाखवली मोदींची चूक\nमाझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय\nपंतप्रधान मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन\nकाँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित\nतपास अधिकार्‍यांना काँग्रेस धमकावत आहे\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nपाकला एक डॉलरही देऊ नका\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nसार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\nमोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nचोराला हवी शाही बडदास्त\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nभाजपाला सखोल चिंतनाची गरज\nचोराला हवी शाही बडदास्त\nनिवडणूक निकालांचा शोध आणि बोध…\nगावाच्या वाटेवर दाटून आलेलं धुकं…\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठ���ाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\n►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nवॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nतेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\n►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\n►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\n►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\n►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक क��ाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53\nHome » आसमंत, पुरवणी, श्याम परांडे, स्तंभलेखक » मालदीवमध्ये लोकशाही टिकेल\n॥ प्रासंगिक : श्याम परांडे |\nदेशाच्या अंतर्गत व बाह्य कारणांमुळे मालदीवच्या या बहुपक्षीय लोकशाहीला संकटांचा सामना करावा लागला. अंतर्गत घटकांमध्ये, इस्लामी राष्ट्रवाद्यांनी, नशीद यांची धोरणे पश्‍चिमाभिमुख व इस्लामविरोधी असल्याचे सांगून त्यांना विरोध सुरू केला. दुसरे म्हणजे, नशीद यांच्या आर्थिक सुधारणांमुळे प्रभावित झालेल्या व्यावसायिक समूह व ठेकेदारांनी नशीद यांचा विरोध करणे सुरू केले. एमडीपीएमधील नशीदविरोधी गटाशी या दोन घटकांनी हातमिळवणी केली.\nमालदीवमध्ये २०१८ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना विजयी घोषित केले गेले. यामुळे या लहानशा देशात लोकशाही आणि राजकीय हक्कांना बळ मिळाले आहे. एवढेच नाही, तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांच्या आठ महिन्यांच्या हुकूमशाही राजवटीतून मालदीव मुक्त झाले आहे. सोलिह यांना ५८.३ टक्के मते पडलीत, जी यामीन यांना मिळालेल्या एकूण मतांच्या १६ टक्के अधिक आहेत. या निवडणुकीत सुमारे ८८ टक्के मतदान झाले. यावरून अब्दुल्ला यामीन यांच्या राजवटीविरुद्ध जनतेत किती असंतोष खदखदत होता, याची कल्पना यावी. निवडणुकीचे निकाल घोषित होताच, रस्त्यांवर लोकांनी प्रचंड जल्लोष केला. यामीन यांच्या हुकूमशाही राजवटीविरुद्ध लढण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सोलिह यांची उमेदवारी जाहीर केली होती.\nविरोधी पक्ष, न्यायाधीश आणि काही स्वत:च्या पक्षातील लोकांविरुद्ध यामीन यांनी जो हुकूमशाही बडगा उगारला होता, त्यामुळे यामीन यांच्या समर्थनात प्रचंड घसरण झाली होती. घरगुती समस्यांवर चीनच्या आर्थिक मदतीने तोडगा काढण्याचे यामीन यांचे डावपेच फलद्रूप झाले नाहीत, असे दिसते. या दरम्यान, मालदीवच्या अर्थव्यवस्थेचा फार मोठा भाग असलेल्या पर्यटन व्यवसायावरही, या देशातील ��ततच्या राजकीय अस्थिरतेचा विपरीत परिणाम झाला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इस्लामी राष्ट्रवादावर आधारित पक्ष, व्यक्ती आणि सिद्धान्ताच्या मुद्यावरून विभाजित झाले होते. त्यानेही यामीन यांचे जनसमर्थन आकुंचित होत गेले. खरे म्हणजे, २०१३ सालच्या निवडणुकीत यामीन यांनी, मालदीवचे इस्लामीकरण करण्याचे जे आश्‍वासन दिले होते, त्यात ते अपयशी ठरले म्हणूनही काही पक्ष यामीन यांच्यावर नाराज होते.\n२००३ साली मोहम्मद नशीद यांनी श्रीलंकेत मालदिव्हियन डेमोक्रेटिक पार्टी (एमडीपी) स्थापन केल्यानंतर, या देशाचा लोकशाहीच्या दिशेने खरा प्रवास सुरू झाला, असे म्हणता येईल. २००४ साली आलेल्या त्सुनामीने मालदीवची अर्थव्यवस्था जवळपास उद्ध्वस्त झाली होती आणि त्यामुळे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मामून अब्दुल गयूम राजकीयदृष्ट्या कमजोर झाले. या काळात एमडीपीला जनसमर्थन प्राप्त करण्याची नामी संधी मिळाली. एमडीपी तसेच आंतरराष्ट्रीय दबावामुळे, गयूम यांना सुधारित संविधानाला मंजुरी प्रदान करावी लागली. त्यातूनच २००८ सालच्या मालदीवच्या पहिल्या लोकतांत्रिक बहुपक्षीय निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. मोहम्मद नशीद हे या निवडणुकीत विजयी झाले आणि मालदीवचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष बनले.\nअसे असले, तरी देशाच्या अंतर्गत व बाह्य कारणांमुळे मालदीवच्या या बहुपक्षीय लोकशाहीला संकटांचा सामना करावा लागला. अंतर्गत घटकांमध्ये, इस्लामी राष्ट्रवाद्यांनी, नशीद यांची धोरणे पश्‍चिमाभिमुख व इस्लामविरोधी असल्याचे सांगून त्यांना विरोध सुरू केला. दुसरे म्हणजे, नशीद यांच्या आर्थिक सुधारणांमुळे प्रभावित झालेल्या व्यावसायिक समूह व ठेकेदारांनी नशीद यांचा विरोध करणे सुरू केले. एमडीपीमधील नशीदविरोधी गटाशी या दोन घटकांनी हातमिळवणी केली.\nदरम्यान, लोकशाहीच्या प्रारंभीच्या काळात या अंतर्गत, पण नाराज घटकांच्या पाठीशी दोन बाह्य शक्ती उभ्या राहिल्या. पहिली बाह्य शक्ती म्हणजे चीन. ओबीओआर-सागरी सिल्करूट फ्रेमवर्क अंतर्गत चीन आपल्या रणनीतिक स्वार्थासाठी, २०१३ पासून मालदीवमध्ये सागरीमार्ग इन्फ्रास्ट्रक्चर्स (चीन-मालदीव फ्रेण्डशिप ब्रीज व माले आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार) निर्माण करण्यासाठी जोर लावत होता. या देशाच्या रणनीतिक महत्त्वाची काही बेटे भाडेपट्टीवर मिळावी म्हणून, मालदीवमधील पश्‍चिमविरोधी व भारतविरोधी काही गटांना चीन सर्वशक्तिनिशी बळ देत होता. म्हणून, यामीन यांच्या नेतृत्वातील पीपीएम पक्षाचे सरकार सत्तेत कायम राहावे, याला चीनचे प्राधान्य होते. दुसरा बाह्य घटक म्हणजे, सौदी अरबच्या पैशावर पोसला जात असलेला मालदीवमधील वहाबीझम. पश्‍चिमेच्या तसेच भारताच्या प्रभावापासून मालदीवला दूर ठेवण्यासाठी हा वहाबीझम मालदीवच्या इस्लामीकरणाला पाठिंबा देत असतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, २०१५ साली मालदीवच्या २६ अटॉलपैकी (अटॉल म्हणजे पोवळ्याच्या (कोरल) खडकांनी वेढलेले खार्‍या पाण्याचे सरोवर) फाफू नावाचे अटॉल सौदी अरबला विकता यावे म्हणून यामीन सरकारने संविधानात दुरुस्तीही केली होती.\nआताच्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांना अभिनंदनाचा संदेश पाठविणारा भारत हा पहिला देश होता. भारतीय परराष्ट्र व्यवहार खात्याचा हा संदेश म्हणतो- या निवडणुकीने मालदीवमधील लोकशाही शक्तींच्या विजयावरच केवळ शिक्कामोर्तब केलेले नाही, तर यातून लोकशाहीमूल्ये आणि कायद्याचे राज्य या संकल्पनाशी मालदीवच्या जनतेने आपली बांधिलकीही प्रकट केली आहे. अमेरिकेने अभिनंदनाच्या संदेशासोबतच माजी राष्ट्राध्यक्ष यामीन यांना ‘जनतेच्या निर्णयाचा आदर करण्याचा’ आग्रह केला आहे. याआधी, निवडणूक स्वतंत्र व निष्पक्ष झाली नाही, तर मालदीववर प्रतिबंध लादण्याचा अमेरिकेने इशारा दिला होता. या नव्या घडामोडीचे श्रीलंकेनेही स्वागत केले आहे. चीनच्या परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी २५ सप्टेंबरच्या निकालाबद्दल मालदीवच्या जनतेचे अभिनंदन केले आणि म्हटले- ‘‘मालदीवच्या जनतेने जी निवड केली त्याचा चीन आदर करतो. आम्हाला आशा आहे की, यामुळे देशातील स्थैर्य व विकास कायम राहील.’’ लक्षणीय म्हणजे, २७ सप्टेंबरच्या अंकात ग्लोबल टाईम्सने (चीनचे सरकारी वृत्तपत्र), या क्षेत्रातील तणाव व गैरसमज दूर करण्यासाठी चीन भारतासोबत ‘२+१’ (चीन, भारत व मालदीव) चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.\nया नव्या सरकारला सर्वात महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे तो मालदीवच्या सुरक्षा दलांकडून. म्हणजे पोलिस व लष्कराकडून. सुरक्षा दलांनी म्हटले आहे की, जनादेशाचा ते आदर करतात आणि नव्या सरकारच्या हाताखाली कार्य ���रण्यास ते उत्सुक आहेत. हा निर्वाळा यासाठी महत्त्वाचा आहे की, यापूर्वी मालदीवमधील हुकूमशाही या सुरक्षा दलांच्या पाठिंब्यावरच टिकून होती. यामीन यांनी आपल्या विरोधातील नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी सुरक्षा दलांचाच व्यापक वापर केला होता.\nपूर्वीप्रमाणेच, यावेळीदेखील यामीन यांनी बर्‍याच वेळानंतर आपला पराभव मान्य केला. देशाच्या संविधानानुसार यामीन १७ नोव्हेंबरपर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहू शकतात. यामीन यांच्या पक्षाने (प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ द मालदीव-पीपीएम) निवडणूक आयोगाकडे, निवडणुकीचे निकाल विलंबाने घोषित करण्याची मागणी केली होती. त्यामुळे, विरोधी पक्षांना शंका होती की, लष्कराचा वापर करून यामीन जनादेश नाकारण्याचा प्रयत्न करू शकतात. परंतु, आंतरराष्ट्रीय प्रतिबंधांच्या भीतीने यामीन यांनी सत्तेत कायम राहण्यासाठी अतिरेकी मार्गांचा अवलंब करण्याचे टाळले असावे.\nपहिले आव्हान म्हणजे, निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असले, तरी विद्यमान राष्ट्राध्यक्ष यामीन १७ नोव्हेंबरपर्यंत सत्तेत राहू शकणार आहेत. त्यामुळे यामीन आणि इस्लामी शक्ती राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल, लष्करी ताकदीचा वापर करून अथवा न्यायालयांच्या मार्फत केराच्या टोपलीत टाकू शकतात. हे करण्यासाठी चीन आणि सौदी अरब, यामीन यांना मूक संमती देऊ शकतात.\nदुसरे आव्हान म्हणजे, सोलिह सरकार अस्थिर करण्यासाठी यामीन यांचा पीपीएम पक्ष, विरोधी आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकतो. सध्याच्या विरोधी आघाडीतील काही पक्ष या आधी यामीन यांच्या सरकारमध्ये सामील होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विरोधी आघाडीने आपला समान उमेदवार केवळ जानेवारी २०१८ मध्येच निश्‍चित केला होता. त्याशिवाय या आघाडीमध्ये बरेच उंचीचे नेते आहेत. उदा. मामून अब्दुल गयूम, मोहम्मद नशीद, जम्हूरी पार्टीचे (जेपी) नेते गासिम इब्राहिम आणि धार्मिक रूढिवादी अदालत पार्टीचे (एपी) नेते शेख इम्रान अब्दुल्ला. त्यामुळे नजीकच्या भविष्यात या आघाडीत व्यक्तिगत अहंकार आणि विचारधारांचे मतभेद उफाळून येऊ शकतात.\nशेवटचे आव्हान म्हणजे, आपण बघतो की, जोपर्यंत समान शत्रू किंवा समान ध्येय समोर असते तोपर्यंतच या अशा आघाड्या चालतात. आतापर्यंत आघाडीसमोर यामीन हे समान शत्रू म्हणून होते. आता हा शत्रू समोर नसल्यामु���े आघाडीतील घटक पक्ष त्याच भावनेने कदाचित काम करणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, ही आघाडी बाह्य शक्तींच्या पाठिंब्यामुळे एकत्र आली असेल, तर या पक्षांना एकत्र बांधून ठेवणे कठीण होत जाते.\nमालदीवमधील या निवडणुकीने पुन्हा एकदा जागतिक लोकतांत्रिक शक्तींना, अलोकतांत्रिक शक्तींवरील विजय मिळवता येतो, हे जगाला दाखवून दिले आहे. विरोधी आघाडीला यावेळी विजय मिळाला असला, तरी मालदीवमधील लोकशाही अद्याप स्थिरावलेली नाही, तसेच तिच्यासमोरील आव्हानेही संपलेली नाहीत. मालदीवमधील लोकशाही संस्थांना जगातील लोकशाही देशांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे. त्याच वेळी, मालदीवची जनता, नागरी समाज, मीडिया आणि राजकीय पक्ष यांच्यावरही, या लोकशाहीला खर्‍या अर्थाने बळकट करण्याची व रुजवण्याची जबाबदारी येते. जबाबदारी येऊन पडली आहे. ही जबाबदारी ते कशी पेलतात, हे आगामी काळच सांगू शकेल. (काही माहिती डॉ. निहार आर. नायक यांच्याकडून)\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nFiled under : आसमंत, पुरवणी, श्याम परांडे, स्तंभलेखक.\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (291) आंतरराष्ट्रीय (437) अमेरिका (157) आफ्रिका (12) आशिया (231) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (35) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (210) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (70) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (75) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (716) आंध्र प्रदेश-तेलंगणा (21) ईशान्य भारत (45) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (93) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (59) राजस्थान (31) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,901) अर्थ (89) कृषी (28) नागरी (844) न्याय-गुन्हे (304) परराष्ट्र (84) राजकीय (248) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (37) संरक्षण (134) संसद (102) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (777) अग्रलेख (381) उपलेख (396) साहित्य (5) स्तंभलेखक (1,002) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (22) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (57) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (58) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, पुरवणी, श्याम परांडे, स्तंभलेखक (159 of 1211 articles)\nटेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे | आपण एकविसाव्या शतकात आहोत. जग पुढे-पुढेच चाललंय. प्रगती ही कोणालाही हवीशी वाटणारी गोष्ट. मग ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-cashunut-hub-72575", "date_download": "2018-12-15T08:08:45Z", "digest": "sha1:AN72BPTY5PW7ITGLTHLMYIEQXRU5KOT4", "length": 32586, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg news cashunut hub सिंधुदुर्ग होते आहे काजूचे आगर | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्ग होते आहे काजूचे आगर\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nसिंधुदुर्गात यंदा काजू रोपांची विक्रमी लागवड झाली. येत्या काही वर्षांत जिल्ह्यात पडीक क्षेत्रासह डोंगररांगा काजूचे आगर होण्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. लागवडीयोग्य जमीन आणि पोषक वातावरण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोकणातील काजूला मिळत असलेली वाढती मागणी आणि त्यामुळे काजूचे वर्षागणिक वाढत असलेले दर ही त्यामागील कारणे आहेत. पुढील पाच वर्षांत जिल्ह्याच्या अर्थकारणात काजू महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.\nसिंधुदुर्गात यंदा काजू रोपांची विक्रमी लागवड झाली. येत्या काही वर्षांत जिल्ह्यात पडीक क्षेत्रासह डोंगररांगा काजूचे आगर होण्याचे संकेत आता मिळू लागले आहेत. लागवडीयोग्य जमीन आणि पोषक वातावरण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोकणातील काजूला मिळत असलेली वाढती मागणी आणि त्यामुळे काजूचे वर्षागणिक वाढत असलेले दर ही त्यामागील कारणे आहेत. पुढील पाच वर्षांत जिल्ह्याच्या अर्थकारणात काजू महत्त्वाची भूमिका ब���ावणार आहे. अद्यापही शेकडो एकर जमीन गावागावांत पडीक स्थितीत आहे. त्यामध्ये काजूची लागवड झाल्यास त्याचा जिल्ह्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होऊ शकेल; परंतु काजू लागवडीचे क्षेत्र वाढवताना पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यात महत्त्वाची मानली जाणारी घनदाट जंगले टिकविणे तेवढेच आवश्‍यक आहे.\nपरकीय चलन देणारे पीक\nकाजूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. विशेषतः कोकणातील काजूला असणारी चव उत्तम असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. जगाचा विचार केला असता काजू उत्पादनात भारत जगात अग्रस्थानी मानला जातो. भारताच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा मोठा आहे. महाराष्ट्रात कोकणचा हिस्सा अधिक आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने काजू हे पीक कोकणाला परकीय चलन मिळवून देणारे आहे.\nयेथे होते काजू उत्पादन\nभारतात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये काजूची लागवड आहे. समुद्र किनारपट्टीलगतच्या भागामध्ये काजू उत्तम दर्जाचा होतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, तर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड व राधानगरी तालुक्‍यांतील काही भागांत काजूची लागवड केली जाते.\nजिल्ह्यात यापूर्वी १९९० च्या दरम्यान फलोद्यान कार्यक्रमांतर्गत आंबा, काजूसह अन्य झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. इतर फळझाडांच्या तुलनेत काजूची लागवड अधिक आहे. २०१६ पूर्वी काजू लागवड झालेले क्षेत्र ५९ हजार २७७ हेक्‍टर इतके आहे.\nदर मिळाल्यानेत लागवडीत वाढ\nगेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी काजू लागवड केली, त्या काजूच्या वाढलेल्या दरामुळे त्या शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. त्यातून त्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होताना दिसत आहे. याची जागृती अन्य शेतकऱ्यांमध्ये होऊ लागल्याने काजू लागवडीकडील कल वाढू लागला आहे. शासनाच्या एमआरजीएस, ईजीएस, मोफत रोपे अशा विविध योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे काजू लागवड क्षेत्रात वाढ होत आहे.\nजिल्ह्याच्या अर्थकारणात काजू महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, याची खात्री झाल्यानंतर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यंदा फळ लागवडीसाठी दहा हजार हेक्‍टर क्षेत्राचे लक्ष्य कृषी विभागासमोर ठेवले होते. महाराष्ट्र ग्रामी��� रोजगार योजनेचा ज्या शेतकऱ्यांना काही तांत्रिक कारणामुळे लाभ मिळणार नाही त्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोपवाटिकांमध्ये काजू रोपे तयार करून त्यांना मोफत रोपे देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे यावर्षी आतापर्यंत तीन हजार हेक्‍टर क्षेत्रावर काजू लागवड केली आहे. एकाच वर्षात झालेली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी काजू लागवड आहे.\nजिल्ह्यात हजारो हेक्‍टर जमीन पडीक आहे. ही जमीन कित्येक वर्षांपासून वापरात नाही. काजूतून मिळू लागलेल्या उत्पन्नामुळे या पडीक जमिनीवर आता काजू लागवड होऊ लागली आहे. डोंगर किंवा उताराच्या जमिनीवर पाण्याचा निचरा चांगला होतो. काजूच्या लागवडीकरिता अशी जमीन उत्तम मानली जाते. या जमिनीवर आता लागवड होऊ लागली आहे.\nआंब्याच्या चौपट काजू लागवड\nदेवगड हापूसला जगभरात मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील देवगडसह काही तालुक्‍यांतील शेतकरी आंब्यावर अवलंबून आहेत. आंब्यामुळे अनेकांची भरभराट झाली आहे; परंतु गेल्या काही वर्षांत वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आंबा लागवडीकडील कल कमी होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात २०१२ ते २०१६ या कालावधीत आंबा लागवडीखालील क्षेत्र हे २१८ हेक्‍टर इतके आहे, तर काजू लागवडीखालील क्षेत्र १ हजार ८७ हेक्‍टर इतके आहे. यावर्षीसुद्धा काजूची विक्रमी लागवड झाली आहे.\nदापोली कृषी विद्यापीठ आणि वेंगुर्ले संशोधन केंद्राने काजू लागवडीसाठी तयार केलेल्या पद्धतीचा कोकणात वापर केला जातो. सध्या कोकणात वेंगुर्ले चार, सात नव्याने विकसित करण्यात आलेली वेंगुर्ले आठ आणि नऊ या काजूच्या रोपांना शेतकऱ्यांमधून मोठी मागणी आहे. काजूची लागवड करण्यासाठी विविध पद्धतीचा वापर केला जातो; परंतु सरळ आणि तिरकस पद्धत या प्रमुख पद्धती मानल्या जातात. अलीकडे तिरकस पद्धतीने काजू लागवड करण्याचे प्रमाण अधिक आहे. या पद्धतीत कुठूनही काजूची रोपे पाहिल्यास एका रांगेत दिसतात. काजू रोपांची वाढ झाली तरी दोन्ही काजू रोपांच्या फांद्यांचा एकमेकांना तितकासा त्रास होत नाही. सरासरी ७ मीटर बाय ७ मीटर अंतर ठेवून लागवड केली जाते. हीच पद्धत सध्या प्रचलित आहे.\nकाजूच्या दरात दरवर्षी वाढ होते. काजूला असणारी मागणी आणि उत्पादन यामध्ये मोठी तफावत आहे. काजू हे सुक्‍या मेव्यातील महत्त्वपूर्ण फळ मानले जाते. काजू खाणारा वर्गदेखील हायप्रोफाईल स��जला जातो. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली त्यांनाच तो परवडतो. त्यामुळे काजूचे दर दरवर्षी वाढत असतात. दोन वर्षांपूर्वी ६० रुपये प्रतिकिलो असलेली काजू बी सध्या १५० रुपये इतक्‍या सरासरी दरावर पोचली आहे.\nदेशात सर्वांत अधिक काजू महाराष्ट्रात उत्पादित होतो; परंतु राज्यात प्रक्रिया उद्योगाची वानवा आहे. उत्पादित काजूपैकी फक्त २५ टक्केच काजूवर राज्यात प्रक्रिया होते, तर उर्वरित काजूवर परराज्यात प्रक्रिया होते. त्यामुळे राज्यात प्रक्रिया उद्योग वाढल्यास त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल. याशिवाय स्थानिक तरुणांना स्वयंरोजगार मिळू शकेल.\nकाजू बोंडावर प्रक्रिया आवश्‍यक\nगोव्यात काजू बोंडापासून मद्यार्क तयार केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांकडील काजू बोंडे व्यापारी बागांमध्ये जाऊन खरेदी करतात. गोवा हद्दीलगत असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांकडून काजू बोंडे गोव्यातील व्यापारी घेऊन जातात; परंतु उर्वरित जिल्ह्यांतील शेकडो टन बोंडूंची नासाडी होते. त्यामुळे काजू बोंडूंवर प्रक्रिया होणे आवश्‍यक आहे. मद्यार्क हाच त्याकरिता पर्याय नसला तरी काजूपासून बनविण्यात येत असलेल्या चांगल्या दर्जाचे सरबत बनविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.\nजिल्हा विकासाचा टर्निंग पॉईंट\nपर्यटन, आंबा, मासळी याशिवाय अन्य व्यवसायाच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते; परंतु आंबा पीक घेणारे काही तालुके आहेत. जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्‍यात आंबा पिकाला पोषक वातावरण नाही. त्यामुळे अशा तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना काजू हा सक्षम पर्याय आहे.\nया शेतकऱ्यांनी काजू लागवडीकरिता पावले उचलली तर तो जिल्हा विकासाचा टर्निंग पॉईंट ठरू शकेल. जिल्ह्याच्या अर्थकारणात सध्या मत्स्योत्पादन, फलोत्पादन आणि काही प्रमाणात पर्यटन हे तीन घटक प्रभाव टाकत आहेत. यातील मत्स्योत्पादनातून आर्थिक उलाढाल अधिक असली तरी मत्स्य दुष्काळामुळे त्यावर मोठा परिणाम होत आहे. पर्यटन क्षेत्र वाढीला मर्यादा आल्या असून ठराविक भागातच त्याचा विकास होताना दिसत नाही. या तुलनेत फलोत्पादनामध्ये काजू आणि आंबा ही दोन पिके जिल्ह्याच्या अर्थकारणात प्रमुख भूमिका बजावत आहेत; मात्र बदलत्या हवामानाचा आंब्यावर अधिक प्रभाव पडू लागल्याने या पिकाकडे पाहण्याची दृष्टी उदासीन होऊ लागली आहे. दुसरीकड�� काजू क्षेत्र झपाट्याने वाढत असल्याने येत्या पाच वर्षांत जिल्ह्याचे अर्थकारण चालविण्यात या पिकाची मुख्य भूमिका असेल असे चित्र आहे.\nजिल्ह्यात सध्या काजू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला हे वास्तव असले तरी पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या जंगलांची कत्तल करून लागवड केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने हे हानिकारक आहे. जंगले नष्ट झाल्यास तेथे वास्तव करून असलेले अनेक कीटक बागायतीमध्ये येण्याचा धोका असतो. जो काजू बागायतीसह अन्य सर्वच पिकांना धोकादायक ठरू शकतो.\nजुन्या काजूवर संशोधन आवश्‍यक\nपूर्वी कोकणात जी काजूची झाडे होती ती उंचीने आणि जाडीने मोठी होत असत. त्यांपैकी काही झाडे ही मोठ्या प्रमाणात उत्पादन देत असत; परंतु काही झाडांपासून काहीही उत्पादन मिळत नसे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने संशोधन केलेल्या रोपांची लागवड सुरू केली; परंतु जुन्या काजूमध्ये जी रोपे चांगले पीक देत आहेत, त्या काजूपासून रोपांची निर्मिती करता येऊ शकते का, याबाबत विचार होणे आवश्‍यक आहे. त्या काजूच्या झाडांचे आयुर्मानदेखील अधिक असते.\nजिल्ह्यातील जमीन काजू लागवडीकरिता योग्य व पोषक आहे हे सिद्ध झाले आहे. येथे काजूचे उत्पादन वाढविल्यास येथील शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होऊ शकेल; परंतु शासनाने काजू लागवड आणि काजू उद्योगाबाबतचे धोरण तयार करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना तारणारे धोरण आखल्यास नक्कीच पुढील पाच- सहा वर्षांत येथील शेतकरी सुजलाम्‌ सुफलाम्‌ झाल्याशिवाय राहणार नाही.\nजिल्ह्यात काजू लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे ही समाधानाची बाब आहे. जिल्ह्यात संशोधन केंद्र असल्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या काजू रोपांची निर्मिती केलेली आहे. भारतात सर्वाधिक जाती येथे संशोधन केलेल्या आहेत. त्यातच अलीकडे काजूला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा काजू लागवडीकडील कल वाढला आहे. यावर्षी सुमारे ४ हजार क्षेत्रावर आतापर्यंत लागवड झाली असून त्यातील सुमारे ६० टक्के क्षेत्र हे काजू लागवडीखालील आहे.\n- शिवाजी शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग\nआम्ही १९९८ पासून काजू लागवडीच्या कामात सक्रिय आहोत. जिल्ह्यात काजू लागवडीला मोठा वाव आहे. येथील जमीन व हवामान काजूला पोषक आहे. याशिवाय गेल्या १९ वर्षांत कधीही काजूचे दर कमी झालेले नाहीत. दरवर्षाला ते वाढताना दिसतात. त्यामुळे काजूचे क्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांनी काजू करताना लागवडीविषयी पूर्ण माहिती करून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करावी.\n- प्रा. विवेक कदम,\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nअभियंता मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम\nखामगाव : कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व त्यांच्या गाडीचे चालक शैलेश कांबळे यांना काल मंगळवारी कामावर कार्यरत...\nअन्नद्रव्यांच्या कमतरतेने जमीन सुपीकतेत घट\nपुणे - रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अतिरिक्त सिंचन, सेंद्रिय खतांचा अभाव, पिकांची फेरपालट न करता सातत्याने तीच ती पिके घेतल्यामुळे जमिनीतील...\n‘शिक्षणाच्या भाराने’ कणा मोडकळीस\nमुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला...\nपाच हजार विद्यार्थ्यांवरच ओझे\nमुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला...\n' ही घोषणा भले कोणताही हेतू मनात ठेवून दिलेली असो; त्याचा तातडीने लाभ कोकणातील नाणार प्रकल्पविरोधकांना झाला आहे\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/vijay-naik-writes-about-marathi-culture-and-delhi-74273", "date_download": "2018-12-15T07:06:44Z", "digest": "sha1:4I2IZMBAVC22EDMM6LHUY7NHGPS63NCT", "length": 23695, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vijay Naik writes about Marathi culture and Delhi राजधानी अन्‌ मराठी संस्कृती | eSakal", "raw_content": "\nराजधानी अन्‌ मराठी संस्कृती\nमंगळवार, 26 सप्���ेंबर 2017\nदिल्ली मराठी प्रतिष्ठानाला आशीर्वाद आहे, तो केंद्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा. त्यांनी त्याचे साह्यक वैभव डांगे यांच्यावर कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी टाकली. त्यांनी गेल्यावर्षी इंडिया गेटच्या सान्निध्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येवर महेश काळे यांच्या शास्त्रीय संगीताचा \"दिवाळी पहाट\" हा अत्यंत श्रवणीय कार्यक्रम आयोजित केला.\nदिल्ली व नजिकच्या शहरातील मराठी लोकांची संख्या सुमारे तीन लाखांवर जाऊन पोहोचली आहे. मराठी माणूस म्हटला, की मराठी मित्रमंडळे आलीच. सुमारे पंचेचाळीस मराठी सांस्कृतिक मंडळे दिल्लीत आहेत. नजिकची शहरे होत, नोयडा, गाझियाबाद, फरीदाबाद व गुडगाव (गुरूग्राम). या मंडळांतून वर्षभर कोणते न कोणते सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात. त्यात मराठी नाटकं, शास्त्रीय संगीत, भावगीत गायन, प्रतिथयश व्यक्तींच्या प्रगट मुलाखती, भाषणं, खाद्यमेळावे, तैलचित्र व अन्य चित्रांची प्रदर्शने आदींचा समावेश होतो. या क्षेत्रात सक्रीय असलेल्या संस्थांत प्रामुख्याने महाराष्ट्र सांस्कृतिक समिती, वनिता समाज, जेएनयू मधील प्रा. मनीश दाभाडे यांचे महाराष्ट्र डेव्हलपमेन्ट अँड प्रमोशन सेंन्टर, सुहास बोरकर यांची महाराष्ट्र सांस्कृतिक आणि रणनीती अध्ययन समिती, महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक विभाग व दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांचा समावेश होतो.\nत्यात अलीकडे भर पडली आहे, ती \"आमची दिल्ली प्रतिष्ठान \" या नव्या सांस्कृतिक उपक्रमाची. महाराष्ट्र सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष रा.मो.हेजीब यांचे नुकतेच निधन झाल्याने दिल्लीच्या सास्कृतिक विश्‍वातील एक महत्वाचे पान गळून पडले. हेजीब ही व्यक्ती नसून संस्था होती. महाराष्ट्र सरकारच्या माहिती खात्याच्या संचालक पदावरून मुक्त झाल्यावर त्यांनी मराठी संस्कृतीचे जतन व प्रगटन करण्याचे काम हाती घेतले व गेली अर्धदशक एकहाती चालविले. या कार्यात त्यांना पत्नी नीना हिचा हातभार होताच. काही संस्कृतिप्रेमींच्या साह्याने ते कार्य त्या पुढे चालवित आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रपतींचे माजी एडीसी कर्नल काकतीकरही सक्रीय आहेत.\nदिल्ली मराठी प्रतिष्ठानाला आशीर्वाद आहे, तो केंद्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा. त्यांनी त्याचे साह्यक वैभव डांगे यांच्यावर कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी टाकली. त्यांनी गेल्यावर्षी इंडिया गेटच्या सान्निध्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येवर महेश काळे यांच्या शास्त्रीय संगीताचा \"दिवाळी पहाट\" हा अत्यंत श्रवणीय कार्यक्रम आयोजित केला. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या निवेदिका होत्या. यंदा प्रतिष्ठानतर्फे 21 ऑक्‍टोबर रोजी नव्या पिढीचे गायक राहुल देशपांडे व मधुरा दातार यांच्या सुरेल गाण्यांची मैफल \"दिवाळी पहाट\" घेऊन येणार आहेत. सूत्रचालक आहेत सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ. गेल्या वर्षीच्या \"दिवाळी पहाट\"ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वैभव डांगे यांना या कार्यात मदत करीत आहेत विजय सातोकर व प्रमोद मुजुमदार हे दोन पत्रकार.\n\"आमची दिल्ली प्रतिष्ठान\" सुरू केले आहे, ते पीटीआय वृत्तसंस्थेचे माजी संपादक विजय सातोकर व त्यांची पत्नी सुषमा यांनी. विजय सातोकर पीटीआयचे कोलंबो व काबूल येथील खास वार्ताहर होते. त्यांनी विडा उचललाय तो येत्या 6 ते 16 ऑक्‍टोबर येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या इमारतीत छत्रपती शिवरायाच्या एकशेवीस तैलचित्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्याचा व त्यानिमित्ताने दिल्लीला \"छत्रपतीमय\" करून टाकण्याचा. प्रथमच हे प्रदर्शन दिल्लीत भरत आहे. सातोकर त्यांना साह्य लाभले आहे, पुण्यातील ड्रग फौंडेशनचे व हातभार लावलाय, पुण्यातील \"भाषा\" संस्थेच्या अध्यक्ष स्वाती राजे यांनी. प्रदर्शनाचे स्थळ पाहून विचारविनिमय करण्यासाठी शिवछत्रपतीचे चरित्रकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अलीकडे दिल्लीला दोन वेळा भेट दिली. बाबासाहेब 95 वर्षांचे असले, तरी त्यांच्या विचारातील ताजेपण व शिवाजीवरील भक्ती यांचा परिचय त्यांच्याबरोबर बोलताना अनेकांना आला. बाबासाहेबांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनीही प्रदर्शनाबाबत स्वारस्य दाखविले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत पंधरा दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला 80 हजार लोकांनी भेट दिली. त्याचे उद्घाटन राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते.\nदिल्लीतील प्रदर्शनाचे उद्घाटन लोकसभेच्या सभापती श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार असून, समारोप केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होईल.यावेळी केंद्री�� मंत्री समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रदर्शनाला दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया भेट देणार असून, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांचे \"शिवाजी ए सुपर डिप्लोमॅट\", अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे \" भाषा, साहित्य आणि संस्कृती - काल आज आणि उद्या\" या विषयावर भाषणे होणार आहेत. प्रदर्शनास भेट देण्यासाठी राजकीय नेते, दिल्लीस्थित कलाकार, शालेय विद्यार्थी, देशोदेशींचे राजदूत याना आमंत्रणे देण्यात आली असून, सातोकर यांचे सारे कुटुंबच, चिरंजीव मिहिर, स्नुषा निधी, श्‍वशुर कृष्णन व पत्नी साधना कार्यरत आहेत.\nप्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण भारतीय कलेचे अग्रणी तैलचित्रकार जहांगिर पी.वाझिफदार यांनी काढलेले राजा शिवाजी हे तैलचित्र (पोर्ट्रेट) असेल. त्यास \"पट्टीचे तैलचित्र\" म्हटले जाते. पट्टीचे याचा अर्थ त्याची प्रतिकृती कुणीही बनवू शकणार नाही, असे ते असल्याची पावती बाबासाहेब पुरंदरे यांनी दिली आहे. 2010 मध्ये वाझिफदार यांनी ते पूर्ण केले, तेव्हा ते 90 वर्षांचे होते. बाबासाहेबांपासून वाझिफदार बिल्डर्सचे कंपनीचे संचालक दीपक गोरे यांनी स्फूर्ती घेऊन सैह्याद्रिच्या कडाकपारीतील शिवरायाचे सारे किल्ले,गड पायी घातले. गोरे यांनी चित्रकार श्रीकान्त चौगुले व त्यांचे चिरंजीव गौतम चौगुले यांना तैलचित्रातून शिवछत्रपतीचे \"स्वराज्यपर्व\" निर्माण करण्याचे कार्य दिले. त्यातून शंभरावर अधिक तैलचित्रांची निर्मिती झाली आहे. ती प्रदर्शनात ठेवण्यात येतील.\nआणखी एक आकर्षण म्हणजे महाराष्ट्र सरकारतर्फे अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवछत्रपतींच्या नियोजित पुतळ्याची तीस फुटी छोटी प्रतिकृती प्रांगणात ठेवण्यात येईल. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्यातर्फे पुतळा तयार करण्यात येत आहे. प्रदर्शनाव्यतिरक्त कार्यक्रमात शिवशाहीतील खाद्यपदार्थ, चित्रकला स्पर्धा, शिवाजीच्या जीवनावरील पुस्तकविक्री व नाट्यकृतीही सादर केल्या जाणार आहेत.\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nदेशाच्य��� संरक्षणावर राजकारण नको\nनागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या...\nगडकरी म्हणतात, 'मल्ल्याजी' चोर कसे\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील...\nसारे विजय मोदींचे, तर पराभवाचे पितृत्व कोणाकडे\nनवी दिल्ली : मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे \"सिपाह सालार'...\nआता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची..\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-how-can-43-percent-tur-procurement-will-be-done-13-days-7863", "date_download": "2018-12-15T07:50:41Z", "digest": "sha1:BL7HTKQOJ5QXHM5243W6ALMLY6P6BDFQ", "length": 23530, "nlines": 178, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, How can 43 percent tur procurement will be done in 13 days? | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतेरा दिवसांत ४३ टक्के तूर कशी खरेदी होणार \nतेरा दिवसांत ४३ टक्के तूर कशी खरेदी होणार \nगुरुवार, 3 मे 2018\nपुणे : राज्यात २५ एप्रिलपर्यंत हमीभावाने तूर खरेदीच्या उद्दिष्टाच्या केव�� ५७ टक्के खरेदी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारने तूर खरेदीची वाढवून दिलेली मुदत १५ मे रोजी संपत असून, पुढील १३ दिवसांत उरलेली ४३ टक्के तूर सरकार कशी खरेदी करणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कनार्टकमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत तुरीचे क्षेत्र आणि उत्पादन कमी असूनही कर्नाटकने सुमारे ३१ टक्के जादा तूर खरेदी करून महाराष्ट्रावर आघाडी घेतली आहे.\nपुणे : राज्यात २५ एप्रिलपर्यंत हमीभावाने तूर खरेदीच्या उद्दिष्टाच्या केवळ ५७ टक्के खरेदी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारने तूर खरेदीची वाढवून दिलेली मुदत १५ मे रोजी संपत असून, पुढील १३ दिवसांत उरलेली ४३ टक्के तूर सरकार कशी खरेदी करणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कनार्टकमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत तुरीचे क्षेत्र आणि उत्पादन कमी असूनही कर्नाटकने सुमारे ३१ टक्के जादा तूर खरेदी करून महाराष्ट्रावर आघाडी घेतली आहे.\nमहाराष्ट्रात यंदा १२.३ लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरा १९.६ टक्के घटला. तसेच, उत्पादनात सुमारे ४३ टक्के घट होऊन ते ११.५ लाख टन राहण्याचा अंदाज आहे. त्यापैकी ४.४६ लाख टन तूर खरेदी करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले. परंतु राज्य सरकारने गेल्या वर्षी बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या तुरीची विल्हेवाट लावण्यात सरकारला अपयश आल्याने माल ठेवायला गोदामेच शिल्लक नाहीत, त्यामुळे यंदा तूर खरेदी रखडली आहे.\nनाफेडच्या आकडेवारीनुसार राज्यात २५ एप्रिलपर्यंत २.५६ लाख टन तुरीची खरेदी पूर्ण झाली. खरेदीचे हे प्रमाण यंदाच्या उद्दिष्टाच्या केवळ ५७ टक्के, तर एकूण अपेक्षित तूर उत्पादनाच्या केवळ २२ टक्के आहे.\n‘‘गोदामांची टंचाई हेच तूर खरेदी रखडण्याचे कारण आहे. गेल्या वर्षीची तूर अजून गोदामांत शिल्लक असल्याने नवीन खरेदी केलेला माल ठेवायला जागाच नाही. गोदामे उपलब्ध करून देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. सरकारच्या पातळीवर सध्या त्यादृष्टीने प्रयत्न होत असले, तरी ती वेळखाऊ प्रक्रिया आहे,’’ असे ‘नाफेड’च्या शाखा व्यवस्थापक भाव्या आनंद म्हणाल्या.\nशेजारच्या कर्नाटकने तुरीच्या सरकारी खरेदीत महाराष्ट्रावर आघाडी घेतली आहे. कर्नाटक सरकारने २५ एप्रिलपर्यंत ३ लाख ३५ हजार ४९९ टन तूर खरेदी केली आहे. विशेष म्हणजे कर्नाटकात महाराष्ट्राच्या तुलनेत तुरीचे लागवड क्षेत्र २८.५ टक्के कमी असूनही तिथे महाराष्ट्रापेक्षा सुमारे ७८ हजार ८८४ टन तूर जादा खरेदी केली आहे. तसेच, कर्नाटक सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तुरीच्या किमान आधारभूत किमतीवर आपल्या तिजोरीतून बोनस दिल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तुलनेत तिथल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५५० रुपये अधिक दर मिळाला आहे.\nगेल्या वर्षीचा शिल्लक साठा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे उत्पादनात घट होऊनही दर मंदीत आहेत. तुरीला हमीभाव प्रतिक्विंटल ५४५० रुपये असताना बाजारात ४१०० ते ४३०० रुपये दर मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने यंदा ४.४६ लाख टन तूर हमीभावाने खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचा अर्थ राज्यातील अपेक्षित तूर उत्पादनापैकी केवळ ३८.७ टक्के तुरीची खरेदी सरकार करणार आहे. उर्वरित ६१.२ टक्के तूर हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सरासरी ११५० ते १३५० रुपयांचा तोटा होणार आहे. म्हणजे तूर उत्पादकांना एकूण सरासरी ९५० कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. अर्थात, १५ मेपर्यंत खरेदीचे अपेक्षित उद्दिष्ट गाठणे अशक्यप्राय असल्यामुळे हे नुकसान आणखी वाढण्याची भीती आहे.\n१५ मे पर्यंत जास्तीत जास्त तूर खरेदी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. खासगी मालकीची गोदामे उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. गोदामांच्या अडचणीमुळे खरेदी थांबणार नाही. १५ मे नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन तूर खेरदीची मुदत आणखी वाढविण्याविषयी निर्णय घेऊ.\n- सुभाष देशमुख, पणनमंत्री\nसरकारने गेल्या वर्षीच्या तूर खरेदीच्या अनुभवातून काहीच धडा घेतला नाही. गोदामांची व्यवस्था करण्यासाठी वेळीच पावले उचलली नाहीत. खरे तर गोदामांची पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न व नियोजन करायला हवे. परंतु केवळ वेळ मारून नेणारे निर्णय घेतले जातात. अडीच लाख शेतकऱ्यांची तूर उरलेल्या १३ दिवसांत खरेदी करण्यासाठी सरकार काय पुरवठा व्यवस्थापन करणार, हे कळायला मार्ग नाही.\nमी ऑनलाइन नोंदणी केलीय; पण अजून मोजमापासाठी माल घेऊन यायचा एसएमएस आला नाही. मोजमापच झालं नाही तर खरेदी कशी होणार कधी बारदान्याचं, तर कधी गोदामाचं कारण सांगून खरेदी करायचं टाळायलेत. १५ मे पर्यंत आमची तूर खरेदी झा���ी नाही, तर सरकार आम्हाला वाऱ्यावर सोडून देणार का\nराज्यातील अपेक्षित उत्पादन ः ११.५ लाख टन\nसरकारी खरेदीचे उद्दिष्ट ः ४.४६ लाख टन\nप्रत्यक्षातील खरेदी ः २.५६ लाख टन\nउद्दिष्टाच्या ५७.५ टक्के खरेदी\nएकूण उत्पादनाच्या २२.२ टक्के खरेदी\nहमीभाव ः प्रतिक्विंटल ५४५० रुपये\nबाजारातील सरासरी दर ः ४१०० ते ४३०० रुपये\nसरासरी ११५० ते १३५० रुपयांचा तोटा\nशेतकऱ्यांचे एकूण नुकसान ः सुमारे ९५० कोटी ४० लाख रुपये\nकर्नाटकातील खरेदी ः ३.३५ लाख टन\nमहाराष्ट्रातील खरेदी ः २.५६ लाख टन\nकर्नाटकातील खरेदीचे मूल्य ः १८,२८४ कोटी रु.\nमहाराष्ट्रातील खरेदीचे मूल्य ः १३,९८५ कोटी रु.\nकर्नाटकात लाभार्थी शेतकरी ः २,७९,०८७\nमहाराष्ट्रात लाभार्थी शेतकरी ः २,०६,०५३\nहमीभाव minimum support price तूर सरकार government महाराष्ट्र कर्नाटक तोटा सुभाष देशमुख उस्मानाबाद\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/saroj-pande-on-rane-bjp-entry-270681.html", "date_download": "2018-12-15T06:32:11Z", "digest": "sha1:PO6667GB6P2IAU3W6MAJCXLEDI4Q5SKM", "length": 13506, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम !", "raw_content": "\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच���या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nनारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम \nनारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स आजही कायम आहे. नारायण राणे आज अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले असतानाच महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी या भेटीचा राणेंच्या पक्ष प्रवेशासाठी संबंध जोडू नका, असं बुचकाळ्यात टाकणारं विधान केलंय.\nनवी दिल्ली, 25 सप्टेंबर : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स आजही कायम आहे. नारायण राणे आज अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले असतानाच महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी या भेटीचा राणेंच्या पक्ष प्रवेशासाठी संबंध जोडू नका, असं बुचकाळ्यात टाकणारं विधान केलंय. राणे आणि अमित शहांची ही भेट सहज आणि स्वाभाविक आहे, राणेंच्या मुलांबाबतही पक्षाने अजून कुठलाही विचार केलेला नाहीय, भाजप आपल्या तत्वानुसार चालेल, असंही पांडे म्हणाल्या.\nदरम्यान, नारायण राणेंनी देखील दिल्लीला जाण्यापूर्वीच आपण कुडाळमधल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यासाठी अमित शहांना भेटत असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार, याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार भाजप राणेंना प्रवेश देताना त्यांच्या मुलांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत कुठलंही ठोस आश्वासन देऊ इच्छित नाहीये. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही नारायण राणेही भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा अधिकृत भाग असणार नसल्याचं विधान केलंय. तर मुख्यमंत्रीही उद्यापासून विदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. त्यामुळे अमित शहा काय भूमिका घेतात त्यावर नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPnarayan ranesaroj pandeनारायण राणेभाजप प्रवेशसरोज पांडे\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया ३२६ धावांवर ‘ऑल आऊट’, इशांतची धारदार गोलंदाजी\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T07:55:40Z", "digest": "sha1:OJFGAG77DQDN3U7SOMPBPZLUDIDN6RQN", "length": 4414, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "लॉगिन बैठक नोंदणी", "raw_content": "\nहे एक मालकी प्रणाली. अनधिकृत वापर प्रतिबंधित आहे. सर्व क्रियाकलाप निरीक्षण अधीन. हे पृष्ठ असू शकत नाही, बैठक माहिती. बंद करा हे पेज आणि वर क्लिक करा बैठक नोंदणी दुवा पाठविले तुम्हाला एक ई-मेल बैठक संघटक. या मार्गदर्शक थोडक्यात वर्णन कसे नोंदणी साठी एक घटना आहे. बैठक संघटक. मध्ये लॉग इन करा आपले स्वत: च्या ई-मेल आणि पासवर्ड, नंतर वर क्लिक करा «साइन इन म्हणून.». (नोंदणी करण्यासाठी इतर व्यक्ती एक घटना, बैठक संघटक. वर नोंदणी स्क्रीन, निवडा विशिष्ट भाग कार्यक्रम आपण (किंवा व्यक्ती आपण नोंदणी) उपस्थित राहणार आहेत, लागू असल्यास. क्लिक करा पुढील सुरू कृपया लक्षात ठेवा की हे शक्य आहे ते संपादन करणे या माहिती पुढच्या वेळी तर आपल्या प्रवास माहिती बदल. क्लिक करा पुढील सुरू प्रत्येक घटना एक कट-ऑफ तारीख ऑनलाइन नोंदणी. या अद्ययावत मध्ये आढळू शकते ई-मेल प्राप्त बैठक संघटक, जे देखील समाविष्टीत आहे. नंतर या कट-ऑफ तारीख, कोणत्याही नवीन नोंदणी किंवा बदल करण्यासाठी विद्यमान नोंदणी करणे आवश्यक संपर्क ई-मेल द्वारे बैठक संघटक, तर कॉपी बैठक सेवा.\n← शोधण्यासाठी एक डेटिंगचा साइट\nव्हिडिओ गप्पा डेटिंगचा आहे. साठी डाउनलोड →\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/swine-flu/", "date_download": "2018-12-15T08:01:21Z", "digest": "sha1:DGUA4ONHIBS3QBOYAR3TLVBTXNWK6OPX", "length": 8270, "nlines": 86, "source_domain": "pclive7.com", "title": "Swine flu | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधु��र पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\n६० वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील २३ वा बळी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने २३ वा बळी घेतला आहे. उस्मानाबाद येथील ६० वर्षीय महिलेचा थेरगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद येथी...\tRead more\nवायसीएम रुग्णालयात स्वाईन फ्लूचा विशेष कक्ष सुरु करा; शिवसेनेचा जनआंदोलनाचा इशारा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढू लागला आहे. वातावरणामध्ये अचानक झालेला बदल लक्षात घेता शहरामध्ये स्वाईन फ्लू आजार फोफावत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत...\tRead more\nधक्कादायक : पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू\nपिंपरी (Pclive7.com):- ‘स्वाईन फ्लू’मुळे चिखली येथील ४८ वर्षीय महिलेचा तर निगडी येथील ४१ वर्षीय पुरूषाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या पंधरा दिवसांत पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्...\tRead more\nपिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा ५ वा बळी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथील ५६ वर्षीय वृध्दाचा स्वाईन फ्ल्यूने उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात स्वाईन फ्लूचा या वर्षातला पाचवा बळी आहे. मिळालेल्या माहिती...\tRead more\nपिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी स्वाईन फ्लूचे ३ रूग्ण आढळल्याने खळबळ\nपिंपरी (Pclive7.com):- दोन वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात ६५ बळी घेतलेल्या स्वाईन फ्लूने यंदाच्या वर्षी पुन्हा आपले तोंड वर काढण्यास सुरूवात केली आहे. शहरात आज स्वाईन फ्लूची लागण झालेले ३...\tRead more\nचिंचवड येथील ६८ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू\nपिंपरी (Pclive7.com):- ‘स्वाईन फ्लू’वर औषधोपचार घेत असलेल्या चिंचवड येथील एका ६८ वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला. गेल्या अकरा महिन्यात तब्बल ६१ जणांचा बळी स्वाईन फ्लूने घेतला आहे. चिंचवड...\tRead more\nपिंपरीत स्वाईन फ्लूचा ६० वा बळी\nपिंपरी (Pclive7.com):- स्वाईन फ्लूमुळे अहमदनगर येथे राहणा-या ४२ वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान पिंपरीत मृत्यू झाला. स्वाईन फ्लूची लागण असलेले ४१० रूग्ण जानेवारीपासून आतापर्यंत शहरात आढळले आहेत...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/india-tops-global-index-countries-most-confidence-their-government-59561", "date_download": "2018-12-15T07:29:26Z", "digest": "sha1:A3ZQT75CNONUUVY23A25PKFPE3HR3Q4Y", "length": 13539, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "India tops global index of countries with the most confidence in their government 'मोदी सरकार'वर देशातील 73% नागरिकांचा विश्‍वास... | eSakal", "raw_content": "\n'मोदी सरकार'वर देशातील 73% नागरिकांचा विश्‍वास...\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देशातील केवळ 30% नागरिकांनी विश्‍वास दर्शविला आहे; तर \"ब्रेक्‍झिट'च्या मुद्यामुळे सध्या संवेदनशील देशांतर्गत परिस्थिती अनुभवत असलेल्या ब्रिटनमधील थेरेसा मे सरकारवर देशातील 41% नागरिकांनी विश्‍वास ठेवण्याची तयारी दाखविली आहे\nनवी दिल्ली - भारतामध्ये सध्या सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारवर देशातील सुमारे 73% नागरिकांचा विश्‍वास असल्याचे \"ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट' (ओईसीडी) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण संघटनेच्या पाहणीमध्ये आढळून आले आहे.\nभारतामधील सरकारवर दर्शविण्यात आलेल्या विश्‍वासाचे हे प्रमाण जगामधील कोणत्याही देशामधील सरकारवर दाखविण्यात आलेल्या विश्‍वासामध्ये सर्वोच्च आहे. मोदी यांच्यानंतर या पाहणीमध्ये कॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी क्रमांक मिळविला आहे. त्रुडो यांच्या सरकारवर कॅनडातील 62% नागरिकांनी विश्‍वास दर्शविला आहे. यानंतर या यादीमध्ये तुर्कस्तानने आश्‍चर्यकारकरित्या तिसरा क्रमांक मिळविला आहे. तुर्कस्तानमध्ये गेल्या वर्षी एर्दोगन यांच्या सरकारविरोधात करण्यात आलेले लष्करी बंड फसले होते. या पार्श्‍वभूमीवर, तुर्कस्तानमधील या सरकारवर देशातील 58% नागरिकांनी विश्‍वास दर्शविला आहे. यानंतर या यादीमध्ये रशिया (58%) व जर्मनी (55%) या देशांनी स्थान मिळविले आहे.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देशातील केवळ 30% नागरिकांनी विश्‍वास दर्शविला आहे; तर \"ब्रेक्‍झिट'च्या मुद्यामुळे सध्या संवेदनशील देशांतर्गत परिस्थिती अनुभवत असलेल्या ब्रिटनमधील थेरेसा मे सरकारवर देशातील 41% नागरिकांनी विश्‍वास ठेवण्याची तयारी दाखविली आहे. या यादीच्या तळाशी ग्रीस देशास स्थान देण्यात आले आहे. या देशातील केवळ 13% नागरिकांनी येथील सरकारव�� विश्‍वास ठेवण्याची भूमिका व्यक्त केली आहे.\nभारतामधील केंद्र सरकारच्या दृष्टिकोनामधून ही बातमी अत्यंत दिलासादायक मानली जात आहे.\n‘ब्रेक्‍झिट’ची तीन पायांची शर्यत (अग्रलेख)\nआर्थिक प्रश्‍नांचे सुलभीकरण करून आणि राष्ट्रवादाचा अंगार चेतवून उपाय शोधायला गेले की काय होते, याचा प्रत्यय ब्रिटनमधील सध्याच्या राजकीय संघर्षावरून...\nअसंगांशी संग अन्‌ सत्तेशी गाठ\nवेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरून सत्तेवर चिकटून राहणारी नेतमंडळी जनतेची दिशाभूल करू पाहतात. इस्राईलही त्याला अपवाद नाही. त्या देशाचे पंतप्रधान...\n'पाकिस्तानला एक डॉलरचीदेखील मदत नको'\nन्यूयॉर्क : पाकिस्तान दहशतवाद्यांना सतत आश्रय देत असून हेच दहशतवादी अमेरिकी सैनिकांची हत्या करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांच्या...\nफ्रान्समधील उद्रेकामागे आर्थिक वैफल्य\nफ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये...\nसंरक्षण संबंधांना अधिक बळकटी\nवॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संरक्षण आणि सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्यास दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या आज झालेल्या बैठकीत...\n‘जी- २०’तील संवादातून सहमतीची आशा\nसध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-crime-sexual-harassment-61395", "date_download": "2018-12-15T07:19:39Z", "digest": "sha1:4TBM34K3EZXJJ3KQVW6HT5E2I5XSGNEF", "length": 12372, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news crime Sexual harassment पवईत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार | eSakal", "raw_content": "\nपवईत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार\nशनिवार, 22 जुलै 2017\nमुंबई - पवईत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. यापैकी एका मुलाने आत्महत्या केली. दुसऱ्यावर परळमधील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरवात केली असून, चार तपास पथके तयार केली आहेत. आतापर्यंत 50 हून अधिक जणांची पोलिसांनी चौकशी केली आहे.\nमुंबई - पवईत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. यापैकी एका मुलाने आत्महत्या केली. दुसऱ्यावर परळमधील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरवात केली असून, चार तपास पथके तयार केली आहेत. आतापर्यंत 50 हून अधिक जणांची पोलिसांनी चौकशी केली आहे.\nपीडित अल्पवयीन मुले पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतात. दोन्ही मुले घराबाहेर खेळत असत. एका व्यक्तीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. बदनामीच्या भीतीने दोन्ही मुलांनी 12 जुलैला कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना शीव येथील टिळक रुग्णालयात दाखल केल्यावर एका मुलाचा मृत्यू झाला. दुसऱ्या मुलावर परळमधील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या मुलाच्या नातेवाइकांनी बुधवारी (ता.19) दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.\nमुलांसोबत अत्याचाराचा प्रकार नेमका कोठे घडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुलगा शुद्धीवर आल्यानंतरच ही माहिती मिळू शकेल. त्याच्या आईचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. मृत मुलाच्या नातेवाइकांनी कोणतीही तक्रार अद्याप दाखल केलेली नाही. तपासासाठी पवई पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत. त्यात महिलाही आहेत. या पथकांना आतापर्यंत ठोस माहिती मिळू शकलेली नाही.\nनागपूर - एका युवकाने १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची राजस्थानमध्ये दीड लाख रुपयांत विक्री केली. विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याने त्या मुलीला...\nदैवीशक्‍तीच्या बहाण्याने मुलींवर लैंगिक अत्याचार\nपुणे : अंगात दैवी शक्‍ती येत असल्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे....\nबालकांवर परिचितांकडूनच अत्याचार - विजया रहाटकर\nऔरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चाल��े आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक...\nकाकानेच केली अल्पवयीन पुतणीचा बलात्कार करून हत्या\nपुणे : धायरीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. आरोपी दुसरा-तिसरा कोणी नसून मुलीच्या मावशीचा नवरा (...\nधायरीत तरुणीवर अत्याचार करून खून\nपुणे - धायरीतील गारमाळ परिसरात एका तरुणीवर अत्याचार करून खून करण्यात आला. वैष्णवी भोसले (वय १७, रा. गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव...\nकाळ्या जादूच्या नावाखाली भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण\nठाणे - काळी जादू उतरविण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने एका 35 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/islampur-news-sadabhau-khot-decission-21st-july-58167", "date_download": "2018-12-15T07:05:51Z", "digest": "sha1:WMC2UXIMMSUOJ6RL7DKMLGP7UWKY3AVP", "length": 12913, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "islampur news sadabhau khot decission 21st july द्विधा सदाभाऊंचा निर्णय 21 जुलैला | eSakal", "raw_content": "\nद्विधा सदाभाऊंचा निर्णय 21 जुलैला\nशनिवार, 8 जुलै 2017\nइस्लामपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना चौकशी समितीपुढे हजर होण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतर त्यांनी समितीसमोर जाण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र त्याचवेळी संघटनेची स्वतंत्र नोंदणी करण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच भाजपमध्ये प्रवेश करण्याचाही पर्याय असल्यामुळे सध्या खोत द्विधा मन:स्थितीत सापडले आहेत.\nइस्लामपूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना चौकशी समितीपुढे हजर होण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतर त्यांनी समितीसमोर जाण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र त्याचवेळी संघटनेची स्वतंत्र नोंदणी करण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच भाजपमध्ये प्रवेश करण्याचाही पर्याय असल्यामुळे सध्या खोत द्विधा मन:स्थितीत सापडले आहेत.\nसंघटनेने खोत यांना चौकशी समितीसमोर 21 जुलैपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. संघटनेने 24 प्रश्‍नांची यादी सदाभाऊंना दिली असून, त्यांनी समितीपुढे जायचा निर्णयही घेतला आहे. तथापि, संघटना आणि सदाभाऊंमधील दरी पाहता आता त्यांचे परतीचे दोर कापले असून, पुढचा त्यांचा पवित्रा काय याबाबत तालुक्‍यातील त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.\nसदाभाऊंनी राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी व नेत्यांशी संपर्क साधत नव्या जुळणीला सुरवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांना हाताला धरत शेतकऱ्यांची नवीन संघटना स्थापन करता येईल का याची ते चाचपणी करत आहेत. शेतकरी संघटनेचे नेते म्हणून आपली उपयुक्तता भाजपला अधिक असेल, असा त्यांचा होरा आहे. पाशा पटेल यांच्याप्रमाणे ते भाजपवासी झाले तर त्यांना भाजपमध्ये नव्याने श्रीगणेशा करावा लागेल. या दोन्ही पर्यायांबाबत सदाभाऊंकडून चाचपणी सुरू असून, त्याला मूर्त स्वरूप 21 जुलैनंतरच येईल.\nमृतांच्या कुटुंबीयांना मिळणार नुकसानभरपाई\nपुणे - खराडी येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यात मृत्यू झालेल्या दोन संगणक अभियंत्यांना सात महिन्यांनंतर न्याय मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना...\nसाकेत कांबळेचा मृतदेह शोधून काढण्यात अखेर पोलिसांना यश\nइस्लामपूर : येथील साकेत कांबळे याचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना आज यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जीवन रक्षक दिनकर कांबळे ...\nआबा पवार, कांबळेविरुद्ध दोषारोपपत्र दाखल\nकुरळप - मीनाई आश्रमशाळेत शिकणाऱ्या आठ मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार आणि स्वयंपाकी मदतनीस मनीषा शशिकांत...\nएकरकमी एफआरपीने तिढा सुटला\nकोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांचे एकमत होऊन ऊसदराचा तिढा...\nउसाच्या बीलापोटी दमडीही न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी\nइस्लामपूर - वाळवा तालुक्यातील कोणत्याही कारखान्याने गेल्या गळित हंगामात ठरलेल्या एफआरपी प्लस 200 रुपये फॉर्म्युल्याप्रमाणे दर दिलेला नाही. त्यातच...\nराजारामबापू दुधसंघास राज्यशासनाचा सहकार भूषण पुरस्कार\nइस्लामपूर - राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघास राज्य शासनाच्या वतीने सहकार भुषण पुरस्कार घोषित झाला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष विनायकराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-gold-kaustubh-kelkar-article-61216", "date_download": "2018-12-15T07:16:41Z", "digest": "sha1:4EJSZXRZ3MC6JO6BQKUDNPPXJE4E74FU", "length": 20980, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial gold Kaustubh Kelkar article सोन्याच्या आयातीची काजळी | eSakal", "raw_content": "\nकौस्तुभ केळकर (आर्थिक घडामोडींचे अभ्यासक)\nशुक्रवार, 21 जुलै 2017\nदेशाची सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षात ९५० टन होणार असा अंदाज आहे. विकासाची मोठी आकांक्षा बाळगताना सोन्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात परकी चलन खर्च करणे परवडणारे नाही.\nजागतिक परिस्थितीच्या तुलनेत विचार करता देशाची अर्थव्यवस्था सध्या वेगाने वाढत आहे. साडेसहा ते सात टक्के असलेला आर्थिक विकास दर आठ ते नऊ टक्‍क्‍यांपर्यंत उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. निर्यातवाढीसाठीची धडपड हा त्याचाच भाग. संरक्षण सामग्रीबाबत स्वयंपूर्णता मिळवणे दूरची गोष्ट असली तरी याबाबत ठोस पावले टाकली जात आहेत. देशातील खासगी क्षेत्रातील कंपन्या, तसेच संरक्षण सामग्रीमधील नवे तंत्रज्ञान मिळविण्यासाठी परकी कंपन्यांना देशात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. परंतु आजही आपला देश प्रामुख्याने आयातभिमुख आहे. आयातीमधील सर्वाधिक वाटा कच्च्या तेलाचा असून दुसरा क्रमांक सोन्याचा लागतो. यासाठी आपले बहुमूल्य परकी चलन खर्ची पडते. कच्चे तेल हा गरजेचा आणि अर्थव्यवस्थेमधील महत्त्वाचा घटक आहे; परंतु सोन्याच्या आयातीसाठी परकी चलन खर्ची पडणे दुर्दैवी आहे, याचे कारण सोन्याच्या खरेदीने आणि यामधील गुंतवणुकीने देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागत नाही. ती अनुत्पादक गुंतवणूक आहे. सोने आयातीच्या प्रमाणाला आळा बसावा, यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.\n२०१७या वर्षात देशातील सोन्याच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसत आहे. एका अंदाजानुसार एप्रिल महिन्यातील केवळ एका दिवशी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर २३ टन सोन्याची खरेदी झाली. मे महिन्यात १०३ टन सोने आयात करण्यात आले. गेल्या वर्षातील मे महिन्याच्या तुलनेत आयातीमधील ही वाढ सुमारे चौपट आहे तर मार्च महिन्यातील सोन्याची आयात गेल्या वर्षातील मार्च महिन्याच्या तुलनेत ५८२ टक्‍क्‍यांनी वाढल्याचे दिसते. जानेवारी ते जून २०१७ या काळात ५२१ टन सोने आयात करण्यात आले, तर २०१६ मध्ये ५१० टन सोने आयात करण्यात आले होते. हे सर्व पाहता वर्ष २०१७मधील सोन्याची आयात ९५०टनांच्या वर जाईल, असा अंदाज रॉयटर्सच्या सहयोगी संस्थेने व्यक्त केला आहे. गेल्या ५ वर्षांतील आपली देशाची सोन्याची आयात सरासरी सुमारे ७०५ टन होती.\nजुलै महिन्यात लागू करण्यात आलेल्या ‘जीएसटी’मधील सोन्यावरील करांच्या अनिश्‍चिततेच्या पार्श्वभूमीवर ही वाढ झाल्याचे दिसत आहे. चीनमध्ये थोड्याफार प्रमाणात हीच परिस्थती असून, या वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये सोने खरेदीत गेल्या वर्षीच्या तिमाहीचे तुलनेत सुमारे१४.७ टक्के वाढ झाली. ‘चायनीज गोल्ड अँड सिल्व्हर एक्‍स्चेंज सोसायटी‘चे अध्यक्ष हेवूड चाऊंग यांनी चिनी जनता चलनाचे अवमूल्यन, रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी आणि शेअरबाजारातील चढ - उतार यावर मात करण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत असे नमूद केले आहे. सोन्याची वाढती आयात ही आपल्या सरकारची डोकेदुखी ठरली आहे . या वर्षातील सोन्याची एकंदर अपेक्षित आयात पाहता ही रक्कम सुमारे ४० अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल असा अंदाज आहे. गेली दोन वर्षे कच्च्या तेलाचे दर पन्नास डॉलर प्रति बॅरल पातळीखाली राहिल्याने परकी चलन खर्च करण्यावरील भार काही प्रमाणात कमी झाला असला तरी निर्यातीमध्ये अपेक्षित वाढ नाही आणि यातून मिळणाऱ्या परकीय चलनाचा ओघ त्या प्रमाणात कमी आहे. हे पाहता सोन्यावरील आयातीवरील खर्च अनावश्‍यक आहे. याला आळा घेतल्यास वित्तीय आणि व्यापारी तूट आणखी कमी करण्यास मोठा हातभार लागेल आणि हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगले लक्षण ठरेल. सर्वसाधारणपणे, आर्थिक अनिश्‍चितता, चलनवाढ, चलनाचे अवमूल्यन यावर मात करण्यासाठी सोन्यामध्ये गुंतव���ूक केली जाते. परंतु आज देशातील आर्थिक परिस्थती, चलनवाढीचा दर, रुपया बघता तशी परिस्थती नाही. नोटाबंदीनंतर रोकड बाळगणे अवघड झाले आहे, तसेच काळ्या पैशावर घाला घालण्यासाठी सरकार मोठी कारवाई करेल या शंकेने आणि जीएसटीविषयीच्या अनिश्‍चिततेने सोन्याच्या खरेदीत वाढ होत असल्याचा अंदाज आहे.\nआज बॅंकांमधील मुदत ठेवींचे व्याजदर सतत घसरत आहेत, सरकारने अल्पबचत योजनातील गुंतवणूक पर्यायांवरील व्याजदर कमी करण्याचा सपाटा लावला आहे. या वर्षात शेअरबाजार विक्रमी पातळी गाठत आहे. पूर्वी अनेकदा अशा तेजीच्या काळात गुंतवणूक करून अनेकजण पैसे गमावून बसले आहेत आणि आता काही प्रमाणात तरी सावध झाले आहेत. रियल इस्टेट क्षेत्र नोटाबंदीच्या तडाख्यातून पूर्णपणे सावरलेले नाही. या क्षेत्रातील अनुत्साहाचे वातावरण अद्याप कायम आहे. गुंतवणूकदार रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यास फारसे उत्सुक नाहीत. एकंदरीत पाहता, सोन्यामधील अनावश्‍यक गुंतवणूक आणि त्याचे होणारे परिणाम, ही चांगली चिन्हे नाहीत. जनतेने खरेदी केलेले सोने हे प्रामुख्याने लॉकरचे धन बनते. हे पाहता जनतेला यापासून परावृत्त करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत. अल्पबचत योजनांवरील, बॅंकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर कमी करणे बंद केले पाहिजे. रिझर्व्ह बॅंकेचे आठ टक्के दराने सहा वर्षे मुदतीचे कर्जरोखे विक्रीस उपलब्ध आहेत. हा एक चांगला आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. परंतु सरकार याची माहिती देण्याबद्दल उदासीन दिसते. कदाचित अनेक लोकांना हा गुंतवणूक पर्याय माहिती नसण्याची शक्‍यता आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशातील गुंतवणूक चक्राला चालना दिली पाहिजे. यामुळे आर्थिक विकास दराला उत्तेजन मिळेल, आणि यातून अर्थव्यवस्थेचे एकूण एकंदर चित्र बदलेल.\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\n‘रेडझोन’च्या भूखंडांची विक्री कशी\nपिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके...\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्का��ाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील...\nपिंपरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून शेड बांधले. तेथे अनधिकृतपणे वाहने...\nमाजी मुख्य सचिव बोंगीरवार यांचे निधन\nमुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा पीयूष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/sambhaji-bhide-crime-129432", "date_download": "2018-12-15T07:37:24Z", "digest": "sha1:C35KYMK4EL62YIUZAMKGWVYFV43VO5G7", "length": 13446, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "sambhaji bhide crime संभाजी भिंडेंविरुद्ध खटल्याची तयारी सुरू | eSakal", "raw_content": "\nसंभाजी भिंडेंविरुद्ध खटल्याची तयारी सुरू\nमंगळवार, 10 जुलै 2018\nनाशिक - 'माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो,' असा वादग्रस्त दावा करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे व्हिडिओ तपासणीतून प्रथमदर्शनी दोषी आढळले आहेत. प्रसूतिपूर्व निदान तंत्र अधिनियम समितीच्या 13 जुलैच्या बैठकीत भिडे यांच्यावर कारवाईचा निर्णय होणार आहे. दरम्यान, दोनदा नोटीस पाठवूनही भिडे यांच्याकडून नोटीस स्वीकारली जात नसल्याने न्यायालयीन खटला भरण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.\nसंभाजी भिडे यांची 10 जूनला नाशिकमध्ये सभा झाली, त्यामध्ये \"माझ्या शेतातील आंबे 180 पेक्षा जास्त लोकांना खायला दिले, त्यापैकी दीड���े जणांना मुले झाली. ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होईल,' असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. लेक लाडकी अभियानातर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे त्याविरोधात तक्रार करण्यात आली. महापालिकेने 22 जूनला स्पीड पोस्टाद्वारे सांगलीतील गावभागमधील पत्त्यावर नोटीस पाठविली. त्यादिवशी टपाल विभागाकडून पत्र घेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीदेखील भेट होऊ दिली नाही. 25 जूनला कुटुंबीयांना पत्राची माहिती देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. तत्पूर्वी प्रसूतिपूर्व निदान तंत्र अधिनियम समितीच्या बैठकीत भिडे यांच्या वक्‍तव्याचे व्हिडिओ चित्रण तपासण्यात आले. त्यात प्रथमदर्शनी भिडे यांनी केलेले वक्तव्य खरे असल्याचा निष्कर्ष समितीने काढला.\nसमिती ठरविणार भिडेंचे भवितव्य\nमहापालिकेतर्फे व्हिडिओ चित्रण तपासण्यात आले. त्यात प्रथमदर्शनी भिडे यांनी वक्तव्य केल्याचे आढळून आल्याची माहिती पी.सी.जी.एन.डी.टी. समितीचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत शेट्ये यांनी दिली. तसेच, भिडे यांच्याकडून चौकशीला प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे प्रसूतिपूर्व निदान तंत्र अधिनियम समितीच्या होणाऱ्या बैठकीच्या अनुषंगाने न्यायालयीन खटला दाखल करण्याची तयारी समितीने सुरू केली आहे. त्यामुळे भिडे यांच्याविरुद्ध कारवाईचे भवितव्य समिती ठरवेल, असे स्पष्ट होते.\nसंभाजी भिडे यांना अखेर जामीन मंजूर\nनाशिक - बागेतल्या आंबेप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आज नाशिक कनिष्ठ न्यायालयात हजर झाले. बचाव व सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर...\nसंभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nपुणे - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांच्यासह दोन हजार लोकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेतर्फे करण्यात आली, तसेच...\nसंभाजी भिडेंना तूर्त दिलासा नाही; न्यायालयात व्हावे लागणार हजर\nनाशिक : वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना कनिष्ठ न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्या...\nआरक्षणाच्या मागणीसाठी आमदार महाराजांच्या वेषात \nमुंबई- मराठा, धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान...\nमुख्यमंत्री, वरि���्ठ अधिकाऱ्यांना बोलवा - ॲड. प्रकाश आंबेडकर\nपुणे - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेले प्रतिज्ञापत्र आणि शहर पोलिसांचा तपास एकमेकांच्या विरुद्ध...\nचौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर 'विसरले' संभाजी भिडेंना..\nपुणे : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी यांनी आज (मंगळवार) आयोगासमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/entertainment/11-bollywood-celebrities-accused-sexual-harassment-2326", "date_download": "2018-12-15T06:59:24Z", "digest": "sha1:UFTQOZKSMYBNVCYGKZJ4LNCKSQAIAG7D", "length": 13436, "nlines": 73, "source_domain": "bobhata.com", "title": "लैंगिक अत्याचार प्रकरणात अडकलेले ११ सिने कलाकार !!", "raw_content": "\nलैंगिक अत्याचार प्रकरणात अडकलेले ११ सिने कलाकार \nलैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी #MeToo चळवळ हॉलीवूड पासून बॉलीवूड पर्यंत पोहोचली आणि अनेक नवीन खुलासे झाले. असाच एक खुलासा तनुश्री दत्ताने एका मुलाखतीत केला आहे. नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लीज’ सिनेमाच्यावेळी तिच्याशी गैरवर्तन केल्याचं ती म्हणाली. #MeToo चळवळ सुरु होण्याआधीच आपण याविरुद्ध आवाज उठवला होता असं तिचं म्हणनं आहे.\nमंडळी, नाना पाटेकर यांचं उदाहरण ताजं असलं तरी बॉलीवूड मधल्या कलाकारांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराला मोठा इतिहास आहे. चला तर आज पाहूया यापूर्वी कोणकोण अशा गैर प्रकारात पकडले गेले आहेत.\nआपल्या लाडक्या ‘जितेंद्र’ यांच्यावर काही महिन्यापूर्वीच लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला होता. हा आरोप त्यांच्याच मामे बहिणीने केला होता. ही घटना ४७ वर्षांपूर्वीची आहे. जितेंद्र यांनी मात्र हा आरोप फेटाळला.\nशायनी अहुजाचं प्रकरण २०११ च्या सुमारास प्रचंड गाजलं. त्याने त्याच्या मोलकरणीवर बलात्कार केला होता. २००९ साली हे घडलं आणि पु��े २०११ साली त्याने याची कबुली दिली. त्यांनतर त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. बऱ्यापैकी स्थिर होऊ घातलेल्या त्याच्या करियरला यामुळे काळिमा फसला गेला.\nअंकित तिवारी त्याच्या आशिकी २ (२०१३) मधल्या गाण्याने प्रचंड लोकप्रिय झाला. या चित्रपटाच्या २ वर्षांनी त्याला त्याच्या गर्लफ्रेंडवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पकडण्यात आलं. पुढे २०१७ साली त्याची निर्दोष सुटका झाली.\nदिबाकर बॅनर्जी यांनी खोसला का घोसला, ओय लक्की लक्की ओय, या सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. अभिनेत्री पायल रोहतगीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. पण त्यांच्याविरुद्ध पोलीसात तक्रार झाली नाही. दिबाकर बॅनर्जी यांनी हा आरोप नाकारला होता.\nपरदेशी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महमूद फारुकी या दिग्दर्शकावर झाला होता. हा आरोप सिद्ध होऊन गेल्याच वर्षी त्यांना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. महमूद फारुकी यांनी पिपली लाइव्ह सिनेमाचं सहदिग्दर्शन केलं आहे.\nप्रीती जैन या मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी मधुर भांडारकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. २००४ साली त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. मधुर भांडारकरांची केस ही कास्टिंग काऊचचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी प्रीती जैनला सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.\nकरीम मोरानी यांनी चेन्नई एक्स्प्रेस, रा-वन, या सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. दिल्लीच्या एका महिलेने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खटला दाखल केला होता. कोर्टाने त्यांचं जामीन नाकारल्यानंतर ते पोलिसांना शरण गेले.\nएका मुलाखतीत कंगना राणावतने आपल्या स्ट्रगलिंगच्या दिवसांबद्दल सांगताना आदित्य पंचोलीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. आपण आदित्य विरोधात FIR दाखल केली होती असही तिने सांगितलं. आदित्य पांचोलीने हे सगळे आरोप नाकारले आहेत.\nपान सिंग तोमर सिनेमाच्या वेळी इरफान खानने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ममता पटेलने केला होता. चित्रपटांचं आमिष दाखवून इरफानने तिचा छळ केला असं तिचं म्हणणं आहे. गंमत म्हणजे इरफान खानने आपण स्ट्रगलिंगच्या दिवसात कास्टिंग काऊचला बळी पडल्याचं सागितलं होतं. पण ममता पटेलच्या आरोपातून त्याने स्वतःने सुद्धा हाच प्रकार केल्याचं उघडकीस आलं.\nदिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यावर सुद्धा लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला होता. हा आरोप त्यांच्याच पत्नीने केला होता. नंदिता पुरी यांनी ओम पुरी यांच्या आयुष्यावर लिहिलेल्या पुस्तकात हा आरोप केला होता. ओम पुरी यांनी कधीच याबद्दल आपलं मत दिलं नाही. पुढे नंदिता पुरी यांनी त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केली.\nराजेश खन्ना यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप अनिता अडवाणी यांनी केला होता. हा प्रकार घडला तेव्हा त्या १३ वर्षांच्या होत्या.\nराव, आपल्याकडे अशा प्रकरणात अडकलेल्या फिल्म स्टार्सना पुढे उलट जास्त कामं मिळतात. यासाठी मिका सिंगचं उदाहरण आदर्श आहे. अगदी याच्या उलट प्रकार हॉलीवूड मध्ये घडलाय. ऑस्कर पुरस्काराने नावाजलेला अभिनेता ‘केविन स्पेसी’वर लैंगिक अत्याचाराचे अनेक आरोप झाले. त्यानंतर त्याला एका महत्वाच्या सिनेमातून काढून टाकण्यात आलं. त्याची गाजलेली मालिका ‘’हाउस ऑफ कार्ड्स’ मधूनही त्याची हकालपट्टी झाली.\nकालच बिल कॉस्बी या हॉलीवूडच्या कॉमिडीयनवर ड्रग्स देऊन बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाला. त्याला १० वर्षापर्यंतची शिक्षा आणि १८ लाख रुपये दंड ठोठावण्यात आलाय. बिलच्या केसमुळे पहिल्यादाच एक वेगळा इतिहास रचला गेला. तो असा की ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने त्यांना दिलेली मानद पदवी परत घेतली आहे. hollywoodreporter.com नुसार एका युनिव्हर्सिटीने डिग्री परत घेतल्याची ही पहिली घटना आहे.\nतर मंडळी, अशी ही आपली कलाकार मंडळी. चमकत्या पडद्यामागचं हे एक घाणेरडं सत्य आहे.\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://yehey.org/esteem/@mgking2/hypolar-171aeb3999411", "date_download": "2018-12-15T07:12:33Z", "digest": "sha1:264QMYKODOXCBHJ7JZQVWLWXJY7KXAD2", "length": 9061, "nlines": 112, "source_domain": "yehey.org", "title": "Hypolar — Steemit", "raw_content": "\nनवीन भाषा शिकणे या 5 गोष्टी आपल्या करिअरच्या संभावनांची मदत करू शकतात\nसंप्रेषण हेच खरे जागतिक चलन आहे. ही अशी गोष्ट आहे जी जागतिकीकरणाचे खांब आपल्या वाढत्या परस्पर-जोडलेल्या जगात चालते.\nएक नवीन भाषा शिकणे (शब्दशः) सामाजिक आणि सांस्कृतिक दोन्ही संधीचा एक संपूर्ण नवे जग खुली करू शकते.\nपण आपल्या करिअर बद्दल काय - नवीन भाषा शिकणे यश मिळवण्यासाठी उत्प्रेरक ठरू शकते आणि स्पर्धेवर आपल्याला एक फायदा देऊ शकतात\nयाचे उत्तर \"होय\" आहे.\nएक नवीन भाषा शिकणे आपल्या करिअरची संभावना वाढविणारी 5 विलक्षण कारणे येथे आहेत:\nनवीन संधी प्रकट करा\nविक्री आणि मार्केटिंग ते पर्यटनापासून, बॅंकिंग ते कायद्यांपासून आणि शासकीय कामातून शिकवण्यापर्यंत. दुभाषियांसाठी आणि अनुवादकांची मागणी सध्या वाढत चालली आहे आणि आपली भाषाखरेदी अयशस्वी झाल्यास आपण स्वतःला पाईपच्या शीर्षस्थानी जाऊ शकता.\nलंडनमधील भरती एजन्सीकडून झालेल्या संशोधनानुसार, परदेशी भाषा बोलणे आपल्या कमाईच्या क्षमतेत 15% वाढवू शकते. आपण जितकी अधिक भाषा बोलता आणि आपण जितकी जास्त बोलता तितकी जास्त मजेशीर व्हायची. .\nआपल्या भर्ती संधी सुधार\nब्रिटिश चेंबर ऑफ कॉमर्समध्ये अलीकडेच असे नोंदवले गेले की परदेशी व्यवसायासाठी ज्या 60% कंपन्यांना व्यवसाय करायचा आहे अशा 60% कंपन्यांना भाषा अडथळ्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. जर आपण त्या अतिरिक्त भाषा कौशल्यांसह एक असाल, तर आपण पॅकपेक्षा वरचढ जाऊ शकता.\nदुसरी भाषा शिकणे इतर संस्कृती, खुले विचार आणि मानसिक अनुशासन याबद्दल उत्सुकता दर्शविते - सर्व मौल्यवान कौशल्ये ज्यांना नियोक्त्यांनी पहावीत आहेत, विशेषत: परदेशातील हितसंबंध असलेल्या. आपण जेव्हा शब्द आणि अन्य भाषेचे व्याकरण जाणून घेण्यास सुरुवात करता, तेव्हा आपण एक वेगळी भाषा शिकू लागता 'इंटरकनेक्टेड जगाचा एक भाग आहे. अनेक नियोक्ता सक्रियपणे लोकांकडे शोधत आहेत जे सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील आहेत. बरेचजण असे मानतात की ही कौशल्ये आपल्या स्वतःच्या परस्परसंवादासह मदत करतात, अगदी इंग्रजीत बोलतांनाही.\nया दिवसात आणि युगात, आपल्याला स्पर्धात्मक धार देणारी कोणतीही गोष्ट आपल्या संभावना सुधारण्यास मदत करेल. अनेकदा, परदेशी भाषा ही त्याच स्थानासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांना वेगळे करते - खासकरून जर आपल्या व्यवसायास परदेशातील रूची आहे. दुसर्या संस्कृतीसंबधीचा अनुभव समजून घेण्याचा अनुभव असावा. आपली नोकरी. इतर भाषांचा मूलभूत आकडा तुमच्यासाठी दरवाजे उघडू शकतो. परंतु आपण जितके अधिक चांगले बोलता तितके तुमचे करिअर चांगले राहतील. अनेकदा, यामुळे अधिक जबाबदारीची जाणीव होऊ शकते आणि त्यातून लवकर येण्याची शक्यता वाढते आणि चांगले वाहतूक होऊ शकते.\nफ्रॅंचाइझी डब्लूएसईई फ्रॅंचायझी मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट डायरेक्टर, लेक्स बेकर हे दोन दशकांपासून डब्ल्युएसईसाठी काम करीत आहेत आणि पहिल्यांदाच इंग्रजी शिकणे हे लोकांच्या जीवनावर अवलंबून असू शकते. त्यांनी आता WSE संकल्पना नवीन मार्केटस्टार्व्हरस्टिस्टल्ड आणि प्रोएन्फेन्झिमॉडेलला आणण्यावर भर दिला आहे. .जर आपल्याला जागतिक मताधिकार संधीबद्दल विचार करता येईल त्याबद्दल अधिक ऐकू इच्छित असल्यास, लेक्स बेकरशी संपर्क साधा,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/failure-of-demonetization/articleshow/65673110.cms", "date_download": "2018-12-15T08:15:04Z", "digest": "sha1:VQDZYHHTNLCVICIZSZ4I6YNW3OSDHCBX", "length": 12461, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dhavte Jag News: failure of demonetization - बळीचा बकरा | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\n​​काळा पैसा शोधण्याच्या नादात देशाची अर्थव्यवस्था रुळावरून घसरली. विकासाचा दर मंदावला. देशांतर्गत उत्पादनाचा वृद्धीदर ५.६ टक्क्यांपर्यंत खाली आला. बाजारातून पैसा फिरण्याचे थांबले. रोजगार घटले. सामान्यांना त्रास झाला.\nकाळ्या पैशाच्या विरोधात सर्जिकल स्ट्राइक म्हणत मोदी सरकारने २०१६मध्ये क्षणार्धात चलनातील ८६ टक्के नोटा काढून घेतल्या. हिशेबात नसलेल्या म्हणजेच काळ्या धनाच्या रूपात असलेल्या नोटा परत येणार नाहीत, असे गृहीतक त्यामागे होते. प्रत्यक्षात तसे काही झाले नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. ९९.३ टक्के म्हणजे जवळ जवळ सर्वच नोटा परत आल्या.\nकाळा पैसा शोधण्याच्या नादात देशाची अर्थव्यवस्था रुळावरून घसरली. विकासाचा दर मंदावला. देशांतर्गत उत्पादनाचा वृद्धीदर ५.६ टक्क्यांपर्यंत खाली आला. बाजारातून पैसा फिरण्याचे थांबले. रोजगार घटले. सामान्यांना त्रास झाला. नोटाबंदीचा हा प्रयोग फसल्यावर अनेकांचे म्हणूनच एकमत होत आहे. भविष्यात याचे सुपरिणाम दिसूह��� शकतील; परंतु सध्याच्या विचार करता या प्रयोगाला अपयशीच म्हणावे लागेल, असे मत उजवे विचारवंतही मांडत आहेत. मोदी सरकार मात्र अपयाशाची कबुली देताना दिसत नाही. विकासाचा वेग मंदावल्यासाठी सरकारने नवीन बळीचा बकरा शोधला आहे. तो म्हणजे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन राजन यांच्या धोरणामुळे उद्योगांना होणारा कर्जपुरवठा थांबला आणि त्यामुळे विकासाची गाडी संथ झाली, असा दावा निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. 'राजन यांनी कर्जे निश्चित करणारी नवीन यंत्रणा विकसित केली. त्यामुळे थकीत कर्जांचे प्रमाण वाढले; परिणामी उद्योगांची पत बँकांनी कमी केली,' असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. राजन यांनी ठाम भूमिका घेतली, राज्यकर्त्यांच्या इच्छांपुढे ते झुकले नाहीत आणि लोकानुनायस सतत नकार दिला हे खरे; परंतु त्यांचे प्रयत्न सरकारी बँकांमधील वाढते थकीत कर्ज कमी करण्यासाठी (एनपीए) होते. कर्जबुडव्यांना कर्ज न देण्याबाबत त्यांनी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या या प्रयत्नांची दखल 'एनपीए'बाबतच्या संसदीय समितीने घेतली आहे. या प्रयत्नांची माहिती घेण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे. राजीव कुमार यांना मात्र हे प्रयत्न विकासाला खीळ घालणारे वाटत आहेत. राजन यांच्या भूमिकेची अर्थशास्त्रीय चिकित्सा जरूर व्हावी; परंतु नसती चूक त्यांच्या पदरात टाकली जाऊ नये.\nमिळवा धावते जग बातम्या(Dhavte Jag News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nDhavte Jag News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nधावते जग याा सुपरहिट\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यू�� अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/about/", "date_download": "2018-12-15T07:18:48Z", "digest": "sha1:LS7YIPKSBD7ODKXJZLCSVMOY7KMFYBBR", "length": 37675, "nlines": 489, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "माझ्या बद्दल थोडं « कृष्ण उवाच", "raw_content": "\nमी कॅलिफोरनीया मधे स्थाईक झालो आहे.मी माझी पत्नी कुंदा आणि दोन मुलं यांच्या सोबत रहातो.\nआता निवृतीच्या जीवनात आयुष्यातले अनुभव,आणि वाचनात आलेले ईतरांचे अनुभव याचा संग्रह आठवणीत आणून तो “कृष्ण ऊवाच” म्हणून लेखात,कवितेत,विचार, चर्चा,वर्णन,टिका आणि गम्मत म्हणून,ह्या Blog मधे लिहून ईतरांशी जणू हितगूज केल्याचे समाधान मिळेल या आशाने केलेला एक प्रयत्न.\nश्रीकृष्ण सामंत (स्यान होजे कॅलिफोरनीया)\nआपली प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं.\nआपला ब्लॉग ज़रा उशीराच गवसला, अर्थात नुकसान आमचंच आहे थोडं फार वाचलं ते बहुतेक आवडलं , यथावकाश इथे भेटी होतीलच . अनुवादित गीतांबरोबर मूल रचनांचा उल्लेख केलात तर बरं होईलसं वाटतं.\nकृपया असंच लिहित रहावे, शुभेच्छा \nआम्हालाही आपल्या अनुदिनीवर यायला जरा उशीरच झाला.\nउत्तम लेखन वाचण्यासाठी इथे नियमित यावेच लागणार आहे.\nपुढील लेखनासाठी आमच्या शुभेच्छा आहेतच \nआपल्या दोघांच्या comments वाचल्या.आपल्याला माझा blog वाचायला आवडला हे वाचून बरं वाटलं.\n“अर्थात नुकसान आमचेच आहे\n“आम्हालाही आपल्या अनुदिनीवर यायला जरा उशीरच झाला.\nउत्तम लेखन वाचण्यासाठी इथे नियमित यावेच लागणार आहे.”\nअसं आपण म्हणणं हा आपला मोठेपणा आहे आणि माझा आदर आहे,आणि त्याबद्दल आभार.\nआपला अनुवादित गीताबद्दलचा विचार वाचला.आपली सुचना चांगली आहे.आणि सुचना अंमलात आणण्यापुर्वी research म्हणून आपल्याला कांही प्रश्न विचारावेसे वाटतात.\n१ मूळ रचनांचा उल्लेख केल्यावर अनुवादित रचनेचा charm कमी होईल असं आपल्याला नाही का वाटत\n२ काही प्रसिद्ध रचनेची आठवण,अनुवादित रचना वाचताना कळत नकळत होत राहीली तर मजा नाही का येणार\nहे नीळसर नीळसर डोळे\nहे लक्षण असे वेगळे\nतारिफ करू का त्याची\nही माझी अनुवादित रचना आपण वाचून पहावी.हे कोणते मूळ गाणे आहे हे आपले आपल्याला समजल्यावर (हुडकून काढल्यावर) नक्कीच आनंद होईल असं मला वाटतं.\n“क���श्मीर की कली”ह्या चित्रपटातलं गाणं\n“तारीफ करूं का उसकी,\nहे उदाहरण म्हणून देतो.\n“ये चांदसा मुखडा तेरा\nये जुल्फोका रंग सुनहरा\nये नीली नीली आंखें …..वगैर,वगैरे.\nकाही गाणी तितकी प्रसिद्ध नसतात त्यामुळे मूळ रचना देवून वाचकाचा (अनुवादित) कविता वाचतानाचा आनंद फिका पडतो असं मला वाटतं.\n“यादे माझी आहेत तुझ्याजवळी\nश्रावणमासी ओलेते दिवस मात्र\nअन माझ्या कोऱ्या कागदावरची\nलिपटलेली ती काळोखी रात्र\nजा विसरून ती यादे या क्षणी\nअन परतव माझ्या त्या आठवणी”\nहा एका प्रसिद्ध गाण्याचा अनुवाद”परतव माझ्या आठवणी” असे शिर्षक असलेली माझी कविता(अनुवाद ह्या categories मधे आहे.) वाचून आपण मूळ गाणं अवश्य (हुडकून) शोधून काढा आपल्याला आनंद होईल असं मला वाटतं.आशा भोसले हे गाणं गातात आणि संगीत रचना R.D.Burman याची आहे.एव्हडीच hint देतो.\n“बुगडी माझी सांडली गं\nहे गाणं कवी माडगुळकर यानी त्याचा अनुवाद\nह्या गाण्यावरून केला हे मला अलिकडेच कवियत्री शांता शेळके यांच्या तोंडून “नक्षत्राचे देणे”ह्या कार्यक्रमात ऐकायला मिळालं.आणि माझ्या मनात जरा फिकेपण आलंअर्थात अनुवाद म्हणजे word to word copy नसते हे आपल्याला माहित असावं ह्याची मला नक्कीच खात्री आहे.\nआपली वाचनाची आवड आणि चिकीत्सा करण्याची उत्सुक्ता वाखाणनीय आहे असं मला वाटतं.\nआपल्या दोघांचे फिरून एकदा आभार.\nसामंत साहेब , नमस्कार \nएखाद्या इंग्लिश गीताचा अनुवाद करायचा विचार कधी मनात आलाय का ABBA नामक group चं हे गाणं ऐकलं असेलच..\nमराठीत हे कसं वाटेल हे बघायची उत्सुकता आहे….\nहे ही करून बघावे, ही विनंती– वाचायला आम्ही आहोतच, शुभेच्छा \nअजून २-३ post च वाचले आहेत पण छान वाटले. नक्कीच सगळे post उत्तम असणार.\n(शितावरून भात शिजला आहे का पाहतात न तसे)\nजसा वेळ मिळेल तसे नक्की वाचेन.\nआपल्याला माझा ब्लॉग आवडला हे वाचून आनंद झाला.\nआपल्या अपेक्षेप्रमाणे माझ्या ब्लॉगवरचे इतर पोस्ट वाचून आपल्याला समाधान होईल अशी मी आशा करतो.\nआनंद चित्रपटातली ती कविता मुकेश गातो, राजेश खन्ना भुमिका करतो, लिहिली आहे कवी योगेश यानी आणि संगीत दिलं आहे सलिल चौधरी यानी.मला पण हे गाणं खूप आवडतं.तुझ्या माहिती साठी सांगतो ह्या गाण्याचा अनुवाद मी माझ्या ब्लॉगवर नोव्हेंबर १७,२००७ ला केला आहे.माझ्या अनुवादीत ह्या टॅगवर गेल्यास मिळेल किंवा माझ्या पेजवर search मधे जाऊन मराठीत ’लपून छपून ” असं लिहून search केल्यावर मिळेल.\nतू त्या गाण्याच्या पहिल्या कडव्याचं केलेलं अनुवादन मला खूपच आवडलं.हे मी मनापासून सांगतो.माझा अनुवाद असा होता.\nलपून छपून येई दुलहन\nढळून होई दिवसाचा अस्त\nहोवून संध्या दुलहन मस्त\nछंदिष्ट माझ्या मनाच्या अंगणी\nअसेच केव्हा होती जेव्हा\nभर भरूनी येती जेव्हा\nमुरडत मुरडत येऊनी तेव्हा\nदोन मने का कधी न जुळती\nकुठून आली जन्माची नाती\nवैरी होऊनी अपुले मन\nका दुःख साही ईतरांचे\nन जाणे मन माझे भेद गहिरे\nन जाणे स्वप्न माझे कसे सुनहरे\nस्वप्न माझे माझेच असुदे\nन होई केव्हाही वेगळे\nचित्रा,आता गम्मत अशी आहे,की प्रत्येक आईला आपलं मुल आवडतं,प्रत्येक सुगृहिणीला आपली केलेली डिश आवडते.तसंच प्रत्येक कवीला आपली कविता आवडते.वरिल गाणं मी मुळ गाण्याच्या रचनेच्या शब्द्शः केलं नसलं तरी त्याचा आशय समजून केलं आहे.कधी कधी मुळ रचना इतकी समर्पक असते की मराठीतले शब्द मला चपखल सुचतात आणि मग मी ते गाणं शब्दशः लिहिण्याचा प्रयत्न करतो.\n“कुठे तरी दूर क्षितीजावर सूर्य हळूच मावळताना\nचंद्रमुखी नववधू अंग हळूच चोरताना\nकोणी स्वपनाचे दीप उजळावे”\nफार सुंदर रचना केली आहेस.मला वाटत्तं त्यापुढची कडवी पण तूच करावीस.कारण तुला कविता करायची प्रतिभा आहे हे नक्कीच.वेळ का लागेना,अनुवाद पूर्ण करून मला जरूर पाठवून द्यावास.एकाच मुळ गाण्याच्या दोन निरनीराळ्या रचना बघून मजा येईल.दोन आयांची दोन वेगळी वेगळी मुलं.दोन निरनीराळ्या डिशीस.\n“होवून संध्या दुलहन मस्त\n(साँझ की दुल्हन बदन चुराए\nसंध्या लपून छपून येई असा मी गाण्याच्या ओळीचा अर्थ घेतला.\nत्याच मुळ ओळीचा तू असा अर्थ घेतलास.दोन्ही अर्थ आपल्या आपल्या जागी अचूक आहेत.\nहवं तर मी मुळ गाणं तुला मी खाली देत आहे.\nकहीं दूर जब दिन ढल जाए\nसाँझ की दुल्हन बदन चुराए\nमेरे ख़यालों के आँगन में\nकोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए\nकभी यूँहीं, जब हुईं, बोझल साँसें\nभर आई बैठे बैठे, जब यूँ ही आँखें\nतभी मचल के, प्यार से चल के\nछुए कोई मुझे पर नज़र न आए, नज़र न आए\nकहीं तो ये, दिल कभी, मिल नहीं पाते\nकहीं से निकल आए, जनमों के नाते\nघनी थी उलझन, बैरी अपना मन\nअपना ही होके सहे दर्द पराये, दर्द पराये\nदिल जाने, मेरे सारे, भेद ये गहरे\nखो गए कैसे मेरे, सपने सुनहरे\nये मेरे सपने, यही तो हैं अपने\nमुझसे जुदा न होंगे इनके ये साये, इनके ये साये\n“जेव्हा तुमचं आणि आमचं म��� जूळतं\nतेव्हा तुम्हाला आमचं गाणं पटतं”\nआणि हे खरंच आहे.तरीपण मी माझ्या एका कवितेत लिहिलं आहे.\n“प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे\nसुगंध देवून सर्वा उल्हासित करावे\nगुलाब जाई जुई आणि मोगरा\nघाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा\nनाविन्य असते प्रत्येक कृतिचे\nनिर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे\nनको म्हणू रे मनुजा\nहेच बरे वा तेच बरे\nजा तुही करीत निर्मिती\nजरा मी जास्त पाल्हाळ केला असं तुला वाटेल कदाचीत.पण तुझी कविता लिहिण्याची स्फुर्ती मला आवडली एव्हडंच.माझे लेख आणि लेखनं तू नेहमी वाचतेस हे वाचून मला बरं वाटलं.वाचक हा माझा मायबाप आहे असं मी नेहमी समजतो.\nते गाणं तू जरूर पूर्ण करावं ही इच्छा.\nआपल्या प्रतीक्रियेबद्दल आभार.आपल्यासारखे वाचक डोळ्यासमोर ठेऊन मी लिहित असतो.वाचकाना आवडावं असं लेखन करण्यात निराळीच मजा येते.\nमाझे सर्वच नातेवाईक इकडे असल्याने अर्थात त्यांच्या बरोबर रहाण्यात मला सुख वाटतं.\nभारता पासून दूर राहिल्याने अर्थातच मला वाईट वाटतं.पण कुठेतरी व्यवहार आणि भावना यांचा समतोल ठेवावा लागतो.\nसध्या जग एव्हडं लहान झालं आहे की इंटरनेट,वेबकॅम,टीव्ही,आणि फोन या साधनांची इतकी सोय झाली आहे की तसा कुणापासून दूरावा भासत नाही.\nआपल्याला माझे लेख चांगले वाटतात हे वाचून बरं वाटलं.आईबद्दल आपण जे लिहिलं आहे ते अगदी सत्य आहे.माझे आईवरचे लेख आपल्याला आवडले कारण तुमचं पण आईवर खूप प्रेम असणार.\nचांगला ब्लॉग आहे तुमचा.\nआपल्याला माझा ब्लॉग वाचायला आवडतो हे वाचून मनस्वी आनंद झाला.आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल आभार.\nजरा विस्ताराने कळवा मला आपलं म्हणण्ं कळलं नाही.\nआपल्याला हवी ती गोष्ट मला खरोखरच आठवत नाही.आपल्याला मी एक सुचना करीन.आपण google करून पहावं.कदाचीत आपल्याला सापडेल.good luck.\nआपल्याला माझा ब्लॉग आवडला हे वाचून बरं वाटलं.जरूर वाचा.आपल्याला गोष्टी नक्कीच आवडतील.\nचांगला ब्लॉग आहे तुमचा.आवडला\nविदेशात राहुन देखिल तुमी मराठीचा मान ठेवला. धनेवाद\nआपली प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं\nमला सुद्धां आपल्या सारखाच छंद आहे.\nआपल्याला माझ्या शुभेच्छा.आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nलेखन करण्यात मला विशेष वाटतं.\nहा ही क्षण निघून जाईल.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टि���ा प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-jayakwadi-dam-full-75056", "date_download": "2018-12-15T08:00:18Z", "digest": "sha1:QSVHOONT55M7NNI6TRCGHMHWOJFLQ5MR", "length": 11346, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news jayakwadi dam full जायकवाडी धरण 100 टक्‍के भरले | eSakal", "raw_content": "\nजायकवाडी धरण 100 टक्‍के भरले\nशनिवार, 30 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - जायकवाडी धरण प्रकल्पाने शुक्रवारी सकाळी शंभर टक्‍क्‍यांची पातळी गाठली आहे. त्यामुळे पाण्याची आवक सुरू राहिल्यास गोदावरीच्या पात्रात पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली.\nऔरंगाबाद - जायकवाडी धरण प्रकल्पाने शुक्रवारी सकाळी शंभर टक्‍क्‍यांची पातळी गाठली आहे. त्यामुळे पाण्याची आवक सुरू राहिल्यास गोदावरीच्या पात्रात पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली.\nजायकवाडीतील पाणीसाठा 99.23 टक्‍क्‍यांवर गेल्यानंतर ती पातळी कायम ठेवून उर्ध्व भागातून येणारे पाणी थेट गोदापात्रात व परभणी जिल्ह्याच्या मागणीनुसार डाव्या कालव्यातून व माजलगाव प्रकल्पासाठी उजव्या कालव्यातून सोडण्यात येत होते. गोदावरीच्या पात्रात जवळपास 40 दलघमी पाण्याचा विसर्ग केल्यानंतर प्रकल्पाचे उघडण्यात आलेले 18 दरवाजे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले होते. आज सकाळी जायकवाडी धरणातील पाणीसाठा 2 हजार 909.041 दलघमीवर पोचला. त्यापैकी जिवंत पाणीसाठा 2 हजार 170.935 दलघमी झाल्याने प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.\nमराठवाडा : संकटाशी दोन हात करण्याची वेळ मागील काही वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...\nहक्��ाच्या पाण्यासाठी आमदार झाले आक्रमक\nऔरंगाबाद - जायकवाडी धरणात ८.९९ टीएमसी पाण्याची तूट असल्याने तेवढे पाणी ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून सोडण्याचे आदेश २३ ऑक्‍टोबर रोजी असताना...\nदुष्काळी मराठवाड्यासाठी निधीची टंचाई\nऔरंगाबाद - पावसाअभावी संपूर्ण मराठवाड्यातील पिके करपून गेली आहेत. शेतातील धान्यासाठीच नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठीदेखील रानोमाळ भटकंती करावी लागत...\nसुरळीत पाणीपुरवठ्यासाठी वाढीव मनुष्यबळाची गरज\nऔरंगाबाद - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केले. पाणी वाया जाणार नाही, यासाठी वेळेत व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी...\nपालखेड कालव्याचे आवर्तन 15 नोव्हेंबरपासून\nयेवला : येवलेकरांना दिवाळीची गोड बातमी मिळाली असून दुष्काळात आधारासाठी ज्याची प्रतीक्षा होती ते पालखेड डावा कालव्याचे पिण्याचे व सिंचनाचे पाणी...\nदिवाळीची गोड बातमी; पालखेड कालव्याचे आवर्तन १५ नोव्हेंबरपासून\nयेवला : येवलेकराना दिवाळीची गोड बातमी मिळाली असून दुष्काळात आधारासाठी ज्याची प्रतीक्षा होती ते पालखेड डावा कालव्याचे पिण्याचे व सिंचनाचे सोडण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-rajarshi-shahu-maharaj-55182", "date_download": "2018-12-15T07:10:02Z", "digest": "sha1:YOWWWNO7WARH7TCSJKD5QV4ZV5S2PBNG", "length": 14831, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Rajarshi Shahu maharaj शाहू जन्मस्थळ परिसरात साकारणार हत्तीच्या रथाची प्रतिकृती | eSakal", "raw_content": "\nशाहू जन्मस्थळ परिसरात साकारणार हत्तीच्या रथाची प्रतिकृती\nसोमवार, 26 जून 2017\nकोल्हापूर - कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस परिसरात लवकरच महाराजांनी खास तयार करून घेतलेल्या हत्तीच्या रथाची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्याशिवाय महाराजांचा राज्���ारोहण समारंभाचा देखावा इपॉक्‍सी माध्यमातून सर्व दरबारी पोषाखांसह एका दालनामध्ये उभारला जाणार आहे. या कामांची निविदा प्रसिद्ध झाली असून येत्या वर्षभरात ही सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत.\nकोल्हापूर - कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस परिसरात लवकरच महाराजांनी खास तयार करून घेतलेल्या हत्तीच्या रथाची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्याशिवाय महाराजांचा राज्यारोहण समारंभाचा देखावा इपॉक्‍सी माध्यमातून सर्व दरबारी पोषाखांसह एका दालनामध्ये उभारला जाणार आहे. या कामांची निविदा प्रसिद्ध झाली असून येत्या वर्षभरात ही सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत.\nराज्य संरक्षित स्मारक जतन व विकास कामांतर्गत 2008-09 ते 2013-14 अखेर एकूण सहा कोटी 56 लाखांवर निधी खर्च झाला असून आता वस्तुनिष्ठ संग्राहलयाची उभारणी हा महत्त्वाचा टप्पा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विकास नियामक समितीने तयार केलेले तेरा कोटी 42 लाखांचे अंदाजपत्रक दहा सप्टेंबर 2016 ला शासनाला सादर केले होते. अंदाजपत्रकातील प्राधान्यक्रमाने निश्‍चित केलेल्या बाबींचा विचार करून पहिल्या टप्प्याच्या कामासाठी दोन कोटी आठ लाखांवर निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू झाली असून एक ते 25 जुलै या काळात ही प्रक्रिया राबवली जाईल. त्यानंतर कामासाठी नऊ महिन्यांचा कालावधी दिला जाईल.\nसंग्रहालय उभारणी कामातील या पहिल्या टप्प्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावरील छायाचित्रे हायरिझोलेशनला एन्लार्ज करून त्यांना उच्च प्रतीच्या सागवानी लाकडाच्या नक्षीदार फ्रेम्स तयार केल्या जातील. ही छायाचित्रे दालनात प्रसंगानुरूप प्रदर्शित केली जातील. हत्तीच्या रथाची प्रतिकृतीही सागवानी लाकडाची तयार केली जाणार असून जीआरसी माध्यमात लाईफसाईज हत्ती व ब्रॉंझ माध्यमात माहुताचा पुतळा तयार केला जाणार आहे. राज्यारोहण समारंभाच्या देखाव्यासह जन्मस्थळ कक्षामध्ये गालिचा, जुन्या पद्धतीचे झुंबर, विद्युत व्यवस्था व अनुषंगिक कामे, शाहू महाराजांचे बालपण, राजाश्रय दिलेले विविध कलाकार, मल्लांची छायाचित्रे, शाहूकालीन भांडी व विविध वस्तू तसेच कलाकृतीही येथे प्रदर्शित केल्या जातील. निर्धारित वेळेत हे काम पूर्ण करून जनतेसाठी खुले करण्याचे नियोजन पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडून केले असल्याचे सहायक अभिरक्षक अमृत पाटील यांनी सांगितले.\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\n‘रेडझोन’च्या भूखंडांची विक्री कशी\nपिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके...\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील...\nपिंपरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून शेड बांधले. तेथे अनधिकृतपणे वाहने...\nमाजी मुख्य सचिव बोंगीरवार यांचे निधन\nमुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा पीयूष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-crime-immoral-relationship-61387", "date_download": "2018-12-15T07:07:24Z", "digest": "sha1:OSEYDPX2GHATM77EJH646WCEAL6ZBKFZ", "length": 13526, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news crime Immoral relationship अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पतीला चपराक | eSakal", "raw_content": "\nअनैतिक संबंध ठेवणाऱ्या पतीला चपराक\nशनिवार, 22 जुलै 2017\nनागपूर - जन्मदाती आई, आयुष्याची अर्धांगिनी असलेली पत्नी आणि कुटुंबाची पणती असलेल्या पोटच्या मुलीकडे दुर्लक्ष करून विविध महिलांशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या बाहेरख्याली पतीला शुक्रवारी (ता. 21) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चपराक लगावली. पतीने कुटुंब न्यायालयातून मिळविलेल्या घटस्फोटावर स्थगिती देत आईकडे दुर्लक्ष करणे ही क्रूरता असल्याचा मुद्दा नोंदवून घेतला.\nनागपूर - जन्मदाती आई, आयुष्याची अर्धांगिनी असलेली पत्नी आणि कुटुंबाची पणती असलेल्या पोटच्या मुलीकडे दुर्लक्ष करून विविध महिलांशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या बाहेरख्याली पतीला शुक्रवारी (ता. 21) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चपराक लगावली. पतीने कुटुंब न्यायालयातून मिळविलेल्या घटस्फोटावर स्थगिती देत आईकडे दुर्लक्ष करणे ही क्रूरता असल्याचा मुद्दा नोंदवून घेतला.\nशंकर आणि सुरेखा (दोन्ही नावे काल्पनिक) यांचे 27 जुलै 1981 रोजी लग्न झाले. यातून त्यांना एक मुलगी झाली. शंकर हा सरकारी नोकर आहे. सारे काही सुरळीत सुरू असताना बाहेरख्याली असलेल्या शंकरचे विविध महिलांशी अनैतिक संबंध होते. यातून पती-पत्नीत भांडण व्हायचे. यामध्ये वृद्ध आईने मध्यस्थी करून समजावण्याचा प्रयत्न केल्यास तिलादेखील शंकर शिवीगाळ करायचा. घरातील कुठल्याही सदस्याबद्दल जिव्हाळा न ठेवता शंकर इतर महिलांसोबत असलेल्या संबंधांमध्ये खूश होता. यातूनच त्याला अनौरस अपत्य झाले. ही बाब कायदेशीर करण्यासाठी त्याने पत्नीवर खोटे आरोप लावून कुटुंब न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केला. कुटुंब न्यायालयाने 2 फेब्रुवारी 2017 रोजी घटस्फोट मंजूर केला. या निर्णयाविरुद्ध सुरेखाने उच्च न्यायालयात अपील केले आहे.\nया प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान शंकरने कधीही पत्नीला तसेच स्वत:च्या आईला मानसन्मान दिला नाही. वृद्धावस्थेत आईची हेळसांड केली. मुख्य म्हणजे शंकरच्या आईची संपूर्ण जबाबदारी सुरेखाने पार पाडली. तसेच तिच्याकडे असताना त्यांचा मृत्यूदेखील झाल्याचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. या सर्व बाबी लक्षात घेत न्यायालयाने कुटुंब न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती दिली.\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक ल��वण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nविदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला\nनागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून...\nमहापालिकेला मिळाले शंभर कोटी\nनागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत्राटदारांचे...\nबाळंतिणीच्या हाती देणार \"बेबी किट'\nनागपूर - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी योजना सुरू करतानाच प्रसूतीदरम्यान \"शिशू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-todays-its-marathwada-mukti-din-12195?tid=120", "date_download": "2018-12-15T07:50:53Z", "digest": "sha1:3T4FEIYHOGOI3S2QAXXCWW5QUDRGHWFP", "length": 34827, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Todays its Marathwada Mukti Din | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n संग्रामाला झाली 70 वर्षे...\n संग्रामाला झाली 70 वर्षे...\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\n15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैद्राबाद, जुनागड, आणि काश्‍मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य घोषित केल्यावर सहाजिकच, भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश निर्माण होण्याची चिन्हे होती. म्हणजेच, आपला भारत देश स्वतंत्र होऊनही काही भाग हा वेगळा होता. तो संस्थानांच्या अधिपत्याखाली येत होता, त्यातच हैद्राबाद संस्थान हे एक होते.\n15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैद्राबाद, जुनागड, आणि काश्‍मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य घोषित केल्यावर सहाजिकच, भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश निर्माण होण्याची चिन्हे होती. म्हणजेच, आपला भारत देश स्वतंत्र होऊनही काही भाग हा वेगळा होता. तो संस्थानांच्या अधिपत्याखाली येत होता, त्यातच हैद्राबाद संस्थान हे एक होते. भारताच्या पोलिसी कारवाईनंतर 17 सप्टेंबर रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलनीकरण भारतात करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग येतो आणि याच मराठवाड्याला 15 ऑगस्टऐवजी 17 सप्टेंबर रोजी स्वातंत्र्य मिळाले. या मराठवाडा मुक्ती संग्रामाला आज 70 वर्षे झाली. त्याचा आज 71 वा वर्धापनदिन आहे त्यानिमित्ताने...\nमराठवाडा हा महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचा भाग. गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली अशा आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. मराठवाड्याचे एकूण क्षेत्रफळ 64286.7 चौ.की.मी. आहे. औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. येथिल कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्‍क्‍यांवर आहे. तीच लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची केंद्रे आहेत. पैठणचे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. ऐत��हासिक दृष्ट्या मराठवाडा हे नाव फारसे जुने नाही. 1864 साली मराठवाड्याचा उल्लेख मराठवाडी असा मिळतो.\nमराठवाड्याची पार्श्वभूमी आणि इतिहास\nस्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. स्वतंत्र भारतात हैद्राबाद संस्थान सामील करण्यासाठी मोठी चळवळ उभी करण्यात आली. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या कासीम रझवीने स्थापन केलेल्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्गाचाही अवलंब केला होता. तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. भारताचा स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक होता, पण मराठवाडा मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. हैद्राबाद संस्थानामध्ये महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्रामुख्याने 8 जिल्हे, आंध्रप्रेदश, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील काही भागाचा समावेश होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने रझाकार संघटनेच्या माध्यमातून जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.\nभारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी निजाम तयार होत नव्हता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठेवलेल्या प्रस्तावाकडे निजामाने आणि कासीम रझवी याने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याने नागरिकांवर अतोनात अत्याचार सुरु केले. याला उत्तर म्हणून भारतीय फौजांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार 13 सप्टेंबर 1947 रोजी हैद्राबाद संस्थांनावर चारी बाजूंनी हल्ला सुरु केल्याने निजामास सैन्य माघार घेण्यास भाग पाडले. हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी 17 सप्टेंबर, 1948 रोजी शरणागती स्वीकारल्याने खुद्द निजाम शरण आला. मराठवाडा मुक्तीसंग्रामचे हे आंदोलन स्वातंत्र्यापासून सतत 13 महिने लढले गेले.\n15 ऑगस्ट 1947 रोजी जरी आपला देश स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म 17 सप्टेंबर 1948 रोजीच झाला. स्वातंत्र्यानंतरही जवळपास 13 महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल 13 महिन्यांनंतर उजाडली. निजामाचा धूर्त डाव होता की, 15 ऑगस्ट 1947 पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता 'स्वतंत्र राष्ट्र' म्हणून घोषित करायचे, किंवा मग हैद्राबाद संस्थानचे पाकिस्तानात विलनीकरण करायचे आणि असे झाले असते तर, भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश तयार झाला असता किंवा भारताच्या मधोमध पाकिस्तानचा हक्क राहिला असता. 15 ऑगस्ट 1947 रोजी जरी भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे हैदराबाद होते. निजामाने 27 ऑगस्ट 1947 रोजी आपले 'स्वातंत्र्य' घोषित केले. त्यानंतर, मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर 'जैसे थे' करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. घाबरलेला निजाम शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी संध्याकाळी 5 वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला. निजामाच्या डोक्‍यातील स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न भंग पावले. या लष्करी कारवाईला 'पोलिस ऍक्‍शन' असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली. तत्कालीन हैदराबाद संस्थानामध्ये वर्षानुवर्षे असणारा महाराष्ट्रातील मराठवाडाही स्वतंत्र झाला आणि निजामाच्या हुकूमशाहीतून मराठवाडा मुक्त होऊन तेथेही भारतीय तिरंगा फडकला.\n17 सप्टेंबर- मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस\nमराठवाडयातील जनतेचा स्वातंत्र्यदिन. म्हणजे 15 ऑगस्टसारखाच मराठवाडयाकरिता हा दिवस असतो. मराठवाडा मुक्ती दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मराठवाडा मुक्तीदिन समिती स्थापन झाली आणि हा दिवस मोठ्या उत्साहात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये साजरा केला जाऊ लागला.\nजसा ऑगस्ट क्रांती मैदानात शहीद स्तंभ आहे त्याचप्रमाणे मराठवाडयात औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीदिनाचा इतिहास चिरंतन राहावा या उद्देशाने मुक्ती स्तंभ उभा केला आहे. त्या मुक्तीस्तंभावर स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, डॉ. विजेयंद्र काब्रा आदींच्या प्रतिमा चिरंतन स्वरूपात इतिहासाच्या साक्षी आहेत. आजच्या दिवशी सरकारी कार्यक्रम तेथे होतो. त्याचबरोबर, राज्याचे मुख्यमंत्री तेथे पुष्पचक्र अर्पण करायला जातात आणि शासकीय पद्धतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरा केला जातो. ज्या पद्धतीने आपल्यासाठी स्वतंत्रदिवस महत्वाचा असतो. तेवढाच मराठवड्यातील लोकांसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन महत्वाचा असतो. या दिवसाला एक प्रकारे मराठवाड्यात अनन्यसाधारण महत्व आहे.\nमराठवाड्यातील औरंगाबाद किंवा लातूरसारख्या थोड्याफार पुढारलेल्या भागात बाहेरून शिक्षणासाठी किंवा इतर कारणांसाठी आलेल्या लोकांना 17 सप्टेंबर किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसानिमीत्त काही खास माहीती नसते. त्यावेळी हा दिवस त्यांच्यासाठी एक वेगळाच आणि अनपेक्षित अनुभव देणारा ठरतो.\nमराठवाड्याची सद्यस्थिती पहायला गेल्यास लक्षात येते की, इथे पुरेपूर राजकीय प्रतिनिधीत्व मिळालेले आहे. येथील राजकीय नेते मोठमोठ्या पदावर कार्यरत राहिलेले आहेत. शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, गोपिनाथ मुंडे, अशोकराव चव्हाण अशी कित्येक नावे घेता येतील. परंतु, अन्य महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा कायम पाठीमागे पडलेला दिसून येतो. खरंतर मराठवाडा विकासात मागे राहण्याचे मुख्य कारण हे विभागावरील वर्षानुवर्षे असणारी नैसर्गिक आपत्ती आहे. दुष्काळ, पावसाची अनिश्‍चितता, पिकावरील रोगराई अशा एक ना अनेक समस्यांनी येथील लोक पिचलेले असतात. त्याचबरोबर, पुरेपुर राजकीय प्रतिनीधीत्व मिळालेले असतानासुद्धा येथिल राज्यकर्त्यांना प्राथमिक स्वरुपातील प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश स्पष्ट जाणवते.\nमराठवाड्यातील प्रामुख्याने केला जाणारा शेती हा ��्यवसाय आहे. परंतु, मोठ्या प्रमाणावर शेती ही कोरडवाहू असल्याने येथील लोकांचे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते. त्यामध्ये प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील उसतोड मजूर हा मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातील असतो. त्याचबरोर, मराठवाड्यात अनेकविध प्रकारचे व्यवसाय चालत असलेले आढळून येतात. हे व्यवसाय आपापल्या सोयीसाठी व आपापसातील गरजा भागविण्याचे काम या व्यवसायांमुळे होते. या पारंपरिक व्यवसायामध्ये सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, परीट, ग्रामजोशी शेती कसणारा शेतकरी अर्थात कुणबी या समुदायांचे व्यवसाय पारंपरिक पद्धतीने आजही सुरु असलेले दिसतात. शेतीत प्रामुख्याने कापूस, गहू, ज्वारी, हरभरा ही पिके प्रामुख्याने घेतली जातात.\nमराठवाडा आणि त्याचे स्वातंत्र्य-\nआता मराठवाडा मुक्त होऊन 70 वर्षे झाली आहेत. मराठवाड्यातील जनतेलाही ते महाराष्ट्रात असल्याचा अभिमान आहे, त्याचबरोर मराठवाडयातील जनतेचा इतर महाराष्ट्रालाही अभिमान यासाठी आहे की, संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशात मराठवाडा विनाअट सामील झाला. यासाठी अखंड महाराष्ट्रातील जनतेला मराठवाडा मुक्ती दिन स्वतःचा स्वातंत्र्यदिन वाटयला हवा. महाराष्ट्रातील जनतेला मराठवाडा हा वेगळा न वाटता प्रत्येकाला आपला वाटायला हवा. 70 वर्षापूर्वी मराठवाड्यातल्या त्या सामान्य माणसांचा लढा यशस्वी झाला होता. परंतु, आजही तिथल्या सामाजिक, आर्थिक विषमतेचा विचार केल्यास मराठवाडा खरंच स्वतंत्र झाला आहे का हा प्रश्न पडल्याखेरिज राहत नाही हेच खरे \nभारत महाराष्ट्र maharashtra मराठवाडा हैदराबाद वल्लभभाई पटेल आंदोलन पाकिस्तान पोलिस स्वातंत्र्यदिन मुख्यमंत्री\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ��लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\n स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...\nजाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...\nवृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...\nएकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...\nकपाळावर कंकू नसेल; पण मनगटात ताकद आहे...शेतकरी मोर्चाच्या बॅनरपासून ते पहिल्या रांगेत...\nशिल्लक कांद्याचे करायचे कायकांद्याचे भाव दिवसेंदिवस खाली खाली येत आहेत....\nऑपरेशन ‘मनीऑर्डर’शेतीमालास मिळत असलेल्या अत्यंत कमी दराबाबत...\n‘स्मार्ट’ पाऊल पडते पुढे प्रचलित बाजार व्यवस्थेत उत्पादक आणि ग्राहक या...\nशेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यातच... नियोजनवादी औद्योगिकीकरण दुसऱ्या महायुद्धानंतर...\nशेत तेथे हवे शेततळेमहाराष्ट्रात २०१२ ते २०१४ सलग तीन वर्षे भीषण...\nशेतीच्या शोषणातून आर्थिक विकास अशक्यभांडवलशाही औद्योगीकरण सतराव्या शतकात...\nसंघर्ष वाढला; मदतही वाढवा वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या...\nकाळ्या आईचे जपूया आरोग्यपृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब...\nयांत्रिकीकरणात घडवूया क्रांतीराज्यात आत्तापर्यंत १७१ अवजारे बॅंका तयार झाल्या...\nशेतरस्त्यातून जाते देश विकासाची वाटजुन्या हैद्राबाद संस्थानातील जिल्ह्यांत...\nअस्वस्थ वर्तमान अन् स्वस्थ शासनदेशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T07:31:16Z", "digest": "sha1:CKIZHI3W443YQXQR6NFCDXDH6H6ELKYF", "length": 8098, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टाकवे खुर्द येथे बिबट्याचा वावर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nटाकवे खुर्द येथे बिबट्याचा वावर\nनागरिकांमध्ये घबराट : बिबट्याचे पिल्लू असल्याचा अंदाज\nकार्ला – मावळ तालुक्‍यातील कार्ला गावाजवळील टाकवे खुर्द गावाजवळ गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, ग्रामस्थांमध्ये एकच घबराट उडाली आहे. रानोमाळ फिरणारा बिबट्या हा मादी जातीचा पिल्लू असल्याचे नागरिकांनी वनविभागाला सांगितले आहे.\nमावळ तालुक्‍यातील टाकवे खुर्द या गावाजवळ स्मशानभूमी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून एक बिबट्या काही लोकांना दिसला आहे; मात्र त्याने अजूनपर्यंत तरी कोणावर हल्ला केल्याचे आढळून आलेले नाही. ग्रामस्थांनी याची माहिती तातडीने वन विभागाला दिली.\nवन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय मारणे व वन्यजीव रक्षक संस्था मावळचे अध्यक्ष निलेश गराडे, निलम दीदी, हार्दिक मालवाडीया, मॉन्टी देशमुख, रोहित गायकवाड, अनिल आंद्रे व गोरक्ष ह. गरुड त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन परिसरात शोध घेतला.\nलोणावळा कार्ल्याजवळ टाकवे खुर्द गाव आहे. जुना पुणे-मुंबई रोड या दरम्यान जंगल आहे. गावातील लोक कामाधंद्यासाठी या मार्गाचा वापर करतात. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना बिबट्याची चाहूल लागत होती. मंगळवारी सायंकाळी या रस्त्यावर काही जणांना तो दिसला. त्यांनी तातडीने इतरांना याची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकवे गावात जाऊन लोकांना बिबट्यापासून काय काळजी घ्यायची याची माहिती दिली. त्यांना बिबट्या दिसला, तर त्यांनी फटाके वाजवावेत. रात्री उशिरा एकट्याने बाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.\nबिबट्या हा त्याच्या जंगलाच्या हद्दीतच आहे. त्याने गावात प्रवेश केला नाही. अजूनपर्यंत त्याने कोणावर हल्ला केलेला नाही. हे पिल्लू असल्याने त्याची मादीही जवळपास असण्याची शक्‍यता आहे. जर पिल्लाला पकडले तर मादी हिंसक होऊ शकते. त्यामुळे अजून तरी पिंजरा लावण्याचा विचार वन विभागाने केलेला नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपिंपरीत स्कूल बसची तोडफोड\nNext articleशिरगाव येथे गोठ्यातून दोन म्हशी चोरीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%A1-2/", "date_download": "2018-12-15T07:38:55Z", "digest": "sha1:SRNRIBZYC6KJMUHFFU4MWLNO3XI4FZ5G", "length": 8690, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुसेगावमध्ये ब्रासबॅंड व बॅन्जो कलावंतांची बैठक उत्साहात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुसेगावमध्ये ब्रासबॅंड व बॅन्जो कलावंतांची बैठक उत्साहात\nसंघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा. अशोकराव जाधव, शकिलभाई झारी कार्याध्यक्ष\nपुसेगाव – पुसेगाव, ता. खटाव येथे नुकतीच बॅंड व बॅंजोमालक, चालक व कलावंतांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. बैठकीत संघटेनच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा. अशोकराव जाधव यांची तर प्रदेश कार्याध्यक्षपदी शकिलभाई झारी यांची निवड करण्यात आली.\nबैठकीच्या अध्यक्षस्थानी शकिलभाई झारी होते तर जुन्या पिढीतील जेष्ठ कलाकार जयसिंगराव जाधव (पुसेगाव) व उत्तमराव जाधव(सातारा) यांची प्रमुख उपस्थिती होती. बॅंडवादन हा महाराष्ट्राच्या लोककलेचा भाग असल्याने शासन स्तरावरून मदत मिळाली पाहिजे, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या माध्यमातून कलाकारांना मोफत\nउपचार सुविधा मिळणे, कलाकारांना दरमहा 5 हजार मानधन मिळावे, कलावंतांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करत असताना\nपोलीस व आरटीओ प्रशासनाकडून होणार नाहक व जाणीवपूर्वक त्रास थांबावावा, तसेच बॅंड मालकाकडे असणारी जुनी वाहने आरटीओ कार्यालयकडून प्रमाणित करून मिळावीत, या व्यवसायात नवीन पिढीतील अधिकाधिक युवक आकर्षित व्हावेत, म्हणून बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, आदी मागण्या करण्यात आल्या.\nया बैठकीस रामभाऊ जाधव, दत्तात्रय जाधव, विठ्ठलराव माने, आण्णासाहेब भोंडवे, संतोष गोरे, शरद नामदास, अंकुश जवीर, शशिकांत जाधव, बाळासाहेब माने यांनी मनोगते व्यक्त केली. बैठकीस दिलीप माने, संदीप आवळे, शंकरराव जाधव, बाजीराव शेलार, दशरथ माने, प्रल्हाद माने, शामराव चव्हाण, अमोल भोंडवे, सुनील खिलारे, मोहन बुचाडे यांच्यासह सातारा, पुणे, बारामती, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर आदी जिल्ह्यातील कलाकार व बॅंड मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराम या भूमिचाच; रामाची भ���मी नव्हे\nNext articleपुणे आयटी कप क्रिकेट स्पर्धा 2018 : केपजेमिनी, मास्टरकार्ड संघाचे विजय\nवजरोशीच्या एकावर पोक्‍सोअंतर्गत गुन्हा\nफलटण विधानसभा मतदारसंघात सेनेची मोर्चा बांधणी\nविजय दिवस समारोहास चित्ररथ जिवंत देखाव्यांसह दिमाखात प्रारंभ\nपल्सरच्या धडकेत कॉन्स्टेबल जखमी\nविजय दिवस समारोहास शोभायात्रेने शानदार प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%9C/", "date_download": "2018-12-15T07:12:46Z", "digest": "sha1:4Q6HEP24ZFYM2R5YTVQNGY5HJIRACNFA", "length": 6600, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साडे तेरा लाखांचा गुटखा जप्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसाडे तेरा लाखांचा गुटखा जप्त\nपिंपरी – पाठलाग करून अडवलेल्या संशयित टेम्पोमधून तब्बल साडे तेरा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि. 15) पहाटे काळेवाडी फाटा परिसरात ही कारवाई केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई केली आहे.\nटेम्पो चालक विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी (वय-29, रा. वैभवनगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अमली पदार्थ विरोधी पथकाला काळेवाडी फाटा परिसरात संशयित टाटा एस मिनी टेम्पो दिसला. पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये विमल कंपनीचा तब्बल 13 लाख 48 हजार 400 रुपयांचा गुटखा आढळला.\nपोलिसांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाचे माहिती देऊन कारवाई करत गुटख्यासह वाहन जप्त केले. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, उपनिरिक्षक वसंत मुळे, कर्मचारी प्रदीप शेलार, राजन महाडीक, रमेश भिसे, प्रसाद जंगीलवाड, बी. के. दौंडकर, बाळासाहेब सुर्यवंशी, टी. डी. घुगे, आर. डी. बांबळे, ए. डी. गारगोटे, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशबरीमाला प्रकरण : तृप्ती देसाईंना विमानतळावरच अडवले\nNext articleसोनगाव बनलेय ‘मिथेन’ वायूचे चेंबर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/category/wonderful-articles/short-stories/?filter_by=random_posts", "date_download": "2018-12-15T07:16:47Z", "digest": "sha1:YEYWJY2IWUTFA5E3SHSW2VGOF4ERB3QW", "length": 7762, "nlines": 156, "source_domain": "marathimotivation.in", "title": "शॉर्ट स्टोरीज Archives - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome सुंदर लेख शॉर्ट स्टोरीज\nटीम ( TEAM ) म्हणजे नक्की काय \nशिकार कि शिकारी – एक छान सन्देश देणारा msg पूर्ण वाचा\nबुद्धिरूपी कुऱ्हाडीला नियमितपणे धार लावा\nडॉ.अब्दुल कलाम यांचा जीवनातील प्रेरक प्रसंग\nरिस्पॉन्ड अँड रिऍक्ट – गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगीतलेला जबरदस्त...\nव्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणजे काय ( व्यापक शिक्षण )\nबोधकथा – मूर्खाची ओळख\nबोधकथा – गोष्ट जिराफाच्या पिलाची\nबोधकथा – युध्दातला हत्ती\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-shorty-response-group-schemes-dhule-jalgaon-district-12272", "date_download": "2018-12-15T07:37:36Z", "digest": "sha1:R46363LKYEVY4FFKD5RPPH3YXG5LML3K", "length": 15986, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Shorty response to group schemes in Dhule, Jalgaon district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधुळे, जळगाव जिल्ह्यात गटशेती योजनेला अल्प प्रतिसाद\nधुळे, जळगाव जिल्ह्यात गटशेती योजनेला अल्प प्रतिसाद\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nमागील वर्षी शेतकरी गटाची नोंदणी या योजनेसाठी केली; पण कामच सुरू झालेले नाही. आता नवीन नोंदणीचा लक्ष्यांक आला आहे.\n- प्रकाश पाटील, शेतकरी, पढावद (जि. धुळे)\nजळगाव : गटशेतीला प्रोत्साहन देण्यासंबंधीच्या गटशेती योजनेला खानदेशातील धुळे व जळगावात यंदा प्रतिसादच मिळालेला नाही. मागील वर्षी गट नोंदणीचा लक्ष्यांक दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूर्ण झाला. यंदा मात्र नोंदणीच केलेली नसल्याचे चित्र आहे.\n२०१७-१८ मध्ये धुळे जिल्ह्यात पाच गटांची गटनोंदणी झाली. जळगावात सहा गटांची नोंदणी पूर्ण झाली. यंदाही धुळ्यात पाच व जळगाव जिल्ह्यात सहा गटांची नोंदणी करण्याचा लक्ष्यांक आहे. परंतु तो अजूनही पूर्ण झालेला नाही. शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद नाही. या योजनेतील काही अटी जाचक आहेत. त्यातच यंदा दुग्ध उत्पादनासंबंधीचा प्रकल्प, आराखडा या योजनेत घेता येणार नाही. कारण दूध धंदा अडचणीत आहे. त्याबाबतचा शासनादेशच जारी झाला आहे. म्हणून दूध उत्पादनाबाबत ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव होते, ते माघारी गेले आहेत.\nमागील वर्षी धुळ्यात पाच गटांची नोंदणी झाली, परंतु कार्यवाही कोणतीच नाही. यंदा नव्या गटांच्या नोंदणीसह योजनेच्या अंमलबजावणीसंबंधी येत्या १५ तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलावली आहे. या योजनेत सहभागासाठी २० शेतकरी आवश्‍यक आहेत. त्यांच्याकडे १०० एकर क्षेत्र असावे. सर्व २० शेतकरी एकाच गावातील हवेत. त्यांची शेती त्यांच्या गावात किंवा गावानजीकच्या इतर ठिकाणी असावी, असा निकष आहे. नेमके एकाच गावात २० शेतकरी गोळा करणे व १०० एकर शेतीचे उद्दीष्ट साध्य करताना अडचणी येत आहेत. योजनेतून एक कोटीपर्यंतचे अनुदान मिळते. ते चार टप्प्यात दिले जाते. सुरवातीला २० टक्के, नंतर दोन टप्प्यांत प्रत्येकी ३० टक्के व शेवटी सर्व बाबींची मूल्यमापन, पडताळणी, कार्यवाही पाहून २० टक्के अनुदान दिले जाते.\nउपसा सिंचन योजनेला मंजुरी\nया योजनेसंबंधी उपसा सिंचन योजना घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ४२ लाखांपर्यंतचा खर्च त्यातून करता येईल. तलाव, धरण क्षेत्र, नदीवरून जलवाहिनी आणता येणार आहे. या योजनेसाठी आवश्‍यक वीजपुरवठ्याची यंत्रणाही उभारता येणार आहे.\nप्रकाश पाटील जळगाव jangaon गटशेती शेती farming खानदेश धुळे dhule दूध सिंचन धरण\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अध��कार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृ���ी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/tonsillitis-in-marathi/", "date_download": "2018-12-15T06:38:35Z", "digest": "sha1:XHXJN7KGW4DZZDREWHTDUUKYV5TLY6HL", "length": 14250, "nlines": 172, "source_domain": "healthmarathi.com", "title": "टॉन्सिल सुजणे (टॉन्सिलिटिस) मराठीत माहिती - Tonsillitis in Marathi - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nटॉन्सिल सुजणे (टॉन्सिलिटिस) मराठीत माहिती – Tonsillitis in Marathi\nटॉन्सिल्स दुखणे किंवा टॉन्सिलिटिस म्हणजे काय..\nटॉन्सिल हे तोंडाच्या आत जीभच्या तळाशी असतात. घातक व्हायरस आणि जीवाणू यांना शरीरात प्रवेश करण्यापासून अटकाव करण्याचे महत्त्वाचे कार्य टॉन्सिल करत असतात. अनेकदा टॉन्सिल जीवाणू व व्हायरसमुळे संक्रमित होतात तेंव्हा टॉन्सिलला सूज येते त्याठिकाणी वेदना होते. अन्न गिळताना आणि श्वास घेताना त्रास होतो.\nबहुतेकवेळा टॉन्सिलिटिसचा त्रास दहा दिवसांच्या आत आपोआप कमी होतो. टॉन्सिलला सूज आल्यास त्या आजारास टॉन्सिलिटिस असे म्हणतात.\nटॉन्सिलला सूज येण्याची करणे :\n• टॉन्सिलला स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरिया आणि व्हायरस यांचे इन्फेक्शन झाल्याने,\n• ‎सर्दी, खोकला अधिक काळ राहिल्यामुळे,\n• ‎थंड हवामानामुळे, थंडगार पदार्थ, आईस्क्रीम, फ्रिजमधील गार पाणी पिल्याने टॉन्सिलला सूज येत असते.\n• टॉन्सिलला सूज येणे.\n• ‎घशाला सूज येणे, घशात वेदना होणे, घशात पांढरे चट्टे येतात, घसा खवखवणे.\n• ‎तोंड उघडताना त्रास होणे.\n• ‎ताप येणे, सर्दी, खोकला असू शकतो.\n• ‎अंग मोडून येणे (अंगदुखी), डोकेदुखी, कानात दुखणे.\n• ‎अन्न गिळताना व बोलताना त्रास होणे ही लक्षणे जाणवितात. घसा आणि जीवाणूंच्या चाचणीतून टॉन्सिलिटिसचे निदान करता येऊ शकते.\nटॉन्सिल्स सुजणे उपाय :\n• पुरेशी विश्रांती घ्यावी.\n• ‎आप���्या डॉक्टरांकडून उपचार करून घ्या.\n• ‎अन्न गिळताना त्रास होत असल्यास मऊ पदार्थ खावेत.\n• ‎मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने त्रास कमी होऊ शकतो.\n• ‎थंडगार पाणी पिणे टाळा, आइस्क्रीम, दही व इतर थंड पदार्थ खाऊ नका.\n• ‎धूम्रपान करणे टाळा, हवेच्या प्रदूषणात जाणे टाळा.\nसूज, वेदना आणि ताप यावर वेदनाशामक (\nइब्युप्रोफेन किंवा अॅसिटामिनोफेन इ.) औषधे दिली जातील. शिवाय बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यास अँटीबायोटिक्सही दिली जातात.डॉक्टरांनी दिलेल्या अँटीबायोटिक्सचा पूर्ण कोर्स करा अगदी लक्षणे कमी झाली तरीही दिलेल्या कालावधीपर्यंत औषधे घ्या.\nवारंवार टॉन्सिलिटिसचा त्रास होत असल्यास, श्वास घेण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होत असल्यास टॉन्सिल्स काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया (operation) केली जाते. त्या ऑपरेशनला टॉन्सिलेक्टॉमीज असे म्हणतात.\nटॉन्सिल्स सुजणे या त्रासासंबंधी खालील उपयुक्त माहितीही वाचा..\nगालफुगी किंवा गुलगुंड आजार मराठीत माहिती\nअपेंडीक्सला सूज आल्याने होणारी पोटदुखी व उपाय\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nहे सुद्धा वाचा :\nलिपिड प्रोफाइल टेस्ट मराठीत माहिती (Lipid Profile Test in Marathi)\nचक्कर येण्याची कारणे, लक्षणे व उपाय मराठीत (Vertigo in Marathi)\nकॅन्सरची मराठीत माहिती (Cancer in Marathi)\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ESI Scheme)\nअतिसार, जुलाब मराठीत माहिती (Diarrhoea in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे म��ाठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nलो ब्लडप्रेशर – रक्तदाब कमी होणे मराठीत माहिती (Low BP in...\nस्वादुपिंडाला सूज आल्यावर दिसणारी लक्षणे (Pancreatitis Symptoms)\nलेप्टोस्पायरोसिस मराठीत माहिती (Leptospirosis in Marathi)\nअॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त) – Acidity in Marathi\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2015/12/18/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T06:41:06Z", "digest": "sha1:ATWQ7UMS2M2Z3H4IPA74OZIJKCLGOO3J", "length": 18627, "nlines": 158, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "रामान लंका केन्नाच जाळली. « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« एक आटपाट नगर होतं.\nएखादा सुंदरसा शंख »\nरामान लंका केन्नाच जाळली.\nअलीकडे आपल्याला सोनारांची मोठी मोठी दुकानं,शोरूम्स, दिसतात.परंतु पूर्वी तसं काही नव्हतं. सोनाराच्या पेढ्या असायच्या.अजूनही कदाचीत खेडेगावात मी म्हणतो तशा पेढ्या असतीलही.\nमी पूर्वी एकदा गोव्यात गेलो होतो,सोनाराच्या पेढ्यासंबंधाची मला आठवण आली.\nतात्या पेडणेकरांची अशीच एक पेढी होती.घराच्या पुढच्या भागात पेढी आणि मागच्या भागात रहाण्या खाण्याची सोय असायची.पुढच्या भागातल्या ह्या पेढीत बैठकीच्या समोर एक भट्टीवजा शेगडी असायची. कोळसे पेटवून त्यात धगधगीत आग असायची.बैठकीवर तात्या बसायचे.हातात फुंक नळी,फुंकणी,घेऊन फुकून फुकून आग धगघगीत ठेवायचे.जवळच एक बीडाची वाटी असायची त्या वाटीचा सोनं गाळण्यासाठी उपयोग व्हायचा.\nपूर्वी तयार दागिने मुळीच मिळत नसायचे.गिर्‍हाईक आपल्याकडचा दागिना घेऊन यायचं आणि दागिना नसल्यास सोनाराकडून सोनं घेऊन दागिना बनवून घ्यायचं किंवा आणलेला दागिना कढवून, वितळून, आपल्याला हवा तसा दागिना बनवून उरलेलं सोनं आपल्याकडे परत घ्यायचं.\nह्या व्यवहारात गिर्‍हाईक सोनारा समोरच बसून आपल्याला हव्या असलेल्या पाटल्या, बांगड्या, काना��लं, नाकातलं जे काय हवं असेल त्याची योजना सोनाराला समजावून सांगायचं.प्रत्यक्ष तयार झालेला दागिना एखाद्या महिन्यात मिळायचा.\nसोन्याचे पैसे,दागिने बनवण्याची करणावळ त्याचे पैसे,वगैरे व्यवाहार होऊन जायचा.असं म्हणतात, सोनाराला थोडीशी आणखी मिळकत त्याच्या हातचलाखीतूनही मिळायची.ही मिळकत मासा,तोळा वजनात, किंवा सोन्याचा कस पहाताना,सोनं कढवताना,सोन्यावर कानस मारताना चलाखीच्या असलेल्या अनुभवातून मिळायची.\nतात्या पेडणकरांचा पिढीजात पेढीचा धंदा असल्याने,ते त्यात कसलेले अनुभवी होते. तात्यांच्या दागिना करणावळीवरही गिर्‍हाईक खूष असायचं.तात्यासोनार एकूण व्यवहारात प्रामाणीक असल्याचा सर्व साधाराण गावातल्या लोकांचा भरवंसा असायचा.आणि ते खरंही होतं.पण हातचलाखी न करणारा आणि भट्टीजवळचा कचरा नीट निरखून,त्यात सोन्याचा कीस आहे की नाही हे पाहिल्याशिवाय टाकून देणारा सोनार,सोनार कसला.\nआता आपलं वय झालंय.दिवसभर भट्टीजवळ बसणं कठीण होत आहे हे ज्यावेळी तात्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला,रामाला,ह्या धंद्यात प्रवीण करायचं ठरवलं.राम हा तात्यांचा एकुलताएक मुलगा होता.आतापर्यंत राम आपल्या वडीलांकडे, ते काम करीत असताना त्यांच्याकडे, निरखून पहायचा. पण एक दिवस रामाला भट्टीवर बसण्याची पाळी आली.तात्या पेडणेकराना सौम्य हार्ट ऍटॅक आल्याने विश्रांती घेणं क्रमप्राप्त झालं होतं.\nदुकानाच्या खोलीच्या अर्ध्या भागात पडदा घालून तात्या एका खाटीवर झोपून असायचे.पण त्यांचे कान रामाच्या गिर्‍हाईकाबरोबर होणार्‍या व्यवहाराकडे रोखलेले असायचे.\nएकदा काय झालं,असलेला दागिना कढवून,दुसरा दागिना करून उरलेलं सोनं घेऊन जाण्यासाठी सकाळीच एक गिर्‍हाईक आलं.राम सर्व व्यवहार नीट करील ना\n ह्याबद्दलचा विचार येऊन तात्यासोनार काळजीत,सैरभैर होते.\n तुका रे, बाबा काळजी”\nअसं मधून मधून म्हणायचे.\nसमोर बसलेलं गिर्‍हाईक हे त्यांचं कण्हणं ऐकून त्यांच्या मुलाला विचारत होतं,\n“तात्यांका खूपच अस्वस्थ वाटतां सा दिसतां. एकसारखो देवाचो धावो करतहत म्हणून म्हणतंय,तब्यत ठीक नाय काय\n“आतां म्हातार्‍यांचां वय झाला मां,अस्वस्थ ह्या वाटातालांच.”\nपरंतु, गिर्‍हाईक बसलं असताना परत परत,\nहे तात्यांच्या तोंडातून येणारे शब्द ऐकून मुलगा वैतागला.\nवडीलांच्या मनात काय चालंय हे न कळायला तो तेव्हडा निर्बुद्ध नव्हता.\nतो गिर्‍हाईकाला उद्देशून पण वडीलांना समज देत ओरडून म्हणाला,\n“हो आनि कित्यांक बोंबालतां रामान लंका केन्नाच जाळली.”\nहे वाक्य ऐकून तात्यासोनारचं कण्हणं बंद झालं.\nथोड्यावेळाने गिर्‍हाईक निघून गेलं.एक महिन्याने येऊन दागिना घेऊन जाईन ह्या बोलीवर व्यवहार झाला.\nपण घरी जाता जाता गिर्‍हाईकाच्या मनात येत होतं,\nतात्यांचा मुलगा असं काय बोललाखरं तर लंका हनुमानाने जाळली ना\nमग राम कसा लंका जाळील का तात्याने मुलाला रामायण नीट समजावलेलं दिसत नाही.अशी त्या भोळ्या गिर्‍हाईकाने समजूत करून घेतली असावी.\n“रामान लंका केन्नाच जाळली”\nह्याचा अर्थ समजायला तात्यासोनारपण तेव्हडा निर्बुद्ध नव्हता.\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n« एक आटपाट नगर होतं.\nएखादा सुंदरसा शंख »\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« नोव्हेंबर जानेवारी »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/two-brother-dies-after-consuming-syrup-to-quit-drinking-1801680/", "date_download": "2018-12-15T07:49:29Z", "digest": "sha1:ER7UUFJVNKOLRB75N5KAYIFLR4KFZX6A", "length": 11263, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "two brother dies after consuming syrup to Quit Drinking | दारु सोडण्याचे औषध प्यायलाने दोघांचा मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nदारु सोडण्याचे औषध प्यायलाने दोघांचा मृत्यू\nदारु सोडण्याचे औषध प्यायलाने दोघांचा मृत्यू\nहदगावात दारुचे व्यसन सोडवण्यासाठी घरगुती उपचार करणाऱ्या एका व्यक्तीकडे ते गेले होते. गुरुवारी दोघेही दारुचे व्यसन सोडवण्यासाठी दिलेले औषध प्यायले.\nदारु सोडण्याचे औषध प्यायल्याने नांदेडमधील हदगाव तालुक्यात दोघा भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संजय मुंडे (वय ३८) आणि विजय मुंडे (वय ३५) अशी मृतांची नावे असून या प्रकरणी हदगाव पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.\nबीडमधील परळी तालुक्यात राहणारे संजय मुंडे आणि विजय मुंडे हे दोघे भाऊ हदगाव येथे आले होते. हदगावात दारुचे व्यसन सोडवण्यासाठी उपचार करणाऱ्या एका डॉक्टरकडे ते गेले होते. त्यांना डॉक्टर रविंद्र पोधाडे यांनी सिरप दिले. सिरपमध्ये औषध असल्याचे त्याने सांगितले होते. औषध घेतल्यानंतर ते दोघेही परतीच्या प्रवासाला निघाले. ३० कि.मी.अंतर पुढे जाताच पोटात आग होते व जीव कासाविस होतो, असे संजय मुडे म्हणाला. पाणी पिऊन तो झोपून गेला. नांदेडला पोहोचल्यावर उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्याला एका खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर विजय मुंडे, अन्य नातेवाईक संजय यांच्या पार्थिवासह गावाच्या दिशेने निघाले.\nकाही वेळाने विजय मुंडे यांना देखील त्रास जाणवू लागला. त्यांना देखील लोहा येथील सरकारी रुग्णालयात नेले असता तिथे विजय यांचाही मृत्यू झाला. शेवटी नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह घेऊन हदगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणी डॉ. रविंद्र पोधाडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाप्रकरणी गुन्हा दाखल केला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\nदीप-वीरच्या लग्नापेक्षाही 'या' जोडीच्या लग्नाची गुगलवर चर्चा\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s2700-point-shoot-digital-camera-red-price-pNpcj.html", "date_download": "2018-12-15T06:51:02Z", "digest": "sha1:NUBVUCSYEHIXZ6JCJBP3574GMHZ56PF4", "length": 19683, "nlines": 437, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेडहोमेशोप१८, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 6,075)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 102 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nअपेरतुरे रंगे F3.5 - F6.5\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nशटर स्पीड रंगे 1/2000-1 s 4 s\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nपिसातुरे अँगल 26 mm Wide-angle\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:09\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 42 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 1 पुनरावलोकने )\n( 629 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 19 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 270 पुनरावलोकने )\n( 542 पुनरावलोकने )\n( 1313 पुनरावलोकने )\n( 664 पुनरावलोकने )\nनिकॉन कूलपिक्स स्२७०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा रेड\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/karaoke-systems/top-10-karaoke-systems-price-list.html", "date_download": "2018-12-15T07:02:34Z", "digest": "sha1:BJ6RREOR24BUJCBJ43Q5DMIPI3V6TFLU", "length": 10081, "nlines": 219, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 कराओके सिस्टिम्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\n��ॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 कराओके सिस्टिम्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 कराओके सिस्टिम्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 कराओके सिस्टिम्स म्हणून 15 Dec 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग कराओके सिस्टिम्स India मध्ये इडन्स डज मिक्सर्स मिक्स कंट्रोल 25 व्हाईट Rs. 5,999 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 1 उत्पादने\nशीर्ष 10 कराओके सिस्टिम्स\nइडन्स डज मिक्सर्स मिक्स कंट्रोल 25 व्हाईट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/philips-40pfl5059-102-cm-40-price-prmUr9.html", "date_download": "2018-12-15T06:48:42Z", "digest": "sha1:S2CFFR7OTW57GUS6BBSWP53ATE24WYSA", "length": 13049, "nlines": 313, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्���,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40\nफिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40\nफिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40 किंमत ## आहे.\nफिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40 नवीनतम किंमत Aug 09, 2018वर प्राप्त होते\nफिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40टाटा Cliq उपलब्ध आहे.\nफिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40 सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 38,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40 दर नियमितपणे बदलते. कृपया फिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40 वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 40 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 Pixels\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स 16 W\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स Full HD\nइतर फेंटुर्स USB, HDMI\n( 1759 पुनरावलोकने )\n( 229 पुनरावलोकने )\n( 537 पुनरावलोकने )\n( 1462 पुनरावलोकने )\n( 155 पुनरावलोकने )\n( 21 पुनरावलोकने )\n( 62 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nफिलिप्स ४०पफ्ल५०५९ 102 कमी 40\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/entertainment/moruchi-mavshi-remembering-vijay-chavan-2239", "date_download": "2018-12-15T06:53:47Z", "digest": "sha1:UOV7K7KGCT52GBJ6ZLJAAYTDQE6UJOWU", "length": 4427, "nlines": 38, "source_domain": "bobhata.com", "title": "विजय चव्हाण यांना श्रद्धांजली....पाहूया त्यांची अजरामर कलाकृती 'मोरूची मावशी' !!", "raw_content": "\nविजय चव्हाण यांना श्रद्धांजली....पाहूया त्यांची अजरामर कलाकृती 'मोरूची मावशी' \nवयाच्या ६३ व्या ���र्षी विजय चव्हाण आपल्याला सोडून गेले. विनोदाचं अचूक टायमिंग असलेला आणि हरहुन्नरी कलाकार म्हणून ते ओळखले जायचे. आपल्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी चित्रपट, नाटक, मालिका या तिन्ही माध्यमात आपली छाप सोडली. जवळजवळ ४०० चित्रपट, ‘तू तू मी मी’, ‘इशी ही फसवा फसवी’, ‘नवरा म्हणू नये आपला’ ही नाटकं आणि अनेक सिरियल्स मधून त्यांनी काम केलं.\nत्यांच्या गाजलेल्या नाटकांबद्दल सांगायचं झालं तर श्रीमंत दामोदर पंत आणि मोरूची मावशी या नाटकांची नावे घेतलीच पाहिजेत. या दोन्ही नाटकांनी त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली असली तरी ‘मोरुशी मावशी’ या नाटकाची बातच काही और आहे. मोरुशी मावशी मधलं काम आजही लोक विसरू शकलेले नाहीत.\n'मोरूची मावशी' नाटकाचा मुहूर्त (स्रोत)\nआज विजय चव्हाण यांच्या आठवणीत मोरूची मावशी हे संपूर्ण नाटक खाली देत आहोत. या गुणी कलाकाराने अचानक एक्झिट घेतली असली तरी त्याच्या कलाकृती नेहमीच जिवंत राहतील.\nबोभाटातर्फे या गुणी कलाकाराला आदरांजली \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahaplus.com/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2018-12-15T07:44:17Z", "digest": "sha1:MFCZTSIVEX52E2FPTAZRO6YFKUEPDITS", "length": 3503, "nlines": 52, "source_domain": "mahaplus.com", "title": "आधारकार्ड | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » कसे मिळवावे » आधारकार्ड\nराज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे आता आधार कार्ड काढण्याची तात्पुरती केंद्रे मोठ्या प्रमाणात आढळून येत नाहीत.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-quintal-200-rupees-bonus-paddy-7597", "date_download": "2018-12-15T07:48:39Z", "digest": "sha1:PZUAEAPGWFHNU24LU66JQORZMA5AGY66", "length": 14659, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, per quintal 200 rupees bonus for Paddy | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nधानाला प्रतिक्विंटल २०० रुपये बोनस\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. २०१७-२०१८ या हंगामात हमीभावाने खरेदी केलेल्या धानाला २०० रुपये प्रतिक्विंटल प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.\nमुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. २०१७-२०१८ या हंगामात हमीभावाने खरेदी केलेल्या धानाला २०० रुपये प्रतिक्विंटल प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.\nराज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान जाहीर केले आहे. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत २०१७-२०१८ या हंगामामध्ये राज्य मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून धानाची हमीभावाने खरेदी करण्यात आली. केंद्�� सरकारकडून २०१७-२०१८ साठी धानाची आधारभूत किंमत ही साधारण धानासाठी १५५० रुपये एवढी जाहीर करण्यात आली. तर ''अ'' दर्जाच्या धानासाठी १५९० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे.\nराज्य सरकारकडून देण्यात येणारी प्रतिक्विंटल २०० रुपये मदत ही फक्त चालू हंगामात हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानासाठीच देण्यात येणार आहे. एका शेतकऱ्याला फक्त ५ क्विंटलसाठीच ही मदत दिली जाणार आहे.\nअवकाळी पाऊस ऊस पाऊस २०१८ 2018 हमीभाव minimum support price\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत ��टांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zpkolhapur.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T07:21:54Z", "digest": "sha1:MSSVYBTCKVO7R7C5AJKLBCSKENU6SKRO", "length": 18729, "nlines": 186, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जिल्हा परिषदेविषयी | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nश्री शिवछत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेल्या व पंचगंगंच्या काठी दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या भूमीमध्ये, राजर्षि शाहू महाराजांच्या आदर्श समाज कार्याचा वारसा घेवून, कोल्हापूर जिल्हा परिषद, जिल्ह्यांतील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. पूर्वेस सांगली, दक्षिणेस सिंधुदुर्ग, पश्चिमेस रत्नागिरी व उत्तरेस सातारा अशी जिल्ह्याची चतुःसिमा असून, जिल्ह्यांतून कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी व घटप्रभा या प्रमुख नद्या वाहतात. सन २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३५,२३,१६२ असून त्यापैकी नागरी १०,५०,३५३ व ग्रामीण २४,७२,८०९ लोकसंख्या आहे. जिल्ह्यात १२ तालुके असून १२ पंचायत समित्या, १ महानगरपालीका, १० नगरपालिका व १,०२९ ग्रामपंचायती आहेत.\nअ.क्र. बाब परिमाण जिल्हा माहिती\n१ भौगोलिक स्थान उत्तर अक्षांस अंश १६ ४२\nपूर्व रेखांश अंश ७४ १५\n२ एकूण भौगोलिक क्षेत्रफळ हेक्टर ७,७४६ चौ. मी.\n३ लोकसंख्या ग्रामीण लोकसख्या संख्या २६,४५,९९२\nग्रामीण पैकीअनुसूचित जाती जमाती संख्या संख्या अ.जा ३५५६४१ अ. ज. २२३१८\n(जनगणना २००१) शहरी लोकसंख्या संख्या १२,३०,००९\nप्रमाणे एकूण लोकसंख्या (ग्रामीण व शहरी) संख्या ३८,७६,००१\nलोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. ४५५\nस्त्रीयांचे प्रमाण प्रति हजार पुरुष संख्या ९४९\n४ दारिद्गय रेषेखालील कुटुंब संख्या (सन २००२ चे सेन्सस प्रमाणे) संख्या ९८६९६ (ग्रामीण)\n५ प्रशासकीय रचना तालूके संख्या १२\nपंचायत समिती संख्या १२\nमहसुल उप विभाग संख्या ४\nजि प बांधकाम उपविभाग संख्या ६(१२ तालुक्यासाठी)\nजि प ग्रामीण पाणीपुरवठा विभाग संख्या ९ + (१यांत्रिकी उपविभाग)\n६ एकूण जि.प.प्राथमिक शाळा संख्या २०१७\n७ एकूण जि.प.माध्यमिक शाळा संख्या ४\n८ ए.बा.वि.से.योजना प्रकल्प संख्या १६\n९ एकूण अंगणवाडी संख्या ३९९४ (पैकी मिनी ७८)\n१० प्राथमिक आरोग्य केंद्ग संख्या ७३\n११ प्राथमिक आरोग्य उपकेंद्ग संख्या ४१३\n१२ ग्रामीण रुग्णालय संख्या १८\n१३ जिल्हा रुग्णालय संख्या १\n१४ उप जिल्हा रुग्णालय संख्या २\n१५ पशुवैद्यकीय दवाखाने संख्या १३८\nफिरते पशु.दवाखाने श्रेणी-१ : ०२\nयशवंत पंचायत राज अभियान २०१०-११ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेस राज्य स्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २००९१० अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमघ्ये ग्रा.प. बटकणंगले ता.गडहिंग्लज या ग्रामपंचायतीला विभागीय स्तर द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. तसेच विभागीय स्तरावर विशेष पारितोषिक अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती पारितोषिक (सामाजीक एकता व समरसता पुरस्कार) ग्रामपंचायत सिध्दनेर्ली ता.कागल ला देणेत आला आहे.\nसंपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत सन २०१०११ अखेर जिल्ह्यातील ९८४ ग्रामपंचायती व ५ तालुक्यांना निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे. जिल्ह्यातील उर्वरीत ४३ ग्राम पंचायती, ७ तालूके, व जिल्ह्याचा निर्मल ग्राम पुरस्कारासाठी प्रस्ताव केंद्ग शासनास सादर केलेला आहे. सद्यस्थितीत केंद्गीय तपासणी पूर्ण झाली आहे.\nस्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमधून कौशल्यवृध्दी प्रशिक्षण कार्यक्रम (गारमेंट) विशेष प्रकल्प केंद्ग शासनाकडून मंजूर झालेला आहे. सदर प्रकल्पाचा उद्देश कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दारिद्गय रेषेखालील कुटुंबातील बेरोजगार युवकयुवतींना स्वरोजगारातून उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन देणे हा आहे. सदर प्रकल्पामधून ३ वर्षात ५००० स्वरोजगारींना प्रशिक्षण देवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिले जाणार आहे.\nराजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार अंतर्गत सन २०१०११ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिवपार्वती महिला बचत गट व महालक्ष्मी महिला बचत, शिप्पूर तर्फ नसरी ता.गडहिंग्लज या बचत गटांना विभागीय स्तरावर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे.\nलेक वाचवा अभियान लक्ष्मी आली घरी कोल्हापूर जिल्ह्यातील बालिकाच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी आरोग्य विभागामार्फत २ ऑक्टोबर २००७ पासुन लेक वाचवा अभियान विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन राबविणेत येत आहे. यामध्ये अधिक सुधारणा होण्यासाठी १ ऑक्टोबर, २०१० पासुन लक्ष्मी आली घरी ही नाविन्यपूर्ण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या व दुसर्यानवेळी जन्मास येणार्याव बालीकेचे स्वागत तिला थर्मल किट (गोधडी, मच्छरदाणी, बाबासुट) व बेबी किट त्यामध्ये जॉन्सन साबण तेल पावडर, इ. तसेच बालिकेच्या आईस साडी चोळी प्रमाणपत्र व सागवाण रोप देवून तिचा सत्कार करणेत येतो. माहे मार्च २०११ पर्यंत एकूण २९३८ लाभार्थींना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे.\nराष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१०११ मध्ये महाराष्ट्र राज्याची प्रगती ९२.२२% इतकी साध्य झालेली असून कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती मार्च २०११ अखेर १२७.९०% इतकी साध्य झाली आहे. राज्यामध्ये या कार्यक्रमात कोल्ह���पूर जिल्हा दुसर्याी क्रमांकावर आलेला आहे.\nजागतीक बँक अर्थसहाय्यीत जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत सन २०१०११ मध्ये एकूण उद्दिष्टाच्या ९८.१२% साध्य करुन कोल्हापूर जिल्हा राज्य क्रमवारीत प्रथम स्थानावर राहीला आहे.\nराष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत सन २०१०११ मध्ये बायोगॅस सयंत्र उभारणीचे ५५०० उद्दिष्टापैकी ५५०३ सयंत्रे बांधून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. राज्याच्या उद्दिष्टाच्या टक्केवारीत २८ टक्के हिस्सा कोल्हापूर जिल्ह्यातील कामाचा आहे. ५५०३ सयंत्रापैकी ५३९३ सयंत्राना शौचालय जोडलेली आहेत.\nयशवंत पंचायत राज अभियान २०१५-१६ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेस राज्य स्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New) December 10, 2018\nगोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर December 10, 2018\nदिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत. December 10, 2018\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/loksatta-balmafil-article-by-meghna-joshi-1787291/", "date_download": "2018-12-15T07:27:26Z", "digest": "sha1:726ST5DYGUSSYYHNWZ42C5H5OPXH5RYG", "length": 11837, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Balmafil article by Meghna Joshi | हितशत्रू : बापरे! एवढं काम? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nकोणतंही काम सुरू करताना जर का मनात आत्मविश्वास असेल तर त्या कामातील सारे टप्पे पार पाडणं सोप्पं असतं.\nअनेक जणांना समोर आलेल्या कामाबाबत असा विचार करायची सवय असते आणि या विचाराने काय होतं तर स्वत:चं स्वत:च खच्चीकरण होतं, तेही अगदी स्वत:च्या नकळत. ‘‘बापरे तर स्वत:चं स्वत:च खच्चीकरण होतं, तेही अगदी स्वत:च्या नकळत. ‘‘बापरे एवढं’’ असं म्हणणं म्हणजे जे काही समोर आहे त्यासाठी मी कमकुवत आहे असं म्हणणं आणि या कमकुवत विचाराने जर सुरुवात केली तर सांगा बरं आपण कसे आपल्या कामाच्या शेवटापर्यंत- म्हणजेच आपल्या साध्यापर्यंत पोहोचू अशक्यच आहे ते. कारण कोणतंही काम सुरू करताना जर का मनात आत्मविश्वास असेल तर त्या कामातील सारे टप्पे पार पाडणं सोप्पं असतं. पण तेच जर का आत्मविश्वास डळमळीत झाला तर मात्र सुरुवातच होणार नाही; शेवटाचा विचार फार दूरचा ठरेल. आता याचं एक छोटंसं उदाहरण पाहू. समजा आईने आपल्याला मेथीची जुडी दिली आणि म्हटलं ही निवड पाहू. आपण लगेचच म्हणतो, ‘‘बापरे अशक्यच आहे ते. कारण कोणतंही काम सुरू करताना जर का मनात आत्मविश्वास असेल तर त्या कामातील सारे टप्पे पार पाडणं सोप्पं असतं. पण तेच जर का आत्मविश्वास डळमळीत झाला तर मात्र सुरुवातच होणार नाही; शेवटाचा विचार फार दूरचा ठरेल. आता याचं एक छोटंसं उदाहरण पाहू. समजा आईने आपल्याला मेथीची जुडी दिली आणि म्हटलं ही निवड पाहू. आपण लगेचच म्हणतो, ‘‘बापरे एवढं’’ म्हणजे एवढं काम जुडीत किती कांडय़ा आहेत या जुडीत किती कांडय़ा आहेत या प्रत्येक कांडी निवडायची कित्ती वेळखाऊ काम आहे कसं जमणार मला शेवटी शेवटी खूप कंटाळा येईल, पुरं नाही होणार माझ्याच्याने. म्हणजे पहा, बापरे एवढं एका एका विचाराने अनेक नकारात्मक विचारांची माळच निर्माण केली आणि या गडबडीत काय होऊ शकेल, मेथी निवडायचं काम सुरू करायचंच राहील. मग उपाय काय बरं यावर मेथीच्या जुडीचे चार किंवा पाच छोटे छोटे भाग करा आणि एक एक भाग छोटा असल्याने तेवढा निवडून पूर्ण करा. पाहता पाहता मेथी निवडूनही होईल, फारसा विचार न करता. हेच वर्षभराच्या अभ्यासाबाबत, होमवर्कबाबत, कोणत्याही कलेबाबत, अगदी पाठामधल्या प्रश्नसंचाबाबतही मेथीच्या जुडीचे चार किंवा पाच छोटे छोटे भाग करा आणि एक एक भाग छोटा असल्याने तेवढा निवडून पूर्ण करा. पाहता पाहता मेथी निवडूनही होईल, फारसा विचार न करता. हेच वर्षभराच्या अभ्यासाबाबत, होमवर्कबाबत, कोणत्याही कलेबाबत, अगदी पाठामधल्या प्रश्नसंचाबाबतही मग ठरवताय ना, हा हितशत्रू येऊच द्यायचा नाही मनात असं\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलग�� राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/yuvraj-singhs-mother-loses-rs-50-lakhs-ponzi-scheme-2357", "date_download": "2018-12-15T06:55:17Z", "digest": "sha1:P5STZY3E22CW3QZTXMBHR3C7BXRXUI5P", "length": 6601, "nlines": 41, "source_domain": "bobhata.com", "title": "पैसे दुप्पट करण्याच्या अामिषामुळे युवराज सिंगच्या आईचे तब्बल एवढे पैसे बुडाले राव....वाचा पोन्झी स्कीमचा नवा किस्सा !!", "raw_content": "\nपैसे दुप्पट करण्याच्या अामिषामुळे युवराज सिंगच्या आईचे तब्बल एवढे पैसे बुडाले राव....वाचा पोन्झी स्कीमचा नवा किस्सा \nआता एवढे एवढे पैसे भरा मग एका वर्षात मालामाल व्हा अशा स्कीम मध्ये पैसे गुंतवून आपल्यातले अनेकजण आहेत तेही पैसे गमावून बसले असतील. याला पोन्झी स्कीम म्हणतात. पोन्झी स्कीम म्हणजे तुमच्या १ हजारचे १ लाख करून देण्याचं खोटं आश्वासन. अशा फसव्या स्कीम पासून आपण सामान्य माणसं काय सेलिब्रिटी सुद्धा वाचलेले नाहीत राव. आता आलेलं नवीन उदाहरण बघा ना.\nनुकतंच युवराज सिंगच्या आई शबनम कौर यांनी अशाच एका स्कीम मध्ये पैसे गुंतवले होते. या स्कीम मुळे त्यांचे तब्बल ५० लाख रुपये बुडाले आहेत राव.\nझालं असं की, साधना इंटरप्राईझ या कंपनीच्या मॅनेजरने शबनम कौर यांच्याकडून जवळजवळ १ कोटी रुपये घेऊन गुंतवणुकीच्या बदल्यात वर्षाकाठी ८४% परतावा देण्याची हमी दिली होती. त्याप्रमाणे त्यांना ५० लाख रुपये मिळालेही होते पण अच���नक काही महिन्यांनी पैश्यांचा ओघ थांबला.\nशेवटी हा सगळा बनाव असून आपण फसले गेलो आहोत हे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस अजूनही त्या भामट्यांचा तपास घेत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, युवराज सिंगच्या आई त्या अनेक लोकांपैकी एका आहेत ज्यांनी या कंपनीच्या खोट्या स्कीम मध्ये पैसे गुंतवले होते.\nशबनम कौर या अशा फसव्या स्कीम्स मध्ये अडकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. युवराज सिंगला जेव्हा कॅन्सर झाला होता तेव्हा त्या त्याला चक्क निर्मल बाबांकडे घेऊन गेल्या होत्या. आता बोला \nराव, सेलिब्रिटीजनी अशाप्रकारे पैसे गमावण्याची ही पहिली घटना नाही. राहुल द्रविडने अश्या स्कीम मध्ये १५ कोटी तर सायना नेहवालने ७५ लाख रुपये गमावले आहेत.\nमंडळी, बऱ्याच वर्षापासून पोन्झी स्कीमचा नुसता सुळसुळाट झाला आहे. RMP आणि ई-बीज अशी काही प्रसिद्ध उदाहरणं देता येतील. पोन्झी स्कीमवरबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी आमचा खालील लेख वाचायला विसरू नका :\nसहा महिन्यात पैसे दुप्पट - एक वर्षात लाईफ चौपट तुम्ही कधी फसलात का अशा स्कीम मध्ये \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-kharip-planning-nagar-maharashtra-8617", "date_download": "2018-12-15T07:44:46Z", "digest": "sha1:QKO2UACJOQGD2H6CXX53LDDGN47ZCA4G", "length": 19394, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers kharip planning, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतूर, हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने उसनवारी, कर्ज काढून पेरणी\nतूर, हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने उसनवारी, कर्ज काढून पेरणी\nशनिवार, 26 मे 2018\nआमच्या भागात खरिपात वाटाणा व सोयाबीन, तूर, मूग ही पिके घेतात. गतवर्षीप्रमाणे यंदाही वाटाणा, तूर, मूग घेण्याचे नियोजन आहे. आता पाऊस किती लवकर येतो. पेरणीच्या काळात योग्य पाऊस पडतो का यावर खरीप पेरणी अवलंबून आहे. मात्र साऱ्या शक्‍यता गृहीत धरून नियोजन केले आहे.\n- ज्ञानदेव ठुबे, शेतकरी, कान्हुर पठार, जि. नगर.\nनगर : मागील दहा वर्षांतील पाच ते सहा वर्षे दुष्काळातच गेली. गेल्या दोन वर्षांत जरा बरे दिवस गेले. यंदाही चांगल्या पावसाची आशा आहे. शेती मशागतीची कामे उरकली असून, समाधानकारक पाऊस पडेल अशी आशा ठेवूनच पेरणीचे नियोजन केले आहे. परंतु तूर, हरभरा विक्री करून दोन महिने झाले तरी अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सध्या खरिपासाठी बियाणे, खते व मशीगतीकरिता पैसे नसल्याने उसनवारी करून, कर्ज काढून खरिपाची पेरणी करण्याचे नियोजन काही शेतकऱ्यांनी केले आहे.\nऊस आणि साखर कारखान्यांचा जिल्हा अशी नगरची राज्यात ओळख आहे. मात्र जिल्ह्याच्या दक्षिण भागासह उत्तरेतील काही तालुक्‍यांनी मागील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत. खरिपात तूर, मुग, उडीद, सोयाबीन, बाजरी आणि अलीकडच्या काळात कापसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे.\nसध्या जिल्ह्यातील शेतकरी खरीप पूर्वमशागतीच्या कामांत व्यस्त आहेत. गतवर्षीच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला, मात्र नतंरच्या काळात ओढ दिल्याने पिकांना काहीसा फटका बसला. त्यामुळे उत्पादनात घट झाली आणि आर्थिक नियोजन कोलमडले.\nया वर्षी सुरवातीलाच चांगल्या पावसाचे आणि मॉन्सून लवकर येण्याचे संकेत मिळाले असल्याने शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाबाबत उत्साह आहे. लवकर पाऊस झाला, लवकर पेरणी झाली आणि पावसाळ्यात चांगला पाऊस होऊन पाणी साठवण झाले, तर उन्हाळी पिकेही घेता येतात.\nयंदा लवकर पाऊस येणार असल्याचे सांगितले जात असल्याने आता जवळपास मशागतीची कामे उरकली असून, चांगला पाऊस झाला तर जुनच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणी करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. पाऊस लांबला, तर पीक पेरणीचेही नियोजन बदलू शकते, त्या दृष्टीनेही शेतकऱ्यांनी तयारी केली आहे.\nनगर जिल्ह्याचे खरीप पिकांचे चार लाख ७८ हजार ५७१ हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्या वर्षी साधारण साडेपाच लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यंदा चार लाख ८० हजार ५५० हेक्‍टर ���्षेत्र प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी सुमारे एक लाख चाळीस हजार हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती.\nगतवर्षी बोंड अळीचा फटका बसल्याने कापूस उत्पादनात मोठा फटका सोसावा लागला असला तरी यंदाही कापसाचे क्षेत्र गतवर्षी एवढे राहण्याचा अंदाज आहे. लवकर पाऊस झाला तर तूर, उडीद, मुगाचे क्षेत्र वाढेल. कापसाच्या पिकांतून होणारे नुकसान टाळण्यासाठी पर्यायी पिकांचाही अवलंब शेतकरी करणार असल्याचे दिसत आहे.\nजिल्ह्यामध्ये यंदा तूर, हरभऱ्याचे यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. शासनाने हमीभावाने तूर, हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे तीस हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांनी तूर, हरभऱ्याची विक्री केली आहे. अजून पन्नास हजारांवर शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र विक्री करून दोन महिने झाले, तरी शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत.\nअनेक शेतकऱ्यांचे कुटुंब आणि शेतीचा खर्च फक्त पीक उत्पादनातून येणाऱ्या पैशावरच अवलंबून आहे. त्यामुळे शेती कसण्याशिवाय पर्याय नाही. ती कसण्यासाठी पैसा लागतोच. मात्र सध्या खरिपाचे बियाणे, खते व मशीगतीकरिता पैसे नसल्याने उसनवारी करून, कर्ज काढून खरिपाची पेरणी करण्याचे काही शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे.\nसोयाबीन तूर मूग ऊस पाऊस खरीप नगर शेती कर्ज उडीद मॉन्सून बोंड अळी कापूस हमीभाव\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मा���्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/prevent-cancer/", "date_download": "2018-12-15T06:55:11Z", "digest": "sha1:SAS6IL3BOVNTF3OULA4WH32HZJB6DHCS", "length": 16321, "nlines": 164, "source_domain": "healthmarathi.com", "title": "कँसरला वेळीच कसे ओळखावे (Cancer in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nकँसरला वेळीच कसे ओळखावे (Cancer in Marathi)\nकँसरला वेळीच ओळखण्यासाठी स्मार्ट टिप्स :\nकर्करोग किंवा कँसर हा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रोगाच्या सुरवातीस रुग्णाला कोणतेही लक्षण जाणवत नाहीत आणि कॅन्सरच्या बाबतीत सुरवातीच्या अवस्थेमधीलच कँसर हा उपचारांद्वारे बरा होतो. अनेक व्यक्तींमध्ये जेंव्हा कँसरचे निदान केले जाते तेंव्हा बहुतांशवेळा कँसर हा दुसऱया अवस्थेमध्ये पोहचलेला आढळतो. आणि दुसऱया अवस्थेतील कँसर हा उपचाराच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कैन्सरला वेळीच ओळखणे गरजेचे असते.\nकँसरला वेळीच कसे ओळखाल –\nयाठिकाणी काही सामान्य लक्षणे दिलेली आहेत. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीच कँसरचे निदान करुन घ्यावे. जेणेकरुन सुरवातीच्या अवस्थेमध्येच कैन्सरचे निदान होईल आणि कैन्सर असल्यास योग्य उपचाराने बरा होईल.\nखोकताना रक्त येणे –\nखोकताना रक्त येत असल्यास, थुंकीतून रक्त येत असल्यास फुप्फुस कैन्सरची अशंका असते. अशावेळी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. कैन्सरचे निदान करुन घ्यावे यांमध्ये फुप्फुस बायोप्सी, फुप्फुसाचा एक्सरे, स्कैनद्वारे निदान केले जाते.\nमलाद्वारे रक्त येणे –\nमलाद्वारे रक्त येत असल्यास पोटाचा कर्करोग, स्वादुपिंड कैन्सर, आतड्यांचा कर्करोग आणि मलाशयाच्या कर्करोगाची अशंका येते. तेंव्हा मलातून रक्त येत असल्यास वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.\nलघवीतून रक्त येणे –\nलघवीतून रक्त येत असल्यास किडनी कैन्सर, मुत्राशय कैन्सर आणि प्रोस्टेट कैन्सरची अशंका निर्माण होते. तेंव्हा लघवीतून रक्त येत असल्यास वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.\nस्तनामध्ये गाठ असणे –\nस्तनामध्ये गाठ जाणवत असल्यास ब्रेस्ट कैन्सर (स्तनाचा कर्करोगाचे) निदान करुन घेणे अत्यंत अवश्यक असते.\nरजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होणे –\nस्त्रीयांमध्ये रजोनिवृत्तीनंतर जर रक्तस्त्राव येत असल्यास गर्भाशय कैन्सरचे निदान करुन घेणे गरजेचे असते.\nअन्न गिळताना त्रास होणे –\nअन्न गिळताना त्रास होत असल्यास तोंडाचा कैन्सर, अन्ननलिकेचा कैन्सरची अशंका येते. तेंव्हा असे लक्षण जाणवल्यास कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.\nशरीरातील असामान्य परिवर्तन –\nशरीरावर गाठ जाणवणे, वरचेवर चक्कर येणे, मळमळणे, भुक एकाएकी मंदावणे, अन्न गिळण्यास त्रास जाणवणे, अधिक दिवस अतिसार होत असल्यास, वजन एकाएकी कमी होणे, मल-मुत्र विसर्जन व्यवस्थित न होणे यासारखे बदल जाणवल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.\nव्यसन असल्यास वेळोवेळी कैन्सरचे निदान करुन घ्या –\nधुम्रपान, तंम्बाखु, गुटका, पानसुपारी इ. व्यसन असल्यास फुप्फुस कैन्सर, तोंडाचा कैन्सर, अन्ननलिकेचा कैन्सर, पोटाचा कैन्सर होण्याचा धोका अधिक असतो.\nमद्यपानाचे व्यसन असल्यास यकृत कैन्सर, पोटाचा कैन्सर होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी व्यसनाधीन व्यक्तींनी वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री करुन घ्यावी. कैन्सर पासून दूर राहण्यासाठी व्यसनांपासून दूर रहावे.\nलक्षात ठेवा सुरवातीच्या अवस्थेमधीलच कैन्सर उपचारांद्वारे बरा होतो. दुसऱया अवस्थेतील कैन्सर किंवा शरीरात इतरत्र पसरलेला कैन्सर चिकित्सेच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कैन्सरला वेळीच ओळखून अटकाव करणे गरजेचे असते.\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleसिगारेट धुम्रपान माहिती, दुष्परिणाम आणि उपाय (Smoking effects in Marathi)\nNext articleवयाच्या 40शी नंतर पुरुषांनी करावयाच्या वैद्यकिय तपासण्या (Health Checkups)\nव्यायामाची मराठीत माहिती – वर्कआउट टिप्स (Exercise tips in Marathi)\nहार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी मराठीत उपाय (Heart attack Prevention in Marathi)\nवजन कमी करण्यासाठी मराठीत उपाय (Weight loss tips in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nपुरुषांना फिट आणि निरोगी राहण्यासाठीच्या टिप्स (Health tips for Men)\nउत्तम आरोग्यासाठी भाज्या कशा पद्धतीने शिजवाव्यात..\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\n‘अ’ जीवनसत्वाची मराठीत माहिती (Vitamin-A in Marathi)\nजीवनदायी आरोग्य योजना मराठीत माहिती (Jeevandayee Yojana in Marathi )\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nटायफॉईड : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Typhoid fever in Marathi)\nस्तनाचा कर्करोग – ब्रेस्ट कॅन्सर मराठीत माहिती (Breast Cancer in Marathi)\nसोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती (Psoriasis in Marathi)\nहिपॅटायटीस – कारणे, लक्षणे, प्रकार, निदान व उपचार मराठीत (Hepatitis)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/indian-railways", "date_download": "2018-12-15T08:27:27Z", "digest": "sha1:74AZAZKD2JQDFGZEALQ7BPO2NLHQULST", "length": 28064, "nlines": 306, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "indian railways Marathi News, indian railways Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई-लखनऊ विमानात बॉम्बची अफवा\nरिझर्व्ह बँकेवर सरकारचा 'दास', सेनेचा हल्ल...\nMono चं व्यवस्थापन एमएमआरडीए स्वत: करणार\nभांडणातून मुलाकडून आईची हत्या\nमुंबईतील ७४ टक्के हॉटेल खाण्यालायक नाहीत\nrafale deal : 'सरकारने चुकीची माहिती दिली'\npulwama encounter : हिजबुलचे तीन दहशतवादी ...\nऑक्सिटोसीनवरील बंदीचा निर्णय रद्द\n'देशातील एटीएम बंद होणार नाहीत'\nश्रीलंका: महिंद्र राजपक्षे यांचा अखेर राजीनामा\nभारत हा खरा मित्र: ट्रम्प\nपाकच्या मंत्र्याचा बीबीसीवर लाचखोरीचा आरोप...\nदुबईत भारतीय गिटारवादकाचा मृत्यू\nअभिनेत्री साँड्रा लॉक यांचे निधन\n'बिटकॉइन द्या अन्यथा बॉम्ब हल्ला करू'\nगेल्या चार वर्षांत २.३३ लाख कोटींची वसुली\nडेबिट कार्डसाठीही आकारले जाते शुल्क\nनव्या वर्षात व्याजदर घटणार\nघाऊक महागाईच्या दरात घसरण\nकोर्टाच्या निकालाचे स्वागत, मी निर्दोषच: अ...\nकृषिकर्ज���ाफीचा निर्णय व्यवहार्य ठरणार नाही...\nश्रेयस, सिद्धेशची दमदार शतके\nअल बरकत, सुळे गुरुजी शाळा विजयी\nश्रेयस, सिद्धेशची दमदार शतके\nपुन्हा दिसला दीपिकाच्या मानेवरचा RK टॅटू\n'विंक गर्ल' प्रिया वॉरियर यंदा गुगलवर हिट\n'द हंग्री' ठरणार जगातील सर्वात मोठा अनकट च...\n'केदारनाथ'च्या निर्मात्या प्रेरणा अरोरा या...\nसिनेरिव्ह्यू: मुंबई पुणे मुंबई ३\n#MeToo सुभाष घईंना क्लिन चीट\nशार्ट टर्म कोर्सच्या संगतीनं...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आ..\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय ने..\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहा..\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकार..\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा म..\nसॅनफ्रान्सकोमध्ये स्कुबा सांता दि..\nसूरतः मुलीच्या जन्मानंतर दोन तासा..\nविविध रेल्वे प्रकल्पातील निधीच्या परताव्यासाठी लोकल तिकिटांवरील अधिभाराची अंमलबजावणी तूर्तास तरी करण्यात येणार नसून, त्यामुळे मुंबईकरांवरील भाडेवाढीचे ओझे लांबणीवर पडले आहे. त्यामुळे मुंबईतील ७५ लाखांहून अधिक रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.\nतांत्रिक बिघाड: कल्याण-कसारा रेल्वे अर्धा तास उशिराने\nमध्य रेल्वेवरील खडवली-वासिंद दरम्यान आज सकाळी झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी कल्याण ते कसारा दरम्यानची वाहतूक अर्धा तास उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्यावेळी हा बिघाड झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nतांत्रिक बिघाड;मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nकांजूरमार्ग स्टेशनवर सीएसएमटी-कल्याण लोकलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिट उशिरानं धावत आहेत.\nरेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अॅप\nमेल, एक्स्प्रेसमध्ये होणाऱ्या चोऱ्यांवर चाप बसवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) राष्ट्रीय स्तरावर अॅप विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. गाडीत चोरी झाल्याचे लक्षात येताच तेथील प्रवाशांना तात्काळ या अॅपवर त्याची माहिती देता येईल.\nरेल्वेच्या एसी डब्यांमधून १४ कोटींचे टॉवेल,चादरींची चोरी\n२०१७-१८ या वर्षात देशभरात रेल्वेतील एसी डब्यातून १४ कोटींचे सामान चोरील��� गेले आहे. चोरीला गेलेल्या टॉवेल,चादरी,ब्लँकेट,उशांच्या खोळी, बेडरोल यासोबतच शौचालयमधील मग, नळ यांचाही समावेश आहे.\nभारतीय रेल्वेचे जाळे हे जगातील सर्वांत मोठे रेल्वेजाळे आहे. रेल्वेने दररोज किमान एक ते सव्वा कोटी भारतीय प्रवास करतात. एका अर्थाने रेल्वे ही भारताची जीवनवाहिनी आहे. अशा रेल्वेत सामान्य प्रवाशाची पत मात्र फारशी वरची नाही.\nनव्या रुपात 'प्रगती' धावली\nमुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या महत्त्वाची एक्स्प्रेस असणारी प्रगती एक्स्प्रेस आजपासून नव्या रुपात धावू लागली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने 'उत्कृष्ट' प्रकल्पाअंतर्गत गाडीची अंतर्बाह्य सजावट केली आहे. तसेच, प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.\nकोलकात्यात 'यामुळं' झाली चेंगराचेंगरी\nकोलकात्यातील सांतरागाछी रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन त्यात किमान दोन जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी भेट दिलेल्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीची घोषणा केली.\nरेल्वेकडून बेगमी १६ कोटी प्रवाशांची\nसणासुदीच्या कालावधीत देशभरातील रेल्वेप्रवाशांची वाढती गरज ओळखून विविध रेल्वेगाड्यांत मिळून १६ कोटी आसने उपलब्ध करून देण्याची योजना भारतीय रेल्वेने तयार केली आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या कालावधीत नव्या गाड्या सुरू झाल्यामुळे तसेच, त्यांना अतिरिक्त डबे जोडण्यात येणार असल्यामुळे आसनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.\nAc Local: एसी लोकलची १२ कोटींची कमाई\nपश्चिम रेल्वेवरील एकमेव वातानुकूलित लोकलमधील (एसी) दररोजचा प्रवासी संख्येचा आकडा सरासरी १५,६५१वर पोहोचला आहे. जादा तिकीटदरांमुळे प्रवाशांनी नाक मुरडलेल्या या लोकलचे प्रवासी दैनंदिन लोकल सेवेच्या तुलनेत अल्प ठरतात. परंतु सुरुवातीच्या कमी प्रतिसादाच्या मानाने ही संख्या काही प्रमाणात वाढत आहे.\nएकात्मिक तिकीट प्रणालीचा चेंडू नीती आयोगाच्या कोर्टात\nसर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट असावे, यासाठी राबवण्यात येणारी प्रणाली नेमकी कोणत्या प्रकारची असावी, याबाबत आता नीती आयोगाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे\n६० टक्केच म���ल-एक्स्प्रेस गाड्या वेळेवर\nदेशभरातील ७६ टक्के मेल-एक्स्प्रेस गाड्या वेळेवर धावत असल्याची आकडेवारी रेल्वेच्या विभागांनी सादर केली आहे. मात्र, प्रवाशांची मते जाणून घेतली असता सरासरी ६० टक्केच गाड्या वेळेवर धावत असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर रेल्वेमंत्री गोयल यांनी रेल्वे विभागांच्या प्रमुखांना खरमरीत पत्र पाठवले असून, वक्तशीरपणाची आकडेवारी फुगवून सांगण्याचे गैरप्रकार बंद करण्याची तंबी दिली आहे.\nरेल्वेत नॉनवेज: शाकाहारी तरुणाची कोर्टात याचिका\n​​रेल्वेत प्रवाशांना मांसाहारी जेवण दिलं जात असल्याच्याविरोधात एका शाकाहारी तरुणाने गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. भारतीय रेल्वे प्रशासनानं रेल्वेत मांसाहारी जेवण देऊ नये किंवा मांसाहारी आणि शाहाकारी प्रवाशांना बसण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी याचिकाकर्त्यानं केली आहे.\nरेल्वेगाड्यांमध्ये पुरवला जाणारा चहा आणि कॉफी यांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून चहा-कॉफीच्या एका कपाची किंमत सध्या सात रुपयांवरून १० रुपये करण्यात आली आहे. मात्र, तयार स्टॅंडर्ड चहाच्या कपाची किंमत मात्र पाच रुपये एवढीच कायम राहणार आहे.\nपंचवटी एक्स्प्रेसची प्रवाशांकडून नासधूस\nरेल्वेने गुंडाळली ‘फ्लेक्सी फेअर’\nभारतीय रेल्वेने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेली 'फ्लेक्सी फेअर' ही योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे...\nसापडलेल्या मुलांसाठी रेल्वेचा निवारा\nवाट चुकलेली, आईवडिलांपासून ताटातूट झालेली अनेक मुले रेल्वेच्या फलाटांवर दिशाहीन भटकत असतात. अशा मुलांसाठी रेल्वे स्थानक किंवा परिसरात तात्पुरता निवारा उभारण्याची योजना रेल्वेच्या विचाराधीन आहे. यामुळे अशा मुलांना हक्काचा निवारा व संरक्षण मिळणार असून अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा देशातील पहिलाच प्रयत्न ठरणार आहे.\nवांद्रे स्थानक सातव्या स्थानावर झेप\nसर्व प्रमुख रेल्वे स्थानकांत देशात तळाचे स्थान गाठलेल्या कल्याण स्थानकाने मुंबईतील लोकल सेवांवरील ताण दाखवून दिला असला तरी पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकाने मात्र सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.\nरेल्वे प्रवाशांसाठीचा मोफत विमा संपुष्टात\nप्रवाशांना देण्यात येणारी मोफत विमा सुविधा रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आह��. येत्या एक सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी होणार असून रेल्वेचे तिकीट काढणाऱ्यांना प्रवासी विम्याचा प्रीमियम द्यावा लागणार आहे.\nआंबिवली स्थानक कात टाकणार\nरेल्वे पादचारी पूल अत्यंत जीर्ण झाल्याने भारतीय लष्कराने बांधलेल्या पुलामुळे चर्चेत आलेल्या आंबिवली स्थानकाचा आता कायापालट होणार आहे. या स्थानकाची देखभाल एक नामवंत खासगी कंपनी सीएसआर (सामाजिक दायित्व निधी)च्या माध्यमातून करणार असून त्यासंदर्भात रेल्वे व या कंपनीतील करार अंतिम टप्प्यात आहे.\nकाश्मीरः नागरिक - जवानांमध्ये धुमश्चक्री, गोळीबारात ६ ठार\nराफेल प्रकरणी चुकीची माहिती दिलीः शरद पवार\nRBIवर मोदी सरकारचा 'दास', सेनेचा हल्लाबोल\nइंडिगोच्या मुंबई-लखनऊ विमानात बॉम्बची अफवा\nश्रीलंका: महिंद्र राजपक्षे यांचा अखेर राजीनामा\nBWF: पी व्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक\n'हॉरर किंग' तुलसी रामसे यांचे मुंबईत निधन\nफेसबुक बग; ६८ लाख युजर्सचे फोटो सार्वजनिक\nLive: भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी\nनगर: श्रीगोंद्यात रेल्वे दरोड्याचा प्रयत्न फसला\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/progress-country-due-protectionism-41507", "date_download": "2018-12-15T07:46:17Z", "digest": "sha1:FLRT45LRBNDCKT4MN7TWSLHTILCRYBWE", "length": 11528, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Progress of the country due to protectionism संरक्षण सिद्धतेमुळेच देशाची प्रगती - भूषण गोखले | eSakal", "raw_content": "\nसंरक्षण सिद्धतेमुळेच देशाची प्रगती - भूषण गोखले\nरविवार, 23 एप्रिल 2017\nठाणे - शांतता आणि संरक्षण सिद्धता असल्यानेच भारताची प्रगती होत आहे; परंतु राजकारण आणि संरक्षण दलात समन्वय आवश्‍यक आहे, असे स्पष्ट मत एअर मार्शल भूषण गोखले यांनी केले. 29 व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनातील \"भारताची संरक्षण सिद्धता' या विषयावरील व्याख्यानात शनिवारी ते बोलत होते. या वेळी कमांडर सुबोध पुरोहित यांनीही भारताच्या संरक्षण सिद्धतेबाबत मते व्यक्त केली.\nसंरक्षण दलाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजे, असे सांगून एअर मार्शल भूषण गोखले यांनी यशवंतराव चव्हाण यांनी 1965 मधील युद्धाच्या वेळी संरक्षण दलाला निर्णय स्वातंत्र्य दिले हो���े, असे सांगितले. कमांडर सुबोध पुरोहीत यांनी नौदलाची माहिती देताना नौदल हे दोन देशांतील मैत्रिपूर्ण संबंध चांगले टिकवू शकतात, असे स्पष्ट करून नौदलातील विविध नौका, बोटींविषयी माहिती दिली. पाकिस्तानने सागरी मार्गाने हल्ला केल्यास आपण त्या देशापेक्षा युद्धनौकांच्या बाबतीत बलाढ्य आहोत, असेही पुरोहित म्हणाले.\nयुद्धशास्त्राच्या उपेक्षेमुळे आणि गांधी, नेहरू यांनी पाकिस्तानबाबत वेळोवेळी घेतलेल्या मवाळ भूमिकेमुळे तो देश अण्वस्त्रधारी झाला, असे मत ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांनी परिसंवादात मांडले.\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nगुगलवर सनी लिओनीपेक्षा 'ही' ठरली सरस\nनवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये गुगल सर्चमध्ये पहिल्या स्थानावर आबाधित असलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला यंदा विंक गर्ल प्रिया वारियर हिने मागे...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nऑस्ट्रेलियाने गाठला 326 धावांचा टप्पा\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाची शेपूट वळवळली. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्सने केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे ...\nराहुल गांधींनी माफी मागावी - मुख्यमंत्री\nमुंबई - राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष...\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटि��ग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/category/cat/general/entertenment/?filter_by=random_posts", "date_download": "2018-12-15T07:16:32Z", "digest": "sha1:BUUL2QGDAIXTHVSI27TKF6JJJEWA4DQF", "length": 8010, "nlines": 156, "source_domain": "marathimotivation.in", "title": "एंटरटेनमेंट Archives - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nअसे असेल शिवस्मारक- शिवस्मारक संपूर्ण माहिती\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\nयुवराज ची बायको हेजल कीच बद्दल ६ इंटरेस्टिंग फॅक्टस\nमिक्की माऊस च्या जन्माची एक छोटी गोष्ट.\nमहाराज जयसिंहजी या भारतीय राजाने रोल्स रॉयल्स कार कचरा गोळा करण्यासाठी...\nहे आहेत मराठीतले सिक्सपॅक वाले डॅशिंग हीरोज…\nजगातील 10 सर्वात महागडे कार, किंमती ऐकून थक्क व्हाल.\nसॅमसंग (SAMSUNG) कंपनी बद्दल थक्क करणारे फॅक्टस | UNKNOWN FACTS ABOUT...\nतिरंग्या ची रचना आणि इतिहास\nअसे असेल शिवस्मारक- शिवस्मारक संपूर्ण माहिती\nयुवराज ची बायको हेजल कीच बद्दल ६ इंटरेस्टिंग फॅक्टस\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे...\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/779_ameya-prakashan", "date_download": "2018-12-15T07:10:58Z", "digest": "sha1:XCPKIOJX42CU4I4BWF7NJQY52XAENXQA", "length": 19686, "nlines": 521, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Ameya Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nAaharatun Saundary (आहारातून सौंदर्य)\nDusari Haritkranti (दुसरी हरित क्���ांती)\nExam Warriors (एक्झाम वॉरियर्स)\nHema Malini (हेमा मालिनी)\nIndian Superfoods (इंडियन सुपरफुडस)\nUdanarya Lamancha Pradesh (उडणाऱ्या लामांचा प्रदेश)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, ���्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/articlelist/2429054.cms?curpg=2", "date_download": "2018-12-15T08:16:34Z", "digest": "sha1:EILRVLR7BXPWAWXLEOA6IQKTT3BTKV3O", "length": 14920, "nlines": 207, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 2- Marathi Article: मराठी लेख, Marathi Literature | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nएखाद्या अनपेक्षित आघातामुळे निराशेच्या गर्तेत ढकलल्या गेलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात कलाटणी देणारी घटना घडून उभारी घेण्यासाठी ऊर्जा मिळावी, तसे भारतीय जनता पक्षाबाबत राफेल संदर्भातील निकालामुळे घडले आ...\nगर्भावस्थेची लक्षणं आणि त्याचे परिणाम\nसामान्यत: दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात गर्भिणीची लक्षणं व्यक्त होऊ लागतात. उलटी, मळमळ, उग्र वास सहन न होणं तसंच अशक्तपणा जाणवू शकतो. क्वचित चक्कर येणं, अन्नावर इच्छा नसणं, कधीतरी आंबट पदार्थ खावेसे वाटणं...\nगर्भधारणा आणि स्त्री आरोग्य- भाग १Updated: Dec 13, 2018, 09.09AM IST\nफ्रीजिंगमुळे गर्भधारणा केव्हाही शक्यUpdated: Dec 12, 2018, 12.17PM IST\nटेस्ट ट्यूब बेबी व गर्भधारणेविषयी...Updated: Dec 11, 2018, 10.20AM IST\nटेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान आणि विविध चाचण्याUpdated: Dec 10, 2018, 05.59AM IST\nहे गैरसमज दूर व्हावेत\nसंयुक्त राष्ट्र आणि जागतिक अन्न संघटना आता मधमाश्यांबाबत जनजागृती करत ��हेत. जैविक साखळी आपण जर वाचवली नाही तर फुलांमधील परागीभवन होणार नाही. परिणामी अन्नधान्य मिळणार नाही. त्यामुळे याची दखल घेऊन आपण ...\nशेतीमालाच्या निर्यातीचे मृगजळUpdated: Dec 14, 2018, 01.02AM IST\nबँकांची वसुली कितपत योग्य\nऔरंगाबादच्या ग्रामीण भागातील विहिरी मोजण्याचे काम शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मुळात, असा आदेश काढणे पूर्णत: चुकीचे आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षण विभागातील अधिकारी रोज सकाळी विहिरी...\nखाद्या मुख्यमंत्र्यांना जादूचा छंद असू शकतो का राजस्थानची धुरा तिसऱ्यांदा स्वीकारणाऱ्या अशोक गेहलोत यांना मात्र तो आहे. मोदी आणि महाराणीच्या कचाट्यातून राजस्थानला मुक्त करण्याची जादू त्यांनी नुकतीच ...\nभांडवलशाही, लग्ने आणि अफाट सोहळे\nनव्याने मांडला जाणारा सारीपाटUpdated: Dec 10, 2018, 06.54AM IST\nगर्भारपण आणि बाळंतपण हे नैसर्गिक आहे. कधीकधी माता आणि बाळाच्या सुखरूप सुटकेसाठी सिझेरियन करावेच लागते. परंतु, गल्लेभरूपणासाठी सिझेरियन करण्यांविरुद्ध बऱ्याच लोकांनी आणि डॉक्टरांनीही आवाज उठवला आहे. त...\nभिवंडी ज्वालामुखीच्या तोंडावरUpdated: Dec 9, 2018, 04.00AM IST\nरविवार लेख : मरणाने केली सुटका जगण्याने छळले होतेUpdated: Dec 9, 2018, 04.00AM IST\nकुणी एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढं करा महात्मा गांधीजींची ओळख करून देताना सर्रास वापरलं जाणारं हे वाक्य... पण गांधीजी खरंच कधी असं म्हणाले होते महात्मा गांधीजींची ओळख करून देताना सर्रास वापरलं जाणारं हे वाक्य... पण गांधीजी खरंच कधी असं म्हणाले होते या उदाहरणाशी त्यांचा खरंच काही संबंध होता\nआतल्या आवाजाशी संवाद साधणाऱ्या कविताUpdated: Dec 9, 2018, 04.00AM IST\nसधन पट्ट्याचे चिंताक्रांत वास्तवUpdated: Dec 9, 2018, 04.00AM IST\nलोकांना हिवाळी अधिवेशनाकडून काय हवं\nExit Pollsच्या 'सरासरी'त कुणाची सरशी\n२०२२ मध्ये ६० टक्के भारतीय वापरतील स्मार्टफोनUpdated: Dec 7, 2018, 05.18PM IST\nमुंबईत पेट्रोलने गाठला नीच्चांकी दरUpdated: Dec 4, 2018, 03.14PM IST\nमुंबईः स्टेजवर नाचताना मुलीचा कोसळून मृत्यू\nneha pendse: मराठी सिनेसृष्टीतली ग्लॅमगर्ल\nट्रेन अंगावरुन गेली तरीही 'तो' वाचला\nअॅपलचा 'आयपॅड प्रो' येतोय...\nअमृतसरमधील 'ते' हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद\nपाहा: मुलीने असा हाणून पाडला आईच्या आत्महत्ये...\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हा��ावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ngo-story-jankidevi-bajaj-gramvikas-sistha-12714", "date_download": "2018-12-15T07:42:51Z", "digest": "sha1:RVH2B4AK6AG6S3JXRCDHMYUCMPZ57ARK", "length": 28223, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, ngo story of Jankidevi Bajaj Gramvikas Sistha | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेती, शिक्षण अन् आरोग्यातून शाश्‍वत ग्रामविकास\nशेती, शिक्षण अन् आरोग्यातून शाश्‍वत ग्रामविकास\nरविवार, 7 ऑक्टोबर 2018\nजानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेमार्फत महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तराखंड राज्यात ग्रामविकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये शेती विकासाच्या बरोबरीने महिला बचत गटांच्या माध्यमातून पूरक उद्योगांना चालना दिलेली आहे. गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शाळांमध्ये विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. विविध गावांमध्ये आरोग्य आणि पशू चिकित्सा शिबिरांचे आयोजन केले जाते. संस्थेच्या उपक्रमाला गावकऱ्यांचीही मोलाची साथ लाभली आहे.\nजानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेमार्फत महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तराखंड राज्यात ग्रामविकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये शेती विकासाच्या बरोबरीने महिला बचत गटांच्या माध्यमातून पूरक उद्योगांना चालना दिलेली आहे. गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शाळांमध्ये विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. विविध गावांमध्ये आरोग्य आणि पशू चिकित्सा शिबिरांचे आयोजन केले जाते. संस्थेच्या उपक्रमाला गावकऱ्यांचीही मोलाची साथ लाभली आहे.\nजानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था ही महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, वर्धा याचबरोबरीने राजस्थानातील सिकर आणि उत्तराखंड राज्यांतील पंतनगर येथे ग्रामविकासचे विविध उपक्रम राबविते. संस्थेने आर्थिकदृष्ट्या सक्षम गाव उभारण्यावर भर दिला आहे. बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष राहूल बजाज यांनी जानक���देवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या पुढाकारातून वर्धा जिल्ह्यातील विविध गावांतील शाळांच्या सक्षमीकरणाची मोहीम हाती घेतली. संस्थेने ग्रामविकासाला पूरक उपक्रमांची जोड दिली आहे. वर्धा जिल्ह्यातील ७३७ शाळांमध्ये ईलर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या शाळांमध्ये कमीतकमी २० विद्यार्थी असावेत, अशी अट आहे. एलईडी टीव्ही, एलसीडी, प्रोजेक्‍टर, शिक्षणाकरिता पूरक सॉफ्टवेअर, लॅपटॉप अशा सुविधा आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ आज वर्धा जिल्हा परिषद शाळांमधील तब्बल ५१ हजार ३६४ विद्यार्थी घेत आहेत, अशी माहिती संस्थेचे सहायक प्रकल्प व्यवस्थापक विनेश काकडे यांनी दिली.\nसंस्थेद्वारे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन. या माध्यमातून १२६ व्यक्‍तींच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया.\nग्रामीण भागातील महिलांची हिमोग्लोबीन तपासणी. त्यातील अहवालाच्या आधारे संतुलित आहार याविषयी जागृती उपक्रम.\nतीस गावांमध्ये सुमारे ३०० परसबागांची उभारणी.\nवर्धा जिल्ह्यातील ५० शेतकऱ्यांच्याकडे ज्वारी लागवडीचे प्रात्यक्षिक क्षेत्र तयार करण्यात आले. शेतकऱ्यांना बियाणे, खत पुरविले गेले.\nयेत्या काळात ज्वारीच्या मालदांडी जातीच्या लागवडीकरिता १००, जवस लागवडीसाठी ३० आणि २० शेतकऱ्यांना भुईमूग लागवडीकरिता प्रोत्साहन दिले जाणार आहे.\nगेल्यावर्षी १३० शेतकऱ्यांच्या शेतावर कांदा लागवडीचे प्रात्यक्षिक क्षेत्र तयार करण्यात आले होते. याद्वारे खरिपात पहिल्यांदा कांदा लागवड झाली.\nशिक्षा मंडळाचे रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय आहे. या ठिकाणी दरवर्षी दुर्गम भागातील ५०० शेतकऱ्यांना मोफत माती परिक्षण करून दिले जाते. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा रावे उपक्रम संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावात होतो.\nसंस्थेने विहीर खोलीकरणाकरिता १०५ शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली. ठिबक आणि तुषारकरिता शासनाचे अनुदान मिळते, त्याच्या जोडीला संस्थेकडून प्रोत्साहनपर पाच हजार रुपये अतिरिक्‍त दिले जातात. यामुळे अनेक गावांमध्ये ठिबक आणि तुषार संच बसविण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. वर्धा जिल्ह्यात संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १३२ शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली.\nउद्योग, व्यवसाय उभारण्याची इच्छा असलेल्या परंतु आर्थिक सोय नसलेल्या बचतगटांसाठी फिरत्या निधीची उपलब्धता संस्थेने केली आहे. कर्ज घेतलेल्या गटातील सदस्याला दरवर्षी एप्रिल महिन्यात परतफेड करावी लागते. हा परतफेड रकमेचा धनादेश दुसऱ्या गटाच्या नावे केला जातो. यामुळे दुसऱ्या गटातील सदस्यांना पूरक उद्योगासाठी आर्थिक सोय होते. अशाप्रकारचा फिरता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.\nसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी याकरितादेखील प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत दुधाळ जनावरांचे ५० टक्‍के अनुदानावर वाटप करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील तीस गावांमध्ये दुधाळ जनावरे वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. ज्या गावांमध्ये रोजगाराच्या शोधार्थ मोठ्या प्रमाणावर हंगामी स्थलांतर होते, अशा गावांना या योजनेच्या अंमलबजावणीकरिता प्राधान्य देण्यात आले. या अंतर्गत १९१ गाई, ६२ म्हशींचे वाटप झाले. चार शेळ्या आणि एक बोकड याप्रमाणे एक युनिट निश्‍चीत करण्यात आले. त्यानुसार काही गावांमध्ये १२१ शेळी युनिटचे वाटप झाले. ऊन, वारा, पावसापासून जनावरांचे संरक्षण व्हावे याकरिता छत असलेला गोठा शेतकऱ्यांना उभा करून दिला. गोमूत्राचा वापर शेतीमध्ये वाढीस लागला आहे. ते संकलित करण्याकरिता खड्डा,तसेच जनावरांना बसण्याकरिता कोबा, चारा टाकण्यासाठी गव्हाण अशाप्रकारच्या मूलभूत सुविधांचा मॉडेल गोठा संस्थेने तयार केला. अशाप्रकारचे ५६ गोठे विविध शेतकऱ्यांकडे बांधून देण्यात आले.\nदुधाळ जनावरांचा पुरवठा करण्यात आलेल्या पशुपालकांनी हायड्रोपोनीक्स पद्धतीने चारानिर्मितीसाठी पुढाकार घेतला.\nगोमूत्राचा वापर करुन काही शेतकरी जीवामृत तयार करतात. पिकांसाठी याचा वापर वाढीस लागला आहे.शेतकरी आता सेंद्रीय पद्धतीने पीक व्यवस्थापनावर भर देत आहेत.\nज्या दुर्गम गावांमध्ये पशुवैद्यकीय सेवा पोचत नाहीत, अशा गावांमध्ये संस्थेच्या वतीने पशू आरोग्य शिबिर घेतले जाते. वर्षभरात सुमारे ६० पशुवैद्यक शिबिरांचे आयोजन होते. या वेळी जनावरांच्या उपचारासाठी औषधांचा मोफत पुरवठा केला जातो.\nसंस्थेने बोलकी अंगणवाडी ही अभिनव संकल्पना राबवली आहे. या अंतर्गंत अंगणवाड्यांच्या भिंतीवर जंगली प्राणी, पाळीव प्राण्यांचे चित्रे, बडबडगीते भिंतीवर साकार��ी आहेत. त्यामुळे शिक्षकांसाठी अध्ययन सोपे झाले आणि विद्यार्थ्यांनादेखील लवकर समजते. सुमारे वीस अंगणवाड्यांच्या भिंती संस्थेच्या माध्यमातून बोलक्‍या झाल्या आहेत. या वीस अंगणवाड्यांमध्ये खेळण्याचे साहित्य, फॅन, कपाट, ग्रंथालयाकरिता बुकसेल्फ, लाऊडस्पीकर संच, बॅंडपथक साहित्यदेखील निशुल्क पुरविले.\nग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ई लर्निंगची सुविधा त्याचबरोबरीने या शाळांमधील शिक्षकांसाठी संगणक चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत अशाप्रकारचे प्रशिक्षण घेण्यात आले.\nविद्यार्थ्यांचे अवांतर ज्ञान वाढावे, त्यांना परिसराची ओळख व्हावी या उद्देशाने संस्थेच्या वतीने दरवर्षी रमन सायन्स सेंटर, बजाज सायन्स सेंटर, बापुकूटी, गिताई मंदिर या ठिकाणी शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले. त्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या भागातील उद्योग, इतिहास जाणून घेतात. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाच या सहलींमध्ये सहभागी करून घेतले जाते.\nवर्धा जिल्ह्यातील सुमारे ३५ जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधली. तसेच ७५ स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीवर देखील भर दिला गेला. ३७ शाळा वर्गखोल्याची दुरुस्ती करण्यात आली. त्यासोबतच नव्याने नऊ वर्ग खोल्या बांधून देण्यात आल्या आहेत. शाळा सुरक्षित व्हाव्या या उद्देशाने चार शाळांमध्ये आवारभिंतीचे काम करण्यात आले.\n- विनेश काकडे ( सहायक प्रकल्प व्यवस्थापक) ९८५०४८५६५३\nग्रामविकास rural development महाराष्ट्र राजस्थान उत्तराखंड उपक्रम शेती महिला women शिक्षण education शाळा आरोग्य\nसंस्थेतर्फे शाळांमध्ये संगणक कक्षाची उभारणी.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रत��क्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T06:27:47Z", "digest": "sha1:GKA766FYKWS4PLBYWYPUIXXDQKFMZ27G", "length": 6304, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आता पॅनकार्डवर वडिलांचे नाव अनिवार्य नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआता पॅनकार्डवर वडिलांचे नाव अनिवार्य नाही\nनवी दिल्ली – “पॅन’ कार्डसाठीच्या अर्जावर वडिलांचे नाव नमूद करणे अनिवार्य असणार नाही, असे प्राप्तीकर विभागाने म्हटले आहे. ज्या अर्जदारांच्या माता एकट्या असतील त्यांच्यासाठी ही सवलत असणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एका अधिसूचनेद्वारे प्राप्तीकर नियमामध्ये ही दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीद्वारे अर्जदाराला पॅनकार्डच्या अर्जामध्ये एक पर्याय दिला जाणार आहे.\nमाता “एकच पालक’ असल्यास आणि अर्जदार व्यक्‍तीला पालक म्हणून केवळ आईचेच नाव लिहायचे असल्यास वडिलांचे नाव लिहीण्याची सक्‍ती असणार नाही. सध्या “पॅन’ कार्डच्या अर्जावर वडिलांचे नाव लिहीणे अनिवार्य आहे. मात्र आता या संदर्भातील नवीन नियम 5 डिसेंबरपासून लागू होणार आहे.\nया अधिसूचनेद्वारे कर विभागाने “एकच पालक’ असलेल्या मातांच्या अपत्यांची अडचण दूर केली आहे. ज्या व्यक्‍तींनी एकाच आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक व्यवहार केले आहेत, त्यांनी “पॅन कार्ड’साठी अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंघावर बंदी घालू असे आम्ही कधीही म्हटलेले नाही\nNext articleसुष्मिता सेनला बॉयफ्रेंडचे खास बर्थडे विश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2008/03/29/", "date_download": "2018-12-15T06:48:35Z", "digest": "sha1:HLAYQMMZP64IPU36K7RJOKEWIDNP75G3", "length": 9333, "nlines": 112, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2008 मार्च 29 « कृष्ण उवाच", "raw_content": "\n“मी कोकणात जन्मले आणि वाढले त्यामुळे पाली,उंदीर,घूशी,साप असले प्राणी माझ्या रोजच्या जीवनात परिचीत नसायला काही कारण नव्हतं.” “पाल आपलं शेपूट वेगळं करून अक्षरशः आपल्या शरिराचा तो अवयव मागे टाकून स्वतःचं आयुष्य जगते.” “अंतरज्ञान म्हणजे”व्यवहारी विचारसरणी बाजूला करून मिळालेले ज्ञान.” कदाचीत ही व्याख्या किती बरोबर असेल कुणास ठावूक. ���ण एव्हडंच म्हणता येईल की अंतरज्ञान अव्यवहारी असलं […]\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« फेब्रुवारी एप्रिल »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/konkan/", "date_download": "2018-12-15T07:19:15Z", "digest": "sha1:IVAE4SOSQZ53BD7G7PVIERDP2BO6MASO", "length": 8272, "nlines": 220, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "कोंकण Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nठाण्यात: देहविक्रय आणि नागरिकांची लूटमार करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nमोदींविरोधात सर्वांनी एकत्र यावे असे मीच पहिल्यांदा म्हणालो होतो- राज ठाकरें\nइलाका तो कुत्तों का होता है, शेर का नाही, फडणवीसांचा ठाकूरांवर हल्ला\nपालघर पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ सामना\nपालघर पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि जाहीर सभा\nशिवसेनेत महिला नगरसेविका अपमानित, नगरसेविकेचा राजीनामा\nपालघरमध्ये राणे विरुद्ध शिवसेना\nभाजपने सत्तेचा दूरूपयोग करू नये – राज ठाकरे\nजगप्रसिद्ध वारली चित्रकार, पद्मश्री जीव्या म्हशे यांचे निधन\nजितेंद्र आव्हाड यांनी टोल वसुली पाडली बंद\nकाँग्रेसचे उदमदेवार शिंगडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल\n२०१९ च्या काँग्रेसच्या दिग्विजयाची सुरुवात पालघरच्या पोटनिवडणुकीतून होणार\nमुंब्रा बायफास दुरुस्तीदरम्यान टोल बंद करा, अन्यथा कायदा हातात घेऊ –...\nकल्याण-डोंबिवली महापौरपदी शिवसेनेच���या राणे बिनविरोध\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/sports/cricketers-and-their-favourite-food-2501", "date_download": "2018-12-15T07:43:14Z", "digest": "sha1:C2GB5SZ7EE2ZRN6SJ5I77FD7MNDELNQT", "length": 12815, "nlines": 64, "source_domain": "bobhata.com", "title": "क्रिकेट मधील दिग्गज आहेत या पदार्थांच्या प्रेमात...पाहा बरं कोणत्या क्रिकेटरला कोणता पदार्थ आवडतो ते !!", "raw_content": "\nक्रिकेट मधील दिग्गज आहेत या पदार्थांच्या प्रेमात...पाहा बरं कोणत्या क्रिकेटरला कोणता पदार्थ आवडतो ते \nमंडळी आपल्या देशात क्रिकेट खेळाडूंना सेलेब्रिटी दर्जा दिला जातो. ते कसे राहतात, बोलतात त्याची सर्वांनाच उत्सुकता असते. एवढंच काय तर त्यांना कुठल्या वस्तू आवडतात त्याप्रमाणे त्यांचे फॅन देखील तशाच वस्तू वापरतात. आणखी एक कुतूहलाचा विषय म्हणजे क्रिकेटर्सना कोणते खाद्यपदार्थ आवडतात हा. चला तर मग जाणून घेऊ कोणता क्रिकेटर काय खाणे पसंत करतो…\nकॅरेबियन खेळाडू क्रिस गेल फक्त त्याच्या देशातच नाही तर भारतात सुद्धा सर्वांचा आवडता खेळाडू आहे. आयपीएल मॅचेस मध्ये त्याला भरपूर प्रेम मिळाले. तर अशा या आपल्या क्रिस भाऊला सी फूड जास्त आवडतं. मिठात खारवलेले मासे त्याला अतिशय प्रिय आहेत. भारतीय व्यंजनामध्ये खिमा आणि बिर्याणी आवडीचे पदार्थ\nजेव्हा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीची गोष्ट येते तेव्हा सगळ्यांनाच त्याच्या आवडीचे पदार्थ कोणते हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. आपल्या विशिष्ट शैलीने डोळ्यांचे पारणे फेडणारा धोनी जेवणात कबाब, बटर चिकन, नान आणि चिकन टिक्का पिझ्झा पसंत करतो.\nरिटायर झालेला कॅप्टन विरु अर्थात वीरेंद्र सेहवाग बिर्याणीचा दिवाना आहे. 2011 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा मध्यरात्री सर्व मित्रांसोबत भरपूर बिर्याणी खाऊन त्याने आनंद साजरा केला होता.\nऑस्ट्रेलियाचा लेजेंडरी स्पिनर शेन वोर्नला स्पागेटी आणि बेक्ड बीन्स ���ास्त आवडतात. पाकिस्तानी हार्ड हिटर शाहिद आफ्रिदीला चिकन बिर्याणी, पनीर टिक्का, खीर आणि आईसक्रीम हे पदार्थ विशेष प्रिय आहेत.\nआपला सर्वांचा लाडका द वॉल, म्हणजेच राहुल द्रविड जितका साधा वागतो तितकेच साधे जेवण पसंत करतो. घरी शिजवलेले अन्न त्याला जास्त आवडते. मात्र आठवड्यातून एकदा बटर क्रॅब खाणे ही त्याची विशेष आवड आहे.\nडावखुरा फलंदाज सुरेश रैनाला कबाब आवडतात. रोहित शर्माला आलू पराठा जास्त प्रिय आहे. पण आता फिटनेस तज्ज्ञांनी त्याला कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय. बघूया हा सल्ला तो कितपत मानतो.\nमुलींचा हार्टथ्रोब विराट कोहली हा फिटनेसवर जास्त लक्ष देतो. त्याला जपानी डिश ‘सुशी’ अत्यंत प्रिय आहे. सुशिमध्ये व्हिनेगर राईस, सीफूड, भाज्या आणि फळे समाविष्ट असतात. मात्र लग्न झाल्यापासून तो शाकाहाराकडे वळलाय. त्याच्या पत्नीच्या, अनुष्का शर्माच्या सांगण्यावरून तो आता नॉनव्हेज आणि दुग्धजन्य पदार्थ टाळतो. सध्या त्याचे अन्न प्रोटीन शेक, सोया आणि भाज्या असे आहे.\nआता बघूया आपल्या सर्वांचा आवडता आणि क्रिकेट जगताचा बादशहा सचिन तेंडुलकर काय खाण्याला प्राधान्य देतो.\nसचिन आढेवेढे न घेता सरळ सांगतो की तो अजिबात हेल्थ कॉन्शस व्यक्ती नाही. त्याला अनेक वेगवेगळ्या डिश आवडतात. खिमा पराठा, लस्सी, प्रॉन मसाला आणि जपानी डिश सुशी आणि साहिनी हे त्याचे आवडते पदार्थ आहेत.\nभारतीय टेस्ट ओपनर मुरली विजयला दाल भात पसंत आहे. ऑस्ट्रेलियन टेस्ट ओपनर डेविड वोर्नरला चिकन सँडविच, सलाड आणि मेयोनीज सॉस प्रिय आहे.\nयुवराज सिंग मात्र आपला फिटनेस आणि तब्येत याबाबत अतिशय काटेकोर आहे. त्याला चायनीज पदार्थ अजिबात आवडत नाहीत. कॉन्टिनेंटल डिश आणि भारतीय पदार्थात मटार पनीर, कढी चावल हे त्याचे आवडते पदार्थ.\nआर. अश्विन पक्का शाकाहारी माणूस त्याला त्याच्या आईने बनवलेली सिमला पनीर भाजी सोडून इतर काही आवडत नाही. हरभजन सिंग मात्र इतर पंजाबी लोकांसारखा आलू पराठा, दही, लोणचे आणि पुदिन्याच्या चटणीवर भरपूर ताव मारतो.\nगौतम गंभीरला राजमा चावल आवडतात तर इरफान पठाणला दम बिर्याणी आवडते. श्रीलंकन खेळाडू कुमार संगकाराला मासे आणि भात सोडून बाकी कशातच रस वाटत नाही.\nआपला बंगाली दादा सौरव गांगुली अर्थातच बंगाली खाण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. त्याल�� रॉयल बिर्याणी जास्त प्रिय आहे. सोबत आलू पोश्तो, चिंगारी माछेर मलईकरी या बंगाली डिश त्याच्या विशेष आवडीच्या.\nतर मंडळी क्रिकेटमधील हे दिग्गज लोक आपल्यासारखेच खाण्याचे शौकीन असतात हे तर समजलं असेलच. पण ते खाण्यासोबत स्वतःच्या तब्येतीची आणि फिटनेसची सुद्धा आवर्जून काळजी घेतात बरं का.\nहा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा.\nक्रिकेटच्या इतिहासातील धोनीचे १० अफलातून रेकॉर्ड्स \nएबी डिव्हिलिअर्स बद्दल या ७ गोष्टी वाचून तुम्ही त्याला सलाम ठोकाल \n‪#‎शास्त्री_जीवनव्यवहारशास्त्र‬ : भाऊ रवी शास्त्री नक्कीच काहीही शिकवू शकतात, हे meme नक्कीच बघा\nहा आहे जगातला सर्वात लांबलचक आडनाव असलेला क्रिकेटर....पैजेवर सांगतो तुम्हाला त्याचं नावच उच्चारता येणार नाही\nभारताला मिळाली पहिली महिला अंपायर....जाणून घ्या तिच्या जिद्दीची गोष्ट \nहा मराठी तरुण बनलाय अमेरिकेच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन....वाचा त्याची यशोगाथा \nबॅट्समनचा स्विच हिट तुम्ही पाहिला असेल, पण आज स्पीच बॉलिंग लगेच बघून घ्या...\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/videsh/", "date_download": "2018-12-15T06:55:34Z", "digest": "sha1:YMHZ3QLDOC4Y4VYV3F4T656D7KNNPLJE", "length": 8120, "nlines": 230, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "विदेश Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाह\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर\nविजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ\nअफगाणिस्तानात सहा भारतीय कर्मचाऱ्यांचे अपहरण\nआधार कार्डामुळे खासगी माहितीला कोणताही धोका नाही – बिल गेट्स\nअमेरिकी लष्कराचं विमान कोसळलं, ९ ठार\nपंतप्रधान मोदी डोकलाम प्रश्नावरून चीनशी रोखठोक बोलण्याची हिंमत दाखवतील का\nबराक ओबामांनी ‘मुलीच्या बॉयफ्रेंडला’ पत्र पाठवून का मागितली माफी\nअफगाणिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट���त ३१ ठार\n‘टाइम’च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदींना स्थान नाही\nपंतप्रधान मोदी महिलांवरील अत्याचारांची गंभीर दखल घ्या- क्रिस्तिना लगार्ड\nनवरदेवाचा नाद: सोन्याचे शूज अन् सोन्याची टाय\n‘या’ चिमुकल्यानं आफ्रिकेतलं सर्वात उंच शिखर गाठले\nबापाने मुलीला बनवले पत्नी, बाळ होताच दोघांचीही केली हत्या\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/6183-garava-fame-singer-milind-ingale-and-saumitra-s-new-song-tila-sanga-kuni", "date_download": "2018-12-15T08:11:41Z", "digest": "sha1:6YWWGZAKWH2OT4USRCT34X3GTAX77Z3Q", "length": 8073, "nlines": 218, "source_domain": "marathicineyug.com", "title": "गारवा फेम 'मिलिंद इंगळे' आणि 'सौमित्र'चे नवे गाणे - 'तिला सांगा कुणी' - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nगारवा फेम 'मिलिंद इंगळे' आणि 'सौमित्र'चे नवे गाणे - 'तिला सांगा कुणी'\nPrevious Article आभाळाला भिडणाऱ्या गोविंदांना सलाम करणारं दहीहंडीचं खास गाणं - \"गोविंदा आला रे\"\nNext Article मैत्रीच्या नात्याला सेलिब्रेट करणारं रोहित-जुईलीचं नवं कव्हर साँग\nपाऊस म्हटलं की प्रत्येक मराठी संगीतप्रेमीला आठवतो तो मिलिंद इंगळे आणि सौमित्र यांचा पाऊसगाण्यांचा अल्बम 'गारवा'. या सदाबहार अल्बमला या वर्षी २० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मिलिंद आणि सौमित्र रसिकांसाठी घेऊन आले आहेत एक नवीन हळूवार गझल - 'तिला सांगा कुणी'.\nया गाण्याच्या म्युझिक व्हिडिओचं चित्रीकरण इगतपुरी जवळील निसर्गरम्य अशा ड्रमस्टिक लगून रिसाॅर्ट आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात करण्यात आलं आहे. या व्हिडिओत मिलिंदबरोबर सहनायिका आहे तुझं माझं ब्रेकअप फेम मीरा जोशी. हा व्हिडिओ 9x झकास, मायबोली या वाहिन्यांवर, तसेच फेसबुक, युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला आहे.\nमिलिंद-सौमित्र च्या नवीन कलाकृतीची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी 'तिला सांगा कुणी' हे गीत नक्कीच कर्णमधुर आणि नेत्रसुखद मेजवानी ठरली आहे. या व्हिड��ओची निर्मिती केली आहे इनरव्हाॅईस प्राॅडक्शन्स प्रा. लि. यांनी आणि याचं दिग्दर्शन केलं आहे निलेश कुंजिर यांनी.\nPrevious Article आभाळाला भिडणाऱ्या गोविंदांना सलाम करणारं दहीहंडीचं खास गाणं - \"गोविंदा आला रे\"\nNext Article मैत्रीच्या नात्याला सेलिब्रेट करणारं रोहित-जुईलीचं नवं कव्हर साँग\nगारवा फेम 'मिलिंद इंगळे' आणि 'सौमित्र'चे नवे गाणे - 'तिला सांगा कुणी'\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-blasts-verdict-tada-court-convicts-abu-salem-mustafa-dossa-4-others-quantum-to-be-declared-on-19-june-262963.html", "date_download": "2018-12-15T06:44:04Z", "digest": "sha1:ZW76FJZLKZA6ZMAATDGXO2Y4NZJFQW7K", "length": 20015, "nlines": 169, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "1993 Mumbai blasts verdict : कोर्टाने प्रत्येक आरोपीबद्दल काय म्हटलं ?", "raw_content": "\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\n1993 Mumbai blasts verdict : कोर्टाने प्रत्येक आरोपीबद्दल काय म्हटलं \n993 बॉम्बस्फोटातल्या गँगस्टर अबू सालेम,मुस्तफा डोसा यांच्यावर अखेर आरोप सिद्ध झाले आहेत. तसंच त्यांचे साथीदार असणाऱ्या फिरोज खान,ताहीर मर्चंट,करीमुल्लाह शेख,रशीद खान हेही दोषी ठरलेत.\n16 जून : 1993 बॉम्बस्फोटातल्या गँगस्टर अबू सालेम,मुस्तफा डोसा यांच्यावर अखेर आरोप सिद्ध झाले आहेत. तसंच त्यांचे साथीदार असणाऱ्या फिरोज खान,ताहीर मर्चंट,करीमुल्लाह शेख,रशीद खान हेही दोषी ठरलेत. अब्दुल कय्युम याला पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आली. गेले 25 वर्ष हा खटला सुरू होता.\nसाखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी विशेष टाडा न्यायालयात आरोपींना दोषी ठरवलंय. कोर्टात प्रत्येक आरोपीबद्दल काय म्हणालं हे पाठ��तो आहे.\n- मोहम्मद डोसा याचा मुंबईत बाॅम्बस्फोट घडवून आणण्यात मोठा हात होता. इतर आरोपींसोबत त्यानं मुंबईत बाॅम्बस्फोट घडवण्याचं आणि दहशत माजवण्याचं कटकारस्थान रचलं होतं. बाॅम्बस्फोट होण्यापूर्वी दुबईत जी बैठक झाली होती. त्यात मुस्तफा डोसा, मोहम्मद डोसा, दाऊद इब्राहम यांनी मुंबईत घातपात करण्याविषयी चर्चा केली. मुंबईत मुस्लिमांवर अत्याचार झाले आहेत, सरकार आपली मदत करत नाही तेव्हा आपण बदला घ्यायला हवा असं त्या बैठकीत ठरवण्यात आलं. मुस्तफा यासाठी दाऊद इब्राहमच्या दुबईतील व्हाईट हाऊस इथं जाऊन आला. मुस्तफानं आपल्या स्मगलिंगचं नेटवर्क वापरुन पाकिस्तानातून आणलेलं आरडीएक्स आणि शस्रास्रं उतरवून घेतलं. त्यानं या सगळ्या प्रकारात ज्यांनी मुंबईत ठिकठिकाणी आरडीएक्स वापरलेले बाॅम्ब ठेवले त्या सगळ्यांना पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी ने आण करण्याची व्यवस्था केली, त्या सगळ्यांसाठी पासपोर्टची व्यवस्था केली\nमुस्तफाला टाडा कायदा, शस्रास्र कायदा आणि explosive substances Act, IPC या कायद्यांन्वये दोषी ठरवण्यात आलं आहे\n- बाॅम्बस्फोटातल्या मुख्य कटकारस्थानात सहभागी\n- मुस्तफा डोसा आणि मोहम्मद डोसा यांच्या मदतीने मुंबईत शस्रास्रं आणली\n- पांढऱ्या मारुती शस्रास्रं व्हॅनमधून गुजरातच्या भरुच येथून मुंबईत आणली\n- यात ९ एके ५६, ८२ हँड ग्रेनेड आणि काही शेकडो काडतुसं होती\n- मुंबईत त्यानं अभिनेता संजय दत्त, बाबा मूसा आणि झैबुन्निसा काझी यांच्याकडे दिली\n- संजय दत्तकडून त्यानं पुन्हा दोन एके ५६ ताब्यात घेतल्या आणि काही हँडग्रेनेडही परत नेले\n- लोकांना घाबरवण्यासाठी आणि दहशत पसरवण्यासाठी ही शस्रास्रं आणण्यात आली होती\n- टाडा कायदा, शस्रास्रं कायदा, explosive substances Act, IPC अंतर्गत दोषी\n- आरडीएक्स आणण्यासाठी आपल्या स्मगलिंगच्या व्यवसायाचा वापर\n- आरडीएक्स आणि शस्रास्रं उतरवून घेणं आणि ती मुंबईत पोहोचवण्याची व्यवस्था फिरोजनं केली\n- या सगळ्या प्रकरणात मोहम्मद डोसाशी संपर्कात राहून आरडीएक्स योग्य ठिकाणी पोहोचेल याची व्यवस्था केली\n- कटकारस्थानाची ब्लू प्रिंट प्रत्यक्षात उतरविण्यात मोठा सहभाग\n- आपण कोणतं सामान उतरवत आहोत, या सामानात बंदुका, आरडीएक्स, गोळ्या, हँडग्रेनेड आहे याची पूर्ण जाणीव होती\n- जाणीवपूर्वक कटात सहभागी\n- टायगर मेमन, आयुब मेमन यांच्यासोबत कटकारस्थान ��रण्यात मोठा सहभाग\n- बाॅम्बस्फोट होण्यापूर्वीच्या दुबईत झालेल्या बैठकीत सहभाग घेत घातपाताचा कट रचला\n- बाॅम्बस्फोट आणि विध्वंस करण्यासाठी पैशांची तजवीज केली, या खटल्यातील आरोपींना पाकिस्तानात जाण्यासाठी प्रवासाची व्यवस्था, व्हीसा मिळवून देणं, आर्थिक पाठबळ पुरवण्याचे काम केलं\n- बाॅम्बस्फोटाचं कटकारस्थान रचणाऱ्यांची दुबईत राहण्याची व्यवस्था केली\n- हेतुपुरस्सर कटात सहभागी\n- रायगड जिल्ह्यातील शेखाडी इथं आरडीएक्स आणि इतर शस्रास्रं उतरवण्याची व्यवस्था केली\n- मुंबईत दंगली सुरू असताना टायगर मेमनने करिमुल्लाला मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत त्याचा बदला आपण सरकारकडून आणि हिंदूंकडून घेतला पाहिजे असं सांगितलं. त्यानुसार पुढे करण्यात आलेल्या कटकारस्थानात करिमुल्ला सहभागी झाला\n- त्यानं रायगड जिल्ह्यातील शेखाडी इथं शस्रास्रं उतरवून घेण्यात मोठी भूमिका बजावली\n- आपण उतरवत असलेलं सामान काय आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती\n- अलिबाग इथे स्फोटापूर्वी झालेल्या बैठकीत टायगर मेमनसह सहभागी\n- काही जणांना स्फोट करण्यासाठी तयारीसाठी पाकिस्तानला पाठवलं\n- कटकारस्थानाची पूर्ण पूर्वकल्पना होती\n- टाडा कायद्याअंतर्गत दोषी\n- मुंबईत मारुती व्हॅनमध्ये शस्रास्रं आणि आरडीएक्सची ने आण केली, हीच व्हॅन नंतर स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात आली\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-stress-villages-jat-taluka-12065?tid=124", "date_download": "2018-12-15T07:48:15Z", "digest": "sha1:BZSNRKSYYOG226VMBEK73W3NRDRDZHWQ", "length": 17278, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Water stress in villages in Jat taluka | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजत तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा\nजत तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nसांगली : बेबंद पाणीउपसा, भूगर्भातील घटलेला पाणीसाठा, वाढते तापमान आणि कमी पाऊसमान, यामुळे जत तालुक्‍याला दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: पूर्व भागातील जवळपास ५० गावे टंचाइने त्रस्त झाली आहेत. सहा गावांना अधिग्रहण केलेल्या विहिरी, कूपनलिकेतून पाणीपुरवठा सुरू आहे. याबरोबरच १६ गावांकडून टॅंकरची मागणी करण्यात आली आहे.\nसांगली : बेबंद पाणीउपसा, भूगर्भातील घटलेला पाणीसाठा, वाढते तापमान आणि कमी पाऊसमान, यामुळे जत तालुक्‍याला दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: पूर्व भागातील जवळपास ५० गावे टंचाइने त्रस्त झाली आहेत. सहा गावांना अधिग्रहण केलेल्या विहिरी, कूपनलिकेतून पाणीपुरवठा सुरू आहे. याबरोबरच १६ गावांकडून टॅंकरची मागणी करण्यात आली आहे.\nतलावातील पाणीसाठा घटला आहे. पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू आहे. पिके होरपळू लागली आहेत. जनावरांचे हाल सुरू आहेत. अशावेळी म्हैसाळ पाणी योजनेतून पाणी सतत सोडणे आवश्‍यक असताना शासन व प्रशासन मात्र कागदी घोडे नाचविण्यात मग्न असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.\nजत तालुक्‍यात उन्हाळा कडक जाणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी वरुणराजाची कृपा झाल्याने यंदा दुष्काळाच्या झळा फार जाणवल्या नाहीत. यंदा सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही पावसाचा पत्ता नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडे टॅंकर देण्याचे अधिकार आहेत. स्थानिक पातळीवर मंडळ अधिकारी व पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाहणी करण्यात येत आहे. टॅंकरसाठी भूजल सर्वेक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. टॅंकरग्रस्त गावांमधील पाणीसाठे संपुष्टात आले आहेत. तलाव कोरडे पडू लागले ��हेत, पाणी योजनांचे स्राेत आटले आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.\nमागील वर्षी म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात आले होते. त्यामधून कुंभारी, कोसारी, बागेवाडी, गुळवंची, कंठी, बिरनाळ, शेगाव, तिप्पेहळ्ळी, बनाळी, वाळेखिंडी या भागातील तलाव भरून घेण्यात आले होते. तो पाणीसाठा आता संपुष्टात आला आहे. कृष्णा नदीच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी फळबागा व नगदी पिके घेतली आहेत. यावर्षी पाणी सोडण्याची चिन्हे दिसत नसल्याने पश्‍चिम भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.\nउमदी, डफळापूर, बिळूर, तिकोंडी, मुचंडी, माडग्याळ, गुड्डापूर, उमराणी, जिरग्याळ, मिरवाड, शिंगणापूर, कुडनूर, लकडेवाडी, अमृतवाडी, सनमडी, मायथळ, टोणेवाडी, वज्रवाड, बसर्गी, खिलारवाडी, येळदरी, गूगवाड, सिंदूर, एकुंडी, वळसंग, बागलवाडी, बेळुंखी, बाज.\nटॅंकर मागणी केलेली गावे :\nकोतेबोबलाद, अंकलगी,व्हसपेठ, सोन्याळ, हळ्ळी, अचकनहळ्ळी, कोनबगी, काराजनगी, सोनलगी, अंतराळ, माडग्याळ, आंसगी-जत, तिल्याळ, पांढरेवाडी, लमाणतांडा (द), दरिबडची.\nपाणी water म्हैसाळ प्रशासन administrations वन forest पंचायत समिती फळबाग horticulture नगदी पिके cash crops\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तर��� कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/heavy-rain-in-kolhapur-last-night-269823.html", "date_download": "2018-12-15T06:59:50Z", "digest": "sha1:C562LTW5PF2ASBGGWVFYDBUTPPQIY3KE", "length": 11432, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापूरला रात्री पावसानं झोडपलं", "raw_content": "\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nकोल्हापूरला रात्री पावसानं झोडपलं\nपावसामुळे काही घरात, दुकानात पाणी शिरले. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.\nकोल्हापूर, 14 सप्टेंबर : कोल्हापूर शहराला काल रात्री पावसाने चांगलंच झो��पून काढलंय. रात्री १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान एका तासात तब्बल ३३ मि.मी. पावसाची नोंद झालीय. पावसामुळे काही घरात, दुकानात पाणी शिरले. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.\nतर फलटण पूर्व भागात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे फलटण-आसू रस्त्यावरील गोखळी आणि चव्हाणपाटी इथले पूल पाण्याखाली गेले होते. मध्यरात्रीपासून या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.\nतसंच बारमतीतही रात्री तब्बल साडेचार तास पडत असलेल्या पाऊस सकाळी ओसरला आहे. परंतु अजूनही काही रस्ते पाण्याखाली आहेत तर नागरिकांना आपली वाहने पाण्यातून घेऊन जावी लागतायत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO : डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nअभी तक \u0003खेलने के लिए\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40503", "date_download": "2018-12-15T07:45:44Z", "digest": "sha1:OA5QNDS53SC26GCLHGP6P635N2XWQPZX", "length": 48188, "nlines": 339, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गँग्ज ऑफ गझलपूर : एपिसोड १ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गँग्ज ऑफ गझलपूर : एपिसोड १\nगँग्ज ऑफ गझलपूर : एपिसोड १\nकथानकातील पात्र, संकल्पना आणि घटना याचे प्रत्यक्ष घटनांशी आणि पात्रांशी दुरान्वयाचाही संबंध नाही.\nओघात आलेली काही नावे ही त्या क्षेत्रातलं त्यांचं \"दखलपात्र काँट्रिब्युशन\" असल्याने आलेली आहेत. निर्मितीसंस्था, लेखक दिग्दर्शक यास जबाबदार नाही. जबाबदारी दिली गेल्यास पुन्हा पुढचे एपिसोड लिहिण्यात येतील\nविशेष आभारः बेफिकीर, रणजीत, कणख���, आणि प्रसादपंत.\nमान्यवर गझलकारांच्या यादीत बरीच नावं राहून गेली आहेत ते लेखकाचे तोकडे ज्ञान समजून सोडून द्यावे.\nविक्रम और वेताल..... विक्रम और वेताल...... विक्रम और वेताल...... विक्रम और वेताल\nकांजूरमार्गच्या राजेश बारबाहेर एक रिक्षा कचकन ब्रेक मारून थांबली.... ब्रेकचा आवाज इतका जबरदस्त होता की आजुबाजुच्या सगळ्यांच्या नजरा त्या रिक्षावर खिळल्या आणि क्षणाचाही विलंब न लावता लगबगीने त्या रिक्षातून विक्रमादित्य बाहेर पडला......\n वेताळाचा रोजचा बसायचा अडडा. विक्रमादित्याने मौन सोडले की वेताळ उडून थेट राजेशमध्ये येऊन बसायचा....... आता पुन्हा कोणते प्रश्न विचारून विक्रमादित्याला नामोहरम करू या विचारात बुडून गेलेला असायचा.... दारूत... ते थेट पुन्हा विक्रम त्याला न्यायला येईपर्यंत तिथेच........ \nनाही म्हणायला बार बंद असायच्या वेळेत बायकापोरांना तोंड दाखवून यायचा..... पण आपलं तोंडदेखलंच.\nआज मनाचा निग्रह करून विक्रमादित्य तडक आत शिरला. वेताळाला शोधायचा प्रश्नच नव्हता. वेताळाचं टेबल ठरलेलं होतं. एका अंधार्‍या कोपर्‍यात मिणमिणत्या प्रकाशात बरोब्बर जिथे एसीचं पाणी ठिबकत असतं त्याखाली अभिषेक घेत वेताळ पसरलेला होता....... समोर एक बीअर आणि दोन ग्लास.\nविक्रम थेट आत शिरला. \"चल वेताळा, उगाच उशीर करू नकोस.... आपल्याला बरंच लांब जायचय. ही एकदाची लपाछपी मी यावेळी संपवून टाकणार आहे......\n\"बस रे... एक बीअर मार\" वेताळ विक्रमाला म्हणाला...\n\"मी दारू सोडली वेताळा. यंदा संकल्प केलाय दारू न पिण्याचा\"........\n\"ही अशी उत्तरं घरी बायकोला द्यायची विक्रमा...... इथे तू मला काय शेंड्या लावतोयेस\" इति वेताळ.\n\"तू बर्‍या बोलाने नाही आलास तर तुझी गचांडी उचलून मला न्यावा लागेल..... आपले इतक्या वर्षाचे ऋणानुबंध आहेत म्हणून विनंती करतो आता चल पट्कन.....\" विक्रमाचा स्वर चढला....\n\"ओके विक्रमा..... चल. पण जाण्यापूर्वी तुला एक गोष्ट सांगायची आहे...... मला माहितेय की तू खरा विक्रम नाहियेस..... \"\nविक्रमाच्या चेहर्‍यावर छद्मी हास्य उमटलं...... \"वेताळा मलाही कल्पना आहे की तू खरा वेताळ नाहीयेस ते... तू प्रसादपंतांचा ड्यूआयडी आहेस\"\n\"हो आणि तू भुंग्याचा ड्युआयडी\"...... वेताळ आणि विक्रम खदाखदा हसू लागले...\nचल मग आता आपण एकमेकांना ईतके ओळखून आहोत तर आज एक नियम आपण शिथील करू...... आज जी कथा मी तुला सांगणार आहे ती ऐकतान तुला मौन बाळगायची गरज ��ाही.... तू बोलू शकतोस, आपली मतं मांडू शकतोस...... शेवटी मी तुला एक प्रश्न विचारेन त्यावर तुला योग्य आणि न्याय्य उत्तर द्यावं लागेल.....\nजर तू उत्तर बरोबर दिलंस तर मी तुझ्या तावडीतून सुटून पुन्हा इथेच येईन आणि जर तुझं उत्तर चुकलं तर तुलाही माझ्याबरोबर राजेशमध्ये येऊन तुझा संकल्प तोडावा लागेल.\nओके वेताळा डन..... आता निघूया.\nविक्रमाने वेताळाला खांद्यावर घेतलं आणि हळूहळू मर्गक्रमण सुरू केलं.\nपाठुंगळीवर बसलेल्या वेताळाने बोलायला सुरुवात केली.\n\"विक्रमा, आज मी तुला एक कथा सांगणार आहे एका गावाची. तिथल्या रसिकजनांची आणि तिथे ओढवलेल्या संकटाची..... ठरल्याप्रमाणे तुला शेवटी मी एक प्रश्न विचारेन... त्याचे योग्य उत्तर तुला द्यायचं आहे हे लक्षात ठेव.\nआज फक्त मी तुला कथा नाही सांगणार तर तुला थेट त्या गावातच घेऊन जाणार आहे फेरफटका मारायला....\nफार पूर्वी आपणही या गावात फिरलो आहोत..... बघ तुला सगळं आठवतेय का ते....\"\n\"ह्म्म्म्म ..... वेताळा . तुझं नमनाला घडाभर तेल नकोय...... काय ते सुरू कर लवकर\"\nवेताळाच्या सांगण्यावरून विक्रमाने डोळे मिटले आणि ते थेट एका गावाच्या चावडीवर जाऊन पोचले. गावातले सर्व लोक आज इथे जमले होते... काहीतरी महत्वाच्या विषयावर इथे चर्चा चालू असावी.... लगबगीने बायका पुरुष जमा होत होते..... मुख्य पारावर काही मातब्बर मंडळी खूर्चीवर बसलेली होती, इतरही मंडळी इतरत्र विखुरलेली दिसत होती.\n\"विक्रमा, हे गझलपूर. इथे कणाकणात गझल पिकते. इथल्या वार्‍यात गझल आहे, खळाळत्या पाण्यात गझल आहे, झाडामाडात गझल आहे, लहानथोरात गझल आहे. फुटणार्‍या एका कोंबापासून ते वठणार्‍या जीर्ण वृक्षापर्यंत इथे गझलच गझल आहे.... असं हे गझलपूर.\"\n\"वेताळा, पूर्वी इथे गल्लीबोळात आपण दोघे हिंडल्याफिरल्याचं आठवतेय मला.... हल्लीच जरा येणं कमी झालय.\nत्यामुळे बहुधा आता आपल्याला इथे कोणीही ओळखणार नाही. आणि मलाही कोणाला ओळखणं कठीणच आहे\"\nविक्रम काहीसा भावूक झाला.\n\"फिकर नॉट बडे.... ये छोटा किस काम आयेगा फिर... मै हूं ना... ये तुला सगळ्यांची आज ओळखच करून देतो.\" वेताळाच्या अंगात जणू स्फूर्ती संचारली.... त्याने खांद्यावरून टूणकन खाली उडी मारली.\n\"हे बघ विक्रमा, हे आज जे इथे जमलेत ते सगळेच मान्यवर, दिग्गज, नवशिके असे गझलकार आहेत. अगदी अजयरावांपासून ते ज्ञानेश, अनंत, कैलास, समीर, कणखर, श्याम, निशिकांत अशी भली मोठी लिस्ट आहे.... त्यांच्यामागोमाग नावारुपाला येणारे इतरही बरेच गझलकार आहेतच........\nआता वेताळाने या सगळ्यांपासून थोडं अंतर ठेवून दूर झाडाखाली उभ्या असलेल्या एका उंचापुर्‍या गॉगल लावलेल्या व्यक्तीकडे बोट दाखवत विचारलं.. \"विक्रमा, ओळख पाहू ती व्यक्ती कोण\nविक्रम इकडेतिकडे पाहू लागला. त्याला काही शोधता येईना.....\n\"विक्रमा, लेका म्हातारा झालास की रे. तो बघ उंचापुरा गॉगल लावलेला आणि टीशर्टवर हृदयाच्या बाजुला २४ चा आकडा कोरलेला उमदा गझलकार...... \"\n\"हां बेफिकीर..... \" विक्रम जोरात ओरडला.\n\"पण हे असे सर्वांपासू फटकून दूर का उभे आहेत वेताळा......\"\n\"अरे, त्यांची स्वतंत्र कार्यशाळा चालते\" वेताळाने हळूच पंच मारला..... \n\"आपण चावडीवर काय चाललय त्याकडे नंतर येऊया..... आधी तुला सगळा गाव फिरवून आणतो चल.\"\nइतक्यात घाईघाईने एक मोटरसायकलस्वार विक्रमाला ऑलमोस्ट धक्का देत निघून गेला...... घाईघाईत आपली बाईक पार्क करून तो गोरागोमटा तरूण गझलकार सगळ्या लोकांमध्ये सामील झाला.\n\"हम्म्म. आला जीतू आला.\" वेताळ म्हणाला.\n\"तू कसा ओळखतोस रे वेताळ ह्याला. आपण कधी पाहिल्याचं आठवत नाही.\"\n\"अरे विक्रमा, घाईघाईत नो पार्किंग मध्ये बाईक लावून कार्यक्रमांना जाणारा एकच गझलकार आहे गावात. आणि आज शुक्रवार आहे ना..... ही चावडीवरची मिटिंग संपली की जीतू लगेच थिएटरमध्ये जाईल बघ....\nउद्या पिक्चरचा ताजाताजा रिव्ह्यू\"\nहळूहळू चावडीवर गाव जमा होत होतं आणि वेताळ विक्रमाला गाव दाखवत फिरायला पुढे निघाला.\nआज जरा सगळीकडेच लगबग दिसत होती. आपापली हातातली कामं आवरत सगळेच जण सभेला जायच्या तयारीत दिसत होते. पण गावाची पार दुर्दशा झाली होती. नाक्या-नाक्यावर कागदांचा धीग पडला होता. कोपर्‍यात, झाडाखाली, विहीरीजवळ सर्वत्र कागदाचे बोळे पडले होते. आणि एरवी टापटीपपणे वावरणारे गावकरी अजिबात एकही कागद उचलायला तयार दिसत नव्हते. विक्रमाला या प्रकाराचं आश्चर्य वाटलं.\n\"अरे, वेताळा पूर्वी आपण इथे फेरफटका मारायचो तेंव्हा इथे काय बहार होती, चैतन्य होतं. वाक्या वाक्यात गझल बोलायची. गझलेचे चाहते इथे ठाण मांडून असायचे. इतकंच काय, पण गझल आणि गझलकारांना खाजगीत शिव्या घालणारे \"टूरिस्ट व्हिसा\" वरती इथे फिरून जायचे......\nपण आज इथे परमनंट व्हिसावाले पण कातावलेले दिसतायत...... काय झालं काय वेताळा\nअरे, इथले बागबगिचे, घरं, अंगण सगळी एक से एक सौंदर्यस्थळं होत��� रे.... पण आज या सौंदर्यस्थळांचा या कागदी बोळ्यांनी पार कचरा करून टाकलाय. काय आहे काय हे\nवेताळाने खूण करून एक एक कागद उचलायची खूण विक्रमाला केली. विक्रमाने पहिला कागद उचलला, त्यात एक शेर आणि बाकी शब्दांचे ढेर होते..... दुसरा कागद उचलला त्यातही तीच गत. मग तिसरा कागद उचलला तर त्यात भल्या मोठ्या स्माईलीज होत्या..... चौथ्या कागदातही अश्याच भारंभार स्माईलीज.....\nविक्रम वैतागला. त्याने हातांच्या दोन्ही मूठी आवळल्या आणि एकमेकांवर मूठी आपटत तो जोरात ओरडला, \"डॅम ईट\"........\nत्याच्या तोंडून हा शब्द ऐकला मात्र आणि वेताळ त्याच्यावर खवळला. डोळे लालबूंद करत वेताळ म्हणाला, \"ह्या कथेचा लेखक कोण आहे\n\"एपिसोड दिग्दर्शक कोण आहे\n\"मग महेश कोठारेचा कॉपीराईट असलेला \"डॅम ईट\" तु कसा वापरलास विक्रमा\"... वेताळ आधीकच लालबुंद झाला.\n\"हॅ...... हॅ... हॅ...... इतकंच ना.... अरे वेताळा, कोठारे एका हाताची मूठ दुसर्‍या तळव्यावर मारतो.... पण मी दोन्ही मूठी एकमेकांवर मारतो....... हा माझा \"पर्यायी डॅम ईट\" आहे.\nपर्यायी शब्द ऐकल्यावर वेताळाचा ताबा सुटला........\n\"अरे विक्रमा हा आजुबाजुला आता जो कचरा तू पाहतोयेस ना, तो असाच \"पर्यायी कचरा\" आहे.......\nलिहिलेल्या कुठल्याही शेराला पर्यायी शेर देऊन केलेला कचरा आहे हा...... आणि ह्याच त्रासाने गावाची पार वाताहात झालीये........ अरे सफाई कामगारही इतके कंटाळले की या पर्यायी कचर्‍याला उचलायला त्यांच्या \"संत गाडगेबाबा सफाई कामगार युनियन\"ने मनाई केलीये आता....... म्हणून हा पर्यायी कचर्‍याचा खच दिवसेंदिवस वाढतच चाललाय....\"\n\"तेंव्हा तू आधी बर्‍या बोलाने तुझा \"पर्यायी डॅम ईट\" मागे घे..... नाहीतर हा मी चाललो.\"\nउडण्याच्या बेतात असलेल्या वेताळाला विक्रमाने अडवलं. \"चल रे, तुझ्या मनासारखं होऊ दे. घेतो मी माझे शब्द मागे. पण आता मला सांग... हा सगळा काय प्रकार आहे... आणि याला जबाबदार कोण\nशांत होऊन वेताळाने मुद्याला हात घातला.\n\"अरे विक्रमा, प्रगतीच्या हव्यासापायी कधीकधी पायावर कुर्‍हाड पडते ती अशी. बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क नसलेल्या गावात अचानक कोळश्याच्या खाणी सापडल्या... जवळच्या समुद्रात म्हणे खनिजतेलाचे साठे सापडले\" वेताळ हताश होऊन सांगू लागला.\n\"चांगलं आहे की मग. अरे गावाची प्रगती अश्यानेच होणार ना, गावाला रोजगार मिळेल. बाहेरचे लोक येतील देवाघेवाण होईल विचारांची आणि क्रांती घडेल ना.\"\n\"वाटलं तसेच होतं विक्रमा, पण झालं भलतंच....... आधी खाणींचा शोध लागला आणि मागोमाग त्या विषयातले तज्ञ गावात येजा करू लागले.... त्यातलेच एक होते \"प्रोफेसर\".\n\"साऊंड्स इंटरेस्टिंग\" विक्रमाचं कुतुहल चाळवलं.\n\"प्रोफेसर\" म्हटल्यावर विक्रमाच्या डोळ्यासमोर उमदा अक्षय कुमार आणि प्रिती झिंटाच आले.\n\"पहली पेहली बार बलिये, दिल गया हार बलिये\"...... विक्रम प्रितीच्या गालावरच्या खळीत हरवणार इतक्यात वेताळ खेकसला.\n\"डोंबलाचं इंटरेस्टिंग......... अरे, \"ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी संपवलं.\"\nकैलासरावांचा एक पडिक वाडा होता गवकुसाबाहेर \"मुशायरा\" नावाचा. कैलासरावांना मुळापासूनच समाजकार्याची हौस. त्यांनी तो वाडा गावात आलेल्या कंपनीला फुकट वापरायला दिला. त्यामुळे \"प्रोफेसर\" त्या वाड्यात राहायला आले. आणि त्यानंतर गझलपूरचं जे काही झालं ते तू उघड्या डोळ्यांनी पाहिलेलंच आहेस विक्रमा.\nजिथे तिथे प्रोफेसरचा हस्तक्षेप वाढतच गेला. कामं सोडून प्रोफेसर यातच रमू लागला.\nएक शेर त्याला पर्यायी शेर.... एक गझल त्याला पर्यायी गझल........\nअरे गझलपूरवासीयांकडे एक \"पर्याय\" शिल्लक नाही ठेवला त्यांनी..........\nआजचीही मिटिंग त्यासाठीच.लावलीये. सुरुवातीला सगळं खेळीमेळीने चाललं होतं, आता मात्र गावकरी मेटाकुटीला आलेत..... टूरिस्ट व्हिसावर हळूच डोकावून जाणारेही आपल्या हळदीकु़कू समारंभात पर्यायी शेरांवर बोलणं टाळतात हल्ली..... आता बोल.\nआता हे डोक्यावरून तेल गेलेय पार..... आणि मेंदूत कोळसा झालाय पार.\nम्हणून यावर उपाय काय यासाठी आज सगळी मंडळी एकत्र जमलीयेत.......\nअणि विक्रमा आता माझा सवाल तुला हाच आहे की, आता सर्व परिस्थिती पाहता आज गावकर्‍यांनी काय निर्णय घ्यायला हवा. हाच आजचा तुझा प्रश्न............\nजर तू योग्य उत्तर दिलेस तर मी पुन्हा राजेशमध्ये आणि तुझं उत्तर चुकलं तर तू तुझा संकल्प मोडायचास.\nबोल आता काय करावं गावकर्‍यांनी\n\"वेताळा, ग्रो अप नाऊ. अरे असे फुटकळ प्रश्न विचारून मला नेहमी बोलतं करतोस आणि गुमान जाऊन पुन्हा राजेशमध्ये बसतोस. अरे, या प्रश्नाचं उत्तर खरंतर गावकर्‍यांकडेच आहे. आणि मला खात्री आहे की सगळे जण मिळून आज एकमुखी हाच निर्णय घेऊन गझलपूर पुन्हा पूर्वीसारखं करायचा चंग बांधतील.\nआज गावकर्‍यांची अवस्था \"प्रोफेसर आले चावडीत आणि गावकरी सापडले तावडीत\" अशी झालेली आहे वेताळा.\nगावात यायला जायला ���ाहायला तर कोणी कुणाला मज्जाव करू शकत नाही ना. एखाद्याचा त्रास व्हायला लागला तर नेहमीच आपल्याकडे \"साम दाम दंड भेद\" निती वापरली जाते. पण कधी कधी या सगळ्याचाच वापर करता येतो असं नाही. साम समोरच्याला समजत नसेल आणि दंड, दाम हे उपाय वापरण्यासारखी परिस्थिती नसेल तर सरळ \"भेद\" करावा.\nपर्यायी कचरा आवरायचा असेल तर गावकर्‍यांनी एकमुखाने \"अनुल्लेख\" करावा. हाच यावरचा साधा सरळ सोपा आणि सामोपचाराचा उपाय आहे. इतके केले तरी पुरेसं आहे वेताळा. गझलपूर पुन्हा पूर्वीसारखं होईल. पुन्हा आपण इथे येत जाऊ अधूनमधून. सर्वकाही \"जैसे थे\" होईल.\nआता वेताळ उडणार याचा अंदाज येताच विक्रम त्याच्याकडे झेपावला पण तोपर्यंत वेताळाने हवेत भरारी घेतलेली होती.\n\"वा विक्रमा वा. तुझ्याकडे प्रत्येक प्रशाची उत्तरं तयार असतात. आणि म्हणूनच आपलं जमतं. पण आता तू बोललास आणि हा मी चाललो. तू प्रश्नाचं योग्य उत्तर दिलंस आणि मी तुझ्या तावडीतून पुन्हा एकदा सुटलो. आता आपली पुढच्यावेळी. नवा प्रश्न आणि नवी कथा घेऊनच.\nपण विक्रमा, या कथेतला तिढा जर वरच्या उपायांनी सुटला नाही तर\n\"काळजी करू नकोस वेताळा. हा तिढा सुटला नाही तर मग \"एपिसोड २\" \"एपिसोड ३\" येतच राहतील.\nत्यानिमित्ताने आपल्या भेटीगाठी वाढतील.\"\nखळखळून हसत वेताळ उडत उडत पुन्हा राजेश बारकडे वळला आणि विक्रमादित्य मनोनिग्रह करून पुन्हा वेताळाला पकडायच्या इराद्याने परतीच्या वाटेला लागला.\nविक्रम और वेताल..... विक्रम और वेताल...... विक्रम और वेताल...... विक्रम और वेताल\nगुलमोहर - विनोदी लेखन\nप्रयत्न करुनही हसू आले नाही.\nप्रयत्न करुनही हसू आले नाही. टुकार लेखन.\nते आले, त्यांनी पाहिलं आणि\nते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी संपवलं<<<\nभुंगेश्वर, पंचेस किंचित कमी पडलेत ब्वॉ लेखात, माफ करा, पण जे वाटले ते प्रामाणिकपणे नोंदवले. राग आल्यास प्रतिसाद उडवेन.\nबाकी सुप्रिया, प्राजू, क्रांती यांना या कथेत स्थान नाही का\nआणि स्वातीताई आंबोळेंनाही एक भूमिका द्यायला हवी होतीत असे वाटले\nपर्यायी डॅम ईट>>> टू\nपर्यायी डॅम ईट>>> टू गूड\nकल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर आहे भुंग्ज.... मान गये\nकालच कॉहा वर विक्रमाने सुचविलेल्याच सल्ल्याबद्दल बोलणी झाली... तेव्हा इतर सारे गावकरी \"मनोरंजन\" ह्यासाठी अनुल्लेख टाळतात, हे समजले...\nत्यामुळे तुझे एपिसोड्स येत राहतीलच असे वाटते...\nबेफी, ने��ने ताप दिलाय खूप.\nबेफी, नेटने ताप दिलाय खूप. शेवटी कंटाळून जे होते ते टाकलेय.... स्त्री गझलकारांनाही घेतलं होतं यात पण रिअ‍ॅक्शन काय असेल याची कल्पना नसल्याने काही प्रसंग कापले.\nटीशर्टवर हृदयाच्या बाजुला २४\nटीशर्टवर हृदयाच्या बाजुला २४ चा आकडा कोरलेला उमदा गझलकार...... \">>>\nएक शेर त्याला पर्यायी शेर.... एक गझल त्याला पर्यायी गझल........\nअरे गझलपूरवासीयांकडे एक \"पर्याय\" शिल्लक नाही ठेवला त्यांनी..........>> :ड\nपर्यायी डॅम इट हे मलाही आवडले\nपर्यायी डॅम इट हे मलाही आवडले\nगांभीर्याची किनार असलेले आणि\nगांभीर्याची किनार असलेले आणि केवळ वरवर मिश्किल वाटणारे पंचेस खूप आवडले.\nविशेष आभार मानल्याबद्दल खूप आभार.\nपर्यायी डॅम ईट, असली उत्तरं\nअसली उत्तरं बायकोला दे...\nआणि चावडीत आणि तावडीत हे दोन शब्द वापरून केलेले आणि इतर अनेक असेच पंचेस खूप आवडले.\nएकूण लेखन /कथा बरी आहे, फार इंम्प्रेसिव्ह नाही, पण जे कव्हर व्हायचंय ते व्यवस्थित झालंय.\nबेफी, पंचेसवर जास्त भर\nबेफी, पंचेसवर जास्त भर मुद्दाम दिलेला नाहिये. लिहून बरेच दिवस तयार होतं फायनल करून टाकायचं राहून जात होतं.... आणि वेळ निघून गेल्यावर टाकण्यात काय मजा... म्हणून जरा\n.विजयराव, पैलवान आताच केळशीच्या एसटीतून उतरल्यासारखे का बरळतायत\nराग आल्यास प्रतिसाद उडवेन.\nराग आल्यास प्रतिसाद उडवेन. स्मित\nनेहमीची सवय दुसरे काय\nनेहमीची सवय दुसरे काय\nइथे तुम्ही सुचवलेल्या पर्यायावर मी ठामपणे अंमल करीत आलेय आजवर नि राहिनही\n<<<... स्त्री गझलकारांनाही घेतलं होतं यात पण रिअ‍ॅक्शन काय असेल याची कल्पना नसल्याने काही प्रसंग कापले. >>>>\nपर्यायी डॅम ईट , चावडी-तावडी\nपर्यायी डॅम ईट , चावडी-तावडी इ. पंचेस आवडले.\nजे कव्हर व्हायचंय ते व्यवस्थित झालंय.>>>>>>>>> +१\nभुंगा, पोस्ट उडवली हे काही\nपोस्ट उडवली हे काही आवडले नाही.\nकसली आचार्संहीता पाळतोयस इथे जे म्हणायचे आहे ते म्हणून मोकळे व्हावे....परीणाम गेले XXX XXX.\nउत्तम समयोचित लेख.... पंचेस\nउत्तम समयोचित लेख.... पंचेस आवडले. भुंगेशने, कथेच्या आशयाकडे जास्त आणि पंचेस्/विनोदाकडे कमी लक्ष दिलं आहे. त्यामुळे मॉरल ऑफ द स्टोरी....अनुल्लेख.... लक्षात ठेवावा असे सर्वांस या निमित्ताने सुचवतो.\nशायर पैलवान, आपल्या प्रतिसादांमुळे आपण कोण आहात हे नवख्या आयडीच्याही लक्षात येते.... जरा स्ट्रॅटेजी चेंजावी...\nस्ट्रॅटेजी आप�� मनापासून प्रतिसाद टंकतो ब्वॉ......तरी सौम्य शब्द वापरलेत.\nमिलिंदा.. आवडलं रे....खुसखुशित आहे\nपर्यायी डॅम ईट, >>>\nपर्यायी डॅम ईट, >>>\nलेखक भुंगा यांची लेखणी यावेळी\nलेखक भुंगा यांची लेखणी यावेळी म्हणावी तितकी बहरलेली नाही. मराठी गझल हे क्षेत्र गझलेपेक्षा त्यातील राजकारणामुळेच अधिक परिचित होत आहे. एक अद्वितीय संकेतस्थळ मायबोलीही याला अपवाद नाही. अश्या धबडग्यामध्ये हा लेख लिहिला गेला आहे. बटाटेवडे तळले जात असताना त्याच कढईत मिरच्याही टाकल्या जाव्यात तसा हा लेख गझलविभागाचे दळण सुरूच असताना टाकला गेला आहे. त्यामुळे खुमारी वाढत आहे. पण हासणे सहन न होऊन लोळत सुटावे अशी अवस्था आली नाही.\nमिलिंद (भुंगा) मजेदार लिहायचा\nमिलिंद (भुंगा) मजेदार लिहायचा प्रयत्न केलायस. पण तू प्रतिसादात, वाहत्या धाग्यावर किंवा प्रत्यक्ष भेटल्यावर जसे मस्त पंचेस टाकतोस/मारतोस तितक्या ताकदीचे पंचेस या लिखाणात जमले नाहीत असे वाटते.\nलेखनाची लांबी वाढल्यामुळे की अन्य काही कारणाने ते कळत नाही.\nअसो ..... प्रांजळ अभिप्रायाबद्दल तुला राग येत नाही;\nकिंबहुना तसेच अभिप्राय तुला आवडतात हे माहित असल्याने बिन्धास्त मत व्यक्त केलंय.\nपुढील विनोदी लेखन अशा स्वरूपाचं व्हावं ही सदिच्छा.\nमाझ्या सारख्या कधीतरी येणार्‍या टुरीस्टलाही हे अगदी पुर्ण पणे समजले.... ह्यातच सगळं आलं.... मला तरी लेख खुपच आवडला.... प्रतिक्रियांवरुन अंदाज येतोच आहे की बाण लागायचे तिकडे लागलेत....\nकैलासरावांची सुचना लक्षात राहु दे ...अनुल्लेख.\nकाही पंचेस जबराचं मला आवडलं\nभुंग्या, बरेचसे हातचे राखून\nभुंग्या, बरेचसे हातचे राखून लिहिल्यासारखे वाटले.\nअजून प्रतिसाद नाही, कदाचित प्रतिलेख शिजत असेल.\nनाहीतर .. अता अम्हांवर गुन्हेगारीचे आरोपही होऊ लागले..असा मतला आणि मग मागले, जागले, भागले, ( पुढचे सोडून दिले ) अशी जुळवाजुळव चालली असेल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/burns-first-aid/", "date_download": "2018-12-15T07:00:01Z", "digest": "sha1:4MTIMRJPLTH5E7MG73V5NGI6O3FZEEBA", "length": 12496, "nlines": 156, "source_domain": "healthmarathi.com", "title": "भाजल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार (Burns first aid in Marathi) - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nभाजल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार (Burns first aid in Marathi)\nगंभीररित्या भाजलेल्या अथवा जळालेल्या रूग्णांना तातडीने उपचार मिळणं गरजेचं असतं. ज्या पदार्थामुळे त्वचा भाजत आहे अशा पदार्थांपासून रूग्णाला वेगळं करणं गरजेचं असतं. त्याला आपण कॉन्टॅक्ट टाइम म्हणतो. तो कमी होणं हा प्रथमोपचाराचाच सर्वात मोठा भाग आहे. तो वेळ जितका कमी असेल तितकी त्वचेला होणारी इजा अन् जखमेची खोली कमी असते.\nभाजलेल्यावर हे करा उपाय..\n• ‎भाजलेल्या जागी भरपूर पाणी टाकावे.\n• ‎रासायनिक बर्न असेल तर ते रसायन पाण्याने धुऊन टाकावं.\n• ‎श्वसनकार्य नीट राहील हे बघणं महत्त्वाचे असते. श्वासक्रिया बंद पडलेली असल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा.\n• ‎थंड पाणी किंवा बर्फ लावणं ही प्रक्रिया करायला हरकत नाही. कारण त्यामुळे तापमानाने होणारा त्वचेचा दाह कमी होऊ शकतो.\n• ‎भाजल्यावर लावायचं मलम (बर्नोल क्रीम इ.) असेल तर भाजलेल्या जागी लावावे.\n• ‎रुग्णाला ब्लँकेट लपेटावं आणि ताबडतोब त्याला वैद्यकीय साहाय्य मिळेल असे पाहावे.\n• ‎यासाठी 108 ह्या क्रमांकावर फोन करून तातडीने रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.\nप्रथमोपचार संबंधित खालील उपयुक्त माहितीही वाचा..\n• प्रथमोपचार पेटीमध्ये कोणते साहित्य असावे..\n• साप चावल्यास कोणते प्रथमोपचार करावेत..\n• एखाद्यास हार्ट अटॅक आल्यावर कोणते प्रथमोपचार करावेत..\n• जखम झाल्यास रक्तस्राव होत असल्यास कोणते प्रथमोपचार करावेत..\n• भाजल्यानंतर कोणते प्रथमोपचार करावेत..\n• एखाद्याचा रस्त्यावर अपघात झाल्यास काय करावे..\n• एखादी व्यक्ती पाण्यात बुडल्यास काय करावे..\n• एखाद्यास पक्षाघाताचा झटका (लकवा, पॅरालिसिस) आल्यास काय करावे..\n• एखादी व्यक्ती फेफरे किंवा फिट येऊन पडल्यास काय करावे..\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleप्रथमोपचार पेटीतील साहित्य यादी मराठीत माहिती (First aid box in Marathi)\nNext articleएखाद्यास लकवा, पक्षाघाताचा झटका आल्यास काय करावे..\nएखाद्यास लकवा, पक्षाघाताचा झटका आल्यास काय करावे..\nप्रथमोपचार पेटीतील साहित्य यादी मराठीत माहिती (First aid box in Marathi)\nसाप चावल्यावर काय करावे – मराठीत माहिती (Snake bite in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nकिती प्रकारचा असतो मधुमेह (Diabetes types in Marathi)\nड जीवनसत्व आहार मराठीत माहिती (Vitamin D in Marathi)\nप्रसूतीनंतर घ्यायची काळजी मराठीत माहिती (After delivery care in Marathi)\nCT स्कॅन टेस्ट मराठीत माहिती (CT Scan in Marathi)\nटॉन्सिल सुजणे (टॉन्सिलिटिस) मराठीत माहिती – Tonsillitis in Marathi\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nनिपाह रोगाची मराठीत माहिती (Nipah virus in Marathi)\nकॅन्सरची मराठीत माहिती (Cancer in Marathi)\nशीतपित्त (Urticaria) कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती\nलिव्हर सिरॉसिस आजाराची मराठीत माहिती (Liver cirrhosis in Marathi)\nअॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त) – Acidity in Marathi\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/history-durga-puja-bengal-2369", "date_download": "2018-12-15T07:15:26Z", "digest": "sha1:5PBAYXAUTLWO2OM3ADKTYKBBM3AHUDMJ", "length": 10923, "nlines": 52, "source_domain": "bobhata.com", "title": "दुर्गापूजेचा आणि प्लासीच्या लढाईचा काय आहे संबंध ? वाचा दुर्गापूजेचा रंजक इतिहास !!", "raw_content": "\nदुर्गापूजेचा आणि प्लासीच्या लढाईचा काय आहे संबंध वाचा दुर्गापूजेचा रंजक इतिहास \nगणेशोत्सव असावा तर महाराष्ट्रासारखा आणि नवरात्रोत्सव असावा तर पश्चिम बंगालरखा. कालपासून नवरात्राला सुरुवात झाली आहे. भारत���त कुठेही होत नसेल एवढ्या धामधुमीत बंगालमध्ये नवरात्र साजरं केलं जातं. पण कधी विचार केलाय का की पश्चिम बंगालमध्येच दुर्गापूजा इतकी प्रसिद्ध का आहे या मागचं कारण काय असेल \nमंडळी, या प्रश्नाचं उत्तर आपल्या भारताच्या इतिहासातील एका निर्णायक लढाईत आहे. चला तर नवरात्रीच्या निमित्ताने हा इतिहास जाणून घेऊया.\nमंडळी, भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारं एक महत्त्वाचं युद्ध म्हणजे बंगालमधली ‘प्लासीची लढाई’. या लढाईने बंगाल प्रांत संपूर्णपणे इंग्रजांच्या घशात घातला. असं म्हणतात, प्लासीच्या लढाईने भारतावर इंग्रजांचं राज्य यायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तो काळ होता १७५७ चा.\nतर, या लढाईचा दुर्गापुजेशी संबंध आला तो असा.\nप्लासीच्या लढाईत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्यावतीने लढलेल्या रॉबर्ट क्लाईव्ह या अधिकाऱ्यानं या विजयाचं श्रेय ‘गॉड’ला दिलं. पण त्यांचे खास (आणि भारताचे ‘गद्दार’) ‘नबकृष्ण डेब’ यांनी एक वेगळाच तर्क काढला. ते म्हणाले नवाबाने प्लासी भागातलं चर्च उध्वस्त केल्याने तुम्ही माझ्या घरी येऊन दुर्गेची पूजा करा व तिचेच या विजयाबद्दल आभार माना. तेव्हा नबकृष्ण यांनी नुकताच ‘शोभाबाझार राजबाडी’ (राजवाडी) नावाचा बंगला काय, चक्क महालच बांधला होता आणि या महालात बंगालवर ब्रिटिश हुकूमत आल्याच्या आनंदातून त्यांनी दुर्गापूजेचं भव्य आयोजन केलं होतं. या पूजेला रॉबर्ट क्लाईव्ह यांना बोलावण्यात आलं. पूजा उरकली गेली. रॉबर्ट क्लाईव्ह यांनी देवीचे आभारही मानले. पुढे इंग्रजांशी जवळचा संबंध असल्याने या पूजेला ‘कंपनी पूजा’ हे नाव पडलं.\nअसं म्हणतात की या भव्य दुर्गापूजेच्या आयोजनानंतरच बंगाल मध्ये ‘दुर्गापूजा’ प्रसिद्ध झाली. नबकृष्ण डेब यांनी त्यावेळी घालून दिलेल्या दुर्गापूजेच्या पद्धती पुढे बंगालमधल्या श्रीमंत कुटुंबांमध्ये लोकप्रिय झाल्या. आजही शोभाबझार राजबाडी महालात दरवर्षी दुर्गा पूजेचं आयोजन केलं जातं.\nआजचा शोभाबझार राजबाडी महाल (स्रोत)\nमंडळी, ही झाली दंतकथा. खरं तर प्लासीच्या लढाईच्या अगोदरपासून बंगालमध्ये दुर्गापूजा होत आली आहे, मग प्लासीच्या लढाईनंतर असं काय बदललं की दुर्गा पूजेला एवढं महत्व आलं \nत्याचं झालं असं की, प्लासीच्या लढाईने जमीनदारीला चांगले दिवस आले. या जमीनदारांचा ब्रिटिश हुकुमतीत मोठा वाटा होता. ब्रिटिश सरकार जमीनदारांच्या बाजूने असल्याने जमीनदार गब्बर झाले. त्यांनी आपल्याकडच्या मालमत्तेला शोभेल असं दुर्गा पूजेचं डोळे दिपवणारं आयोजन करण्यास सुरुवात केली. त्यांच्या महालांना १० दिवसांसाठी राजवाड्याचं रूप यायचं. या प्रकारे जमीनदार आपल्या मालमत्तेचं आणि सत्तेचं प्रदर्शन भरवायचे.\nहे झालं दुसरं कारण. पण आज जे दुर्गापूजेचं अफाट रूप आहे ते यायला आणखी तिसरी घटना कारणीभूत ठरली. १९१० साली ‘सनातन धर्मोत्साहिनी सभा’ने ‘बाघबाझार’ येथे बारोवारी पूजेचं आयोजन केलं होतं. या पूजेसाठी १२ कुटुंब एकत्र जमले होते.\nबारोवारी पुजेची संकल्पना सोप्पी होती. ‘बारो’ म्हणजे १२ आणि ‘वारी’ किंवा 'यारी' म्हणजे मैत्री. अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन पूजेचं आयोजन करणे. पूजेसाठी लागणारा सर्व खर्च एकत्रितपणे उचलायचा. म्हणजे आपल्याकडच्या मंडळासारखं राव. जी पूजा एका घरात बंदिस्तपणे व्हायची ती आता सार्वजनिक होऊ लागली.\nमंडळी, दुर्गापूजेला धनिकांच्या घरातून सर्वसामान्य जनतेत आणण्यात या घटनेचा सिंहाचा वाटा आहे. ही संकल्पना बंगालमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाली. आज बंगालमध्ये जे भव्य ‘पंडाल’ पाहायला मिळतात त्याची पाळेमुळे ‘बाघबाझार’ पूजेत आहेत.\nतर मंडळी, दुर्गा पूजेचा आणि भारताच्या इतिहासाचा असा गुंतागुंतीचा संबंध आहे...\nबायकांनो, नवरात्रीतले नऊ रंग धार्मिक नाहीत, हा तर होता मार्केटिंग फंडा\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ednyaneshwari.com/p/blog-page_16.html", "date_download": "2018-12-15T06:41:16Z", "digest": "sha1:MI5B5WKM2PREQLSSW52WKPAEYYBMTSDS", "length": 45373, "nlines": 469, "source_domain": "www.ednyaneshwari.com", "title": "~ || ज्ञानेश्वरी ई-पारायण || ~: प्रतिक्रिया", "raw_content": "~ || ज्ञानेश्वरी ई-पारायण || ~\n********************* जेथे जेथे मराठी माणूस तेथे तेथे ज्ञानेश्वरी *********************\nऒवी ऒवी मन उघड\nई-साहित्य प्रतिष्ठान - एक ऒळख\nऑडियो स्वरु��ातील ज्ञानेश्वरी डाऊनलोड कशी करावी \nज्ञानेश्वरीचे ऑडियो स्वरुपातील अध्याय डाऊनलोड करण्यासाठी INTERNET EXPLORER चा वापर करा. ऎकण्यासाठी Internet Explorer, Google Crome, Mozilla वापरु शकता.\nजॊ भाग डाऊनलॊड करायचा आहे, त्यावर क्लिक करा. मग एक मेसेज येईल\nइथे जो हवा तो option क्लिक करा आणि ही ऑडियो स्वरुपातील \"ज्ञानेश्वरी\" तुमच्या मोबाईल वर, ल्यापटॉपवर, कम्प्यूटरवर सेव करुन ठेवा.\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा.\nमी या ई न्यानेश्वरीचा पहिला अध्याय वाचला. हा आपला उपक्रम खूपच स्तुत्य असून कुपया मला आपल्या अभियानात सामील करून घ्यावे हि विनंती. मला पुढील सर्व अध्याय वाचण्याची इच्छा असून ते कसे व कोठे वाचता येतील \nमी माझ्या परिचयातील सर्वांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा मनापासून प्रयत्न करीत आहे. माझी न्यानेश्वरी समजून घ्यायची खूप दिवसांची इच्छा ह्या उपक्रमाद्वारे पूर्ण होईल. त्या साठी मी आपली अत्यंत ऋणी असेन.\nमाननीय मनशिम्पालाजी , आपल्या अंतरंगातील ज्ञानेश्वरीसाठीची तळमळ पाहून आनंद वाटला. भावार्थ ज्ञानेश्वरीचे १८ ही अध्याय इ-साहित्यच्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. इ-ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार आपल्या हातून घडो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना.\nआपल्या साईट वरील ओडीओ ज्ञानेश्वरी नेहमी ऐकत आहे फार सुंदर आहे पण त्यातील १५ अध्यायाच प्रसारित झाले आहेत पुढील ३ अध्याय कधी प्रसारित होणार त्याची आतुरतेने वाट बघत आहे लवकार प्रसारित करावे ही विनंती\nआपल्या साईट वरील ओडीओ ज्ञानेश्वरी नेहमी ऐकत आहे फार सुंदर आहे पण त्यातील १५ अध्यायाच प्रसारित झाले आहेत पुढील ३ अध्याय कधी प्रसारित होणार त्याची आतुरतेने वाट बघत आहे लवकार प्रसारित करावे ही विनंती\nमला ही आद्य (मूळ) ज्ञानेश्वरी पी.डी.एफ़. फ़ाईल हवी आहे जी आपल्या साईटवर पुर्वी उपलब्ध होती ती लींक आता दीसत नाही ती कधी सुरू होइल ते कळवावे ई मेल आयडी dagale@gicofindia.com\nई-साहित्य प्रतिष्ठान May 30, 2012 at 12:37 PM\nआपण ह्या अभियानात सहज सामिल होऊ शकता. आपण ई-ज्ञानेश्वरीचा प्रसार व प्रचार करावा एवढिच माफ़क अपेक्षा \nआद्य व भावार्थ ज्ञानेश्वरीचे सर्व अध्याय येथेच ह्या वेबसाईटवर www.ednyaneshwari.com वर उपलब्ध आहेत. आपण येथून सर्व अध्याय जे पी.डी.एफ़.स्वरुपात आहेत ते डाऊनलॊड करु शकता. तसेच ऑडियो ह्या सदरात ज्ञानेश्वरीचे संपुर्ण सांगितिक पारायण आहे त्याचा हि आनंद घेऊ शकता. आपणास आण���ी काही माहीती हवी असल्यास जरुर कळवणे. आमचा ईमेल पत्ता आहे esahity@gmail.com किंवा bharatisarmalkar@gmail.com\nई-साहित्य प्रतिष्ठान June 11, 2012 at 2:09 AM\nहि तर सर्व माऊलीची कृपा \nटिम - ई-साहित्य प्रतिष्ठान\nई-साहित्य प्रतिष्ठान July 3, 2012 at 7:28 PM\nई-साहित्य प्रतिष्ठान July 4, 2012 at 7:26 AM\nई-साहित्य प्रतिष्ठान July 5, 2012 at 1:12 AM\nअतिशय उत्तम आहे. या सुविधेचा प्रत्येक मराठी माणसाने फायदा घ्यायलाच हवा\nविश्वव्यापी मानवधर्म July 10, 2012 at 5:13 AM\nआपला उपक्रम खरोखर खुपच स्तुत्य आहे, आज ग्रंथ किंवा पुस्तक बाजारातून घेवून खुपच कमी लोक त्याचा फायदा घेतात. परंतु लाखो लोकांचा संगणकाशी संपर्क असल्यामुळे व सहजतेने एव्हढे अगाध ज्ञान उपलब्ध होत असल्यामुळे, लोकापर्यंत माऊली ची ओळख पोहोचवण्या चे आपण जे कार्य हाती घेतले आहे ते कार्य माउलींच्या कृपाप्रसादाने पूर्ण होवो, व अशा महान कार्या बद्दल आपल्याला मनापासून अभिवादन व सलाम .....\nरामदास ढोरमले, नेरूळ, नवी मुंबई\nविश्वव्यापी मानवधर्म आश्रम सत्संग मंडळ, मुंबई\nविश्वव्यापी मानवधर्म July 10, 2012 at 5:15 AM\nस न वि वि-मागच्या वर्षी वयाच्या 72 व्या वर्षी computer चे abcd शिकलो modern technology चा अध्यात्माच्या क्शेत्रात त्याचा असा उपयोग होत आहे याचा खूप आनंद होत आहे भावार्थ ज्ञानेश्वरी चे सर्व pdf अध्याय download केले या वयात वाचण्याचे strain होते म्ह्णुन आता ऐकण्या साठी audio करतांना 8 july ला मी एक अध्याय mp3 म्ध्ये download केला पण आज 10 july ला मी पुढील अध्यायांसाठी त्याच सर्व settings वर download करत असतांना mp3 ची option च येत नसून webpage च्या च सर्व options येत आहेत तर तुमयाकडुन settings बदलले आहे का तरी मला mp3 मध्ये load करण्यासाठी मार्गदर्शन करावे ही विनंति--पद्माकर औटी\nतुम्ही ईंटरनेट एक्स्प्लोरर जर वापरत असाल अथवा मोझिल्ला वापरत असाल तर तुम्हाला डाऊनलोड साठी विचारण्यात येईल. तरीही आम्ही तुमच्या असुविधेबद्दल क्षमस्व आहोत गुगल क्रोमवरील समस्येचे लवकरच समाधान करण्यात येईल.\n- शशांक नवलकर (टीम ई-साहित्य)\nमोझिल्ला वरुन मला 8 आध्याय ( in mp3 form मध्ये ) down-load करता आले पण त्यापुढील 8 ते 18 अध्यायांसाठी 8 अध्यायाच्या खाली उजव्या बाजूला Older Post वर clik करुन सुध्धा पुढील अध्याय दिसत नाही तरी त्यासाठी काय करायचे ते upload झाले नाहीत का ते upload झाले नाहीत का \nआम्ही प्रत्येक अध्यायाचा audio तो अध्याय प्रकाशित झालेल्या आठवडयात करतो. नवव्या अध्यायाचा पहिला भाग लवकरच उपलब्ध होईल.\n- शशांक नवलकर (टीम ई-साहित्य)\nशशांक नवलकरजींच्या 12 july च्या वरिल स्पष्टीकरणानुसार 9ते11 अध्याय प्रकाशित होऊनही 9व्या अध्यायाचा फक्त भाग 1 चाच audio उपल्ब्ध आहे तरी 9ते11 अध्यायाचे audio down-load करण्यासाठी कधी मिळतील किंबहुना पुढील सर्व 9ते18 audio-अध्याय down load करण्यासाठी काही alternative आहे का\nडाऊनलोड करण्यासाठी ९ ते १८ अद्ध्याय (ऑडिओ) केंव्हा मिळतील\nमाझ्या आईला वाचता येत नाही तरी ती गावी असते मला तिच्या मोबाईल मध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी मेमरी कार्ड मध्ये देण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे.\nकृपया माझ्या माउली साठी मला मदत करा\nमूळ ज्ञानेश्वरीची पीडीएफ डाऊनलोड करण्याचे लिंक कुठेही दिसत नाहीये.\nआपली प्रतिक्रिया इथे नोंदवा\n॥ भावार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक : श्री. विजय बळवंत पांढरे यांच्या विषयी ॥\nश्री. विजय बळवंत पांढरे हे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक (मेरी) येथे मुख्य अभियंता ह्या पदावर कार्यरत असून त्यांनी चांगदेवपासष्टी, अमृतानुभव, भगवदगीता व ज्ञानेश्वरी या चारही ग्रंथांचे आजच्या प्रचलित मराठीत सुलभ असे ऒवीबद्ध अनुवाद केले आहेत. सदर ऒवीबद्ध ग्रंथ ऑडियॊ स्वरुपातही उपलब्ध आहेत. त्यामुळे आता ज्ञानेश्वरी प्रथमच ऑडियो स्वरुपात सर्वसामान्य जणांसाठी उपलब्ध झाली आहे. त्यांनी नुकतीच अष्टावक्रगीताही आजच्या मराठीत ऒवीबद्ध केली आहे. अध्यात्म हा चित्तस्थिरीकरणाचा, चित्तशुद्धिचा व चित्तलयाचा विषय असल्याचे या सर्व ग्रंथातून त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. सर्व धर्म, सर्व मार्ग, सर्व साधना, सर्व गुरु, सर्व ग्रंथ ह्या सगळ्यांचे सार तेच आहे. सर्वांनी असा शास्त्रीय दृष्टिकोन बाळगल्यास आत्मज्ञान दूर नाही असे ते स्वानुभवावर सांगतात.\nसंपर्क : श्री. विजय बळवंत पांढरे\n॥ सांगीतिक पारायण ॥\nभावार्थ ज्ञानेश्वरीचे संपूर्ण सांगीतिक पारायण हे संगीतबद्ध केलयं श्री. चंद्रमोहन हंगकेर यांनी आणि त्याला स्वरसाज चढविला आहे सौ. राधिका हंगेकर यांनी. हे ३० तासांचं कर्ण मधुर सांगीतिक पारायण ऑडियॊ सीडीच्या रुपात सुद्धा उपलब्ध आहे.\nसंपर्क : श्री. विजय बळवंत पांढरे\n॥ वारी २०१२ ॥\nछायाचित्रे : रविंद्र भांगे, मुंबई\n॥ वारी २०१२ ॥\nछायाचित्रे : प्रथमेश साळी, पुणे\n॥ विठु माऊली ॥\n॥ पाऊले चालती पंढरीची वाट ॥\n|| आषाढ वारी ३२७ वा पालखी सोहळा ॥ माउलींची पालखी सन -२०१२ दिनक्रम ॥\nपाडगांवकर सर भावार्थ ज्ञा��ेश्वरी वाचताना... त्यांनी स्वत: प्रस्तावना सुद्धा लिहुन दिलीय.\nज्ञानेश्वरी ई-पारायण येथे हि चालू आहे, नक्कि भेट द्या :\nह्या आठवड्याचा शेवटचा अध्याय अठरावा - भाग शेवटचा\n॥ मोक्षसंन्यासयोग भाग - ५ ॥\n॥ आजची ऒवी ॥\nशेवटचा अध्य़ाय अठरावा - भाग शेवटचा\n॥ मोक्षसंन्यासयोग भाग - ५ ॥\nज्ञानेश्वरीचे सर्व अध्याय एकत्र हवे आहेत \nगेल्या काही दिवसांत खुपशा मेल्स आल्या त्या ज्ञानेश्वरीचे अधले मधले अध्याय न मिळालेल्या लोकांच्या. जीमेलचा काय प्रकार आहे कळत नाही, पण बल्कमेल्स कधी कधी सर्वांना मिळत नाहीत. त्यावर उपाय काय त्यावर शंभर टक्के असा काही उपाय तर नाही. पण आम्ही एक योजना ठरवली आहे. गणेशोत्सवाच्या आधी काही निवडक वाचकांना संपूर्ण भावार्थ ज्ञानेश्वरी मेल ने पाठवायचे ठरवले आहे. अर्थात ही मेल सर्व वाचकांना पाठवणे शक्य नाही. त्यामुळे प्रथम येणार्‍या ४५० वाचकांना ही मेल पाठवणार आहोत. तरी ज्यांना ज्ञानेश्वरीचे सर्व अध्याय एकत्रितपणे एकाच दिवशी हवे असतील त्यांनी कृपया संपर्क साधावा.\nया निवडक वाचकांकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी ही ज्ञानेश्वरी किमान दहा लोकांना द्यावी. तीही दहा तरूण मराठी मंडळींना. ज्ञानेश्वरीची खरी गरज आहे ती आयुष्याच्या सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या असंख्य तरुणांना. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या. अभ्यासाच्या आणि स्पर्धेच्या बोज्याखाली दबलेल्या तरुणांना. जीवनाचा आनंद न घेता एखाद्या ओझ्याप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण पुढे लोटणार्‍या तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचायला हवी. वर्तमानपत्रांत आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या की हे अधिक जाणवते.\nआज आम्हाला अशा असंख्य तरुणांची पत्रे येतात. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आयुष्यात घडून येणार्‍या आमुलाग्र बदलाची. दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे आयुष्याचा आनंद घेणार्‍या तरुणांची. काळजीचे अभ्र दूर झाल्यामुळे जीवनात प्रकाश पसरलेल्या तरुणांची. परदेशातून. खेड्यापाड्यातून. मुंबई पुण्यातूनही. हैद्राबाद, हरयाणातून.\nज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी भेट द्या. आपल्या आप्तांना द्या. ज्यांना काळजीत बघताना आपल्याला दुःख होते अशा तरुणांना द्या. नैराश्याने घेरलेल्या तरुणांना ज्ञानेश्वरी द्या. घरातल्या मोठ्या मंडळींना द्याच, पण लहान मुलांना द्या. ज्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं अशा तरूणांना द्या. वाचायचा आग्रह नका करू हवं तर. पण त्यांच्या डेस्कटॉपवर असू द्या. शेवटी ज्ञानाचा क्षण जेव्हा यायचा तेव्हाच येतो.\nज्ञानेश्वरी वाचण्याचा उपयोग काय\nरत्नागिरीच्या एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेले श्रीयुत शाम चिकणे लिहीतात “माझ्या मुलीला बोन मॅरो ट्रांस्प्लांटसाठी पुण्याच्या एका इस्पितळात चार महिने ठेवण्याची आमच्यावर वेळ आली. बोन मॅरो साठी मीच डोनर होतो. मोठाच कठीण काळ. सहनशीलतेची परिक्षा घेणारा. हॉस्पिटल मध्ये कष्ट करत असताना आणि आतून चिंतांनी ग्रासलेला असूनही चेहरा सतत हसरा ठेवायची कसरत करायची होती. फ़क्त आणि फ़क्त ज्ञानेश्वरीच्या तत्त्वज्ञानाने या परिक्षेतून मला निभावून नेलं. वाचताना खूप सोपं साधं वाटतं सगळं. पण आयुष्यात जेव्हा असा कठीण काळ येतो तेव्हा शक्ती, ऊर्जा देणारं हे तत्त्वज्ञान आहे.”\nआयुष्य म्हणजे सरळ रेषा नव्हे. ecg वर सरळ रेषा उमटली की आयुष्य संपलं असं डॉक्टर म्हणतात. ज्याच्या आयुष्यात चढ उतार आले नाहीत तो तसाही जगला म्हणताच येत नाही. या कठीण काळाला लिमिटही नसतं. सिनेमाच्या अडिच तासा सारखं याला टाईम लिमिट नाही. आणि शेवटी हिरो जिंकणारच याची खात्रीही नाही. किंबहुना जिंकणं आणि हरणं असं काही नसतंच. असतं फ़क्त लढणं. अर्जुनासारखं. कधी शत्रूशी. कधी आप्तांशी. कधी स्वतःशीसुद्धा. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी.\n ज्ञानेश्वरी म्हणजे पोथी नव्हे. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्‍गीतेचे निरूपण. जीवनाची सर्व अंगे जीवंतपणे जगणारा गोपाल, दही दुध माखन चोरणारा कन्हैय्या, कंसासारख्या पाप्याला संपवणारा चिरतरूण श्रीकृष्ण त्याचे ते विचार आणि सांगितली ती कोणाला तर जग जिंकण्याची पात्रता अंगी बाळगणार्‍या तरूण अर्जूनाला. हे तर तरुणांचेच पुस्तक. हे म्हणजे एक मॅनेजमेंटचे पुस्तकच समजा. लाईफ़ची मॅनेजमेंट. जीवन कसे जगावे याचे तत्त्वज्ञान.\nतेराव्या अध्यायातली ही ओवी बघा.\nमुळांना पाणी असे सापडत\nअसती मग पाने फ़ुले बहरत\nमाऊली किती सुंदर शब्दांत हे सांगतात. तुमचे आयुष्य बाहेरून जर सुंदर दिसायचे तर त्यासाठी जमीन आणि पाणी म्हणजे ज्ञान. ते ज्ञान स्पष्ट असले पाहिजे. तरच बाहेर त्याचा आविष्कार होईल. ज्ञानेश्वरी केवळ वाचण्यासाठी नाही. शोषण्यासाठी आहे. रिचवण्यासाठी आहे. पचवण्यासाठी आहे.\nज्ञानेश्वरी वाचा. समजा. पचवा. मग आपल्या जीवनातल्या अवघड प्रश्नांना सामोरे जा बरे बघा. बरेचसे प्रश्न चुटकीसरसे संपून जातील.\nई साहित्य प्रतिष्ठानचे ई ज्ञानेश्वरी अभियान सुरू झाल्यापासून अनेक तरूण मंडळी नेटवर ज्ञानेश्वरी वाचतात. दिवसाला तीन ते चार हजार नवीन वाचक अध्याय वाचतात. काही लोकांना या घटनेचे आश्चर्य वाटते. पण आम्हाला वाटते की ज्ञानेश्वरी ही तरुणांनीच वाचायला हवी. अगदी टीनएजर्सनीच. वेळ काळ न बघता. दिवसाला अगदी एक ओवी वाचली तरी चालेल. हे पुस्तक एका टीनएजरने लिहीले आहे ना मग ते सिनियर सिटिझन्सनीच वाचावे असा आग्रह का\nआम्ही फ़ेसबुकवर रोज एक ओवी प्रसारित करतो. तिल खूप लाईक्स मिळतात. त्यावर चर्चा होतात. खुप लोक मनमोकळ्या मेल्स पाठवतात.\nअर्थात सव्वा लाख वाचकांतले सर्वच जण इतके उत्साही नाहीत. पण आम्ही ज्ञानेश्वरी सर्वांना देतो. प्रत्येक मराठी माणसाच्या डेस्कटॉपवर किंवा मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी असावी. भले वाचा किंवा नका वाचू. जेव्हा तहान लागेल तेव्हा विहिरीपाशी या. विहीर तुमच्या जवळ आहे.\nज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान निवृत्तीचं नाहीच. संपूर्ण ज्ञानेश्वरीत कुठेही जीवनाशी फ़टकून वागण्याचा सल्ला नाही. कुठेही साधू बनून संसाराचा त्याग करण्याचा उपदेश नाही. उलट जीवनाला आनंदाने सामोरे जाण्यासाठी ज्ञानेश्वरीतले असंख्य दाखले देता येतील.\nज्ञानेश्वरी हे जीवन कसे जगावे याचा दाखला आहे. life management चं हे पुस्तक. ते वाचायला हवं. ते आचरणात आणायला हवं. त्याचा आनंद घ्यायला हवा.\nज्ञानेश्वरीची खरी गरज आहे ती आयुष्याच्या सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या असंख्य तरुणांना. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या. अभ्यासाच्या आणि स्पर्धेच्या बोज्याखाली दबलेल्या तरुणांना. जीवनाचा आनंद न घेता एखाद्या ओझ्याप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण पुढे लोटणार्‍या तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचायला हवी. वर्तमानपत्रांत आत्महत्यांच्या बातम्या वाचल्या की हे अधिक जाणवते.\nआज आम्हाला अशा असंख्य तरुणांची पत्रे येतात. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आयुष्यात घडून येणार्‍या आमुलाग्र बदलाची. दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे आयुष्याचा आनंद घेणार्‍या तरुणांची. काळजीचे अभ्र दूर झाल्यामुळे जीवनात प्रकाश पसरलेल्या तरुणांची. परदेशातून. खेड्यापाड्यातून. मुंबई पुण्यातूनही. हैद्राबाद, हरयाणातून.\nज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी भेट द्या. आपल्या आप्तांना द्या. ज्यांना काळजीत बघताना आपल्याला दुःख होते अशा तरुणांना द्या. नैराश्याने घेरलेल्या तरुणांना ज्ञानेश्वरी द्या. घरातल्या मोठ्या मंडळींना द्याच, पण लहान मुलांना द्या. ज्यांच्या आयुष्याचं सोनं व्हावं अशा तरूणांना द्या. वाचायचा आग्रह नका करू हवं तर. पण त्यांच्या डेस्कटॉपवर असू द्या. शेवटी ज्ञानाचा क्षण जेव्हा यायचा तेव्हाच येतो.\n॥ मोबाईलवरी ज्ञानेश्वरी ॥\n॥ मोबाईलवरी ज्ञानेश्वरी ॥\nमानवी दु:खांचा अंत आहे का\nअनादी कालापासून सतावणा-या या प्रश्नाचा विचार आज आपण करुया. दु:ख आहे हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. हे दु:ख नेमके काय आहे या दु:खाचे मूळ काय आहे या दु:खाचे मूळ काय आहे ते दु:खाचे मूळच दूर होईल का ते दु:खाचे मूळच दूर होईल का या प्रश्नांचा विचार आपण करुया.\nसर्व प्रथम दु:ख आपल्याला जाणवते कोठे याचा शोध घेतला असता दु:ख मनात जाणवते असे दिसते. म्हणजेच दु:ख म्हणजे काय हे जाणायचे असेल तर आपल्याला मनाला जाणणे जरुर आहे. आपण मनाला जाणत नाही., हेच दु:खाचे खरे कारण आहे.\nआपण सर्ब मनाविषयी अनभिज्ञ, अज्ञानी आहोत. आपल्याला मन म्हणजे काय हे माहीतच नाही. Conscious म्हणजे काय. Sub-Conscious म्हणजे काय. Unconscious म्हणजे काय याचा पूर्ण बोध आपल्याला नाही. Sub-conscious व Unconscious तर जवळ जवळ आपल्याला माहीतच नसतात. खरे तर Sub-conscious, Unconscious मनाचा ९०% भाग व्यापून आहेत आणि आपण त्या ९०% विषयी अनभिज्ञ आहोत हेच अज्ञान आहे.\n॥ दिशा एका दिंडीची ॥\n॥ संत ज्ञानेश्वर ॥\n॥ ज्ञानेश्वर माऊली ॥\n|| माऊलींचे घराणे ||\n॥ माऊलींचे मातापिता ॥\n|| भावंडांचे जन्म ॥\n॥ मनु वेधला माझा ॥\n॥ मनु वेधला माझा ॥\n|| ज्ञानेश्वरांच्या आयुष्याशी संबंधीत असलेल्या गावांचे मह्त्व ॥\n॥ प्रकट गुह्य बोले ॥\n॥ संत ज्ञानेश्वरांच्या गीतबद्ध रचना ॥\nअभंग, गाणी, ऒव्या, पसायदान, भजन\nखालील पैकी काय डाऊनलोड करताना प्रॉब्लेम येत आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/entertainment/teaser-mumbai-pune-mumbai3-2348", "date_download": "2018-12-15T06:54:20Z", "digest": "sha1:HEWIOVW6W6UBDOSEMJXX2KTBMVFXJ7WN", "length": 4131, "nlines": 37, "source_domain": "bobhata.com", "title": "पहिल्या भागात ते पुण्यात भेटले. मग लग्न ठरलं. दुसऱ्या भागात त्यांचं लग्न झालं. आता तिसऱ्या भागात काय असेल ? बघा मुंबई पुणे मुंबईचा टिझर", "raw_content": "\nपहिल्या भागात ते पुण्यात भेटले. मग लग्न ठरलं. दुसऱ्या भागात त्यांचं लग्न झालं. आता तिसऱ्या भागात काय असेल बघा मुंबई पुणे मुंबईचा टिझर\nपहिल्या भागात ते पुण्यात भेटले. मग लग्न ठरलं. दुसऱ्या भागात त्यांचं लग्न झालं. आता तिसऱ्या भागात काय असेल \nअहो आम्ही कोणत्या सिनेमाबद्दल बोलतोय माहीत आहे का आपल्या मुंबई -पुणे- मुंबई बद्दल.\nमुंबई पुणे मुंबईच्या पहिल्या भागाने तरुणांवर जादू केली. गाणी, संवाद, कथा सगळंच भन्नाट होतं. दुसरा भाग ही जादू टिकवणार का असं वाटत असताना दुसऱ्या भागानेही कमाल केली. आता तिसऱ्या भागात कदाचित दोघांमध्ये तिसऱ्याची एन्ट्री होणार आहे. मग काय धम्माल होते हे बघण्यासारखं असेल.\nमराठी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होतोय राव.\nचला तर मुक्ता-स्वप्नील सोबत 'मुंबई -पुणे- मुंबई' च्या तिसऱ्या प्रवासाला जाऊया.टिझर बघून घ्या \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bt-cotton-seed-prices-reduced-60-rupees-6493", "date_download": "2018-12-15T07:45:59Z", "digest": "sha1:IQ3S53TEYJLBWA52F2LOQKCZW5JZWH7S", "length": 17736, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, BT cotton seed prices reduced by 60 rupees | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबीटी कापूस बियाणे ६० रुपयांनी स्वस्त\nबीटी कापूस बियाणे ६० रुपयांनी स्वस्त\nबुधवार, 14 मार्च 2018\nनागपूर : बीटी कापूस बियाणे दर नियंत्रण समितीच्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या हंगामात बीजी-२ कापूस बियाणे प्रती पाकीट ७४० रुपयांना तर बीजी-१ तंत्रज्ञानाचा समावेश असलेल कापूस बियाणे ६३५ रुपयांना उपलब्ध होणार आहे.\nनागपूर : बीटी कापूस बियाणे दर नियंत्रण समितीच्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकार��े मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या हंगामात बीजी-२ कापूस बियाणे प्रती पाकीट ७४० रुपयांना तर बीजी-१ तंत्रज्ञानाचा समावेश असलेल कापूस बियाणे ६३५ रुपयांना उपलब्ध होणार आहे.\nदेशातील बहुतांश राज्यात यावर्षी कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे बोलगार्ड-२ तंत्रज्ञान बोंड अळी नियंत्रणासाठी पूरक ठरत नसल्याने त्यापोटी आकारण्यात येणारे ४९ रुपयांचे तंत्रज्ञान शुल्क रद्द करण्याची मागणी नॅशनल सीड असोसिएशनकडून करण्यात आली होती. तसेच असोसिएशनने बीजोत्पादनाशी निगडित विविध खर्चात वाढ झाल्याने बीटी बियाणे दर प्रती पाकीट १५० रुपयांनी वाढविण्याचा प्रस्ताव दिला होता.\n२२ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या बीटी बियाणे दर नियंत्रण समितीचे अध्यक्ष अश्‍विनी कुमार यांच्यासमोर या संदर्भाने सुनावणी झाली. मोन्सॅटो, नॅशनल सीड असोसिएशन तसेच इतर विविध सामाजिक संस्थेचे सदस्य तसेच प्रयोगशील शेतकरी यात सहभागी झाले होते. या सर्वांचे म्हणणे ऐकल्यानंतर समितीने तंत्रज्ञान शुल्क १० रुपयाने कमी करीत ४९ ऐवजी ३९ तर बियाणे दरात ५० रुपये कपातीची शिफारस केली. त्यानुसार आता बियाणे दर ७०१ रुपये तर मोन्सॅटोला कंपन्यांकडून तंत्रज्ञान शुल्कापोटी ३९ रुपये प्रती पाकीट रॉयल्टी द्यावी लागेल. त्यामुळे येत्या हंगामात शेतकऱ्यांना बीजी-२ कपाशी बियाणे ७४० रुपयांना उपलब्ध होणार आहे.\nशेतकऱ्यांची ३०० कोटी रुपयांची होणार बचत\nदेशात वर्षाला ५०० दशलक्ष बियाणे पाकिटांची विक्री होते. सरकारने आता ६० रुपये प्रती पाकीट दर कमी केल्यास शेतकऱ्यांचे कंपन्यांना जाणारे सुमारे ३०० कोटी रुपये वाचणार आहेत.\nबोलगार्ड - १ मिळणार ६३५ रुपयांत\nबोलगार्ड - १ तंत्रज्ञानापोटी आकारण्यात येणारे तंत्रज्ञान शुल्क यापूर्वीच रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे बीजी-१ बियाणे ६३५ रुपयांना उपलब्ध करण्यात येणार आहे.\nसीड असोसिएशन ठरविणार भूमिका\nनॅशनल दीड असोसिएशनचे कार्यकारी संचालक कल्याण गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.१३) किंवा बुधवारी (ता.१४) कार्यकारिणीची दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत सरकारच्या या निर्णयाला कशाप्रकारे विरोध करता येईल विषयीची रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. मजुरी आणि इतर सर्व खर्च वाढते असताना सरकारकडून सातत्याने बियाणे द��� कमी केले जात आहेत. त्याकरिता कोणता निकष लावला जात आहे, हे न उलगडणारे असल्याचे ते म्हणाले. सुरवातीला ९०० रुपये प्रती पाकीट बियाणे होते. त्यात कपात करीत ते ८०० रुपयांवर आणले गेले आणि आता ७४० रुपये केले आहे. सरकारने बोंड अळीला बळी पडत असल्याने तंत्रज्ञान शुल्क रद्द करून दर कमी करणे अपेक्षित होते.\nकापूस मात mate बोंड अळी bollworm बीजोत्पादन seed production रॉ कल्याण दिल्ली विषय topics बळी bali\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्��ादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-crime-73151", "date_download": "2018-12-15T07:54:22Z", "digest": "sha1:AWRIV3BSMTWCSW6IMM6KKJPM2FW3CDDM", "length": 13295, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news crime अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह; पालकांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा | eSakal", "raw_content": "\nअल्पवयीन मुला-मुलीचा विवाह; पालकांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nजळगाव - बालविवाहास कायद्याने बंदी असताना व शासनस्तरावरून जनजागृती केली जात असताना जळगावात चक्क सतरावर्षीय मुलगा आणि पंधरावर्षीय मुलीचा विवाह लावून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात पालकांसह नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजळगाव - बालविवाहास कायद्याने बंदी असताना व शासनस्तरावरून जनजागृती केली जात असताना जळगावात चक्क सतरावर्षीय मुलगा आणि पंधरावर्षीय मुलीचा विवाह लावून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात पालकांसह नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसीताबाई नाना सकट (रा. नवागाव, कैलासनगर, सुरत) व शीला राजू खलसे (रा. राजीव गांधीनगर) या महिलांनी आपल्या मुला-मुलीचे लग्न गुरुवारी (१�� सप्टेंबर) अमळनेर तालुक्‍यातील पातोंडा येथे लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर राजीव गांधीनगरात छोटेखानी कार्यक्रम झाला. परंतु सीताबाई सकट व शीला खलसे यांच्यात सोमवारी (१८ सप्टेंबर) जोरदार वाद झाल्याने दोन्ही कुटुंबांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली. वादाची चौकशी करीत असताना पोलिसांना वधू - वर हे अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्वरित नवरदेव व नवरीच्या जन्मतारखांची पडताळणी केली असता मुलाचे वय सतरा, तर मुलीचे पंधरा वर्षे असल्याचे आढळून आले. रामानंदनगर पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही कुटुंबातील नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.\nअल्पवयीन मुला-मुलीचा विवाह लावून दिल्याचे निष्पन्न झाल्यावर या बालविवाहाची छायाचित्रेही मिळून आली आहेत. पोलिस नाईक विनोद जालंदर शिंदे यांच्या तक्रारीवरून शीला राजू खलसे, सुधाकर मधुकर नाडे, छारा सुधाकर नाडे (सर्व रा. राजीवगांधीनगर, सीताबाई नाना सकट, नाना सकट, भय्या नाना सकट, ज्ञानेश्‍वर नाना सकट, अरुण नाना सकट (रा. नवागाव कैलासनगर सुरत), तसेच पातोंडा येथील पंडित (भटजी) अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार विजय निकुंभ तपास करीत आहेत.\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपुण्यात वाहतूक नियम पाळा\nपुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांकडुन गरमागरम चहा पाजुन तोंड गोड करण्यात आले. नियमाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nआईबाबत अपशब्द वापरल्याने मुलाची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) : दोन मित्रांनी आईबाबत अपशब्द वापरले. ते सहन न झाल्याने एका तरूणाने आत्महत्या केली. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी दोन मित्रांवर...\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन ���हिन्यांकरिता...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/top-10-hand-blender+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-12-15T06:49:52Z", "digest": "sha1:6QQJL7XAAYN42EOXVFW72M7RWZJGSCKG", "length": 15011, "nlines": 378, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nशीर्ष 10 हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर म्हणून 15 Dec 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर India मध्ये ब्राऊन MQ 300 500 व हॅन्ड ब्लेंडर Rs. 3,600 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nशीर्ष 10हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर\nताज्याहॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर\nचे आर्ट च्म३०४ 200 W हॅन्ड ब्लेंडर\nओरपत हहब १५७ए ओबी हॅन्ड ब्लेंडर्स ब्लॅक & सिल्वर\nचुईसिंट सबब 456 3 ब्लेंडर गास्केट सील\nअरेवा २००स 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nसपंर्क लंब०१ 500 W हॅन्ड ब्लेंडर\nरोटोमिक्स एलांतर 200 W हॅन्ड ब्लेंडर\nफर्स्ट Choice फँक्रेड 200 W हॅन्ड ब्लेंडर\nस्पीडवे स्वब्लूए विथ टचमेंट 200 W हॅन्ड ब्लेंडर\nसिगणोरकरे 200 वॅट्स हॅन्ड ब्लेंडर विथ वॉटरप्रूफ मोटर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nब्राऊन MQ 300 500 व हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 500 W\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/thyroid-problems-in-marathi/", "date_download": "2018-12-15T06:23:25Z", "digest": "sha1:UC73NTXVNTQBEX6LZQ5OJGBAVAGDCUVI", "length": 22249, "nlines": 189, "source_domain": "healthmarathi.com", "title": "थायरॉइडचा त्रास मराठीत माहिती व उपाय (Thyroid problem in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nथायरॉइडचा त्रास मराठीत माहिती व उपाय (Thyroid problem in Marathi)\nआपल्या गळ्यात असलेली अवघ्या 20 ते 25 ग्रॅम वजनाची थायरॉइड ग्रंथी ही शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांना नियंत्रित करत असते. गळ्यात असलेली थायरॉइड ग्रंथी ही थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायोडॉथ्रोनाइन (T3) या दोन महत्त्वपूर्ण हार्मोन्सची निर्मिती करते.\nशरीरातील पचनक्रिया समतोल राखण्याचं महत्त्वपूर्ण काम थायरॉईड ग्रंथी करते. यामधून स्रवणारं हार्मोन शरीराचं तापमान समतोल राखण्याचं, मेंदू तंदुरुस्त ठेवण्याचं, हृदयाची क्रिया सुरळीत ठेवण्याचं कार्य करतात. जर, या ग्रंथीच्या क्रियेत अडथळे आल्यास भविष्यात अनेक गंभीर विकारांना सामोरे जावे लागू शकते. वेळीच थायरॉईडची तपासणी करून योग्य उपाययोजना करून आपण थायरॉइडच्या विकारांमुळे पुढे होणारा त्रास टाळू शकतो. थायरॉईड प्रॉब्लेम मराठीत माहिती, थायरॉईड म्हणजे काय, थायरॉईडचा त्रास का होतो त्याची कारणे, थायरॉईडची लक्षणे, थायरॉईडचे प्रकार, थायरॉईड वर उपचार जसे औषधे (medicine), आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, थायरॉईड झाल्यावर घरगुती उपाय माहिती, थायरॉईड काळजी, थायरॉईड आणि लठ्ठपणा व मधुमेह, थायरॉईड योग्य आहार, पथ्य अपथ्य या सर्वांची मराठीमध्ये माहिती खाली दिली आहे.\nथायरॉइडचा त्रास हा स्त्रियांना अधिक होत असतो. एका अनुमानानुसार भारतात आठपैकी एका स्त्रीला थायरॉइडचा त्रास होत असतो. याचं कारण म्हणजे शरीरात होणारे हार्मोनल बदल. महिलांमध्ये आयोडिनची कमतरता असण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण जास्त असतं.\nथायरॉइड संबंधित प्रमुख विकार कोणते आहेत..\nहायपोथायरॉइडिझम ह्या विकारात थायरॉइड संप्रेरकांचे (हॉर्मोन्स) रक्तातील प्रमाण कमी होते. लठ्ठपणा – वजन वाढणे, अशक्तपणा, थकवा जाणवणे, शौचास साफ न होणे, नैराश्‍य, केस कोरडे होणे, अकाली पांढरे होणे, केस भरपूर प्रमाणात गळू लागणे, कोरडी त्वचा, थंडीचा त्रास होणे, हृदयाची ठोक्‍याची गती मंदावणे यासारखी प्रमुख लक्षणे आढळून येतात.\nहा विकार शोधण्यासाठी TSH तपासणी करून घ्यावी. Thyroid-stimulating hormone (TSH) Blood test तपासणी करून घ्यावी लागते.\nथायरॉइड हार्मोन्सचे अतिउत्पादन करणारा हायपरथायरॉइडिझम हा सर्वसामान्यपणे आढळणारा विकार आहे. थायरॉइड जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हायपरथायरॉइडिझम हा विकार होऊ शकतो. ग्रेव्ह्ज विकार हा हायपरथायरॉइडिझमसाठी कारणीभूत ठरणारा घटक आहे.\nयामध्ये हृदयाची धडधड अधिक वाढणे, थायरॉइड ग्रंथीची वाढ होणे, अशक्तपणा, निद्रानाश, वजन कमी होणे, हातामध्ये कंप येणे, घाम सुटणे, मांसपेशी दुर्बल होणे ही लक्षणे हायपरथायरॉइडिझमची असू शकतात. या विकाराची पडताळणी करण्यासाठी Thyroid-stimulating hormone (TSH) Blood test चाचण्या करण्यात येतात.\n(3) गलगंड (गॉइटर) –\nगलगंड विकारात थायरॉइड ग्रंथी आकाराने अधिक वाढते. हायपोथायरॉइडिझम तसेच हायपरथायरॉइडिझम विकारामुळे, शरीरात आयोडिनची कमतरता निर्माण होणे यासारख्या कारणामुळे गलगंड होतो. यासाठी सरकार आयोडीनयुक्त मिठाचा आहारात उपयोग करण्याची सूचना देत असते.\nवरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास डॉक्‍टरांकडून Thyroid Functional Test (TFT) नावाची तपासणी करून घ्यावी. या तपासणीमध्ये T3, T3RU, T4 आणि TSH अशा चार चाचण्यांचा समावेश असतो. या चाचण्यांमध्ये जर कमी किंवा जास्तपणा आढळला, संप्रेरकाचे प्रमाण कमी असेल किंवा जास्त असेल तर त्यावर त्वरित उपचार करून घ्यावेत.\nथ���यरॉइड टेस्टची अधिक माहिती –\nथायरॉइड ही आपल्या शरीरातील अत्यावश्यक ग्रंथी आहे, मात्र या ग्रंथीचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी किंवा अधिक झाल्यास तिचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. हे प्रमाण अधिक असल्यास उच्च रक्तदाब होणे, सतत खाणे, छातीतील धडधड वाढणे आदी गोष्टी होतात, तर या ग्रंथींचं प्रमाण कमी झाल्यास सतत झोपून राहणे, सुस्त राहणे, वजन वाढणे अशा गोष्टी संभवतात. थोडक्यात शरीरातील स्फूर्ती कायम राखण्याचं काम ही ग्रंथी करते. T3, T4, TSH अशा चाचण्या घेतल्या जातात. त्यातून शरीरात असणाऱ्या या ग्रंथीचं प्रमाण समजतं. त्यानुसार रुग्णाला योग्य ते उपचार देण्यास मदत होते.\nथायरॉईड टेस्टचे नॉर्मल प्रमाण :\nथायरॉईड टेस्टसाठी खर्च किती येतो..\nथायरॉईड टेस्टसाठी साधारण ₹150 – ₹1000 खर्च येऊ शकतो.\nथायरॉईड होऊ नये म्हणून काय करावे उपाय..\nथायरॉइडचे विकार होऊ नयेत यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास थायरॉइड विकार टाळता येणे शक्य आहे.\nयोग्य आहार (Thyroid diet chart) – हिरव्या पालेभाज्या, तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश असावा. आहारात आयोडिन, लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा.\nवजन वाढविणारे साखर, मिठाई, मैदा, बेकरीचे पदार्थ, तेलकट पदार्थ यांपासून दूर राहावे. वजन वाढल्यामुळे थायरॉइडच्या सामान्य क्रियेस बाधा निर्माण होते.\nनियमित व्यायाम – नियमित व्यायाम केल्याने वजन आटोक्यात राहते. निराशा नाहीशी होऊन उत्साह वाढतो. व्यायामामुळे ब्लडसर्क्युलेशन योग्यरीत्या होते त्यामुळे रक्तातील थायरॉइड स्त्राव शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचण्यास मदत होते.\nवैद्यकीय तपासणी – जर आपणास वजन वाढणे किंवा कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, थकवा येणे, केस गळू लागणे यासारखी लक्षणे दिसून येत असल्यास आपल्या डॉक्टरांकडून\nTSH टेस्ट थायरॉइड विकाराची अचूक माहिती देते. सध्या थायरॉईड होण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा सांगता येत नाही. त्यामुळे ज्यांना थायरॉईड नाही त्यानी 2 ते 3 वर्षातून एकदा आणि ज्यांना थायरॉईड आहे त्यांनी वर्षातून एकदा तपासणी करावी.\nअशाप्रकारे आपण योग्य आहार, नियमित व्यायाम आणि नियमित वैद्यकीय तपासणी याद्वारे थायरॉइड विकार टाळू शकतो.\nथायरॉइडचा त्रासासंबंधित खालील उपयुक्त माहितीही वाचा..\n• डायबेटीस कारणे, लक्षणे आणि उपाय\n• वजन वाढण���याची समस्या आणि उपाय\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleसोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती (Psoriasis in Marathi)\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nहे सुद्धा वाचा :\nफॉलिक अ‍ॅसिडचे फायदे मराठीत (Folic acid uses in Marathi)\nकसा असावा उन्हाळ्यातील आहार (Summer Diet Plan in Marathi)\nप्रसूतीच्या कळा येणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते (Labor pain in...\nकानातून पाणी व पु येणे उपाय मराठीत (Ear infection in Marathi)\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना मराठीत माहिती (Mukhyamantri Sahayata Nidhi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nमधुमेह होऊ नये म्हणून काय करावे..\nडेंग्‍यू आजाराची मराठीत माहिती (Dengue Fever in Marathi)\nपांढरे कोड (Vitiligo) : लक्षणे, कारणे आणि उपचार माहिती\nव्हेरिकोज व्हेन्स (Varicose veins) : कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार\nटॉन्सिल सुजणे (टॉन्सिलिटिस) मराठीत माहिती – Tonsillitis in Marathi\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2008/03/03/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82/", "date_download": "2018-12-15T06:41:21Z", "digest": "sha1:M45V56FIUKF7HFBSNXYUNS7N465IB26L", "length": 33141, "nlines": 195, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "बहरला पारिजात दारी फुलें का पडती शेजारी? « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« म्हणून म्हणतो नका घालूं वाद\nनको तू जावू मला विसरून »\nबहरला पारिजात दारी फुलें का पडती शेजारी\nअमिताभ बच्चनाक मालवणीतून फुक्कटचो सल्लो.\nकुणी तरी म्हटला हा,\n“सूर्याकडून एक शिकूक होयां संध्याकाळ झाली रे झाली, की आपण अस्थाक गेलेला बरां.”\nतुझ्यापेक्षा मी मोठो आसंय (फक्त वय्यान रे),माकां वाटतां मी तुका चार उपदेशाच्यो गोष्टी सांगितलंय तर तां गैर होवूंचा नाय.नायतरी माझ्यासारख्या मालवणी माणसाक विचारल्याशिवाय कोणाक उपदेश करण्याची उपजतच खाजच असतां म्हणा.\nमाणूस निष्कारण उपदेश करूंक लागलो की समजुक होया हेका म्हातारपण इला.म्हातारपण इल्याचे आणखीन काय काय खुणो आसत म्हणा. पु.ल.नी म्हणजे आमच्या पु.ल.देशपांड्यानी रे, नाय काय सांगितला,सकाळी उठल्यावर गुढगे दुखणत नाय असां झाला की समजुचा आपण खंवाचलो( म्हणजे मेलो रे) तशीच आणखी एक खूण कोणी तरी सांगितली आसा.\nजर कोण तुमच्याकडून उपदेश घेवचो बंद झालो की समजुचा म्हातारपण इला.आणि जर कां कोणी म्हणालो हो उपदेश अमक्या अमक्याकडून मिळालो असतो की समजुचां तो म्हातारो आतां हयात नाय.\nतू माझो शेजारी.जुहु चौपाटीवर सकाळीच फिरांक जाताना तुझ्या बंगल्यावरून जावचा लागा.तुका बागेत काम करताना हज्जारवेळां बघीतलंय.झाले आतां तेका खूप दिवस म्हणा.आता तूं माका ओळखूचस नाय.\nबाबारे,(अशी सुरवात केल्यावर समजुक होयां,काय तरी उपदेश ऐकूचो लागतलो.)\n“आयुष्य कमी किंवा जास्त ह्या काय नशिबावर अवलंबून नसता, आपल्या लाईफ स्टाईलवर असतां अशी माझी धारणा आसा.\nतू हल्ली ज्यावेळी ६३ वर्षाचो होतस त्यावेळी तुका कसलो तरी आजार इलो होतो.६३ वयावर ३६ वर्षाचो असल्यासारख्या करून कामा करीत रव्हल्यास कसा चलताला बाबासमजा, एखादी बाई ४१ वर्षाची आसा तिनां १४ वर्षाची स्वतःक समजून जर का बॉलीवूड डान्स केलो तर तेचे काय परिणाम होतलेसमजा, एखादी बाई ४१ वर्षाची आसा तिनां १४ वर्षाची स्वतःक समजून जर का बॉलीवूड डान्स केलो तर तेचे काय परिणाम होतले.(तू बॉलिवूडचो राजो, तेव्हां तुका तां समजूक कठीण नाय म्हणा) असो प्रश्न मी माझ्या एका डॉक्टर मित्राक विचारलंय.तो काय म्हणालो माहित आसां\nतो हं��त हंसत म्हणालो,\n“जास्त काही होणार नाही फक्त गुढगे,युट्रस,किंवा आंतडे डीसलोकेट होईल.ताबडतोब त्याचे परिणाम दिसतीलही,न दिसल्यास कांही काळजी नाही उतार वयावर ते सर्व निमुटपणे दिसायला लागतील एव्हडंच.”\n४२ वर्षावर तुका नाय काय, जीवघेणो अपघात झालेलो,तेचे परिणाम आता तुका भोवतत.२४ वर्षाच्या तरुण मुलासारखो तूं फायटींग करूचो शॉट करताना, पुनीत नावाच्या नटान तुका शुटींगमधे बुक्को मारण्याचो सीन केलो आणि तू तो टाळण्यासाठी उडी मारलंस आणि मग टेबलाचो कोपरो तुझ्या पोटांत गेलो आणि तुझां आंतडा आतुन दुखावला वगैरे वगैरे.आठवतां मां, तुका त्यावेळां त्यामानान, तूं तरुण होतंस लवकर बरो झालंस आणि कामांक पण लागलंस.\nखूप कचोऱ्यो खाल्लंस म्हणून तुझ्या पोटांत दुखतां म्हणून हल्लीच्या आजारात डॉक्टरास सांगून तू बघलंय,पण माझ्या मनात पाल चुकचुकली.तुझो तो जुनो आजार आतां तुका ह्या वयात त्रास देवूक लागलो असतोलो असां माझ्या मनात इला.आणि तांच तुकां डॉक्टरान सांगलां नाय रे\n“देवा असां नको होवू देत रे” असां आम्ही मनात म्हटलां विचार पायजेतर कुंदाक माझ्या बायलेक रे\nअरे राजा,तुका लिलावतीत नेल्यावर तां इतक्या अपसेट झालां कि रात्री तेच्या स्वपनात तुझी जया आयली आणि म्हणता कशी,\n“त्या आजारात आणि ह्या आजारात मी ह्याला बरं वाटावं म्हणून ह्याच्यासाठी किती व्रते केली, ह्याच्यावर ओवाळून दानधर्म केले, सिद्धीविनायक मंदिरात जावून किती एकादक्षीणा केल्या.मी त्याला सांगत असते “अरे,प्रकृती सांभाळून काम कर,पण माझा त्याला राग येतो”\nमी जां काय ऐकला तां आता तुका सांगतंय.\nतू म्हणे शंभर कोटी रुपये खंय तरी गुंतवलंस आणि एक कंपनी काढलंस,आणि हातोहात तुका लोकांनी फसवलां म्हणून मी ऐकलां. आपल्यासारख्याच सगळां जग आसां, असा समजून तू तेंच्यावर विश्वास ठेवून वागलंस,लोकांचो पैसो तो, मग तेंचो पैसो फेडूक नको काय ते फेडून टाकण्यासाठी तू झटून मेहनत घेतलंस.\n“फिजा,दिदार आणि कल हो न हो मधे माका ह्या वयात काम करुक लागला.फिजात तर माका बुरखो घालून काम करुक लागला.”\nबाबारे, सगळां देणां तू फेडलंस,त्यानंतर पैशाची तुझ्याकडे रीघ लागली.तू पब्लीक फीगर ना, मग तुका लोकांचा ऐकूक लागतलाच. पण लोक म्हणतत म्हणून भुरावून जावू नको बाबा.\n“अमिताभजी तुम ऍक्टींग करो हम तुम्हारे सांथ है ” असा लोक तुका सांगतत असा मी ऐकला��.पण तू तेंच्या नादाक लागू नको. काळजी घे तुझ्या प्रकृतीची.\nबाबारे, म्हटहा ना “जग हे दिल्या घेतल्याचे,नाही कोण कुणाचे” तां काय खोटां नाय.शेवटी नुकसान कोणाचा तुझाच मांअभिषेकचा आता लगीन झाला.नक्षत्रासारखी तुका सुन मिळाली. तू आजोबा पण होशीत.तुका काय कमी आसा रेअभिषेकचा आता लगीन झाला.नक्षत्रासारखी तुका सुन मिळाली. तू आजोबा पण होशीत.तुका काय कमी आसा रेपैसो म्हटलो तर दाबून पैसो तुझ्याकडे आसा.आणि ह्या वयात पैशाची कितीशी गरज आसा.मनः शांती मिळाली म्हणजे झाला. तुका नाय असा वाटणां\nहे सगळे लोक तुझ्या मागे लागतत आणि तुका काय काय आयडीया देतत.पण तुझ्या आंगातले गुण ह्या लोकानी घेवूक नको काय\nआतां ह्याच बघ,माका आपलां दिसला तां सांगतय.तू हल्लीच्या आजारात लिलावती हॉस्प्रिट्लात होतंस.किती लोक घोळको करून तुझ्यासाठी बाहेर उभे असत.एकदाचो तू बरो झालंस. त्यावेळी हॉस्पिटलाच्या बाहेर किती तुफान गर्दी होती.तू दिशसीस म्हणून ताटकळंत उभे होते येव्हडे लोक.\nतुझी जया तुझ्या नविन “जलसा” बंगल्यांत वाट बघत होती.लोकानी तू तिकडे जाशीस म्हणून तुझ्या दर्शनासाठी तिकडे धांव घेतली.काही लोकानी तु सिद्धीविनायक मंदिरात पहिल्यानदां जाशीस म्हणून तिकडे धांव घेतली.तू शिरडीक जाझीस म्हणून तिकडे धांव घेतली. पण तू काय केलंस,तू सरळ तुझ्या “प्रतिक्षा” बंगल्याकडे गेलंस. कारण तुका तुझ्या आवशीची आठवण आयली.ती तुझी वाट बघत असतली तू मातृभक्त किती आसस ह्या, ह्यां लोकांक काय माहीत रेपण आचरणात कोण आणताहा या दिवसातपण आचरणात कोण आणताहा या दिवसात त्या बंगल्याकडे तुझ्या रखवालदारा शिवाय कोण चिटपांखरू पण नव्हता.बरो झालंस म्हणून सुरवातीक आवशीच्या पायावर डोक्या ठेवूक गेलस मां त्या बंगल्याकडे तुझ्या रखवालदारा शिवाय कोण चिटपांखरू पण नव्हता.बरो झालंस म्हणून सुरवातीक आवशीच्या पायावर डोक्या ठेवूक गेलस मांपायावर डोक्या ठेवून नंतर तिना तुका जवळ घेतलां.त्या तुझ्या माऊलीक तुझ्या स्पर्शान निराळाच वाटलां.तुझ्या डोळ्यातली आंसवा तिना तिच्या कृश हातानी फुसत, तिना तुका आणखी जवळ घेतलां आणि तुझ्या कानात पुट्पुटून ती म्हणाली, “देवा माझा उरलेलां आयुष्य हेकांच दी” तां ऐकून तू किती सद्नदीत झालंस,आठवतां ना तुका\nएका खयंच्या तरी सिनेमात तू त्या शशी कपुराक विचारतंस ना\nमाझ्याकडे आसां तसो, बंगलो,गाड��,नोकर चाकर आसत\nत्यावर तो तुका सांगता मां,\n“माझी आओस आसा माझ्याकडे.”\nआणि तां ऐकून तू कसो त्या सिनमधे गप्प बसतंस.पण खरां सागू तुझ्या खऱ्या आयुष्यात तुका त्या प्रश्नाचां उत्तर असा देवूक होयां,\n“बंगलो,गाडी,नोकर चाकर माझ्याकडे आसंतंच शिवाय माझी आओस पण माझ्याक्डे आसां.”\nअसां म्हणून किती धन्य वाटत असताला तुका\nआता तुझी आवस गेली,आमकां पण खूप वायट वाटलां.\nएखादो माका म्हणतलो, तुका काय करूंचा आसा.तो आपलां काय तां बघून घ्येत.पण खरां सांगू तुका मालवणी आम्ही असेच आसो.जरा फटकळ दिसलो ना तरी रसाळ फणसा सारखे.बाहेरून कांटेरी पण आतून रसाळ गऱ्या सारखे.तेव्हा तू काय मनांक लावून घेवू नकोस.\nमाझा मात्र काम सांगूचा.आणि तुझा ऐकूचा.\nहेंचो अर्थ तू काहीच काम करु नकोस असा नाय.अरे,तुझ्यो काही तरी आयुष्यातल्यो आठवणी लिही,तुझा आत्मचरित्र लिही,उगवत्या कलाकारासाठी काही शिकण्यासारख्या लिही,आईवडीलांक तू किती आदर ठेवून वागतंस, त्याचे काही इतरांवर चांगले संस्कार होतीत असां काही तरी लिही, तुझ्या वडिलांसारख्यो काही कविता कर .तुका जरी अलोट पैसो तुझ्या मेहनतीन मिळालो तरी तो लोकांकडूनच मिळालो मां त्यातलो थोडो पैसो तरी लोकांक ह्या ना त्या निमीत्तान परत केलंस तर गोरगरीब तुका नक्कीच मानतलो,आशिर्वाद देतलो,असा तुका नाय का वाटणां त्यातलो थोडो पैसो तरी लोकांक ह्या ना त्या निमीत्तान परत केलंस तर गोरगरीब तुका नक्कीच मानतलो,आशिर्वाद देतलो,असा तुका नाय का वाटणां थोडीशी गांधीगीरीपण करूची लागता.\nतू तसा करुचंस नाय म्हणा, कारण पैसो कोणाक नको झालोसा. पण एक सांगतंय राजकारणांत मात्र अजिबात पडूं नको बाबा. पण एक सांगतंय राजकारणांत मात्र अजिबात पडूं नको बाबा मोठ्यां मोठ्याक पश्चाताप झालेलो मी बघितलंय.तुकापण पुर्वीचो अनुभव आसां म्हणा.राजीव गांधीच्या वेळी रे\nह्या वयांत “हेल्थ इज वेल्थ ” असा काय म्हणतत नां तांच खरा.तू काय इतको म्हातारो झालंस नाय रे.पण बघ ज्या वयावर जां शोभतां तां करुक होयां नाय कायह्या वयावर आता लहान मुलांसारख्यो उडक्यो मारलंस तर तुका तां शोभताला कायह्या वयावर आता लहान मुलांसारख्यो उडक्यो मारलंस तर तुका तां शोभताला काय\nहल्लीच तुझ्या घरावर कोणी म्हणे बाटल्यो फेकल्यो,दगड मारले म्हणून ऐकलां,माकां काय राजकारण समजणां नाय बघ.\nजां समजणां नाय मां तेच्यावर विचारला नाय तरी सांगुचा असा आमका मालवणी लोकांक मुळचीच संवय आसा.आता एखादो मालवणी ह्या वाचून माझ्यावर चिडतोलो नक्की,पण मी तेची पर्वा करणंय नाय.खरां सांगूक हरकत कसली रे\nराजकारण बरां नांय.मोठ्या मोठ्यानी हात टेकलेत बघ.होताचा नाय आणि नायचा होता करूंक येवंक होयां.गेंड्याचा कातडां आंगावर होया.ह्या बोटावरची थुकी त्या बोटावर करूक येवूक होयी.तां तुकां माकां जमुचा नाय.आपलो पिंड तसलो नाय.आणि बघ प्रत्येक काडीक दोन टोकां असतत.ह्या तुका सागूंक नको.तसाच प्रत्येक वादाक दोन बाजू असतत.दुसऱ्याचां म्हणणां पण बरोबर असू शकतां.\nतुका माहीत आसां मा, मराठी लोकांक नाटकां खूप आवडतत,आणि त्यातल्यात्यात आमका मालवण्यांक तर खूपच आवडतत,मालवणीत धयकालो तर नाटकाचो उस्फुर्त प्रकार आसा. थोडा रामायण महाभारत माहित असलां म्हणजे झालां.मग अर्जुन रामायणात की राम महाभारतात होतो ही खरी माहिती असण्याची इतकी जरुरी नाय.फक्त नाटकाच्या मंचावर डायलॉग म्हटले म्हणजे झालां.तुका माहीत आसां त्यामुळे विनोद सुद्धा उत्पन्न होता तो.मछ्चींद्र कांबळी तुका म्हायत असतोलच.आता तो गेलो म्हणां नायतर तेना तुझ्या ह्या बाटल्या प्रकरणावर एक मालवणीत नाटक लिवला असतां\n” बहरला पारीजात दारी,फुले कां पडती शेजारी\nरुक्मिणी,भामिनोचो वाद तुका म्हायत आसां मांश्रीकृष्णाक किती त्याच्या बाईलानी डोक्याक काणेर केलो तो\nआता जाता जाता एक शेवटचा सांगतय.आयुष्य एकदांच मिळतां ह्या काय तुकां सांगुक नको.तुझे जे जवळचे आसत ना त्यांच्या बरोबर जास्त वेळ घालंव.आणि तुका जोपर्यंत लोकां हवो हवोसो म्हणतत नां, तो पर्यंत तेंच्यातून आंग काढून घेतलेलां बरां असा माका वाटतां. आमच्या सुनील गावस्करान कसा केला.वेळीच बाजूक झालो. क्रिकेट मधून रे.आमचो सुनील म्हणण्याचा कारण तो आमच्या वेंगुर्ल्याचो.उभ्यादाड्यांचो रे\nदुसरा म्हणजे अट्ट्ल बिहारीचा बघ.नावासारखे बाजपायजी आपल्या पणाशी अट्ट्ल आसत.आता परत पंतप्रधान होवूक मागणत नाय. अशी किती दाखले देवू मी तुका\nकुणी तरी म्हटलां बघ.” सूर्यनारायणा कडून एक शिकूक होयां,संध्याकाळ झाली रे झाली, की आपण अस्थाक गेलेला बंरा”\nहोय नायतर, आपलां नांव रात्रीच्या भानगडीत नको बाबा\nमाझ्या अक्कलेप्रमाणे मी तुका सल्लो दिलंय.आता निर्णय का घेवचो तां तू बघ.\nश्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)\n« म्हणून म्हणतो नका घालूं वाद\nनको तू जावू मला विसरून »\nजसं जात्यावर बसल्यावर ओव्या सुचतात\npc वर बसल्यावर बोटं शीवशीवतात\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« फेब्रुवारी एप्रिल »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/funding-funds-coordination-drought-43126", "date_download": "2018-12-15T07:30:48Z", "digest": "sha1:FZYCDTH3NSJXTPTNTOD7NULHSYVCIC7I", "length": 16833, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Funding of funds; Coordination Drought निधीचा सुकाळ; समन्वयाचा दुष्काळ | eSakal", "raw_content": "\nनिधीचा सुकाळ; समन्वयाचा दुष्काळ\nबुधवार, 3 मे 2017\nरोहा - रोहा तालुक्‍यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी दोन वर्षे सरकार मेहेरबान झाले आहे. निधीचा पाऊस पडत आहे; पण जलयुक्त शिवार योजनेची ही कामे करण्यासाठी कृषी विभागाला वन खाते, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि जलसंपदा विभागाचे आवश्‍यक ते सहकार्य मिळेनासे झाले आहे. समन्वयाच्या या ‘दुष्काळा’मुळे निधी मिळूनही योजनेची कामे कुठे कासवगतीने सुरू आहेत, तर कुठे पूर्णत: रखडली आहेत.\nरोहा - रोहा तालुक्‍यात जलसंधारणाची कामे करण्यासाठी दोन वर्षे सरकार मेहेरबान झाले आहे. निधीचा पाऊस पडत आहे; पण जलयुक्त शिवार योजनेची ही कामे करण्यासाठी कृषी विभागाला वन खाते, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि जलसंपदा विभागाचे आवश्‍यक ते सहकार्य मिळेनासे झाले आहे. समन्वयाच्या या ‘दुष्काळा’मुळे निधी मिळूनही योजनेची कामे कुठे कासवगतीने सुरू आहेत, तर कुठे पूर्णत: रखडली आ���ेत.\nग्रामीण, डोंगरी, दुर्गम भागात जलसंचय होऊन कायम मुबलक पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने सरकारने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या योजनेंतर्गत गतवर्षी (२०१६-१७) रोहा तालुक्‍यातील तीन गावांत ११५ कामे मंजूर झाली. त्यासाठी २ कोटी ५८ लाख ८४ हजार रुपयांची तरतूदही केली होती. यंदाही याच योजनेंतर्गत रोहा तालुक्‍यातील चार गावांतील विविध प्रकारच्या १२६ कामांसाठी ३ कोटी ६३ लाख २७ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. राज्य सरकारने नुकतीच या कामांना मंजुरी देत निधीची तरतूद केली आहे.\nजलयुक्त शिवार योजनेचे पालकत्व कृषी विभागाकडे असले, तरी त्यासोबतच वन खाते, ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंपदा या सरकारच्या विभागांवर त्याची संयुक्त जबाबदारी सोपवलेली आहे. योजना राबवताना कृषी विभागाला अनेकदा जलसंपदा विभागाची तांत्रिक मदत लागते.\nयोजनेच्या कामांची या सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करणे अपेक्षित आहे. रोहा तालुक्‍यात या योजनेत खुद्द वनखात्यानेच खोडा घातला आहे, तर ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंपदा विभागाने पूर्णपणे कानाडोळा केल्याने एकट्या कृषी विभागावर अंमलबजावणीचा भार पडला आहे. सरकारने कोट्यवधीची तरतूद करूनही इच्छाशक्तीअभावी पाण्यासारख्या पुण्यदायी अभियानाला ‘ब्रेक’ लावण्याचे काम वनसंपदा, जलसंपदा आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजना या विभागाकडून होत आहे.\nया योजनेंतर्गत सिमेंट बंधारे, वळण बंधारे, मातीला बांध बांधणे, डोंगराला अडवी चर, अनगड दगडी बांध आदी कामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहे. हे अभियान कृषी विभाग, वनखाते, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंपदा विभाग या चार विभागांनी एकत्र येऊन मार्गी लावणे बंधनकारक आहे. रोहा तालुक्‍यात वनखाते, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंपदा विभागाचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने अनेक ठिकाणी कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. एकट्या कृषी विभागाच्या खांद्यावर भार पडल्याने अभियानाचे काम कासवगतीने होत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी काळजीत पडले आहेत.\n२०१५-१६ या पहिल्या वर्षात तालुक्‍यातील विरझोली, खोपे (धोंडखार), पाथरशेत या तीन गावांचा समावेश.\nयंदा वाली, पाटणसई-चिकणी, खांबेरे-टेमघर, भालगाव या चार गावांचा समावेश.\nचिकणी-पाटणसई विभागातील तीन मंजूर सिमेंट बंधाऱ्यांपैकी दोन बंधाऱ्यांच्या क���मांना वन विभागाने हरकत घेतली आहे. उर्वरित एका कामासाठी ठेकेदाराने सुरक्षा रक्कम न भरल्याने हे काम कागदावरच आहे.\nविभागवार कामे व निधी\nचिकणी-पाटणसई विभाग : ५६ कामे, अंदाजित खर्च १ कोटी २६ लाख ९६ हजार.\nवाली विभाग : २२ कामे, अंदाजित खर्च ७९ लाख ६२ हजार.\nभालगाव विभाग : २६ कामे, अंदाजित खर्च ७४ लाख १८ हजार.\nखांबरे, टेमघर विभाग : २२ कामे, अंदाजित खर्च ८२ लाख ५१ हजार.\nवरील चार गावांकरता ३ कोटी ६३ लाख २७ हजार रुपयांचे अंदाजपत्रक.\nवाघांच्या शिकारीचे एमपी कनेक्शन\nअमरावती : पूर्व मेळघाटमधील अंजनगावसुर्जी परिसरात वर्षभरापूर्वी चार वाघ व एका बिबट्याची शिकार झाल्याची बाब पुढे आली. या प्रकरणाचे धागेदोरे हे मध्य...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nनीरा नरसिंहपूर - ‘तुमचा ऊस तोडायचा, तर फडाला काडी लावा...आमची माणसं दिवसात आडवा करून कारखान्याकडे पाठवतील’ असा अप्रत्यक्ष संदेश परिसरातील शेतकऱ्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-world-river-day-74092", "date_download": "2018-12-15T07:28:32Z", "digest": "sha1:5SIVKBFGQE7YTQJKIPWM3OVFIX5XVWIP", "length": 12524, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news World river day जागतिक नदी दिनानिमित्त सामाजिक संस्थांकडून गोदाआरती | eSakal", "raw_content": "\nजागतिक नदी दिनानिमित्त सामाजिक संस्थांकडून गोदाआरती\nसोमवार, 25 सप्टेंबर 2017\nनाशिक - जागतिक नदी दिनानिमित्त आज सनविवि फाउंडेशन, नमामि गोदा, रॅली फॉर रिव्हर्स यांसह विविध सामाजिक संस्थांनी गोदावरीची आरती केली. सायंकाळी सातला मोठ्या भक्‍तिभावात झालेल्या आरतीसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. गोदामातेविषयी त्यांनी आपला प्रेमभाव प्रकट केला. आरतीनिमित्त गोदावरी प्रदूषणमुक्‍त करण्याचा संदेश देण्यात आला.\nनाशिक - जागतिक नदी दिनानिमित्त आज सनविवि फाउंडेशन, नमामि गोदा, रॅली फॉर रिव्हर्स यांसह विविध सामाजिक संस्थांनी गोदावरीची आरती केली. सायंकाळी सातला मोठ्या भक्‍तिभावात झालेल्या आरतीसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. गोदामातेविषयी त्यांनी आपला प्रेमभाव प्रकट केला. आरतीनिमित्त गोदावरी प्रदूषणमुक्‍त करण्याचा संदेश देण्यात आला.\nसनविवि फाउंडेशनचे धीरज बच्छाव, डॉ. स्नेहा बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते निशिकांत पगारे, राजेश पंडित, अभिनेत्री नूपुर सावजी, धनश्री हरदास, श्री. शुक्‍ल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग नोंदविला. प्रारंभी गणरायाची आरती व नंतर गंगा गोदावरी आरती म्हणत नाशिककरांनी गोदावरी नदीविषयीचे प्रेम व्यक्‍त केले.\nआरतीच्या वेळी दीपांनी उजळून निघालेल्या गोदाकाठाच्या वातावरणात शंखवादन अन्‌ गंगा गोदावरीच्या भाविकांनी केलेल्या जयजयकारातून वातावरण प्रसन्न झाले होते.\nया उपक्रमात शिवकल्याण कला व सांस्कृतिक मंडळ, नाशिक नवनिर्मिती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नवनाथपंथी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, गोदावरी गटारीकरणविरोधी मंच यांसह विविध सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला. मयूर बिरारी, डॉ. संकेत चव्हाण, प्रीतेश जाधव, केयूर कुलकर्णी, अजिंक्‍य करंजुले आदी उपस्थित होते.\nखानदेश ठरणार उलथापालथीचे केंद्र\nधुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविल्यानंतर खानदेशात भाजप भक्कम पक्ष झाला आहे. खानदेशातील जळगाव आणि धुळे या दोन्ही महापालिका पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत...\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी...\nराज्यात सात हजारांवर बोगस पॅथॉलॉजी लॅब\nनागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा...\nस्वेच्छाधिकार कोट्यातील सदनिका बँकेत तारणही ठेवता येणार\nसोलापूर : स्वेच्छाधिकार कोट्यातून शासनाकडून मिळालेल्या सदनिका आता बँकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहे. यापूर्वी या सदनिका विकणे आणि...\nनाशिक - नाशिकमध्ये स्वप्नातील गृहखरेदीची संधी क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्‍सपोच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून, 21 ते 23 डिसेंबरपासून गंगापूर...\nनाशिकमध्ये वर्षभरात 64 जणांची ऑनलाईन फसवणूक\nखामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathimasala-processing-industry-agrowon-maharashtra-8624?tid=148", "date_download": "2018-12-15T07:49:16Z", "digest": "sha1:DOCIXYEDFH47LGVSL6VHJDA5YJMDBMI6", "length": 24637, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,masala processing industry, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधी\nमसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधी\nमसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधी\nमसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधी\nडॉ. एस. डी. कुलकर्णी\nशनिवार, 26 मे 2018\nमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना अाहारात महत्त्वाचे स्थान अाहे. त्यामु���े प्रक्रियायुक्त मसाल्यांच्या पदार्थांना देश-विदेशात चांगली मागणी आहे अाणि वरचेवर ती वाढतच जाणार आहे. या संधीचा फायदा मसाल्यांवर प्राथमिक व द्वितीयस्तरीय प्रक्रिया उद्योग स्थापन करून घेता येईल.\nमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना अाहारात महत्त्वाचे स्थान अाहे. त्यामुळे प्रक्रियायुक्त मसाल्यांच्या पदार्थांना देश-विदेशात चांगली मागणी आहे अाणि वरचेवर ती वाढतच जाणार आहे. या संधीचा फायदा मसाल्यांवर प्राथमिक व द्वितीयस्तरीय प्रक्रिया उद्योग स्थापन करून घेता येईल.\nमसाल्यांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून चांगल्या\nगुणवत्तेचे पदार्थ तयार करणे गरजेचे आहे. आहार पद्धती व क्षेत्रनिहाय आवडीनिवडी वेगवेगळ्या असल्यामुळे प्रक्रिया केलेल्या मसाल्यांची मागणीही बदलते. महाराष्ट्रात कोल्हापुरी मसाला, खानदेशी मसाला, वऱ्हाडी मसाला इत्यादी प्रकार पहावयास मिळतात. कच्चा माल एकाच प्रकारचा असला तरी त्याचे प्रमाण व उपयुक्तता त्या त्या भागातील आहार पद्धती, हवामान इत्यादीवर अवलंबून असते हे सहज लक्षात येते. महाराष्ट्रात लसणाचा वापर जास्त करतात. तर मध्य प्रदेशात आल्याचा जास्त उपयोग करतात. असाही फरक पहावयास मिळतो.\nभारतात विशेष करून दक्षिणी राज्यामध्ये मसाल्याचे पदार्थ जसे लवंग, विलायची, वेलदोडे, मीरे (काळे) हे जास्त प्रमाणात हाेतात. मध्य भारतामध्ये हळद, जिरे, ओवा, मिरची, लसूण, धने, बडीशेप इत्यादींचे चांगले उत्पादन होते.\nमहाराष्ट्र व तमिळनाडूमध्ये कांद्याचे उत्पादन चांगले होते. आल्याचे जास्त उत्पादन उत्तर भारत व उत्तरपूर्व भागातील राज्यात जास्त होते. या सर्व कच्चा मालाचा उपयोग जवळजवळ सर्व राज्यामध्ये होतो.\nमसाल्याचे काही पदार्थ कच्चे व ताजे वापरले जातात. अशा पदार्थांवर प्रक्रिया करून उपयोग करणे उचित ठरते. तसे पाहिले तर प्रत्येक मसाल्याचे कमी अधिक प्रमाणात प्रक्रियेनंतरच उपयोग करणे गरजेचे असते.\nही सोपी वाटणारी पण अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया असून, कच्च्या मालाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. गुणवत्ता सुधारावी यासाठी कच्च्या मालाचा प्रकार लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्रक्रिया करणे गरजेचे असते.\nमसाल्याचे पदार्थ सर्वप्रथम स्वच्छ करणे, वर्गीकरण, वाळवणे इत्यादी प्रक्रिया आवश्‍यक असतात. ज्यामुळे तो पदार्थ पुढच्या प्रक्रियेसाठी तयार होतो. त्याला व्यवस्थितपणे पॅक करून जास्त दिवस सुरक्षित ठेवता येते.\nपदार्थानुसार प्रक्रिया यंत्रे उपलब्ध आहेत. त्यांची योग्य निवड केल्यास चांगल्या गुणवत्तेच्या मसाल्याचे पदार्थ तयार केले जाऊ शकतात.\nमसाल्याचे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या राज्यात तयार होत असल्यामुळे त्यावर आधारित कुटीर स्तरावर प्रक्रिया उद्योग स्थापन केले जाऊ शकतात.\nकाही पदार्थ जसे- धने, हळद, मिरची प्रक्रिया उद्योग स्थापन केले तर स्वयंरोजगार निर्माण होण्यास चांगली मदत होते. मात्र प्राथमिक स्तरावर हेच कार्य करून पदार्थ निर्यात करावयाचे असतील तर मोठा कारखाना स्थापित करणे गरजेचे आहे.\nकाही मसाल्याचे पदार्थ जसे- मिरे, लवंग, वेलदोडे यांच्या पृष्ठभागावर धूळ जमा होते, त्यामुळे त्याची गुणवत्ता खालावते अाणि चांगला भाव मिळत नाही. अशा स्थितीमध्ये योग्य प्रक्रिया करणे आवश्‍यक होते. उदा. मीऱ्याच्या दाण्यांवर बसलेली धूळ काढण्यासाठी मिरे ब्रश वापरून स्वच्छ पाण्याने धुऊन वाळवले जातात. असे प्रक्रिया केलेले मिरे प्रयोगशाळेत पाठवून तपासून घेतले जातात व चांगली गुणवत्ता झाली आहे हे प्रमाणित झाल्यावरच त्याला निर्यात अथवा खाद्योपयोगासाठी वापरण्यास योग्य मानले जाते. अशा प्रकारे फक्त मिरे (काळे) हा कच्चा माल घेऊन त्यावर प्राथमिक प्रक्रिया करणे हा एक मोठा उद्योग होतो. अशा प्रकारचे उद्योग त्याच भागात करणे हितावह असते ज्या भागात कच्च्या मालाचे उत्पादन होते.\nप्राथमिक स्तराच्या प्रक्रिया उद्योगासाठी मोठे संयंत्र आवश्‍यक असते. त्यामुळे हा उद्योग प्राथमिक प्रक्रियासंबंधी असूनही कुटीर स्तरावर होऊ शकत नाही. कारण मोठे संयत्र फार महाग असतात. या उदाहरणावरून हे स्पष्ट होते की सर्वच मसाल्याच्या कच्च्या मालाची प्राथमिक प्रक्रिया स्वस्त नसते.\nप्रक्रिया पद्धतीची गरज व लागणारी यंत्रे यांच्या आवश्‍यकतेनुसारच याबाबत कुटीर स्तरावरील उद्योगाचा विचार होणे आवश्‍यक आहे. काळ्या मिऱ्याची पावडर तयार करण्याचा प्रक्रिया उद्योग कुटीर स्तरावर स्थापन केला जाऊ शकतो.\nकाही मसाल्यांच्या पदार्थांच्या द्वितीय स्तरावरील प्रक्रिया काही सोप्या व काही कठीण असतात. कोणत्या पदार्थांवर प्रक्रिया करावयाची आहे हे नेहमीच महत्त्वपूर्ण ठरते, त्यापेक्षा जास्त कोणता पदार्थ तयार करावयाचा आहे हे महत्त्वाचे ठरते. उदा. आले प्रक्रिया साधारणतः सुंठ किंवा पावडर तयार करण्यासाठी करतात. आल्याची पावडर तयार करण्यासाठी अाल्याचा वरचा थर (साल) काढून व लहान तुकडे करून वाळवून दळू शकतो. पण आपल्याला आल्याचा वास पाहिजे असेल तर त्यासाठी पूर्णतः परिपक्व आल्याची निवड करणे आवश्‍यक असते. त्याच बरोबर प्रक्रिया पद्धतीही अशी पाहिजे की ज्यामध्ये आल्याचा वास व तिखटपणा कायम राहील. अशा प्रकारची पावडर तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या यंत्राची निवड आवश्‍यक आहे. ज्यामध्ये दळण्याच्या भागाच्या आजूबाजूला थंड पाणी फिरवले जाण्याची व्यवस्था असेल. पावडर तयार झाल्यावर त्याला योग्य प्रकारच्या पॅकिंगमध्ये पॅक केल्यास त्याची गुणवत्ता जास्त काळ टिकून राहते.\nआल्यामध्ये तेलही असते. ज्याला काढण्यासाठी प्रक्रिया पद्धती उपलब्ध आहेत व या तेलाला परदेशात चांगली मागणीही आहे. थोडक्‍यात म्हणजे मसाल्याचे पदार्थ त्यांच्या मध्ये असलेल्या विशिष्ट वास व तिखटपणामुळेच पसंत केले जातात. ग्राहकाची पसंती कायम राहावी यासाठी विशिष्ट उपकरण/यंत्राची निवड करणे आवश्‍यक असते.\nसंपर्क : डॉ. एस. डी. कुलकर्णी, ९७५२२७५३०४\n(लेखक प्रक्रिया तंत्रातील तज्ज्ञ आहेत.)\nमहाराष्ट्र खानदेश हवामान मध्य प्रदेश भारत हळद यंत्र लेखक\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nमोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थमोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध...\nअनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्��ावर प्रक्रिया...\nकच्च्या पपईपासून पेपेन निर्मितीपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून,...\nमार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपईपपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्‍या...\nआरोग्यवर्धक फळांची भुकटीप्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि...\nकवठ प्रक्रियेला आहे संधीकवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे...\nपेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...\nपेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...\nबहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nसीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nसोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...\nचांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...\nप्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...\nटोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...\nदर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...\nविविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....\nप्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...\nमावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T07:52:29Z", "digest": "sha1:ONDXJZMDN6CPIKH6Z6I65QTIMDUYUSVV", "length": 10167, "nlines": 75, "source_domain": "pclive7.com", "title": "अन् महापालिका मुख्यालयातील लिफ्टमध्ये महापौर अडकले! | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nHome पिंपरी-चिंचवड अन् महापालिका मुख्यालयातील लिफ्टमध्ये महापौर अडकले\nअन् महापालिका मुख्यालयातील लिफ्टमध्ये महापौर अडकले\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयातील व्हिआयपी लिफ्ट आज सकाळी अचानकपणे बंद पडली. यात महापौर नितीन काळजे त्यांच्यासह दोन नगरसेविका देखील काही काळ लिफ्टमध्ये अडकले होते. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा सर्व प्रकार घडला असून खुद्द महापौरांनाच याचा अनुभव आला.\nआज सकाळी लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती निमित्त अभिवादन करण्यासाठी महापौर नितीन काळजे मुख्यालयात आले होते. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावरील महापौर दालनात ते व्हिआयपी लिफ्टने चालले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका अनुराधा गोरखे आणि शर्मिला बाबर हे देखील होते. मात्र अचानक लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लिफ्ट मध्येच अडकून पडली होती. त्यावेळी सुरक्षारक्षक तसेच पदाधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक उडाली. काहीवेळानंतर लिफ्ट सुरू झाली अन् महापौरांसह नगरसेविका तिसऱ्या मजल्यावर सुखरूप बाहेर पडले.\nलिफ्टमध्ये अडकण्याचा अनुभव आल्यानंतर संतप्त झालेल्या महापौरांनी लिफ्ट चालक आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच तातडीने लिफ्ट दुरूस्त करण्याचे आदेश दिले. पुन्हा असा प्रकार घडल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा सज्जड दमही त्यांनी दिला. त्यानंतर ही लिफ्ट दुरूस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली होती.\nपिंपरी पालिकेच्या मुख्यालयातील लिफ्ट वारंवार बंद पडण्याच्या घटना घडतात. अनेक अधिकारी तसेच नगरसेवकांना याचा अनेकवेळा अनुभव आला आहे. या लिफ्टच्या देखभाल दुरूस्तीवर आजवर मोठा खर्च करण्यात आला आहे. मात्र ही लिफ्ट वारंवर बंद पडत असते. १३ एप्रिल रोजी लिफ्ट मध्येच बंद पडली होती. त्यावेळी शरद भोंडवे नावाचा कर्मचारी लिफ्टमधून पडून गंभीर जखमी झाला होता.\nमहापालिकेतील मुख्यालयात एकूण ४ लिफ्ट आहेत. त्यातील एक महापौर,आयुक्त, नगरसेवक, पदाधिकारी तसेच पत्रकार यांच्या वापरासाठी व्हिआयपी लिफ्ट आहे. अन्य तीन लिफ्टचा वापर कर्मचारी तसेच नागरिक करतात. परंतू अनेकदा या लिफ्ट दुरूस्तीच्या कारणास्तव बंद असतात. तसेच या लिफ्टमधे लिफ्टमन जागेवर नसल्याच्या तक्रारीही महापालिकेत येणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. आज झालेल्या घटनेमुळे या लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.\nTags: bjpMayorPCLIVE7.COMPcmc newsअडकलेचिंचवडनितीन काळजेपिंपरीमहापालिकामहापौरलिफ्ट\nपंतप्रधान आवास योजनेचा विषय स्थायीने फेटाळून लावावा – मारूती भापकर\nशिक्षण मंडळात गैरव्यवहार; स्थायी सभागृहाबाहेर शिवसेना नगरसेवक निलेश बारणे यांचे ठिय्या आंदोलन\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/third-australian-politician-hit-dual-citizenship-row-62207", "date_download": "2018-12-15T08:05:31Z", "digest": "sha1:ULRMB2RQ66BIYAQ5BAHYU2O4P44MXZIX", "length": 12295, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Third Australian politician hit by dual citizenship row ऑस्ट्रेलियातील मंत्र्याचा दुहेरी नागरिकत्वामुळे राजीनामा | eSakal", "raw_content": "\nऑस्ट्रेलियातील मंत्र्याचा दुहेरी नागरिकत्वामुळे राजीनामा\nमंगळवार, 25 जुलै 2017\n\"मी जेव्हा 25 वर्षांचा होतो, त्या वेळी माझ्या आईने इटालीच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता; मात्र त्याबाबत मला काहीही माहिती नाही,'' असे कॅनव्हान म्हणाले. ऑस्ट्रेलियातील ग्रीन पार्टीच्या दोन संसद सदस्यांना दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून राजीनामा द्यावा लागलेला आहे\nसिडनी - दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून ऑस्ट्रेलियातील एका मंत्र्याला आज राजीनामा द्यावा लागला असून, अशा प्रकारे राजीनामा देणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्या तीनवर पोचली आहे.\nऑस्ट्रेलियाच्या मंत्रिमंडळातील मॅथ्यू कॅनव्हान असे आज राजीनामा दिलेल्या मंत्र्यांचे नाव असून, त्यांच्याकडे इटालीचे नागरिकत्व असल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर दुहेरी नागरिकत्वामुळे कॅनव्हान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. दुहेरी किंवा अनेक देशांचे नागरिकत्व असलेल्या व्यक्तीला ऑस्ट्रेलियातील संसदेवर निवडून येण्यास अपात्र मानले जाते.\nमी इटालीचा नागरिक आहे याबाबत मी अनभिज्ञ होतो. मी कधीही त्यासाठी अर्ज केलेला नाही, असे सांगत कॅनव्हान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्ती मंत्रालयाची जबाबदारी कॅनव्हान यांच्याकडे होती.\n\"मी जेव्हा 25 वर्षांचा होतो, त्या वेळी माझ्या आईने इटालीच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता; मात्र त्याबाबत मला काहीही माहिती नाही,'' असे कॅनव्हान म्हणाले. ऑस्ट्रेलियातील ग्रीन पार्टीच्या दोन संसद सदस्यांना दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्यावरून राजीनामा द्यावा लागलेला आहे.\nऑस्ट्रेलियाने गाठला 326 धावांचा टप्पा\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाची शेपूट वळवळली. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्सने केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे ...\nसूर्यास्तानंतर पेंग्विन दुडक्‍या चालीने किनारा चढून आले व परेडला सुरवात झाली. ऑस्ट्रेलियाच्या सहलीत मला व माझ्या मैत्रिणींना सर्वांत जास्त आवडली...\nINDvsAUS : भारताचे 'भेदक' गोलंदाज निष्प्रभ; ऑस्ट्रेलिया सुस्थितीत\nपर्थ : सलामीला नाबाद शतकी भागीदारी केली गेल्यावर भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी थोडे...\nवेदांगीचा १३ देशांचा प्रवास पूर्ण\nपिंपरी - जगभरातील विविध देशांमधून जलद सायकल प्रवास करण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनी, निगडीची माजी विद्यार्थिनी, युवा सायकलपटू वेदांगी कुलकर्णी...\nभारताचा ऑस्ट्रेलियात इतिहास; पहिल्यांदाच जिंकला पहिला सामना\nअॅडलेड : स्थानिक वेळेनुसार दुपारचे पावणे चार वाजले असताना अश्विनने हेझलवुडला बाद केले आणि भारतीय खेळाडू अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर नाचू लागले. चार ...\nपहिल्या कसोटी सामन्यावरील भारताची पकड घट्ट\nअॅडलेड : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या मोलाच्या भागीदारीच्या जोरावर भारताने दुसर्‍या डावात 307 धावांचा पल्ला गाठला. ऑस्ट्रेलियासमोर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-sound-system-use-ganpati-mandal-ganeshotsav-59452", "date_download": "2018-12-15T07:42:21Z", "digest": "sha1:UHWEQZ5X2SIL6AQ4ZCRCWFFVXFF5NF6P", "length": 16515, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news sound system use by ganpati mandal in ganeshotsav गणेशोत्सवात मंडळांकडून सिस्टिमचा दणदणाटच ! | eSakal", "raw_content": "\nगणेशोत्सवात मंडळांकडून सिस्टिमचा दणदणाटच \nशुक्रवार, 14 जुलै 2017\nकोल्हापूर - गणेशोत्सवात काहीही झाले तरी आपल्या सिस्टिमचाच (डॉल्बी) आवाजाचा दणदणाट मोठा असला पाहिजे, असे ठरवून शहरातील मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली. अनेक मोठ्या मंडळांनी आपल्यासाठी खास नवीन सिस्टिम बांधून घेण्यास सुरवात केली आहे. पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा कुठल्याही शासकीय यंत्रणेचा कारवाईचा धाक घ्यायचा नाही. आवाज सिस्टिमचाच असा, नारा या मंडळांनी दिला आहे.\nकोल्हापूर - गणेशोत्सवात काहीही झाले तरी आपल्या सिस्टिमचाच (डॉल्बी) आवाजाचा दणदणाट मोठा असला पाहिजे, असे ठरवून शहरातील मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली. अनेक मोठ्या मंडळांनी आपल्यासाठी खास नवीन सिस्टिम बांधून घेण्यास सुरवात केली आहे. पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा कुठल्याही शासकीय यंत्रणेचा कारवाईचा धाक घ्यायचा नाही. आवाज सिस्टिमचाच असा, नारा या मंडळांनी दिला आहे.\nगणेशोत्सवाच्या मिरवणुकीत वर्चस्ववादातून सिस्टिमच्या दणदणाटाचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले आहे. इर्षा आणि आपलीच मिरवणूक कशी मोठी, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात सिस्टिम लावून त्यावर तरूणाईला थिरकायला लावण्याचा प्रकार मिरवणुकीत होतो. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाने कितीही आदेश दिले. तरी त्याला धाब्यावर बसवून मंडळांकडून सिस्टिमचा वापर मिरवणुकीत होत आहे. यावर्षी ही याची तयारी सुरू झाली आहे. अनेक मंडळांनी मुंबई, गोवा, पुणे येथून सिस्टिम, एलईडी वॉल भाड्याने घेण्याची तयारी सुरू केली आहे. काही जणांनी तर खास आपल्यासाठी स्वतंत्र सिस्टिम बांधण्याचे काम सुरू केले आहे. सिस्टिमच्या दणदणाटाच्या चाचण्या ही सुरू झाल्या आहेत.\nमिरवणुकीत काहीही झाले तरी सिस्टिम वाजणारच, असे ठरवून तयारी सुरू असल्याने ध्वनीप्रदूषणाचा प्रश्‍न यंदाच्या मिरवणुकीत गंभीर बनणार आहे. लाखो रुपयांच्या चुराडा या सिस्टिमवर केला जाणार आहे.\nदरवर्षी पोलिस प्रशाननाच्यावतीने डॉल्बी लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात येतो. यासाठी तरूण मंडळे, तालीम संस्था, डॉल्बी लावणारे मालक, चालक, अनेक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे नियोजन केले जाते, परंतू हा सगळा केवळ कागदोपत्री रंगवलेला खेळच असतो. न्यायालयात कोणी गेले किंवा आपली चौकशी लागली तर आपण केलेल्या या प्रयत्नांचे कागदी घोडे नाचविण्यासाठी याचा वापर होतो. गतवर्षी ही अशाच पद्धतीने कारवाईची भिती घालण्यात आली, अगदी विसर्जन मिरवणूकीच्या समारोपाच्या भाषणात ही कारवाईचा इशारा देण्यात आला. परंतू राजकीय दबावाखाली पोलिस यंत्रणा आली, अखेर जुजबी कारवाई करण्यात आली. हे काय केवळ गतवर्षीच घडले, असे नाही. वर्षोनुवर्षे हेच चालत आल्यानेच मंडळांचे डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण करण्याचे धाडस वाढत चालेले आहे.\n- बेंजो व बॅंन्ड पथकातील लोकांना कमी रोजगार मिळणार\n- पारंपारिक वाद्ये वाजवणाऱ्यांचे उत्पन्न घटणार\n- ध्वनी प्रदूषणात वाढ होवून कान, हृदयविकारांच्या रुग्ण वाढणार\n- दणदणाटामुळे वृद्ध, गरोदर महिलांना भयंकर त्रास\n- विसर्जन मिरवणुकीत महिला, तरूणींना धक्काबुक्की व छेडछाडीचे प्रकार\nलोकसभा, विधानसभेच्‍या निवडणुका दोन वर्षात आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता मोठ्या आवाजाची सिस्टिम लावणाऱ्यांवर कारवाईचा प्रश्‍नच येत नाही. राजकीय नेत्यांच्या दबावाखाली कारवाई झालीच तरी केवळ दंडात्मक होईल, हे निश्‍चित. याची पहिली झलक र���जारामपुरीत गणेश आगमनाच्या दिवशीच पाहण्यास मिळणार आहे.\nनीरा डाव्या कालव्यातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून,...\nऔट्रम घाटातील बोगदा ठरणार देशातील सर्वांत लांब\nऔरंगाबाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे....\nगावठाणात पुनर्वसनासाठी नदीपात्रात आंदोलन\nवेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या \"बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/diabetes-4-1791817/", "date_download": "2018-12-15T07:06:16Z", "digest": "sha1:4YUHO2S5N7NTDMV5XOCG5IJJFLLIVSYG", "length": 13839, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Diabetes | मधुमेहींच्या डोळ्यांची काळजी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nसर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत मधुमेहींमध्ये (डायबेटिक) दृष्टी गमावण्याचा धोका २५ टक्के अधिक असतो.\nसर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत मधुमेहींमध्ये (डायबेटिक) दृष्टी गमावण्याचा धोका २५ टक्के अधिक असतो. नेत्रपटल म्हणजेच रेटिनाशी संबंधित आजार होण्याची शक्यताही अधिक असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.\nमधुमेहामुळे रेटिना बाधित होतो, ज्यास डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. यात रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होण्याची शक्यता असते. डोळ्याच्या आतील पडद्यावरीलही रक्तवाहिन्या फुटून रक्त पडद्यावर जमा होण्याचा संभव असतो. यातूनच रेटिनाचा पडदा ओढला जाऊन रेटिनल डिटॅचमेंट होते, म्हणजेच पडदा सुटून अंधत्व येते. मधुमेहाचे रुग्ण वारंवार डोळ्यांची चाचणी करत नसल्याने डायबेटिक रेटिनोपॅथीच्या आजाराचे निदान वेळेत होत नाही.\nडायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये डायबेटिक मॅक्युलर एडेमाचा (डीएमई) प्रादुर्भावही होऊ शकतो. धूसर किंवा अस्पष्ट दिसणे, सरळ रेषा वर-खाली किंवा वाकलेल्या दिसू लागणे, विरोधी रंग किंवा एकूणच रंगांबद्दलची संवेदनशीलता कमी होणे, दूरचे पाहण्यास त्रास होणे, दृष्टीच्या मध्यावर छोटासा पण हळूहळू आकाराने वाढत जाणारा ब्लाइंड स्पॉट तयार होणे ही डीएमईची काही लक्षणे आहेत.\nएखाद्या व्यक्तीला असलेला मधुमेहाचा त्रास किती जुना आहे यावर त्या व्यक्तीमधील डायबेटिक रेटिनोपॅथीची तीव्रता अवलंबून असते. दहा वर्षांपासून मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तीमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी उद्भवण्याचा धोका ५० टक्के इतका असतो आणि हाच काळ २० वर्षांपर्यत लांबल्यास ही शक्यता ९० टक्क्य़ांपर्यंत पोहोचते. तसेच मधुमेहावर उत्तम प्रकारे नियंत्रण ठेवले गेले नाही डायबेटिक रेटिनोपॅथीची तीव्रता वाढते, असे मुंबई रेटिना सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय दुदानी यांनी सांगितले.\nमधुमेहींसाठी काही प्रतिबंधात्मक उपाय\nमधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दर सहा महिन्यांनी नेत्रविकारतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. त्यातही रेटिना, मोतिबिंदू, काचबिंदूची तपासणी अवश्य करावी.\nधूसर किंवा अस्पष्ट दिसणे, विरोधी रंग क���ंवा एकूणच रंगांबद्दलची संवेदनशीलता कमी होणे, दूरचे पाहण्यास त्रास होणे, दृष्टीच्या मध्यावर छोटासा पण हळूहळू आकाराने वाढत जाणारा ब्लाइंड स्पॉट तयार होणे अशा प्रकारची डीएमईची कोणत्याही लक्षणे आढळत असल्यास किंवा दृष्टीमध्ये थोडाही बदल जाणवल्यास तात्काळ तज्ज्ञांकडून उपचार करावेत.\nमधुमेहाचे व्यवस्थापन परिणामकारकरीत्या करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासत राहावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/nida-khan-writes-a-letter-to-prime-minister-257099.html", "date_download": "2018-12-15T06:58:38Z", "digest": "sha1:USZFFHTNXCSO5NYL7CX754CGNY2S3QFA", "length": 14072, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मी मत दिलं... तुम्ही न्याय द्या'", "raw_content": "\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... ��ाज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\n'मी मत दिलं... तुम्ही न्याय द्या'\n'मी मत दिलं... तुम्ही न्याय द्या'\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nमहाराष्ट्र 16 hours ago\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nVIDEO: मुंबईतलं भीषण वास्तव, Heart Attack आल्यानंतरही टॅक्सी चालकांचा रुग्णालयात ने���्यास नकार\nVIDEO : कतरिनाचे ठुमके बघताना सगळ्यांचं हरपलं भान\nVIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत होणार ही मोठी घडामोड\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nVIDEO: झरीन खानच्या कार्यक्रमात तुफान राडा, लोखंडी रॉडने हाणामारी\nVIDEO : विक्रांत सरंजामेवर भारी पडल्या पाठकबाई\nरस्सीखेच खेळात अती जोर लावल्याने विद्यार्थ्याने गमावले प्राण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\nVIDEO : Paytm Cashback Days: या प्रोडक्टवर मिळतेय ७०% सूट आणि भरपूर ऑफर\nVIDEO VIRAL : भर बाजारात 'तिला' पळवून पळवून मारलं\nVIDEO : खरच बदलणार का कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती\nVIDEO : 'मतं न देणाऱ्यांना नाय रडवलं ना तर नावाची अर्चना नाय'\nVIDEO : 102 वर्षांच्या आजीबार्इंनी केलं 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग\nईशा आणि आनंद यांच्या लग्नसोहळ्याचा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : नोटबंदी' करणारे हे अधिकारी करणार आता नोटांवर सही\nVIDEO : भाजपचे 'चाणक्य' फेल, अमित शहांचे 7 मोठे पराभव\nVIDEO: नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेना पेटली, रिफायनरीचे बॅनर फाडले\nVIDEO : स्वर्ग त्यापुढे फिका पडे, पहा ईशा अंबानीचा शाही लग्न सोहळा\nVIDEO : साराने 'असं' केलं वजन कमी, आई अमृतालाही पटली नाही ओळख\nVIDEO : या बँकेकडून कर्ज घेणं आता झालं महाग, एवढा वाढेल EMI\nVIDEO #IshaAndAnandWedding : शरद पवारही पोहोचले लग्नसोहळ्याला\nVIDEO : पडद्यामागचे रजनीकांत तुम्ही पाहिलेत का\nVIDEO : मलायकाच्या घरी मध्यरात्री अर्जुन कपूरची एन्ट्री, कॅमेऱ्यात कैद\nLIVE VIDEO : पुतण्याने झाडल्या गोळ्या; काकाला पाठवलं यमसदनी\nLIVE VIDEO : अंड्यांची ऑर्डर घेऊन 'तो' चालला होता; अपार्टमेंटच्या गार्डने झाडली गोळी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nनाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nबातम्या, मुंबई, मनोरंजन, लाईफस्टाईल\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2018/06/09/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T06:41:10Z", "digest": "sha1:PMTB6TMNUBNIYO2STVEDIEUZDGERSTE2", "length": 21443, "nlines": 148, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "आशावंत समिर. « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« माझ्याच माथी फुटो\nदीप जळवून काय होणार आहे\n“आजतागायत मी सर्व काही संपलं अशा परिस्थित असतो तेव्हा वर आकाशातले तारे पहात बसतो आणि पुन्हा आशावंत होतो.”\nसमिर मनाचा हळवा आहे.तो म्हणण्यासारखा मोठा होईतो त्याला स्वतःचा निर्णय घ्यायची कुवत नव्हती. जरासा जरी मनावर तणाव झाला की बिच्यार्‍याची पंचाईत व्हायची.\n“माझा हा असला स्वभाव मला माहित होता.जीवनात मोठं मोठं होत असताना,येत असलेले अनुभव आणि त्यातून येणारी संकटं सोडवायला काही ठोस गोष्टी शिकल्या गेल्या आहेत त्याचा वापर करून संकट मुक्त,तणाव मुक्त होता येतं हे अलीकडेच मला जाणवलं.”\nसमिरची गोष्ट मला जरा रंजक वाटली.त्याला क्षणाचीही उसंत न देता मीच त्याला म्हणालो,\n“बोल,बोल तुझ्याकडून मलाही काही शिकता येईल.”\nमला हसत हसत समिर म्हणाला,\n“तुम्हाला मी सांगणार आहे ते माझं म्हणणं थोडं हास्यासकारक वाटेल,पण मी मात्र त्यातून तणाव मुक्त होतो हे निश्चित.\nअगदी बरेच वेळा,मी माझ्याबद्दल आकलन केलं आहे की,मी अनेकदा संकटात गुरफटून गेलो आहे.आणि बरेचवेळा त्याचं कारण असतं सहन न होण्यासारखा मनातला तणाव.मी जरूरी म्हणून शहरात जरी रहात असलो तरी माझ्या घरच्या मंडीळीकडून अर्थात कोकणातून एखादा फोन आला की मनात कचरतो.एखादी भयंकर बातमी कानावर येते की काय म्हणून भयभयीत असतो.कधी कधी रात्रीची झोप येत नाही. आणि त्याचं कारण दुष्ट विचार मनात येत रहातो “जर का” सारखा.अशावेळी मी झोपेची वाट न पहाता गच्चीवर जातो आणि सरळ चांदण्याने भरलेल्या आकाशाकडे टक लावून एकाग्र होऊन पहात असतो.कारण मनात भीती असते की माझ्या डोळ्यातून येणार्‍या आसवांकडे कुणी पाहिलं तर” सारखा.अशावेळी मी झोपेची वाट न पहाता गच्चीवर जातो आणि सरळ चांदण्याने भरलेल्या आकाशाकडे टक लावून एकाग्र होऊन पहात असतो.कारण मनात भीती असते की माझ्या डोळ्यातून येणार्‍या आसवांकडे कुणी पाहिलं तर\nमी चांदण्याकडे बघून मनात समाधानी करीत असतो की जरी माझी आशा काळोखात गडप झाली आहे तरी सदैव ती चांदण्यासारखी चमकत राहिन. मला नेहमीच वाटत असतं की चांदण्यांचं लुकलुकणं समज देऊन जातं की जीवन���त कुठेतरी आशेचा क्षीण प्रकाश असतोच जरी कितीही बिकट प्रसंग आला तरी.\nमला माझी लहानपणची गोष्ट आठवते.असेन मी पंधराएक वर्षाचा.एकदा आमच्या पी.टी.टिचरनी आम्हाला असं सांगीतलं की,तुम्ही सर्व आजचा एक दिवस पूर्णपणे स्वतःला कमीतकमी आठ तास एकांतात ठेवून बघा तुम्हाला काय वाटतं ते.ही तुम्हाला मी एक नियुक्ति देत आहे असं समजा.\nकोकणात अशा खूप टेकड्या आहेत आणि त्यावर फिरायला म्हणून बरेच लोक जात येत असतात.पण मी एक टेकडी अशी शोधून काढली की तिकडे विशेष कोण फिरकत नाहीत.कारण त्या टेकडीच्या माथ्यावर एक हिंदूंचं स्मशान आणि मुसलमानांचं कबर-स्थान होतं.मला वाटलं मला अशा ठिकाणी जाऊन बराच एकांत मिळेल.\nसंध्याकाळची ती वेळ होती.सूर्य अस्ताला जाण्याची मी वाट पहात त्या ठिकाणी बसलो होतो.अखेरीस तो सूर्य क्षीतीजा पलिकडे गेला हे पहात असताना सर्व आसमंत किती विशाल आहे हे माझ्या लक्षात आलं.पावसाळा संपून गेला होता तरीपण आकाशात ढग विखुरलेले दिसत होते.त्यामुळे पहिली चांदणी दिसायला थोडा काळ निघून गेला होता.एकदा सूर्य पूर्ण अस्ताला गेला आणि आकाश निरभ्र झालं तेव्हा इतके तारे आणि चांदण्या दिसायला लागल्या की मी चकित होऊन गेलो होतो.\nमाझ्या पी.टी. टिचरनी आम्हा सर्वाना हे कार्य का दिलं याचं विश्लेषण देण्यापूर्वी मी समजून गेलो होतो.कारण उघडच होतं की,अशी जागा शोधून काढायला हवी होती की,कोणत्याही एका किंवा अनेक रोजच्या आकर्षण करणार्‍या गोष्टी पासून दूर राहून पहावं म्हणून.निसर्गाचा आपल्या पाचही संवेदनावर कसा परिणाम होत असेल ते पहावं म्हणून.आपण आपलं आत्मनिरीक्षण कसं करून घेतो ते पहावं म्हणून.\nबर्‍याच महिन्यानंतर ह्या आत्मनिरीक्षण करून घेतलेल्या धड्यानंतर एकामागून एक येणार्‍या शोकांतिकामधे पहिली एक शोकांतिका झाली ती म्हणजे माझ्या आजीच्या आजाराची.मनुष्याचं रहाणीमान बरचसं सुधारल्यामुळे आयुरमानसुद्धा वाढत आहे.माझी आजी आता नव्वद वर्षाची झाली होती.तिला मेंदूचा रोग झाला होता.ती सर्व गोष्टी विसरत चालली होती.माणसांची ओळख सुद्धा.आता माझ्या आजीचं जगणं, जगून असल्या-नसल्या सारखं झालं होतं.\nडॉक्टरानी आपलं मत दिलं होतं की,हा रोग सद्धयातरी सुधारता येत नाही.त्यावर काही औषध मिळत नाही. आजीचे हाल मला पहावत नव्हते.मी तिच्या शेजारी बसून रहायचो.आणि रात्री आजी जेव्हा झोपी जायची ���्यावेळी मी हळूच उठून बाहेर अंगणात यायचो.शहरात तारे पहायला मला एकांतासाठी गच्ची होती इथे मात्र तेव्हडीच शांतता माझ्या आजोळच्या अंगणात मिळायची.मी खाट टाकून बसयाचो आणि वर आकाशाकडे लक्ष केंद्रित करायचो.आकाशातले तारे पाहून मला मन:शांतता मिळायची.थोड्या दिवसानी माझी आजी गेली.तिला आता कायमची शांतता मिळणार आहे हे मनात येऊन मी ही शांत व्हायचो.मृत्यु हा पीडीत व्यक्तीचा खरा मित्र असतो हे म्हणणं मला खरं वाटायला लागलं.कारण त्यानेच बिचारीला त्या पीडेतून सोडवलं.\nजरी अडखळत का होईना मी ह्या शांततादायी जागेची महती जाणवू शकलो तरी एखादेवेळी पीडीत परिस्थितीशी दोन हात करायची पाळी आल्यावर “पुरूषासारखा पुरूष व्हावं”हे माझ्या बाबांचं सांगणं मला समजायला लागलं.पण हे बाबाचं सांगणंसुद्धा मागे पडलं जेव्हा मी माझ्या बाबांनाच एकदा त्यांच्या खोलीत रडताना पाहिलं.त्यांच्या हातात माझ्या आजीचा फोटो म्हणजेच त्यांच्या आईचा फोटो होता.\nमी ही पाहिलेली गोष्ट माझ्या बाबांकडे कधीच उघड केली नाही.पण त्या क्षणी माझ्या एक लक्षात आलं की माणूस कितीही कणखोर असला तरी जीवनात एकदा तरी त्याला रडायची पाळी येते.\nनिराश व्हायला सोपं असतं पण निराश व्हायची संधी ही सोपी असते.आजतागायत मी सर्व काही संपलं अशा परिस्थित असतो तेव्हा वर आकाशातले तारे पहात बसतो आणि पुन्हा आशावंत होतो.”\nसमिरचं हे सर्व ऐकून घेतल्यावर मी समिरला म्हणालो,\n“विचार करण्यासारखी तुझी ही गोष्ट हे नक्कीच.”\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n« माझ्याच माथी फुटो\nदीप जळवून काय होणार आहे\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« मे जुलै »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-12-15T07:48:56Z", "digest": "sha1:NZK6UYSSMZV6DZ57LKAOK4XUS7MCRC66", "length": 3863, "nlines": 50, "source_domain": "pclive7.com", "title": "चेस बॉक्सिंग | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nजागतिक ‘चेस बॉक्सिंग’ स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या राहुल धोत्रेला ‘कांस्य पदक’\nपिंपरी (Pclive7.com):- चेस बॉक्सिंग अमॅच्युअर वर्ल्ड चँम्पियनशिप यांच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे यांनी कांस्य पदकाच...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE.php", "date_download": "2018-12-15T07:04:01Z", "digest": "sha1:U4ZRL7K3GBOCFH67U5DSCKKEDYRGT5SS", "length": 75010, "nlines": 1213, "source_domain": "tarunbharat.org", "title": "शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले | Tarun Bharat", "raw_content": "\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nराफेलवरील निकाल काँग्रेससाठी एक धडा आहे. कपोलकल्पित गोष्टींवरून प्रत्येक संरक्षण व्यवहारात घोटाळा शोधला ���र तोंडघशी...\nतजिंदरपाल सिंग बग्गा, दिल्ली प्रदेश भाजपा प्रवक्ता\nशिखांचे हत्यारे कमलनाथला विधानसभा निवडणुकीसाठी पंजाबचे प्रमुख नेमले होते तेव्हा अमरिंदर सिंग यांनी त्यांना हटविण्यास...\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nचोराला हवी शाही बडदास्त\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nआरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर\nऊर्जित पटेल यांचा राजीनामा\nराष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार\nरिझर्व्ह बँक आणणार ग्राहक पडताळणीची नवी योजना\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nपीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आ���ोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nआधार-मतदार ओळखपत्राची जोडणी होणार अनिवार्य\nगुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास\nआरोग्यावर जीडीपीच्या २.५ टक्के खर्च करणार\nछत्तीसगड, राजस्थान काँग्रेस तर तेलंगणात टीआरएस विजयी\nकाश्मिरी पंडितांच्या छावणीवर अतिरेक्यांचा हल्ला\nचीनच्या ई-कॉमर्स संकेतस्थळ, अ‍ॅप्सवर लवकरच बंदी\nजनभावनेनुसार राममंदिरासाठी कायदा हवा\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nराम नाईकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द\nतर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nतीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल\nशरद पवारांनी दाखवली मोदींची चूक\nमाझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय\nपंतप्रधान मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन\nकाँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित\nतपास अधिकार्‍यांना काँग्रेस धमकावत आहे\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nपाकला एक डॉलरही देऊ नका\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nसार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\nमोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nचोराला हवी शाही बडदास्त\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nभाजपाला सखोल चिंतनाची गरज\nचोराला हवी शाही बडदास्त\nनिवडणूक निकालांचा शोध आणि बोध…\nगावाच्या वाटेवर दाटून आलेलं धुकं…\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\n►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nवॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nतेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\n►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\n►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\n►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\n►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53\nHome » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले\nशबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले\n►लैंगिक आधारावर भक्तीचा अधिकार नाकारता येत नाही\n►सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल,\nनवी दिल्ली, २८ सप्टेंबर –\nकेरळच्या शबरीमला येथील स्वामी अयप्पा मंदिराचे दार सर्व वयोगटातील महिलांसाठी खुले करणारा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी दिला. परमेश्‍वराची भक्ती करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. लैंगिक आधारावर तो नाकारता येणार नाही. विशिष्ट वयोगटातील महिलांकरिता मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय स्त्री-पुरुष समानतेच्या सिद्धांताविरोधात आणि हिंदू महिलांवर अन्याय करणारा आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. एफ. नरिमन, न्या. डी. व���य. चंद्रचूड, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने चार विरुद्ध एक अशा बहुमताने हा निकाल दिला आहे.\nधर्म हा आयुष्य जगण्याचा मार्ग आहे आणि तो स्वत:ला परमात्म्याशी संलग्न करीत असतो, असा निर्वाळा सरन्यायाधीशांनी दिला. न्या. नरिमन, न्या. चंद्रचूड आणि न्या. खानविलकर यांनी सरन्यायाधीशांच्या मताचे समर्थन केले, तर या घटनापीठात एकमेव महिला असलेल्या न्या. इंदू मल्होत्रा यांनी या बहुमताच्या निकालाला विरोध दर्शविला. हा धार्मिक स्वरूपाचा मुद्दा असून, देशात धर्मनिरपेक्षतेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी त्याचा अशा प्रकारे संबंध जोडला जाऊ नये, असे मत न्या. मल्होत्रा यांनी व्यक्त केले. सतीसारख्या सामाजिक कुप्रथेशी संबंधित मुद्दे वगळता, कोणती धार्मिक प्रथा कायम ठेवायची आणि कोणती रद्द करायची, हा निर्णय न्यायालयांनी घ्यायला नको. समानतेचा अधिकार आणि स्वामी अयप्पाची पूजा करण्याचा अधिकार यांची सरमिसळ केली जाऊ नये. या प्रकरणातील मुद्दा केवळ शबरीमला मंदिरापुरता मर्यादित नसून, देशातील अन्य प्रार्थनास्थळांवरही त्याचे प्रतिकूल परिणाम उमटतील, असे माझे स्पष्ट मत असल्याचे त्या म्हणाल्या.\nशबरीमला मंदिरात विराजमान अयप्पा स्वामी यांना ब्रह्मचारी मानले जाते. शबरीमला यात्रेच्या आधी ४१ दिवस कडक व्रत करण्याचा येथे नियम आहे. मासिक पाळीमुळे युवा महिला हे व्रत करू शकत नाहीत आणि म्हणूनच १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे.\n८०० वर्षांनंतर मिळाला पूजेचा अधिकार\nया मंदिरात गेल्या ८०० वर्षांपासून १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांना पूजा करण्याचा अधिकार नव्हता. मंदिरात पूजेचा अधिकार मिळावा, यासाठी असंख्य याचिका गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात दाखल होत्या. केरळ सरकारनेही महिलांची बाजू घेणारी भूमिका अनेकदा न्यायालयात विशद केली आहे. आज न्यायालयाच्या निकालामुळे उशिरा का होईना, महिलांना न्याय मिळाला आहे.\nनिराशाजनक : मंदिर प्रशासन\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक आहे, पण आम्ही न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करून सर्व वयोगटातील महिलांसाठी मंदिराचे दार खुले करणार आहोत, अशी प्रतिक्रिया शबरीमला मंदिराचे मुख्य पुजारी कंदारारू राजीवारू यांनी दिली.\nमंदिरात विराजमान अयप्पा ���्वामी यांना ब्रह्मचारी मानले जातात, त्यामुळेच १० ते ५० वयोगटातील मुली व महिलांना मंदिरात प्रवेश नाकारण्याचा नियम तयार केल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे होते. हे भेदभावाचे प्रकरण नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, अशी विनंतीही प्रशासनाने केली होती. पण, न्यायालयाने प्रशासनाचे सर्व दावे खोडून काढले. सर्वांना भक्तीचा अधिकार आहे आणि तो लैंगिक आधारावर नाकारला जाऊ शकत नाही, असे सरन्यायाधीशांनी आपल्या निकालात स्पष्ट केले.\nस्वामी अयप्पा कोणत्या दुसर्‍या धर्माचे किंवा पंथाचे देव नाही. ते हिंदूंचे देव आहेत आणि हिंदू महिलांना त्यांची पूजा करण्याचा अधिकार आहे : सरन्यायाधीश\nमंदिरात महिलांना प्रवेशबंदी घटनेतील २५ आणि २६ या दोन्ही कलमांचे उल्लंघन करणारी आहे : न्या. नरिमन\nमहिलांना पूजेचा हक्क नाकारण्यासाठी धर्माचा वापर होऊ शकत नाही. ही बाब मानवी प्रतिष्ठेला अनुसरून नाही : न्या. चंद्रचूड\nभारतात विविध धर्मातील लोक आपल्या परंपरा पार पाडत असतात. प्रत्येकांना आपल्या धार्मिक विश्‍वासानुसार आपल्या प्रथा पार पाडण्याचा अधिकार असावा : न्या. इंदू मल्होत्रा\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nFiled under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (291) आंतरराष्ट्रीय (437) अमेरिका (157) आफ्रिका (12) आशिया (231) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (35) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (210) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (70) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (75) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (716) आंध्र प्रदेश-तेलंगणा (21) ईशान्य भारत (45) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (93) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (59) राजस्थान (31) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,901) अर्थ (89) कृषी (28) नागरी (844) न्याय-गुन्हे (304) परराष्ट्र (84) राजकीय (248) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (37) संरक्षण (134) संसद (102) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (777) अग्रलेख (381) उपलेख (396) साहित्य (5) स्तंभल��खक (1,002) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (22) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (57) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (58) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nधर्मनिरपेक्षतेसाठी सर्वच धार्मिक प्रथांशी खेळ नको\nप्रकरणी न्या. इंदू मल्होत्रा यांची भूमिका, नवी दिल्ली, २८ सप्टेंबर - केरळातील जगप्रसिद्ध शबरीमला मंदिरात सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश करण्याची ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-15T06:55:49Z", "digest": "sha1:QKE3DMBWA5667E72WHZGTJBRXSA3CB6R", "length": 8630, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतकऱ्यांचा अपमान देश सहन करणार नाही : राहुल गांधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेतकऱ्यांचा अपमान देश सहन करणार नाही : राहुल गांधी\nनवी दिल्ली: आधी नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा पैसा सूटबूटवाल्या मित्रांच्या खिशात घातला. आता तुम्ही सांगताय की शेतकऱ्यांकडे काळा पैसा होता. शेतकऱ्यांचा हा अपमान देश सहन करणार नाही, असा हल्लाबोल करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.\nछत्तीसगडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैशावरुन कॉंग्रेसला चिमटा काढला होता. काही लोक गादीखाली पैशे ठेवून झोपायचे, कोणी घरातील भांड्यात पैसे ठेवायचे, कोणी गोणीत तर कोणी गहूखाली पैसे लपवून ठेवायचे, असे त्यांनी म्हटले होते. नोटाबंदीचे समर्थन करताना त्यांनी हे विधान केले होते. त्यावर राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा अपमान करु नये. शेतकऱ्यांकडे काळा पैसा होता, असे सांगून मोदी त्यांचा अपमान करत आहे.\nयाबाबत त्यांनी एक व्हिडिओ क्‍लिप शेअर करत नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी यांचा दाखला देत मोदींवर निशाणा साधला. तुम्ही कधी विजय मल्ल्या, मेहुल चोक्‍सी, नीरव मोदी यांना गहूचे पिक घेताना पाहिले आहे का, तुम्ही आधी नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा पैसा सूटबूटवाल्या मित्रांच्या खिशात टाकला. आता तुम्ही सांगताय की शेतकऱ्यांकडे काळा पैसा होता. शेतकऱ्यांचा हा अपमान देश सहन करणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.\nनरेंद्र मोदी येतात आणि 15 लाखाचे आश्वासन देतात. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देतील. पण आपल्या भाषणात साडे चार वर्षात किती रोजगार दिला याबाबत एकही चकार शब्द बोलणार नाहीत. मोदींनी उद्योजकांचे कर्ज माफ केले. पण शेतकऱ्यांने ते कर्जमाफी देत नाही’, असा टोलाही लगाविला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमायक्रो स्क्रीन्स : ब्लाइंडस्पॉट\nNext articleरस्त्यांवरील मिरवणुकीचे गाडे 24 तासांत उचला\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\nराफेलवरून राज्यसभेत तुंबळ घोषणा युद्ध ; सोमवार पर्यंत सभागृह तहकुब\nलपवण्यासारखे काही नसेल तर होऊ द्या ना जेपीसी चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1/", "date_download": "2018-12-15T08:03:22Z", "digest": "sha1:6XVWGZE6RVV7K3H5XYQWRFHMTVMQWJ37", "length": 5250, "nlines": 62, "source_domain": "pclive7.com", "title": "तोडफोड | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिव���री थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nकिरकोळ वादातून पिंपरीत स्कूल व्हॅनची तोडफोड\nपिंपरी (Pclive7.com):- साईट देण्याच्या किरकोळ वादातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका स्कूल व्हॅनची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास नाणेकर चाळ येथे घडली. या प्रकर...\tRead more\nउपमहापौरांच्या दालनात स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी कार्यालयाची तोडफोड…\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपच्या पदाधिका-यांचा प्रशस्त दालने, स्वतंत्र स्वच्छतागृहांचा मोह काही केल्या कमी होत नाही. तत्कालीन महापौरांनी आप...\tRead more\nयमुनानगर येथे पिंपरी पालिकेच्या वाहनाची तोडफोड\nपिंपरी (Pclive7.com):- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट बं...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A6", "date_download": "2018-12-15T07:13:22Z", "digest": "sha1:Q5D3PJUSPDU7BKRE4VJB5UEXJM22DNFV", "length": 5449, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निमरूद - विकिपीडिया", "raw_content": "\nनिमरूद हे सध्या इराकमध्ये असलेले असीरियन संस्कृतीचे एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. मोसुल शहरापासून हे ठिकाण ३० किलोमीटरवर तिग्रीस नदीच्या तीरावर आहे. बायबलमध्ये निमरूदचा उल्लेख कलाह असा केलेला आहे.\n८९० एकराचा परिसर व्यापलेल्या या नगरीची स्थापना शलमानेसेर या असिरियन राजाने इ.स.पूर्व तेराव्या शतकात केली.[१] अशुरबानीपाल दुसरा याने इ.स.पूर्व नवव्या शतकात या नगरीचे पुनरुज्जीवन केले. या नगरीत अनेक प्रासाद व मंदिरे होती. नगरीभोवती तटबंदी बांधलेली होती. प्रासादांच्या अवशेषात प्रचंड आकाराची पंखयुक्त दगडी बैलांची शिल्प��� आहेत.\n^ मार्क वान डी मयरुप (इ.स. १९९७). \"द एन्शन्ट मेसोपोटेमियन सिटी\" (इंग्रजी मजकूर). ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस. २९ जून, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१३ रोजी २३:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23639", "date_download": "2018-12-15T07:26:14Z", "digest": "sha1:T2TPLYZCF6T7EGY2BPHGQCCGWOS3FJIS", "length": 2995, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दाभिळ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दाभिळ\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग ३ (अंतिम)\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळ: भाग १\nढवळे ते आर्थरसीट ते दाभिळ: भाग २\nRead more about ढवळे ते आर्थरसीट ते दाभिळः भाग ३ (अंतिम)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/panyat-janm-dene-mhanje-kay", "date_download": "2018-12-15T07:52:11Z", "digest": "sha1:B5XHFLNTQMSFB5BREVKP55B4NRVMVPQI", "length": 14553, "nlines": 259, "source_domain": "www.tinystep.in", "title": "पाण्यात (वॉटर बर्थ) म्हणजे काय ? आपल्याकडे असे कुणी करते का ? - Tinystep", "raw_content": "\nपाण्यात (वॉटर बर्थ) म्हणजे काय आपल्याकडे असे कुणी करते का \nकोणत्याही स्त्रीसाठी बाळाला जन्म देण्याचा आनंद अतुलनीय असतो. सध्याचे जन्म देण्याचे उपलब्ध असलेले विविध पर्याय पाहता, प्रसूतीवेळचा ताण आणि वेदना या बाबी नियंत्रणात ठेवल्या जाऊ शकतात; असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. असाच एक जन्म देण्याचा पर्याय जो आजकाल खूप प्रसिद्ध होत चालला आहे; तो म्हणजे वॉटर बर्थ होय\nवॉटर बर्थ (पाण्यात जन्म देणे) म्हणजे काय\nनावाप्रमाणेच ही एक गरम पाण्याच्या छोट्या टब वा पूलमध्ये जन्म देण्याची प्रक्रिया आहे. एकतर तुम्ही प्रसूतीवेदनांवेळी पाण्यात राहू शकता आणि प्रसूतीवेळी बाहेर येऊ शकता; अथवा प्रसूतीवेळीदेखील तुम्ही पाण्यातच राहू शकता. या वॉटर बर्थमागील प्रमुख हेतू म्हणजे; तुमचे शिशु अगोदरच 'ऍम्निओटीक' द्रव पदार्थाच्या पिशवीमध्ये नऊ महिने राहिलेले अ��ते. म्हणून त्यासारख्या वातावरणामध्ये जन्म देणे हे बाळासाठी चांगले तर ठरतेच; शिवाय तुम्हालाही सुसह्य पडते.\nवॉटर बर्थ हे घरी, एका प्रसूतीगृहामध्ये वा एखाद्या इस्पितळातदेखील होऊ शकते; आणि ते एका आरोग्यतज्ज्ञाच्या देखरेखीखालीच व्हायला हवे. जरी भरपूर सुईणी आणि प्रसूतीशास्त्रज्ञ वॉटर बर्थच्या फायद्यांविषयी सांगत असतात; तरी अनेक डॉक्टर्स या पद्धतीच्या यशाबद्दल साशंक आहेत. तर चला, वॉटर बर्थच्या फायदे आणि संभाव्य धोक्यांविषयी जाणून घेऊयात; म्हणजे तुम्ही आणि तुमचे डॉक्टर याबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकतील.\nवॉटर बर्थचे आई आणि शिशूसाठी कोणते फायदे आहेत\n- जन्माच्या वेळी जलीय वातावरण हे तुमच्या बाळासाठी जास्त ओळखीचे आणि स्वागतपूर्ण असते; कारण पाण्यात राहण्याची भावना त्याच्यासाठी नेहमीचीच असते. याचे कारण म्हणजे गर्भार काळामध्ये बाळाची वाढ ऍम्निओटीक द्रव पदार्थाच्या पिशवीमध्येच होते.\n- उबदार पाणी हे सुखदायक असते आणि ते जन्माच्या तणावपूर्ण परिस्थितीत तुम्हाला आराम देते.\n- जेव्हा तुम्ही प्रसूतिवेदनांवेळी पाण्यात असता; तेव्हा तुमच्यात कोर्टीसॉल, नॉरॅड्रेनेलिन आणि कॅटेकोलॅमाईन्स यांसारखी तणाव संप्रेरके कमी प्रमाणात निर्माण होतील; जी तुमच्या बाळावर वाईट परिणाम करू शकतात. तसेच पाणी हे एन्डॉर्फिन्स सारख्या नैसर्गिक वेदनानिवारकांच्या उत्सर्गास प्रेरणा देते.\n- पाण्याच्या गुरुत्वविरोधक शक्तीमुळे तुम्हाला स्वतःचे वजन जाणवणार नाही. परिणामी, प्रसूतिवेदना होताना तुम्हाला वेगवेगळ्या शारीरिक अवस्थांमध्ये राहण्याचे स्वातंत्र्य मिळेल.\n- पाण्यामध्ये तुमच्या रक्तप्रवाहामध्ये प्रचंड सुधारणा होते. त्यामुळे आकुंचन सोपे होते आणि तुमच्या बाळाकडे भरपुर रक्तप्रवाह पुरवणे सुलभ होते. जसे तुमच्या रक्तप्रवाहात वाढ होते; तसेच तुमच्यात प्रसूतीवेदनांचा सामना करण्याचे भरपूर सामर्थ्यही येते.\nवॉटर बर्थचे आई आणि शिशुसाठी संभाव्य धोके कोणते आहेत\n- प्रथमतः पाणी तुमच्या रक्त प्रवाहामध्ये शिरण्याची शक्यता बळावते. यामुळे तुमच्या बाळाला संसर्गदेखील होऊ शकतो.\n- वॉटर बर्थच्या वेळी तुमच्या बाळाचे तापमान खूप जास्त वा खूप कमी होण्याची देखील भरपूर शक्यता असते.\n- तुमचे बाळ बर्थ कॅनलमध्येच असताना जर नाळ तुटली गेली; तर ते श्वास घ्यायचा प्रयत्न करू शकते आणि त्याला पाण्यातच श्वास घ्यावा लागू शकतो.\n- जर आणीबाणीची परिस्थिती असेल; तर तुम्हाला पूलमधून बाहेर काढणे आणि बेड अथवा प्रसूतीकक्षात नेण्यामध्ये मौल्यवान वेळ जाऊ शकतो; जे नंतर तुम्ही आणि तुमच्या बाळासाठी धोकादायक ठरू शकते.\n- अंतिमतः जर तुमचे बाळ काळजीपूर्वक उचलले वा हाताळले गेले नाही; तर नाळ अकस्मात तुटू शकते. वॉटर बर्थ हे तुमच्या डॉक्टरांना तुमचे बाळ हाताळण्यासाठी खरोखर अवघड ठरू शकते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-demand-inquiry-agri-university-admission-board-maharashtra-6977", "date_download": "2018-12-15T07:42:00Z", "digest": "sha1:OPFT62ZNSI3YGBHS4TUYBFLUGZ4URMQQ", "length": 17330, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, demand for inquiry of agri university admission board, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळाची न्यायालयीन चौकशी हवी ः डॉ. गोंगे\nकृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळाची न्यायालयीन चौकशी हवी ः डॉ. गोंगे\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nपुणे : ‘‘राज्याच्या कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळ अध्यक्षपदाची निवड करताना विद्यापीठ कायद्याचा भंग झाल्याने या संशयास्पद नियुक्तीची चौकशी सीआयडीकडून व्हावी. मंडळाने घाईघाईने केलेल्या भरतीची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समिती नियुक्त करावी,’’ अशी मागणी कृषी परिषदेचे माजी संचालक व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वीरेंद्र गोंगे यांनी केली आहे.\nपुणे : ‘‘राज्याच्या कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळ अध्यक्षपदाची निवड करताना विद्यापीठ कायद्याचा भंग झाल्याने या संशयास्पद नियुक्तीची चौकशी सीआयडीकडून व्हावी. मंडळाने घाईघाईने केलेल्या भरतीची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समिती नियुक्त करावी,’’ अशी मागणी कृषी परिषदेचे माजी संचालक व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वीरेंद्र गोंगे यांनी केली आहे.\nमहाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षांनी स्वतःच्या स्वाक्षरीचा आदेश काढून स्वतःचीच नियुक्ती सेवा प्रवेश मंडळावर केल्यामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. यामुळे कृषी मंत्रालयाचीदेखील कोंडी झाली असून, शास्त्रज्ञांनी न्यायालयात जाण्याचीदेखील तयारी सुरू केली आहे.\n‘‘महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९८१ आणि त्यानंतर सुधारित कायदा २०१४ मधील बाबी तपासल्यानंतर कृषी विद्यापीठे सेवा प्रवेश मंडळ अध्यक्षपदावर झालेली नियुक्ती व त्यानंतर झालेले सर्व निर्णय बेकायदेशीर असल्याचे दिसून येते. त्यामुळे सीआयडी व न्यायालयीन अशा दोन्ही पातळीवर चौकशी झाली तरच यातील गैरव्यवहार बाहेर येतील,’’ असे श्री. गोंगे यांनी नमूद केले.\n‘‘अध्यक्षांच्या बेकायदेशीर नियुक्तीला मुदतवाढ न देण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषिमंत्री व न्यायालय अशा सर्व पातळ्यांवर आमचा लढा यापूर्वीच सुरू झालेला आहे,’’ असे सांगून डॉ. गोंगे म्हणाले, की सेवा प्रवेश मंडळाच्या आधीच्या अध्यक्षांवर विद्यापीठांमध्ये भरती काढावी व त्यात आपल्या मनाप्रमाणे नियुक्ती व्हावी असा दबाव होता. मात्र, मंडळाला आयएएस दर्जाचा सचिव नव्हता, विद्यापीठांची बिंदुनामावली तयार नव्हती, शास्त्रज्ञांचे वाद न्यायालयात गेले होते आणि मंडळाला स्वतःचे परिनियमही नव्हते. त्यामुळे आधीच्या अध्यक्षांनी भरतीला आणि बेकायदेशीर कामांना नकार दिला होता. त्यामुळे मंडळाचा अध्यक्ष परस्पर बदलण्यात आला.\n‘‘आधीच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्य शासनाने केली होती. त्यामुळे या पदावरून उचलबांगडीदेखील शासनच करू शकते. तो अधिकार परिष��ेच्या उपाध्यक्षांना नव्हता. तरीही उपाध्यक्षांनी स्वतःच्या सहीने स्वतःला अध्यक्ष म्हणून घोषित करून घेतले. अशा नियुक्तीला कायद्याचे अधिष्ठान नाही. मंडळावर सचिव नेमण्याचा अधिकारही नव्हता. ही सर्व घाई संशयास्पद भरतीसाठी होती. चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल,’’ असाही डॉ. गोंगे यांचा दावा आहे.\nमहाराष्ट्र कृषी शिक्षण शिक्षण मंत्रालय गैरव्यवहार\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाश��क : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B6_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-12-15T07:14:19Z", "digest": "sha1:V64MTH6GFDZNQFLWFAY4UZKKXFCKPGUD", "length": 8672, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र - विकिपीडिया", "raw_content": "ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र\nब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र\nब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्रचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) डिएगो गार्सिया\n- एकूण ६० किमी२\nराष्ट्रीय चलन अमेरिकन डॉलर\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +246\nब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र हे युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील हिंदी महासागरामधील क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये ६ बेटांनी तयार झालेला चागोस द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह आफ्रिका खंडाच्या व इंडोनेशिया देशाच्या मधे आहे व भारताच्या नैऋत्येस १,६०० किमी तर मालदीवच्या दक्षिणेस ५०० किमी अंतरावर आहे.\nडिएगो गार्सिया हे ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्रामधील सर्वात मोठे बेट व राजधानीचे स्थान आहे.\nआफ्रिकेतील देश व संस्थाने\nअल्जीरिया • इजिप्त • लिबिया • मोरोक्को • सुदान • ट्युनिसिया पश्चिम आफ्रिका\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • कोत द'ईवोआर • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nअँगोला • कामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे आणि प्रिन्सिप • चाड पूर्व आफ्रिका\nबुरुंडी • कोमोरोस • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • युगांडा • रवांडा • सेशेल्स • सोमालिया • टांझानिया • झांबिया • दक्षिण सुदान\nदक्षिण आफ्रिका • बोत्स्वाना • लेसोथो • नामिबिया • स्वाझीलँड• झिंबाब्वे स्वायत्त प्रदेश व वसाहती ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र (युनायटेड किंग्डम) • कॅनरी द्वीपसमूह (स्पेन) • सेउता (स्पेन) • मादेईरा (पोर्तुगाल) • मायोत (फ्रान्स) • मेलिया (स्पेन) • रेयूनियों (फ्रान्स) • सेंट हेलेना (युनायटेड किंग्डम) • सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक • सोमालीलँड\nब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र\nयुनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १०:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-kmt-bus-condition-75406", "date_download": "2018-12-15T07:16:16Z", "digest": "sha1:B76F3OSIQB4GKV3LW3VEYOBEHPN5O776", "length": 20896, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news KMT Bus condition केएमटी बसेचची अवस्था ना आरसा, ना वायपर | eSakal", "raw_content": "\nकेएमटी बसेचची अवस्था ना आरसा, ना वायपर\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर - पापाची तिकटीजवळ केएमटी बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतानाच केएमटीच्या कारभाराची लक्तरेही वेशीवर टांगली जात आहेत. केएमटीच्या अनेक बसेसना ना आरसा आहे, ना पावसात त्यांचे वायपर सुरू असतात. तसेच ब्रेक फेल होणे, स्टेअरिंग लॉक होणे, अशा बसेसही केएमटीच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे या बसेस चालविणे ही मोठी जोखीम असल्याचे अनेक वाहनचालकांचे म्हणणे आहे.\nब्रेक फेल असणाऱ्या बसेसही लवकर दुरुस्त होत नाहीत, त्यामुळे आम्ही करायचे तरी कसे असा प्रश्‍न अनेक चालकांनी उपस्थ���त केला आहे.\nकोल्हापूर - पापाची तिकटीजवळ केएमटी बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतानाच केएमटीच्या कारभाराची लक्तरेही वेशीवर टांगली जात आहेत. केएमटीच्या अनेक बसेसना ना आरसा आहे, ना पावसात त्यांचे वायपर सुरू असतात. तसेच ब्रेक फेल होणे, स्टेअरिंग लॉक होणे, अशा बसेसही केएमटीच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे या बसेस चालविणे ही मोठी जोखीम असल्याचे अनेक वाहनचालकांचे म्हणणे आहे.\nब्रेक फेल असणाऱ्या बसेसही लवकर दुरुस्त होत नाहीत, त्यामुळे आम्ही करायचे तरी कसे असा प्रश्‍न अनेक चालकांनी उपस्थित केला आहे.\nकेएमटी बस ताबूत विसर्जन मिरवणुकीत घुसल्याने मोठा अनर्थ घडला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघाताच्या अनेक कारणांची चर्चा सुरू झाली असून काल ज्या बसला अपघात झाला, ती एअर ब्रेक बस होती. मिरवणुकीच्या मागे बस गेल्यानंतर चालक ब्रेक दाबत दाबत गेला. त्या वेळी हवा कमी कमी होत गेली. त्यामुळे बसचा ब्रेक लागला नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या अपघाताची कारणमीमांसा सुरू झाली आहे. अनेक बसेस चालवायला ड्रायव्हर नकार देतात. कारण या बसेसची स्थितीच इतकी वाईट आहे. ब्रेक लागत नाही, वायपर चालू नाही की, अनेक बसेसना आरसेच नाहीत. पॉवर स्टेअरिंगही मध्येच लॉक होतात. त्यामुळे बस चालवायची तरी कशी असा सवाल अनेक चालकांना पडत आहे. शहरात गर्दी वाढत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी असते. अशा स्थितीत जोखीम पत्करूनच चालक बसेस चालवत आहेत.\nसुभाष स्टोअर्स लुटणारा वर्कशॉपचा प्रमुख\nदोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सुभाष स्टोअर्स विभागाची लूट करणारे डिझेल घोटाळ्यांसह अनेक बाबतीत संशयास्पद कारभार असणारे एम. टी. सावंत यांच्याकडेच केएमटीच्या वर्कशॉपची धुरा देण्यात आली आहे. सावंत यांची कारकीर्दच वादग्रस्त आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे हा विभाग कशासाठी दिला असा सवाल उपस्थित होतोय.\nगर्दीच्या ठिकाणी थांबे नकोच\nकोल्हापूर शहराची दळणवळणाची वाहिनी म्हणून केएमटी बसकडे पाहिले जाते. नेहमी या ना त्या अपघाताने, चालक-वाहकांच्या संपामुळे, रोजंदारीमुळे महापालिकेचा परिवहन विभाग चर्चेत असतो. कालच्या पापाची तिकटी परिसरातील अपघातामुळे तर तो पुन्हा उजेडात आला. सभापतीच्या घरावर पोलिस बंदोबस्त ठ���वावा लागला. मात्र ज्या दोघांचे हकनाक बळी गेले त्यांचा यात काय दोष होता अपघात का झाला अपघात टाळण्यासाठी काय केले पाहिजे, यावर एक दृष्टिक्षेप...\nगर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग हवेतच\nशहरातील ज्या गर्दीतून दुचाकी चालविणे मुश्‍कील होत आहे, तेथून २८ फुटी केएमटी बस रोज प्रवास करीत आहे. शहरातील काही गर्दीची ठिकाणे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. काल घडलेला अपघात अन्य ठिकाणी होण्याची वाट न पाहता ते टाळण्यासाठी शहरातील गर्दीच्या ठिकाणी रोजच्या फेऱ्या पर्यायी मार्गाने गेल्या पाहिजेत. काही सणासुदीला गर्दीच्या मार्गावरील फेऱ्या बंद किंबहुना पर्यायी मार्गाने धावणे आवश्‍यक आहे.\nखरी कॉर्नर ते पापाची तिकटी येथे सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी साडेचार ते रात्री आठ दरम्यान मोठ्या प्रमाणात शाळेची मुले आणि गर्दी असते. बिनखांबी ते पापाची तिकटी रस्त्यावरून सायंकाळी चालणेही शक्‍य होत नाही. त्या रस्त्यावरील केएमटीच्या फेऱ्या बंद केल्या पाहिजेत.\nमाळकर तिकटी, शिंगोशी मार्केट, शिवाजी चौक, गंगावेस चौक, रंकाळा स्टॅंड चौक, खासबाग, मिरजकर तिकटी, जाऊळाचा गणपती कॉर्नर (रंकाळा टॉवर), सीपीआर (चिमासाहेब) चौक, अशा काही ठिकाणी नेहमी गर्दी असते. तेथे केएमटीचा प्रवास सुखकर होण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.\nमहाद्वार रोडवर केएमटी खरोखरच गरजेची आहे काय याचाही प्रशासनाने पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. पापाची तिकटीला झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा मार्ग केएमटीसाठी बंद केला पाहिजे.\nउपनगरातील प्रवाशांची सोय होईल आणि केएमटीला त्याचा फायदा होईल, असे मार्ग नव्याने तयार करण्याची वेळ आली आहे. गर्दीतून जाणारी केएमटी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग प्रवाशांच्या सूचनांतून घेणे आवश्‍यक आहे.\nकेएमटी बसचा ब्रेक फेल झाला नाही. गर्दीचा अंदाज आला नसल्याची माहिती चालकाने थेट कंट्रोलमध्ये दिली आहे. ताबूत विसर्जन मिरवणुका ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गावर केएमटी-एसटी वाहतूक बंद केली पाहिजे. असे न घडल्यामुळेच काल दोघांचे बळी गेले. यावरून केएमटी चालकावर किती ताण असू शकतो, याचाही अंदाज येतो.\nशिवाजी चौक, बिंदू चौक या ठिकाणी असलेल्या थांब्यामुळे वाहतूक खोळंबते. रस्त्याकडेला जादा जागा असलेल्या ठिकाणीच असे थांबे असले पाहिजेत. शिवाजी रोडवर हॉटेल चोप��ारजवळ असलेला थांबा हलविणे आवश्‍यक आहे. हा थांबाच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे. तेथेही नेहमी गर्दी असते. ब्रेक फेल किंवा अन्य कारणांवरून अपघात झाल्यास अनेकांचा बळी जाऊ शकतो.\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nकोट्यातील सदनिकांसाठी तारण व गहाण निर्णय\nसोलापूर - स्वेच्छाधिकार कोट्यातून सरकारकडून मिळालेल्या सदनिका आता बॅंकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहेत. यापूर्वी या सदनिका विकणे आणि भाड्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/buldhana-news-congress-khamgaon-74762", "date_download": "2018-12-15T07:09:48Z", "digest": "sha1:E3JG5ZEBGBYGSL6T4NFT4TZFGNZUVVAZ", "length": 16407, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Buldhana news congress in Khamgaon भाजपला शह देण्यासाठी खामगाव काँग्रेसमध्ये खां��ेपालट | eSakal", "raw_content": "\nभाजपला शह देण्यासाठी खामगाव काँग्रेसमध्ये खांदेपालट\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nभाजपाने निवडणूकीत दिलेले एकही आश्वासन अद्यापही पूर्ण केलेले नसून काँग्रेसच्या जुन्या योजनांचे नाव बदलून त्या योजना पूर्ण करत आहे. हळूहळू लोकांना आपल्या हातून झालेली चुक लक्षात येत असून सत्ताधा­यांचा विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. कमल का फुल ही जनतेची मोठी भूल ठरली आहे. आगामी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसची एक सक्षम टिम तयार करण्यात आली असून खामगाव मतदार संघात पुन्हा कॉंग्रेसचा झेंडा फडकेल.\n- राणा दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार\nखामगाव (बुलडाणा) : खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली असून, सोबतच तालुका, शहर अध्यक्ष व अन्य पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या निमित्त बुधवारी येथील संत तुकाराम महाराज मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा घेवून सानंदा यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.\nखामगाव मतदारसंघात राणा दिलीपकुमार सानंदा तीन वेळा आमदार होते. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. ऍड. आकाश फुंडकर हे आमदार बनले. केंद्र, राज्यात भाजपाची सत्ता आणि सानंदा याचे राजकीय विरोधक भाऊसाहेब फुंडकर याची कृषिमंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे भाजपाला खामगाव मतदार संघात नवी उभारी मिळाली आणि सानंदा यांचा एकषत्री अंमल संपला. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये सानंदा यांना अपयश आले. सद्या कृषी उत्पन्न बाजार समिती ही एक संस्था काँग्रेसच्या ताब्यात आहे.\nसत्ता गेल्यावर सानंदा यांना अडचणीत आणल्या गेले. जुनी प्रकरणे भाजपने बाहेर काढली. सानंदा यांना अटक प्रकरण चांगलेच गाजले. आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र असल्याचे सांगुन सानंदा यांनी आरोप फेटाळून लावत दिल्ली गाठून जामीन मिळवला. अटक प्रकरण झाल्यावर सानंदा यांच्या प्रती सहानुभूती सुद्धा नागरिक वक्त करत होते. त्याचाही फायदा सानंदा घेतील. राजकारण म्हटले की चढउतार नवीन येतातच. त्यामुळे अटक प्रकरणातून बाहेरून येत सानंदा पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठ सज्ज झाले आहेत. राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सानंदा यांना सत्ता हवी आहे. त्यासाठी ते कामाला लागले असून खामगाव मतदार सं���ात त्यांनी संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. भाजपा विरोधात महागाईसह इतर कारणांनी जनतेत नाराजी असल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी सानंदा रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत.\nखामगाव मतदार संघात काँग्रेसमधील कोणताही निर्णय हे दिलीपकुमार सांनंदा घेतात. त्यांना पक्षात आजवर कोणी प्रतिस्पर्धी नव्हता. आता मात्र आता मागील विधानसभा निवडणूकवेळी कॉंग्रेसमध्ये घरवापसी केलेले संजय ठाकरे पाटील विधानसभेची तयारी करत आहेत. त्यामुळे सानंदा यांनी सावध पवित्रा घेत संघटनेत आपली पकड आणखी मजबूत करायला सुरुवात केली आहे. \"शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही\" असे आपल्या खास स्टाईलमधे सांगत सानंदा आगामी विधानसभेवर दावा करत आहेत.\nभाजपाने निवडणूकीत दिलेले एकही आश्वासन अद्यापही पूर्ण केलेले नसून काँग्रेसच्या जुन्या योजनांचे नाव बदलून त्या योजना पूर्ण करत आहे. हळूहळू लोकांना आपल्या हातून झालेली चुक लक्षात येत असून सत्ताधा­यांचा विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. कमल का फुल ही जनतेची मोठी भूल ठरली आहे. आगामी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसची एक सक्षम टिम तयार करण्यात आली असून खामगाव मतदार संघात पुन्हा कॉंग्रेसचा झेंडा फडकेल.\n- राणा दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\n'भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू'\nमडगाव : भाजप व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, हे दोन्ही पक्ष जनतेच्या मनातून उतरले आहेत. आप हा या पक्षांना समर्थ पर्याय आहे, अस�� आम...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhool.com/2011/12/original-alms-bowl-of-buddha.html", "date_download": "2018-12-15T07:57:12Z", "digest": "sha1:NKXW53VLIE7AGXSJZXJJIMLC3RIM2UW4", "length": 18039, "nlines": 102, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Buddha's Original Alms-Bowl", "raw_content": "\nइ.स.1880-81 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे तत्कालीन मुख्य, मेजर जनरल ए. बकिंगहॅम यांनी बिहारच्या उत्तर व दक्षिण भागांचा एक दौरा केला होता. या दौर्‍यात बकिंगहॅम यांनी त्या वेळेस बेसार (Besarh) या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका गावाला भेट दिली होती. हे गाव म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासातील प्रसिद्ध असलेले वैशाली नगर आहे हे बकिंगहॅम यांनी लगेच ओळखले होते. वैशाली येथे जरी बकिंगहॅम यांना फारशा पुराण वस्तू सापडल्या नसल्या तरी त्यांना वैशाली या स्थानी भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र पुरातन कालापासून जतन करून ठेवलेले होते अशी माहिती समजली. य़ा भिक्षा पात्रा बद्दलची बरीच माहिती बकिंगहॅम यांनी संकलन करून ठेवलेली आहे.\nबौद्ध कथांमध्ये या भिक्षा पात्राबद्दल अशी कथा दिलेली आहे की गौतमाला महाब्रम्हाने दिलेले मूळ भिक्षा पात्र, गौतमाला जेंव्हा बुद्धत्व प्राप्त झाले तेंव्हा नाहीसे झाले. त्यामुळे इंद्र, यम, वरूण व कुबेर या चारी दिक्‍पालांनी पाचू पासून बनवलेली चार भिक्षा पात्रे बुद्धांना आणून दिली. परंतु भगवान बुद्धांनी ती घेण्याचे नाकारले. नंतर या दिक्पालांनी आंब्याच्या रंगाच्या दगडाची चार पात्रे बुद्धांना आणून दिली. कोणाचीच निराशा करायची नाही म्हणून बुद्धांनी ही चारी पात्रे ठेवून घेतली आणि त्या चार पात्रांपासून चमत्काराने एकच पात्र बनवून घेतले. चार पात्रांपासून हे भिक्षा पात्र बनवले असल्याने वरच्या कडेजवळ या चारी पात्रांच्या कडा या भिक्षा पात्रात स्पष्टपणे दिसत राहिल्या.\nवैशाली गावाच्या ईशान्येला साधारण 30 मैलावर असलेले केसरिया हे गाव (बकिंगहॅमच्या मताप्रमाणे), लच्छव राजांच्या ताब्यात असलेल्या मगध देशाच्या सीमेवर होते. बुद्ध कालात बिहारच्या काही भागात लच्छव राजघराणे राज्य करत होते. वैशाली या राज्याची राजधानी होती. भगवान बुद्धांच्या अखेरच्या कालात, वैशालीच्या लच्छवी घराण्यातील राजांनी व लोकांनी या गावात बुद्धांचा निरोप घेतला होता. त्या वेळेस बुद्धांनी हे भिक्षा पात्र त्यांना परत पाठवणी करताना, आपली आठवण म्हणून त्यांना दिले होते. सुप्रसिद्ध चिनी प्रवासी फा-शियान (AD 400) व ह्युएन त्सांग किंवा शुएन झांग (AD 520) या दोन्ही प्रवाशांनी आपल्या प्रवास वर्णनात ही आख्यायिका नमूद करून ठेवलेली आहे.या लच्छवी लोकांनी हे भिक्षा पात्र, वैशाली गावात मोठ्या आदराने जपून ठेवलेले होते. पहिल्या किंवा दुसर्‍या शतकात, सम्राट कनिष्क किंवा त्याच्यानंतर गादीवर आलेला सुविष्क यापैकी कोणीतरी, हे पात्र आणि बुद्धाचा प्रसिद्ध चरित्रकार अश्वघोष, यांना वैशालीहून गांधार राज्यातील पुष्पपूर (पुरुषपूर, पेशावर) येथे मगध देशाचा युद्धात पराभव करून नेले. बौद्ध मुनी तारानाथ याच्या ग्रंथात, सम्राट कनिष्क याच्या कारकीर्दीमध्ये झालेल्या तिसर्‍या बौद्ध महासभेचे नियंत्रक, पार्श्व या बौद्ध मुनींचा अश्वघोष हा शिष्य असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.\nइ.स. नंतरच्या चौथ्या शतकात चिनी प्रवासी फा-शियान याने हे भिक्षा पात्र, गांधार देशाची राजधानी असलेल्या पुष्पपूर (पुरुषपूर, पेशावर) येथे बघितल्याचे नमूद केलेले आहे. मात्र या नंतर हे पात्र पेशावर येथून हलवले गेले कारण इ.स. नंतरच्या सहाव्या शतकात आलेले दोन चिनी प्रवासी शुएन- झांग आणि सॉन्ग युन या दोघांच्याही प्रवास वर्णनात हे पात्र बघितल्याचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. फा-शियान याच्या वर्णनात तिसर्‍या शतकामध्ये हे पात्र बाल्ख किंवा काबूल येथे नेण्यासाठी गांधार देशावर यू-चि या राज्याकडून मोठे परकीय आक्रमण झाल्याचा उल्लेख आहे. फा-शियान च्या भेटीनंतर गांधारवर परत एकदा हे पात्र मिळवण्यासाठी यू-चि राज्याकडून मोठे आक्रमण होणार अशी चिन्हे दिसू लागल्याने बहुदा AD 425-450 मध्ये गांधारच्याच लोकांनी हे पात्र अफगाणिस्तान मधील कंदहार शहराच्या जवळ असलेल्या ठिकाणी नेले व या ठिकाणाला आपल्या देशाचेच म्हणजेच गांधार असे नाव दिले. कालांतराने गांधारचे कंदाहार झाले. सध्या या ठिकाणाला 'जुने कंदहार' या नावाने ओळखले जाते. हे पात्र अगदी अलीकडे म्हणजे मोहंमद नसिबुल्ला याच्या कारकीर्दीपर्यंत कंदहार मध्ये होते व त्यानंतर ते काबूल येथील राष्ट्रीय संग्रहालयात हलवण्यात आले आहे. तालिबान राजवटीत अतिरेक्यांनी काबूल संग्रहालयावर 3 किंवा 4 वेळा तरी हल्ले चढवले होते. त्यातून हा ठेवा बचावला हे आपले सुदैव आहे असेच म्हणावे लागेल.\nहे पात्र दिसण्यास आहे तरी कसे या बद्दलचे फा-शियान याने केलेले वर्णनच फक्त आज उपलब्ध आहे. फा-शियानच्या मूळ चिनी वर्णनाची तीन भाषांतरे आहेत. या तिन्ही भाषांतरात हे पात्र संमिश्र रंगाचे असले तरी प्रामुख्याने काळे आहे असे वर्णन आहे. त्याच बरोबर अंदाजे 8 किंवा 9 लिटर क्षमता असल्याचाही उल्लेख आहे. त्याच प्रमाणे चार कडा स्पष्टपणे दिसून येतात असाही उल्लेख आहे. मात्र हे पात्र अपारदर्शी आहे का पारदर्शक या बद्दल या तिन्ही वर्णनात मतभेद आहे. डॉ.बेल्यु या संशोधकाच्या वर्णनाप्रमाणे कंदाहार येथील (आता काबूल संग्रहालयात असलेले) भिक्षा पात्र हे गडद हिरवट, काळसर किंवा एखाद्या सापाच्या रंगाचे असून त्यावर अरेबिक भाषेतील सहा ओळी कोरलेल्या आहेत.\nया दोन्ही वर्णनांवरून काबूल संग्रहालयातील भिक्षा पात्र मूळ पात्र असण्याची बरीच शक्यता वाटते. पात्राच्या तळाचा भाग एखाद्या कमळाच्या आकाराचा बनवलेला असल्याने हे पात्र बौद्ध कालातील असण्याची खूपच शक्यता आहे. त्यावर अरेबिक भाषेत असलेल्या ओळी नंतरही कोरलेल्या असू शकतात. त्याच प्रमाणे हे पात्र एवढे मोठे आहे की ते हातात घेऊन भिक्षा मागण्यास जाणे कोणासही शक्य नाही. त्यामुळे हे पात्र बहुदा आपल्या देवळात हुंडी किंवा दान पेटी जशी ठेवलेली असते तसे बौद्ध विहारात ठेवलेले असावे. त्या काळात भिक्षा ही धान्य,सोने या स्वरूपातच दिली जात असणार. त्यामुळे एवढे मोठे पात्र असणे असंभवनीय वाटत नाही.\nभगवान बुद्धांच्या भिक्षा पात्राची ही कहाणी मोठी विलक्षण आहे हे मात्र कोणीही नाकारणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-15T07:20:23Z", "digest": "sha1:PHTC7IINRELP4PGNNPKRWYO4HI2F2H5P", "length": 5017, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "मोफत ऑनलाइन चॅट रूम नोंदणी न -", "raw_content": "\nमोफत ऑनलाइन चॅट रूम नोंदणी न —\nअहो. तो कै. आपण अजूनही आहात तर काही उशीरा रात्र मजा हे करण्यासाठी खूप उशीर कधीही गप्पा, मिसळणे आणि अप हुक. उघडण्यासाठी गप्पा खोली आणि आनंद मजा. एक जागा आहे, जेथे पक्ष नाही शेवटी. पक्ष सर्व रात्री. कल्पना उद्योजिकांना रविवारी क्लब आता कल्पना करा की, तुम्ही जाऊ शकतात तेथे प्रत्येक रात्री आहे. वन्य आणि वेडा रात्री प्रत्येक रात्री आहे. आम्ही एक वेडा छान जागा आहे जेथे पक्ष कधीही संपत नाही. आम्ही एक मजकूर बेस गप्पा खोली जेथे आपण हे करू शकता पक्ष सर्व रात्री. छान जागा आहे जेथे पक्ष कधीही संपत नाही. येथे भ्याड पक्ष ला सर्व रात्री. नेहमी आहेत बरेच एकच तयार अप हुक. मजा आहे. के हजार आहे, आश्चर्यकारक वैशिष्ट्ये. समावेश आहे. मोफत चॅट रूम आम्ही वरच्या दर्जाचे मजकूर बेस पाकिस्तानी खोल्या गप्पा इन्स्टंट मेसेजिंग, आम्ही मुक्त इन्स्टंट मेसेजिंग आणि मजकूर बेस गप्पा खोली. पार्टी गप्पा खोल्या खर्च नाही दुसर्या रात्री एकटे, आपण कल्पना करू शकत नाही मजा ‘. सामील घेऊन फक्त सेकंद हे खूप सोपे आहे आणि सर्व विनामूल्य आहे. त्यामुळे अनेक आहेत आश्चर्यकारक लोक, शेकडो नवीन सदस्य सामील आहेत प्रत्येक दिवस. तेथे नेहमी टन एकच शोधत अप हुक, कोण अजूनही काही मजकूर बेस मजा. सामील व्हा रात्री पार्टी, आपण हे प्रेम आहोत. क्लिक करा सामील व्हा आणि आता पक्ष सुरू आहे.\n← ऑनलाइन व्हिडिओ &मजकूर डेटिंगचा गप्पा रशियन आणि युक्रेनियन मुली\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/actor-sayaji-shinde-s-mother-expired-112358", "date_download": "2018-12-15T07:37:37Z", "digest": "sha1:U3UXSDIMQZ57GB7EIXVWHT2KVGLTCNI2", "length": 10195, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "actor sayaji shinde s mother expired अभिनेते सयाजी शिंदे यांना मातृशोक | eSakal", "raw_content": "\nअभिनेते सयाजी शिंदे यांना मातृशोक\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nसातारा : ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या मातोश्री सुलोचना मुगुटराव शिंदे यांचे गुरुवारी सातारा येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या.\nत्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पर्यावरण, सामाजिक, धार्म���क कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा.\nसातारा : ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या मातोश्री सुलोचना मुगुटराव शिंदे यांचे गुरुवारी सातारा येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या.\nत्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पर्यावरण, सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा.\nऔरंगाबाद - हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी शहरासह जिल्हाभरात उमटले. ठिकठिकाणी...\n\"झाडे लावा, झाडे जगवा' म्हणत सयाजी शिंदे करणार प्रबोधन\nऔरंगाबाद - पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने सतत दुष्काळाशी येथील जनतेला करावा लागणारा संघर्ष लक्षात...\nशेकडो हातांद्वारे कास रस्ता प्लॅस्टिकमुक्त\nकास स्वच्छता महाअभियान, दोन तासांत 25 किलोमीटरमध्ये 750 पोती प्लॅस्टिक जमा सातारा - मनाला थंडावा देणारा हवेतील गारवा खात, उगवत्या सूर्याच्या...\n'सकाळ'च्या 'कास महास्वच्छता' अभियानात दोन तासांत 750 पोती प्लॅस्टिक जमा\nसातारा : मनाला थंडावा देणारा हवेतील गारवा खात, उगवत्या सूर्याच्या साक्षीने रविवारी शेकडो हातांनी सातारा (बोगदा) ते कास या सुमारे 25 किलोमीटर...\nआपली क्षमता ओळखून स्वतःशी स्पर्धा करावी - सयाजी शिंदे\nलोणी काळभोर (पुणे) : युवकांनी करिअर घडविताना आपली क्षमता ओळखून स्वतःशी स्पर्धा करावी. जीवनाला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळविण्यासाठी...\nकास भिंती व सांडवा परिसराची स्वच्छता\nसातारा - यशोदा टेक्‍निकल कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी आज कास येथे श्रमदान करून भिंती व सांडवा परिसराची स्वच्छता केली. आजच्या श्रमदान मोहिमेत ३० पोती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/bse-nse-nifty-sensex-78-1798238/", "date_download": "2018-12-15T07:16:39Z", "digest": "sha1:J5CHEPW3RL6PAE3CN5FYKQO5K5GAW5XW", "length": 12349, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BSE NSE NIFTY SENSEX | ‘सेन्सेक्स’ची सप्ताहात १,२१३ अंश कमाई | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\n‘सेन्सेक्स’ची सप्ताहात १,२१३ अंश कमाई\n‘सेन्सेक्स’ची सप्ताहात १,२१३ अंश कमाई\nभांडवली बाजारात निर्देशांक तेजी सलग पाचव्या व्यवहारात कायम राहिली.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nभांडवली बाजारात निर्देशांक तेजी सलग पाचव्या व्यवहारात कायम राहिली. मात्र सप्ताहअखेरचे व्यवहार पार पाडताना गुंतवणूकदारांकडून समभागांवर दबाव जाणवला. परिणामी प्रमुख निर्देशांक गेल्या काही सत्रांच्या तुलनेत शुक्रवारी कमी वाढ नोंदविणारे ठरले.\nमाफक २३.८९ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक ३६,१९४.३० पर्यंत पोहोचला. तर १८.०५ अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला १०,८७६.७५ पर्यंत स्थिरावता आले. सप्ताहात सेन्सेक्स १,२१३.२८ ने वाढला आहे, तर निफ्टीतील या दरम्यानची वाढ ३५० अंशांची राहिली आहे.\nसायंकाळी जाहीर होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीबाबत सावधता व्यक्त करत गुंतवणूकदारांनी सप्ताहअखेरचे व्यवहार केले. परिणामी भक्कम रुपया आणि स्थिरावणाऱ्या खनिज तेलाच्या किमती याचा फार सकारात्मक परिणाम दिसला नाही.\nजी२० राष्ट्रांची तसेच प्रमुख तेल उत्पादक देशांच्या बैठकीवर भांडवली बाजार येत्या आठवडय़ात प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रिझव्‍‌र्ह बँकेचीही बैठक होत आहे.\nशुक्रवारी सेन्सेक्समध्ये विप्रो, येस बँक, कोटक महिंद्र बँक, महिंद्र अँड महिंद्र, सन फार्मा, मारुती सुझुकी, एचडीएफसी लिमिटेड, हीरो मोटोकॉर्प, इन्फोसिस, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, बजाज ऑटो, हिंदुस्थान यूनिलिव्हर आदी ६ टक्क्यांच्या वाढीसह अग्रणी राहिले. तर टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, वेदांता, एनटीपीसी, भारती एअरटेल, कोल इंडिया, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, अ‍ॅक्सिस बँक, पॉवरग्रिड, स्टेट बँक यांचे मूल्य ३ टक्क्यांपर्यंत खाली आले. स्थावर मालमत्ता, औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान आदी २ टक्क्यांपर्यंत वाढले, तर पोलाद, बँक निर्देशांकांवर जवळपास अर्ध्या टक्क्यापर्यंतच्या घसरणीचा दबाव राहिला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-crime-against-dsk-118954", "date_download": "2018-12-15T07:53:28Z", "digest": "sha1:GIHHCNVZZ4ADVY6H33KHHVOWKI6L63AO", "length": 13512, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News crime against DSK डीएसके विरोधात सांगलीत फसवणुकीचा गुन्हा | eSakal", "raw_content": "\nडीएसके विरोधात सांगलीत फसवणुकीचा गुन्हा\nगुरुवार, 24 मे 2018\nसांगली : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात सांगलीतही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसके कंपनीच्या योजनेत गुंतवलेले 8,95,000 रुपयांची ठेवीची रक्कम मुदत पुर्ण झाल्यानंतर मुद्दल आणि त्यावरील व्याज परत न देता फसवणूक केली आहे.\nसांगली : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात सांगलीतही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसके कंपनीच्या योजनेत गुंतवलेले 8,95,000 रुपयांची ठेवीची रक्कम मुदत पुर्ण झाल्यानंतर मुद्दल आणि त्या���रील व्याज परत न देता फसवणूक केली आहे.\nयाबाबत किरण अनंत कुलकर्णी यांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सांगलीतील सुमारे 30 जणांची तीन कोटींवर रकमेची फसवणूक झाल्याची माहिती आहे.\nअधिक माहिती अशी, किरण कुलकर्णी हे सेवानिवृत्त असून त्यांनी ते नागराज कॉलनीत गौरी शंकर अपार्टमेंट येथे राहतात. त्यांनी डीएसकेंच्या कंपनीत आठ लाख 95 हजार रुपये गुंतवले होते. माधवनगर रोडवरील बजाज ऍटोच्या शेजारी असलेल्या एस के कंपनीच्या ब्रॅंचमध्ये त्यांनी ही गुंतवणूक केली होती. त्याची मुदत पुर्ण झाल्यानंतर सदर रक्कम व त्यावरील व्याज परत न देता डी. एस. ग्रुप अँड कंपनीचे संचालक, भागीदार यांनी संगनमताने फसवणूक केल्याबद्दल किरण कुलकर्णी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nया तक्रारीवरुन दीपक सखाराम कुलकर्णी, हेमंत दिपक कुलकर्णी, शिरीष दिपक कुलकर्णी (सर्व डीएसके हाऊस, जंगली महाराज रोड, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदरम्यान, किरण कुलकर्णी यांच्यासह सांगलीतील सुमारे 30 जणांनी डीएसके कंपनीत गुंतवणूक केली होती. त्यांच्या ठेवींची एकूण रक्कम सुमारे सव्वा तीन कोटींच्या घरात आहे. याबाबत गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक राजेंद्र मोरे यांना गुंतवणुकीची माहिती दिली आहे. सध्या हा आकडा 30 जणांचा असला तरी सांगलीतील गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.\nडीएसकेंच्या सांगली, पुणे, सातारा येथील प्रॉपर्टी सील केल्याची माहिती असून यामध्ये मिरज पंढरपूर रोडवरील डीएसकेंची एक प्रॉपर्टी सील केल्याची चर्चा आहे.\nगडकरी म्हणतात, 'मल्ल्याजी' चोर कसे\nमुंबई : एखाद्या वेळेस थकबाकीदार झाले म्हणून विजय 'मल्ल्याजी' चोर कसे होऊ शकतात असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क भारतातील...\nबॅंकिंग पुनर्रचनेची नागमोडी वाट\nनादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी...\nलंडनच्या न्यायालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी\nलंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....\nरिझर्व्ह बँकेकडून प��न्हा 'जैसे थे'च\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांचा समावेश असलेल्या पतधोरण समितीने आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च...\nस्टेट बँकेकडून ठेवींवरील व्याजदरात वाढ\nमुंबई: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने मुदत ठेवींवर अधिक व्याज देऊ केले आहे. विविध मुदतीच्या ठेवींवर बँकेने 0.05-0.10 टक्क्याची वाढ...\nसाखरेचे दर गडगडल्याने कारखानदार हवालदिल\nकऱ्हाड - साखरेचे दर दिवाळीनंतर वाढू लागले होते. ते तीन हजार ३० रुपयांपर्यंत पोचले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी तब्बल १३० रुपयांनी दर गडगडले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/category/diseases-and-conditions/digestive-system/page/2/", "date_download": "2018-12-15T07:23:53Z", "digest": "sha1:YYYPK4LW4JRS6AZE4D3QWIWPAWTM3JZK", "length": 9381, "nlines": 138, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Digestive system Archives - Page 2 of 2 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nटायफॉईड : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Typhoid fever in Marathi)\nपित्ताशयातील खडे – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Gallstones in Marathi)\nजाणून घ्या गुदद्वाराचे विविध विकारांविषयी (Anal disease in Marathi)\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\n पोटाच्या कर्करोगाला जठराचा कर्करोग किंवा Stomach Cancer असेही...\nहिपॅटायटीस – कारणे, लक्षणे, प्रकार, निदान व उपचार मराठीत (Hepatitis)\n Hepatitis Information in Marathi हिपॅटायटीस हा यकृताचा एक महत्वाचा असा आजार आहे....\nयकृताचा कर्करोग मराठीत माहिती (Liver cancer in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nफिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nहिमोग्लोबिन टेस्ट मराठीत माहिती (Hemoglobin test in Marathi)\nमहाहेल्थ अॅपची वैशिष्ट्ये (MahaHealth App)\nसायटिका – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Sciatica in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त���रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nस्तनाचा कर्करोग – ब्रेस्ट कॅन्सर मराठीत माहिती (Breast Cancer in Marathi)\nअतिसार, जुलाब मराठीत माहिती (Diarrhoea in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nपार्किन्सन्स (कंपवात) कारणे, लक्षणे, उपचार मराठीत माहिती – Parkinson’s disease in...\nथायरॉइडचा त्रास मराठीत माहिती व उपाय (Thyroid problem in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7175", "date_download": "2018-12-15T07:48:35Z", "digest": "sha1:MTU5V6KCJKC3BERCLHDVXPMFXLJ5YN55", "length": 11336, "nlines": 169, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हिंदी सिनेमा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हिंदी सिनेमा\nगोल्डी फेस्ट (न वाहता धागा)\nशीर्षकानंतर अजून काही लिहायची गरज आहे का\nगोल्डी आणि त्याच्या सिनेमांबद्दल सर्वकाही...\nRead more about गोल्डी फेस्ट (न वाहता धागा)\nशीर्षकानंतर अजून काही लिहायची गरज आहे का\nगोल्डी आणि त्याच्या सिनेमांबद्दल सर्वकाही...\n..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल\nमंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :\nसहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)\nउत्साहाने आणि नव्या दमाने आपला खेळ सुरू राहूद्यात.\nRead more about ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल\nगाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल\nमायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा\nगाओ, अर्थात गाणे ओळखा\nतर तो/ती कोणतं गाणं म्हणेल या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.\nबक्षिसं तर आहेतच अर्थात.....\nतर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा लक्ष ठेवा\n- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी\nRead more about गाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल\n..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल\nआपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.\nकाही रंजक आकडेवारी :\nRead more about ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल\n..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल\nआपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.\nआता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......\nRead more about ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल\n..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल\nमध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय\nहा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....\nनेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या\nRead more about ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/108-ambulance/", "date_download": "2018-12-15T07:39:29Z", "digest": "sha1:DLR7WIQ42ML32QGQ2J4RHAGILI6V5R6G", "length": 14638, "nlines": 155, "source_domain": "healthmarathi.com", "title": "108 रुग्णवाहिका मराठीत माहिती (108 Ambulance Service Maharashtra) - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nजीवनदायी रुग्णवाहिका : Dial 108\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेखालील तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्पामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीची आरोग्य सेवा ( जीवनदायी रुग्णवाहिका ) देण्यात येते. त्यामध्ये रस्ते अपघातात जखमी झालेले रुग्ण, सर्व गंभीर आजार, गंभीर गरोदर महिला, नवजात शिशु संबंधातील आजार, साथीचा रोगाचा झालेले, नैसर्गिक आपत्तीत सापडलेले आणि मानवी जोखिमीमुळे झालेले रुग्ण, गंभीर हृदयरोगी रुग्ण, सर्पदंशाचे रुग्ण, सर्व अपघात, अन्नातून विषबाधा, श्वसनाचे रोग, मेंदूचे आजार असलेल्या रुग्णांचा समावेश होतो .\n• राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रम व महाराष्ट्र शासन यांचे अंतर्गत आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.\n• ‎तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी 108 हा दूरध्वनी क्रमांक निर्देशित करण्यात आला आहे.\n• ‎“गोल्डन अवर थियरी “ वर आधारित योजना 108 क्रमांकाद्वारे रुग्णाला पहिल्याच तासात सर्वात जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाईल. ही सेवा वर्षातील 365 दिवस व 24 x 7 उपलब्ध असेल व रुग्णांना मोफत पुरविण्यात येईल.\n• ‎रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, रोगाच्या साथी, गंभीर आजार व तदनुषंगिक समस्या, ह्या तातडीच्या परिस्थिती शिवाय गरोदर स्त्रिया व नवजात बालके यांच्याशी निगडीत तातडीची परिस्थिती सुद्धा हाताळली जाईल.\n• ‎तातडीच्या प्रतिसादात्मक सेवांमध्ये संगणक तंत्रज्ञानाचे एकीकरण, ध्वनी नोंद प्रणाली, भौगोलिक माहिती प्रणाली ( GIS), भौगोलिक स्थिती प्रणाली ( GPS), स्वयंचलित वाहन ठावठिकाणा प्रणाली (AVLT), व फिरती दळणवळण सेवा (MCS), यांचा समावेश असेल.\n• ‎रुग्णावाहीका प्रगत जीवनाधार प्रणाली (ALS) व प्राथमिक जीवनाधार प्रणाली (BLS) ने सुसज्ज.\n• ‎ह्या वैद्यकीय उपकरणांमध्ये रुग्णवाहिकेतील खाट, स्कूप स्ट्रेचर, रेकॉर्डर सहित बाय-फेझिक डेफिब्रीलेटर कम कार्डीयाक मॉनिटर, ( फक्त ALS करिता ). ट्रान्स्पोर्ट व्हेंटिलेटर, ( फक्त ALS करिता ), पल्स ऑक्सिमीटर ( फक्त BLS करिता ), सक्शन पंप, प्राणवायूचा सिलिंडर इत्यादीचा समावेश.\n• ‎रुग्णवाहिका नियंत्रण अधिकारी, तातडीचे डॉक्टर, वैद्यकीय नियंत्रण, रुग्णवाहिका डॉक्टर, कर्मचारीवर्ग यांना प्रशिक्षण देण्यात येते.\n• ‎रुग्णवाहिका वैद्यकीय कर्मचारी व प्रशिक्षित चालक असलेल्या आणीबाणीतील वैद्यकीय तंत्रज्ञाकडून परीचालीत\n• ‎तीन पाळ्यांमध्ये 24 x 7 उपलब्ध असणारा रुग्णवाहिका कर्मचारी वर्ग.\n• ‎महाराष्ट्रातील कुठल्याही नेटवर्क मधून तीन अंकी 108 ���्या मोफत क्रमांकावर दूरध्वनी करून 24 X 7 तातडीची सेवा उपलब्ध.\nरस्ते अपघात, एखाद्यास हार्ट अटॅक आल्यास, साप चावल्यास, आगीत भाजल्यास, पाण्यात बुडणे, गरोदर स्त्रिया इ वैद्यकीय इमर्जन्सीमध्ये कृपया 108 ह्या नंबरवर कॉल करून तातडीने रुग्णवाहिका बोलावून संबंधितांचे प्राण आपणही वाचवू शकतो.\n108 ह्या नंबरवर फोन करा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना मराठीत माहिती (Mukhyamantri Sahayata Nidhi)\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ESI Scheme)\nसुकन्या समृद्धी योजना मराठीत माहिती (Sukanya Samriddhi Yojana)\nहे सुद्धा वाचा :\nआरोग्य विषयक माहिती मराठीतून (Health tips in Marathi)\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nमधुमेहाचे निदान कसे केले जाते (Diabetes test in Marathi)\nपुरुष वंधत्व समस्या मराठीत माहिती (Male Infertility in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nगॅस्ट्रो आजार मराठीत माहिती (Gastro in Marathi)\nडोळ्याचा गंभीर विकार काचबिंदू अर्थात ग्लूकोमा (Glaucoma)\nएनीमिया आजार मराठीत माहिती (Anemia in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/let-tree-plant-and-live-42892", "date_download": "2018-12-15T07:11:49Z", "digest": "sha1:TNWQJAKTRLWEH227FIKFAPJLHLRHL3CQ", "length": 13014, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Let the tree plant and live झाड ��ावू आणि जगवू | eSakal", "raw_content": "\nझाड लावू आणि जगवू\nसोमवार, 1 मे 2017\nप्रत्येक नागरिकाने सामाजिक दायित्वतेच्या भावनेतून पर्यावरण रक्षणासाठी एक तरी झाड लावून जगवले पाहिजे. आमच्या झाडे वाचवा ग्रुपचा हाच प्रयत्न आहे. अनेकांनी सामाजिकतेचा वसा घेतला पाहिजे. उद्यानांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवून उद्यानांना पावसाचे पाणी कसे देता येईल याचे प्रात्यक्षिकही पालिकेला दाखवले आहे.\n- प्रवीण बारवे, सदस्य, सेव्ह ट्री ग्रुप नेरूळ\nनेरूळ - निसर्ग आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी येथील काही नागरिकांनी सेव्ह ट्री ग्रुपच्या वतीने ‘झाडे लावा, झाडे वाचवा’चा संदेश देत परिसरातील २०० झाडांची निगा व त्यांची जोपासना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार झाडांना पाणी घालण्याचे काम ही मंडळी करते.\nपर्यावरण समतोलासाठी झाडे जगवली पाहिजेत. त्यासाठी नेरूळ परिसरातील मंडळी झाडे वाचवण्याचा प्रयत्न करताहेत. प्रवीण बारवे, सुरेंद्र झापर्डे, शिवाजी शिंदे, नरेंद्र मखीजानी ही मंडळी दररोज नेरूळ सेक्‍टर १९ मधील नूतन विद्या मंदिर ते वंडर्स पार्कच्या बाजूला सर्व्हिस रोडलगतच्या जवळजवळ २०० झाडांची निगा राखत आहेत. रोज सकाळी व सायंकाळी या परिसरात मॉर्निंग व इव्हनिंग वॉक करताना झाडांना पाणी घालण्याचे काम ते करत आहेत. छोट्या झाडांना काठ्या रोवून आधार दिला जात आहे. काठ्यांना प्लास्टिकच्या उलट्या बाटल्या बांधून त्यात पाणी टाकत आहेत. या परिसरातील नागरिकांनाही ते झाडांना पाणी घालण्याची विनंती करतात. त्यामुळे पर्यावरणप्रेमी घरातून येतानाच पाणी घेऊन येतात व झाडांना घालतात. ग्रुप दर रविवारी सामुदायिक श्रमदान करून झाडांची काळजी घेत आहे. प्रत्येक झाडाला एका नागरिकाचे नाव दिल्याने ते आपल्या झाडाची काळजी घेतात. झाडांना नियमित पाणी देण्यासाठी सेव्ह ट्री ग्रुपने पाण्याची टाकी विकत घेतली आहे. सोसायट्यांतील नागरिक या प्लास्टिकच्या टाकीत थोडे थोडे पाणी टाकतात. त्यानंतर ट्रॉलीवरील या टाकीतील पाणी परिसरातील झाडांना घातले जाते. सामाजिक भावनेतून झाडे वाचवण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.\nसासवडला स्वच्छतेत `झिरो लँड फिल`ची संकल्पना\nसासवड : येथील नगरपालिकेने पर्यावरण सुरक्षिततेतून झिरो लँड फिलची (जमिनीवर कचऱयाची विल्हेवाट) संकल्पना राबविली आहे. सासवड शहरातील घरोघरी व...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nनीरा नरसिंहपूर - ‘तुमचा ऊस तोडायचा, तर फडाला काडी लावा...आमची माणसं दिवसात आडवा करून कारखान्याकडे पाठवतील’ असा अप्रत्यक्ष संदेश परिसरातील शेतकऱ्यांना...\nअपरिहार्य परिस्थितीतच टॅंकर मंजुरीचे निर्देश\nअकोला - पिण्याचे पाणीटंचाईअंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक...\nनीरा डाव्या कालव्यातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://morayaprakashan.com/BookDetail.aspx?BookId=2745", "date_download": "2018-12-15T07:50:35Z", "digest": "sha1:FIAO2OAH7PWHOLY2QTOPR43PMJ4VM4L7", "length": 3332, "nlines": 42, "source_domain": "morayaprakashan.com", "title": "मला भावलेले गुलजार", "raw_content": "\nप्रकाशक : मोरया प्रकाशन\nहे लेखन काय नाही \nहे गुलजारचे चरित्र नाही .\nही गुलजारच्या साहित्याची समीक्षा नाही .\nव्याकरणाचे नियम , सौंदर्यशास्त्राचे सिद्धांत , ऐतिहासिक आणि वर्तमानकालीन वस्तुस्थिती यांच्या निकषांवर केलेले मुल्यमापन तर नाहीच नाही .\nमग हे लेखन आहे तरी काय \nफार काहीही नाही , तर गुलजारच्या कविता - कथा वाचताना , गीत - गझल ऐकताना , सिनेमा - मालिका बघताना , तुमच्या - माझ्या सारख्या सामान्य माणसांच्या मनात दाटून येणाऱ्या आठवणी किंवा उमटत राहणारे पडसाद यांचे अधूरे - अपुरे असे हे प्रतिबिंब आहे .\nसाहजिकच ही गुलजार च्या साहित्याची प्रसिद्धी - प्रकाशित नुसार क्रमवारीनुसार अनुक्रमाणिका नाही . नाहीतरी आठवणी किंवा पडसाद यांना कुठे अनुक्रमाणिका असते \nयात गुलजारचे शब्द महत्वाचे आहेतच पण त्याचबरोबर मला त्याचा उमगणारा , थोडे जास्तच स्पष्ट सांगायच तर ते शब्द वाचताना - ऐकताना माझ्या मनात त्या क्षणांना जाग्या होणाऱ्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आहे .\nकदाचित मूळ कथा , गोष्ट , बाब सांगताना प्रत्यक्ष गुलजार ला अगदी पार वेगळेच असे काहीतरी सांगायच असेल \n. . . पण मला भावलेला , भावनारा असा हा गुलजार \nलेखक : चन्द्रशेखर टिऴक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T07:50:42Z", "digest": "sha1:TFIYY2BWYXDAJFL4KZFGEA4BHD2B3CCO", "length": 8456, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मजुरांना घेवून जाणारा ट्रॅक्‍टर उलटला, 2 ठार 8 जण जखमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमजुरांना घेवून जाणारा ट्रॅक्‍टर उलटला, 2 ठार 8 जण जखमी\nनांदेड – ओव्हरलोडमुळे ट्रॅक्‍टर चालकाचा ताबा सुटून उलटल्याने पश्‍चिम बंगालचे 2 मजूर ठार तर 8 जण जखमी झाले. ही घटना 30 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता नांदेड -हैद्राबाद महामार्गावर कुष्णूरजवळ घडली. जखमीपैकी चौघे गंभीर आहेत.\nकुष्णूर औद्योगिक वसाहतीसाठी घुंगराळा येथे 220 के. व्ही. च्या विद्युत केंद्राचे काम चालू आहे. विद्युत वाहिनीचे काम करण्यासाठी ठेकेदारांने पश्‍चीम बंगाल येथील कामगार आणले होते. त्या ठिकाणीच राहत होते. तेथूनच दररोज विद्युत वाहिनीच्या मनोऱ्याचे काम करण्यासाठी जात असत. दि.30 डिसेंबर रोजी वीस ते बावीस कामगार लोखंडी पोल व साहित्यासह ट्रक्‍टरवर बसून निघाले होते. ट्रकॅंटरच्या ट्रॉलीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सामान असल्याने चालकाचा ताबा सुटला.\nयात इब्राहीम मकबूल महम्मद (25) व राहूल शमशोद्दिन (20) हे दोघे जागीच ठार झाले. तर आठ जण जखमी झाले. यातील चौघांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे तर 4 जणांवर नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमीत मनोज मुसर वय (33), झगडू मुसर (35) संजय मुसर (30) आनंद रुपी (25) सर्व राहणार पश्‍चीम बंगालमधील तालुका पोखरिक ���ाव मनरपूर जिल्हा मालदा येथील रहिवासी आहेत. अन्य चार जखमीची नावे समजू शकली नाहीत.\nसदरील अपघाताची माहिती समजताच कुंटूरचे पोलीस उपनिरीक्षक बिराजदार, जमादार कुंभरे व इतर कर्मचारी घटनास्थळी आले. व मयतांना उत्तरीय तपासणीसाठी नायगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मयत व जखमी हे पश्‍चिम बंगालचे रहिवासी असल्याने सदरच्या अपघाताची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. मात्र अपघातानंतर ट्रक्‍टर चालक फरार झाल्याचे सांगण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleघटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; टेनिस\nNext articleघटनाचक्र 2017 अर्थकारण ; नव्या आर्थिक सवलती\nविनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या 80 जणांवर खटले\nवाहतूक नियमभंग करणे पडणार बाराच्या भावात\nफटाके वाजवताना अपघातांची संख्या यंदा घटली\n1 जानेवारी पासून पुण्यात पुन्हा हेल्मेटसक्‍ती\nअपघात आणि विम्याचा दावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/natural-labor-delivery-marathi/", "date_download": "2018-12-15T06:31:58Z", "digest": "sha1:FXH6H2JU6VCFLYTRVASLDF3ZGMBB7WUN", "length": 16024, "nlines": 159, "source_domain": "healthmarathi.com", "title": "प्रसूतीच्या कळा येणे व प्रसूती कशी होते (Labor pain in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Pregnancy Delivery प्रसूतीच्या कळा येणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते (Labor pain in Marathi)\nप्रसूतीच्या कळा येणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते (Labor pain in Marathi)\nप्रसुतीची लक्षणे व प्रसव कळा येणे मराठीत माहिती :\nगर्भावस्थेचा काळ पूर्ण झाल्यानंतर (साधारणपणे 280 दिवस झाल्यानंतर) प्रसूतीची प्रक्रिया आपोआप सुरू होते. तसेचं प्रसूतीची प्रक्रिया सुरु झाल्याचे खालील लक्षणांवरून ओळखता येते.\nओटीपोटात सारख्या कळा येणे (प्रसुती कळा) –\nप्रसुतिच्यावेळी गर्भाशयाचे स्नायू ठरावीक वेळाने आकुंचन पावल्यामुळे वेदना थोड्या थोड्या वेळाने येतात. ह्या कळा बरगड्यांच्या खाली, पाठीवरून चालू होतात व ओटीपोटाकडे येतात. त्या कळा ठरावीक वेळाने येतात व ओटीपोटात संपतात. सुरुवातीला दर 30-40 मिनिटांनी व साधारण 5-10 सेकंद जाणवणाऱया कळा यायला लागतात तर डिलिव्हरीच्या शेवटी त्या दर 2-3 मिनिटांनी व 30-40 सेकंदांपर्यंत जाणवणाऱ्या कळा यायला लागतात. अशी प्रसूतीची लक्षणे दिसायला लागल्यावर गर्भिणीस हॉस्पिटलमध्ये ��ेऊन जावे.\nही बाळंतपण सुरु झाल्याची महत्त्वाची लक्षणे आहेत. जेव्हा वरील लक्षणे दिसून येतात तेव्हाच असे म्हणता येते की प्रसूतीची क्रिया सुरू झालेली आहे. प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाल्यावर गर्भाशयाचे तोंड उघडायला सुरुवात होते. बाळंतपण चालू असेल तर गर्भाशयाचे तोंड उघडायला सुरुवात होते. तसेच जेव्हा प्रसूतीची क्रिया सुरू होते, तेव्हा गर्भाशयाच्या तोंडाजवळील चिकट पांढरा भाग सुटून बाहेर येतो व थोडासा रक्तस्रावही व्हायला लागतो त्यामुळे लालसर रंगाचा चिकट स्राव येऊ लागतो.\nप्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nनैसर्गिक प्रसूती कशी होते..\nनैसर्गिक प्रसूतीचे मुख्यत: तीन टप्पे करता येतील –\nयामध्ये गर्भाशयाचे तोंड पूर्णपणे उघडते. गर्भाशयाचे तोंड साधारण 3-4 सेंटीमीटरपर्यंत उघडल्यानंतर येणाऱया कळा खूप जोराने व लवकर यायला सुरुवात होते. बाळ आईचं गर्भाशय सोडायला लागले की, आईचे शरीर बाळाला बाहेर ढकलू लागते. या नैसर्गिक प्रक्रियेतूनच कळा निर्माण होतात. या कळा पाठीच्या खालच्या भागातून किंवा ओटीपोटातून येतात. कळा येत गेल्या की, गर्भाशयाचा वरचा भाग कठीण होत जातो व गर्भाशयाचे तोंड उघडले जाते.\nगर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडल्यापासून बाळ पूर्णपणे बाहेर येणे याला दुसरा टप्पा असे म्हणतात. या टप्प्यामध्ये बाळ गर्भाशयातून बाहेर येण्यासाठी आई प्रयत्न करत असते.\nबाळ पूर्णपणे बाहेर आल्यानंतर थोड्याच वेळात वार (Placenta) आणि नाळ ही गर्भाशयापासून अलग होते व पूर्णपणे बाहेर पडते. गर्भाशयाचे स्रायू संपूर्णपणे आकुंचन पावतात आणि रक्तस्राव मर्यादित प्रमाणात होतो.\nप्रसूतीनंतरचे सुरवातीचे 2-3 तास मातेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात जर गर्भाशयाचे आकुंचन कमी झाले तर खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. तसेच इतरही काही गंभीर धोके उद्भवू शकतात. म्हणूनच या काळात सतत वैद्यकीय देखरेख आवश्यक असते.\nप्रसूतीसंबंधी खालील माहितीही वाचा..\n• कोणत्या गरोदर स्त्रियांची प्रसूतीच्या वेळी जास्त काळजी घ्यावी लागते.\n• नॉर्मल डिलिव्हरी होत नसल्यास डॉक्टर सिझेरियन वैगेरे पध्दतीने प्रसूती कशी करतात.\n• प्रसूतीनंतर घ्यायची काळजी.\n• नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी.\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मरा��ी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleगरोदरपणात बाळाची वाढ कशी होते – प्रेग्नन्सी कॅलेंडर (Pregnancy calendar in Marathi)\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nगरोदरपणातील मधुमेह मराठीत माहिती (Diabetes in pregnancy Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nस्वादुपिंडाला सूज येणे मराठीत माहिती (Pancreatitis)\nपार्किन्सन्स (कंपवात) कारणे, लक्षणे, उपचार मराठीत माहिती – Parkinson’s disease in...\nजीवनदायी आरोग्य योजना मराठीत माहिती (Jeevandayee Yojana in Marathi )\nलसूण खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Garlic Health Benefits)\nसिझेरियन डिलिव्हरी मराठीत माहिती (Cesarean delivery in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nहिपॅटायटीस – कारणे, लक्षणे, प्रकार, निदान व उपचार मराठीत (Hepatitis)\nचक्कर येण्याची कारणे, लक्षणे व उपाय मराठीत (Vertigo in Marathi)\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगुडघेदुखी मराठीत माहिती व उपचार (Knee Pain in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://nitin-pawar.blogspot.com/2014/04/chennai-expressam.html", "date_download": "2018-12-15T06:20:09Z", "digest": "sha1:D3LEGCQII3CFYKQBR4VWJS5LLKMGHTCV", "length": 12266, "nlines": 45, "source_domain": "nitin-pawar.blogspot.com", "title": "Nitin.Pawar: Chennai Expressam !!!", "raw_content": "\nऎकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीचा विसर पडून इतरांचे रिव्ह्यू ऎकून ’चेन्नई एक्सप्रेस’ पहायला गेलो. त्यामुळे मागच्यास ठेच आणि पुढचा शहाणा या पंक्तीला जागून एक सामाजीक जबाबदारी म्हणून आणि आपल्या ’दुनियादारी’ला दिलेल्या त्रासाच्या निषेधार्थ हा लेख लिहीतो आहे.\nप्राथमिक अटी - चित्रपट पूर्ण पाहून तो कळण्यासाठी प्रेक्षकांनी तमीळ भाषेचा प्राथमिक कोर्स करावा. चित्रपट विनोदी आहे आणि तो न कळाल्यास प्याव आणि पिव अशा खास संगीताची जागोजागी पेरणी आहे. चाणाक्ष प्रेक्षकाला कुठे हसायचे आणि रडायचे हे कळवण्याची जबाबदारी रोहीत शेट्टीने घेतली आहे.\nचित्रपटाची सुरुवात चाळीस वर्षीय राहुलबाबाच्या कंटाळवाण्या स्वगताने होते. आपल्या आज्जी आजोबां बरोबर राहणारा हा राहूल आपल्या वडलोपार्जीत बिझनेसमध्ये फ़ारसा खुश नसतो. दरम्यान त्याचे दोन मित्र बॉंम्बे टू गोव्याचा प्लॅन करत असतनाच, अचानक आजोबांचे निधन होते. राहूल आपले ‘कुछ और करनेके सपने’ आपल्या आज्जीला (कामिनी कौशल) सांगतो. आज्जीही त्याला आगेकुच करायला लगेच मान्यता देते पण एका अटीवर. ती म्हणजे आजोबांच्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करण्याची. राहुलने आजपर्यंत बाहेरची दुनीया बघितली नसल्याने, तो आणि त्याचे मित्र लगेच गोव्याला प्रायोरिटी देत तिकडेच अस्थींविसर्जन करायचे ठरवितात.\n‘गोआ इज ऑन’ हे ब्रिदवाक्य म्हणत आज्जीला चकवण्यासाठी सफ़ेद झुठ बोलत राहुल चेन्नई एक्सप्रेसमध्ये बसतो. तिथे त्याची भेट मीना बरोबर दिलवाले स्टाईलमध्ये होते. इतका वेळ असह्य होणारा चित्रपट दीपिकाच्या सुमूख दर्शनाने पहिल्यांदाच सुसह्य वाटायला लागतो. पण मीना बरोबर तिचे चार सांड भाऊसुध्धा गाडीत रिपीट स्टाईलमध्ये पाठ्लाग करत येतात. (हे डोक्यात जाते). ‘शौचालय’छाप प्रचंड विनोदी() गाण्यांच्या भेंड्या म्हणत आणि नोकीआ लुमीया ९२० ची किंमतीसह जहिरात करत करत, चेन्नई एक्सप्रेस विनोदी ट्रॅकवर सुसाट सुटते.\nधावत धावत हि एक्सप्रेस मीनाच्या गावी पोहोचते. मीनाचे वडील (सत्यराज) डॉन असतात. त्यांच्या तावडीतून स्वत:ची आणि राहुलची सुटका करण्यासाठी मीना एकामागून एक खोटं बोलत जाते. दरम्यान गाणी गात, दारू पिउन अचाट साहसी प्रकार करत प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे केवीलवाणे बालीश प्रयत्न राहुल करत राहतो. पुढे चालू ��ाहणारा सावळा गोंधळ प्रेक्षक सहन करत राहतो.\nपुढे रोहीत शेट्टी स्टाईलमध्ये अनेक गाडयांचा चक्काचुर करत कहाणी प्रेमामध्ये रुपांतरीत होते. शुईक,शुईक करत रजनीकांत फ़ेम अतिशयोक्ती ऍक्शन सीन्सचा भडीमार करत, अपेक्षीत वळणावर घसरत घसरत चेन्नई एक्सप्रेस एकदाची रुळावर थांबते.इती स्टोरी.\n‘डोंट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन’ अशा निरर्थक वाक्यांचा अतीवापर करुन सर्वसामान्य प्रेक्षकांना दिग्दर्शकाने अंडरएस्टिमेट केले आहे. बरेचसे ‘बोकवास’ विनोदी पंच प्रेक्षकांच्या डोक्यावर मारुन झिणझिण्या आणल्या आहेत. किरकोळ प्रसंगामध्ये चेहर्‍यावर स्मितहास्य उमट्ण्याची शकयता आहे. पण तेवढ्यापुरतेच.\nदीपिका सुरुवातीच्या दिलवालेच्या सिनपासून शेवटपर्यंत अतीशय सुंदर दिसते. ती अनूक्रमे हिरव्या,नारिंगी,राणी,पिवळ्या,पांढऱ्या,गुलाबी,आकाशी,जर्द निळ्या अशा कांजीवरम साडयांमध्ये अतीशय कातील दिसली आहे. साड्यांचा क्रम लक्षात राहीला यातच सारेकाही आले. तिची नारळी उंची आणि गालावरची खळीरुपी कळी ठिकठिकाणी खुलून आली आहे. शाहरुख तिच्यापुढे सगळ्याच बाबतीत खुजा वाटतो. पांढर्‍या साडीमध्ये गजरा घालून कमनीय बांधा पाहताना, ती पाहताच बाला, कलीजा खलास झाला असे होते. ‘बनके तितली दिल ऊडा ऊडा’ करत लगेच आपलेही दिल उडत उडत दूर जाते. शेवटी मिनीजपेक्षा तिनेही विद्याप्रमाणे साड्यातच रहावे असा प्रेमळ सल्लाही मनातल्या मनात आपण देतॊ. आवरा हात लिहीता,लिहीता जास्ती घसरत चालला आहे.\n‘ई’च्या भाषेत हेल काढून बोलण्याचा दीपिकाने चांगला प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न तमीळपेक्षा मल्याळम भाषेशी जास्ती साधर्म्य राखतो. हि चूक दिग्दर्शकाची. सॉफ़्ट कॉर्नर असल्या कारणाने दीपिकाला नावे ठेवण्यात फारसा पॉईंट नाही.\nसत्यराज ठिक आणि तंगबलीची (निकीतीन धीर) भूमिका तब्येतीला अनूसुरुन.\nचित्रपटाचे संगीत ही जमेची बाजू आहे. विशाल-शेखरने सर्वच गाणी श्रवणीय केली आहेत. वन,टू,थ्री,फ़ोर आणि लुंगी डान्स हि गाणी टिपीकल साऊथ ईंडीयन स्टाईलमध्ये झाली आहेत.\nगणेश भक्तांची येत्या सिझनला या गाण्यांमुळे शोल्डर आणि बॉडी‘हिचीक मिचिक’ करायची नाचो सोय झाली आहे.\nएस.पी. च्या पुनरागमनाबद्दल जोडीचे धन्यवाद.\nसिनेमॅटोग्राफी विशेष नमूद करण्याची गोष्ट. सर्व लोकेशन्स सुंदर. दुधसागर धबधब्याचे विहंगम द्रुष्य मजा ��णते. ‘कश्मिर मैं, तू कन्याकुमारी’ गाण्याचे चित्रीकरणही सुखद.\nलुंगी डांस वाले रजनीकांत ट्रिब्युट सॉंग प्रेक्षाग्रुहातून बाहेर पडत असताना, थोडे पैसे वसूल झाल्याची भावना वाढवते. नकळत आपणही शिट्ट्या मारतो.\nडोके बाजूला ठेऊन,शाहरुखकडून अपेक्षा न ठेवता चित्रपट बघीतला तरीही ते दुखते, चिडचिड होते. दीपू आणि गाण्यांसाठी डक्काव डक्काव एक्सप्रेसमध्ये एकदा बसू शकता. छ्ल्लो... कू~...~ क \nता.क. : घरगुती रिव्ह्यू असल्याने शाब्दिक अलंकार शोधायला जाऊ नये. सापडणार नाहीत. चित्रपटाला जायच्या आधी रिव्ह्यू वाचा आणि तरीही पहायला गेलाच तर नंतर पुन्हा वाचून अभिप्राय कळवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/16454", "date_download": "2018-12-15T07:52:08Z", "digest": "sha1:B7YRBSDLBWTSNIX2FWIWKKGNXHMIJVOP", "length": 37113, "nlines": 298, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इथेच का नको..... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /इथेच का नको.....\nकाही वर्षांपूर्वीची मायबोलीवरची सत्य घटना\nएका मायबोलीकराची इच्छा होती मायबोलीवरती उर्दू गझला असाव्यात, म्हणून त्याने इथे एक छान उर्दू मधली (पण देवनागरीत) गझल लिहिली. त्याला काही जाणकारांचा प्रतिसादही मिळाला. त्याला पुढे उर्दू कवितांचा संग्रह (रसग्रहण नाही) मायबोलीवर करायचा होता. अ‍ॅडमीन टीम ने त्याला सुचवलं दुसरीकडे लिही मायबोलीवर नको. तेंव्हा त्याचं म्हणणं होतं पण इथंच का नको तिकडे लिहिलं तर कुणी वाचणार नाही. इथे भरपूर वाचणारे आहेत. आणि कधी कधी इतक्या भारंभार मराठी कविता असतात तर चांगल्या उर्दू मधल्या गझला का नको\nवेगवेगळ्या रुपात \"इथे का नको\" हा प्रश्न पुन्हा पुन्हा मायबोलीवर येत असतो.\nइथेच हिंदीतली गाणी का नको\nमला फेसबुकवरून्/व्हॉट्सअ‍ॅपवरून आलेली छान छान चित्रे इथे मायबोलीवर टाकली तर काय बिघडलं\nप्रवासवर्णन गुलमोहरात टाकलं तर काय बिघडलं \"प्रवासाचे अनुभव\" मधे कशाला टाकायचं\nमला पुस्तकाचं परिक्षण ललितमधे लिहायचंय. \"वाचू आनंदे ग्रूप\" मधे फक्त ३८३ सभासद आहेत.\nपाककृती मी इथेच प्रतिक्रियेत लिहतेय. वेगळी कुठे टाकत बसू. नाहितर तुझ्या विचारपूशीत टाकते.\nअरे या साईटवर भरपुर लोक दिसताहेत. चला एका दिवसात १५ धागे/लेख्/कविता उघडून टाकू.\nवेगळा धागा वेगळ्या विषयावर कशाल��� काढू सगळं याच धाग्यावर लिहणं मला सोपं वाटतं. आणि माझ्या मते हा विषय याच्याशीच संबंधित आहे\nमला जुन्याच मायबोलीवर लिहायचंय. नवीन मायबोलीवर कुणी फिरकत नाही.\nआणि मदतसमितीला/अ‍ॅडमीनटीमला आलेले हे संदेश\nहे सगळं गुलमोहरात कशाला, वेगवेगळे भाग करा आणि काही भाग नजरेआड करा\n\"पाककृती हवी आहे का\" या पानावर एक मस्त पाककृती टाकली होती कुणीतरी प्रतिक्रिया म्हणून पण आता सापडत नाहीये.\nलोकांना प्रत्येक पुस्तकासाठी वेगळं पान उघडायला सांगा ना. \"मी वाचलेलं पुस्तक\" मधे काही सापडत नाहिये. सगळी चांगली पुस्तकं प्रतिक्रियांमधे हरवली आहेत\nअहो या उत्साही लेखकांना आवरा. किती ठिकाणी रिक्षा फिरवतायत. कंटाळा आला त्याचा.\nतिकडे फेसबुकवर जी चित्रं दिसतात तीच इकडे परत कशाला आणि त्याचा मायबोलीशी काय संबंध\nप्रत्येक वेळी प्रश्नाचं रुप वेगळं असलं तरी मुख्य कारणं या पैकी असतात.\n१. आपल्याला जे सांगायचंय, विचारायचंय ते नक्की खूप जणांना आवडेल याची खात्री.\n२. जास्तीत जास्त वाचकांपर्यंत आपलं लेखन पोहोचावं.\n३. जी पद्धत सोपी आहे/माहितीची आहे ती वापरावीशी वाटणे.\nथोडक्यात लेखक ज्याच्यासाठी लिहायचंय त्या वाचकाचा विचार नेहमीच करतात असं नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यत जायचं या हेतूमुळे नकळत आपण वाचकांपासून दूर जात आहोत याची त्यांना कदाचीत कल्पनाच नाहीये.\nप्रत्येक लेखकाने स्वत:ला हे प्रश्न विचारून पहावे असं सुचवावसं वाटतं.\n- मायबोली या संकेतस्थळावर हे लेखन योग्य/सुसंगत आहे का\n-आज जर मायबोलीवर इतके वाचक नसते तरी मी हे लिहिलं असतं का की फक्त खूप लोक बघतील म्हणून आपण लिहितो आहोत\n-मला आज जरी हे लिहायला सोपे वाटत असले तरी वाचकाला शोधायला हे सोपे आहे का\n-ज्या वाचकवर्गाच्या ओढीने मी लिहतो/लिहिते आहे तो वाचकवर्ग माझ्या लेखनामुळे माझ्यापासून दूर जातो आहे का\nहे लिहायचं आणखी एक कारण म्हणजे गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या पानावर काही मायबोलीबाहेरच्या दुव्यांचे संकलन सुरु होते. वर काही दिलेले मुद्दे या बाबतही लागू होतात. पण दुव्यांच्या संकलनाबद्दल आणखी काही नवीन मुद्दे उपस्थित होतात. (या पानांना मुद्दाम वेगळे काढून टिका करणे हा या लेखाचा उद्देश नाही. हे मुद्दे गेले काही दिवसापासून लिहायचे होते. आज मुहुर्त लागला असे म्हणूया)\nमुळात मायबोलीसारख्या संकेतस्थळाचे यश जास्तीत जास्त वाचकांनी इथे यावे, इथे शक्य तितके रेंगाळावे यावर अवलंबून असते. या उलट कुठल्याही दुव्याचे संकलन असणार्‍या साईटचे/विभागाचे यश नेमके उलटे म्हणजे लवकरात लवकर वाचकाला बाहेर पाठवावे यावर असते. म्हणून मायबोलीचा सूची विभाग वेगळा आहे. कानोकानी ही साईट म्हणूनच वेगळी तयार केली आहे. त्यामुळे ज्या विभागात आणखी वाचकांनी यावे म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत त्याच विभागात आलेल्या वाचकांना बाहेर पाठवणे योग्य होणार नाही. आणि त्या त्या दुव्याचे वर्गिकरण नसेल आणि त्या दुव्याच्या लोकप्रियतेबद्दल, दर्जाबद्दल माहिती नसेल तर आपण अजून वाचकांपासून दूर जाऊ.\nयाच कारणांसाठी कानोकानीसारख्या साईटवर मायबोलीसारखी वर्दळ कधीच दिसणार नाही. कारण ज्याना मायबोलीवर येऊन रेंगाळायचे आहे ते इथे असलेले वाचण्यासाठी आलेले आहेत, बाहेरचे वाचण्यासाठी नाही. नाहीतर ते इथे आलेच नसते. या उलट कानोकानी वर पटकन वाचकांना हवे ते सापडून ते त्या त्या वेबसाईटवर गेले तर तेच यश असेल.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nकुठलेही लिखन करायचे किंवा दुवा (लिंक) द्यायचा म्हटले कि हा गोंधळ नेहमीच मनात असतो. कानोकानी मध्ये मी अनेक दुवे दिलेले आहेत, कि जे मला स्वतःला पुन्हा सहज शोधता येतात. तेच जर मी कुठे स्फुट, लेख, प्रतिक्रिया मध्ये दिले असते, तर पुन्हा शोधने एक दिव्य बनले असते (आधीच आमचे संगणकाचे ज्ञान अगाध) भलेही त्यातील अनेक दुव्यांना इतरांकडुन प्रतिसाद नाही मिळाला, तरी किमान माझ्या संदर्भासाठी ते दुवे एका ठिकाणी पुन्हा मिळु शकतात, ही खुपच चांगली सुविधा आहे. (निव्वळ स्वार्थी विचार) भलेही त्यातील अनेक दुव्यांना इतरांकडुन प्रतिसाद नाही मिळाला, तरी किमान माझ्या संदर्भासाठी ते दुवे एका ठिकाणी पुन्हा मिळु शकतात, ही खुपच चांगली सुविधा आहे. (निव्वळ स्वार्थी विचार\nआमचा मायबोलीचा हुक्का पाणी\nआमचा मायबोलीचा हुक्का पाणी कमी पडतोय असं वाटत्यं , काही टोटल लागेना .\nछानच विश्लेषण केलय, मनोमन\nछानच विश्लेषण केलय, मनोमन पटतय\nलेखकाने स्वतःला विचारायचे प्रश्न देखिल मस्त\n(आयला, मी इथे काही लिहीतो ते कुणी वाचतात तरी का हे कसे समजावे\nपूर्वी कित्येक खोडसाळ आयडीज तर तोन्डावर सान्गायच्या की आम्ही स्क्रोल करीत उड्यामारीत जातो म्हणून\nमस्त पोस्ट अ‍ॅडमिन टीम.\nप्रत्येक लेखकाने स्वत:ला हे प्रश्न विचारून पहावे >> bull's eye\nमध्यंतरी इथे काही बाफवर झालेल्या उहापोहांच्या अनुषंगाने सोनाराने कान टोचून तरी फायदा व्हावा ही अपेक्षा. धन्यवाद.\nप्रत्येक लेखकाने स्वत:ला हे\nप्रत्येक लेखकाने स्वत:ला हे प्रश्न विचारून पहावे >> bull's eye\nसगळ्याला अनुमोदन आहेच. काही\nसगळ्याला अनुमोदन आहेच. काही मुद्दे तर खरंच bull's eye.\nलिंका ओघाने चर्चेत आल्या तर आणि तिथे आलेल्या लिंका मग नंतर कानोकानी मधे टाकल्या तर\nप्रत्येक लेखकाने स्वत:ला हे\nप्रत्येक लेखकाने स्वत:ला हे प्रश्न विचारून पहावे >> bull's eye\nएकदम सिक्सर मारला अ‍ॅडमिन\nएकदम सिक्सर मारला अ‍ॅडमिन तुम्ही\nललित लेखांच्या बाबतीत ' नक्की कुठे टाकू' हा प्रश्न येतो. प्रवासवर्णन, सिनेमा/पुस्तक परिक्षण हे त्या त्या विभागात गेलेले बरे. पण यात काही तारतम्य बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा ही वर्गवारी अतितांत्रिक होउ शकते. उदा. माझाच 'दर्शनमात्रे' हा लेख ललित ऐवजी धार्मीक ग्रुपमधे का टाकला नाही अशी तक्रार येउ शकते\nफक्त तेवढ्या पाउलखुणा लवकर सुरु करा, म्हणजे लिहिलेलं शोधायला सोपं पडेल.\nअ‍ॅडमिन टीम चे विचर पटले.\nअ‍ॅडमिन टीम चे विचर पटले.\nज्यांच्यासाठी लिहिलंय त्यांनी बोध घेतला म्हणजे मिळवली\n# प्रवासवर्णन गुलमोहरात टाकलं\n# प्रवासवर्णन गुलमोहरात टाकलं तर काय बिघडलं \"प्रवासाचे अनुभव\" मधे कशाला टाकायचं\n# मला पुस्तकाचं परिक्षण ललितमधे लिहायचंय. \"वाचू आनंदे ग्रूप\" मधे फक्त ३८३ सभासद आहेत.\nज्या वाचकांना ज्या त्या विषयाचे लेख योग्य जागी टाकायला पाहिजेत हे कळत नाही त्यांचे लेख तुम्ही हलवायला हरकत नसावी.\nत्यांचे लेख तुम्ही हलवायला\nत्यांचे लेख तुम्ही हलवायला हरकत नसावी>>>>> ते केले जातेच पण हेच जर त्या वाचकांनी (लेखकांनी पण हेच जर त्या वाचकांनी (लेखकांनी) केले तर अ‍ॅडमीन अन टीम ला जरा दुसरी कामे पण करता येतील ना\n>>>> ज्यांच्यासाठी लिहिलंय त्यांनी बोध घेतला म्हणजे मिळवली\nअहो मग याची रीक्षा फिरवा ना लग्गेच\n>>>>आज जर मायबोलीवर इतके वाचक नसते तरी मी हे लिहिलं असतं का की फक्त खूप लोक बघतील म्हणून आपण लिहितो आहोत की फक्त खूप लोक बघतील म्हणून आपण लिहितो आहोत\nया प्रश्नाच्या उत्तरात मात्र थोड्या संमिश्र भावना आहेत.\nसुरवातीस मायबोलीवर काहीबाही लिहित होतो ते इथे \"देवनागरीची\" सुविधा असल्याच्या अत्यानन्दातून आपल्या लिखाणाला कुणी \"वाचक\" असू शकतात हे गावीह�� नव्हते\nज्या काय निवडक आयड्या भेटायच्या बीबीवर, त्या याहू च्याटवरील आयड्यान्पेक्षा अधिक काही वेगळ्या म्हणजे \"जाणकार वाचक\" वगैरे असतील ही जाणिव बर्‍याच नन्तर येऊ लागली पण तरीही, काहीतरी कुणापुढे तरी मान्डावे, ते कुणीतरी बघावे/वाचावे ही सूप्त इच्छा मनात होतीच.\nमात्र, आजही मी खात्रीने असेही सान्गू शकतो की मी जे काय इथे लिहीतो, ते लिहीत असतानाच, माझे मीच वाचण्याव्यतिरिक्त अजुन कुणी वाचेल याची तीळमात्रही अपेक्षा ठेवत नाही.\nअन गेल्या नोव्हेम्बर मधे मला हेच प्रकर्षाने जाणवले की अरे लिहीलेले वाचलेच जाणार नसेल तर उगाच पान्ढर्‍यावर काळे करण्यात काय अर्थ आहे\nमग तरीही मी इकडे का खरडत अस्तो खूप लोक वाचतात म्हणून खूप लोक वाचतात म्हणून खुप लोकान्नी वाचून वाहव्वा करावी म्हणून खुप लोकान्नी वाचून वाहव्वा करावी म्हणून की खुप लोकान्ना दाखविण्यासारखे बरेच काही माझ्याकडे आहे म्हणून की खुप लोकान्ना दाखविण्यासारखे बरेच काही माझ्याकडे आहे म्हणून अन या प्रश्नान्ची निखळ उत्तरे नकारार्थी असतील, इथे लिहीणे हे अन्य नैमित्तिक दैनन्दिन कामान्प्रमाणेची एक सवय बनुन गेलय का अन या प्रश्नान्ची निखळ उत्तरे नकारार्थी असतील, इथे लिहीणे हे अन्य नैमित्तिक दैनन्दिन कामान्प्रमाणेची एक सवय बनुन गेलय का जसे की तहान लागली - प्या पाणी, भुक लागली - गिळा काहीतरी, तसच मेन्दुन किडा वळवळला - वळववा बोटे अन बदडा कीबोर्ड जसे की तहान लागली - प्या पाणी, भुक लागली - गिळा काहीतरी, तसच मेन्दुन किडा वळवळला - वळववा बोटे अन बदडा कीबोर्ड हाय काय अन नाय काय त्यात\nमी तर बोवा कन्फ्य्जन मधे\nज्यांच्यासाठी लिहिलंय त्यांनी बोध घेतला म्हणजे मिळवली\nअ‍ॅडमिनने काही ठराविकच लोकांसाठी किंवा लेखांसाठी हे नाही असं स्पष्ट केलंय...\n>>या पानांना मुद्दाम वेगळे काढून टिका करणे हा या लेखाचा उद्देश नाही. हे मुद्दे गेले काही दिवसापासून लिहायचे होते. आज मुहुर्त लागला असे म्हणूया<< हे वरच्या लिखाणातले वाक्यच इथे कॉपी पेस्टलेय.\nउदाहरणार्थः लिंका योग्य ठिकाणी द्या असं अ‍ॅडमिनने माझ्याच लिखाणावर लिहिलंय म्हणजे मी नक्की काय बोध घ्यायचा माझ्या(पक्षी कुणाच्याही) लिखाणात मला(पक्षी कुणालाही) एखादी लिंक देऊन काही सांगायचे असेल तर ते तसे करायचे नाही का माझ्या(पक्षी कुणाच्याही) लिखाणात मला(पक्षी कुणालाही) एखादी लिंक देऊन काही सांगायचे असेल तर ते तसे करायचे नाही का की लिंक कानोकानी मधे आहे असे सांगून कानोकानीची लिंक द्यायची\nमला असं वाटतं की अ‍ॅडमिननी हे स्पष्ट केलंय की ही सूचना, मुद्दे सगळ्यांसाठीच आहेत तेव्हा आपण दुसर्‍याला ते मुद्दे समजतील की नाही किंवा इतर लोक ते मुद्दे पाळतील की नाही ह्याचा विचार न करता स्वतः कधीही अशी चूक करत नाही आहोत ना एवढंच बघावं. गोंधळ असेल आपण बरोबर की चूक याचा तर अ‍ॅडमिनला विचारावं.\nत.टी.: एकट्या पूनमला टार्गेट करून मी प्रश्न विचारत नाहीये. माझा प्रश्न/ रोख केवळ मुद्द्याकडे आहे. मग तो मुद्दा अजून कुणाच्याही डोक्यात असो.\nसगळं पटतय, पण हे जरा मोघम\nसगळं पटतय, पण हे जरा मोघम वाटतेय.\nकाहि नेमक्या शंका विचारतो.\n१. मी लिहिले होते, कि एकच कविता अनेकवेळा पोष्ट केली जातेय. नवीन लेखनातील\nबरीच जागा त्याने अडते. अशावेळी, समजा आमच्यापैकी, कुणाला हे लक्षात आले, तर\n म्हणजे जे नेमस्तक आहेत, ते त्यावर योग्य तो उपाय करतील.\n२. कधी कधी एखादा बीबी चुकिच्या धाग्याखाली उघडला जातो. समजा तेही ल़क्षात आले\n३. मी हल्ली कहि गाण्यांबद्दल लिहिले आहे. ती गाणी इतर कुठेच उपलब्ध नाहीत, त्यासाठी\nयु ट्यूब च्या लिंक्स देत असतो, ते योग्य आहे का \n४. मायबोलीचे सर्च इंजिन उत्तम आहे, अनेक जूने संदर्भ त्यात मिळतात. पण एखादा लेख\nनाही म्हणजे नाहि मिळत. उदा. अलिकडे मला, माझ्या ग. बावडा, नापणे आणि उन्हाळे, या\nलेखाचा संदर्भ द्यायचा होता. तो मिळाला नाही.\n५. खुपदा प्रतिक्रिया द्यायला, शब्द नसतात. केवळ एखादी स्माईली दिली जाते. या प्रतिक्रियांचे\nमहत्व कमी आहे असे नाही, पण त्यात बरीच जागा जाते. तर अशा प्रतिक्रिया सभासदांनी\nदेउ नयेत अशी विनंति करता येईल का प्रतिक्रियेंचा संख्येपेक्षा, तो लेख किती जणांनी\nबघितला, याचा एखादा काऊंटर ठेवता येईल का म्हणजे रोमात असणाऱ्यांची सुद्धा दखल\nशेवटी आमची आहे हो मायबोली.\n<<<मी लिहिले होते, कि एकच\n<<<मी लिहिले होते, कि एकच कविता अनेकवेळा पोष्ट केली जातेय. नवीन लेखनातील\nबरीच जागा त्याने अडते.>>>\nदिनेशदा, काहीवेळा मी असे केले आहे; पण त्याबरोबरच जुनी पोस्ट उडवून लावली आहे. सर्वांनी तसे केले तर जागा भरपूर प्रमाणात वाचेल.\nदिनेशदा, नक्कीच हे नजरचुकीने\nदिनेशदा, नक्कीच हे नजरचुकीने झाले आहे.\nप्रतिक्रियेंचा संख्येपेक्षा, तो लेख किती जणांनी ���घितला, याचा एखादा काऊंटर ठेवता येईल का >>> मी मागे फेसबुका सारखे लाईक/अनलाईक सुविधा करता येते का>>> मी मागे फेसबुका सारखे लाईक/अनलाईक सुविधा करता येते का म्हणुन विचारले होते. ते पुन्हा विचारतो\nनेट वर बरिच मराठी संकेत स्थळं\nनेट वर बरिच मराठी संकेत स्थळं आहेत आणि काहीजण येकच लेख्/कविता बर्‍याच ठिकाणी प्रकाशीत करतात. याबाबत नियम नसला तरी काही संकेत/ गाईडलाईन बनवता येईल का उदा. इथे पोस्ट करताना ते साहित्य ते इतरत्र प्रकाशित नसावे ( स्वतः चे संकेत स्थळ, ब्लॉग, प्रींट मिडीआ यांचा अपवाद करुन)\n>> प्रतिक्रियेंचा संख्येपेक्षा, तो लेख किती जणांनी बघितला, याचा एखादा काऊंटर ठेवता येईल का \nमलापण हे योग्य वाटतं.\nउदा. इथे पोस्ट करताना ते\nउदा. इथे पोस्ट करताना ते साहित्य ते इतरत्र प्रकाशित नसावे ( स्वतः चे संकेत स्थळ, ब्लॉग, प्रींट मिडीआ यांचा अपवाद करुन)>>>>>>>>>\nअसे करणे कुठल्याही वेबसाईटच्या दृष्टीने योग्य कदाचित ठरणार नाही. कितीही तीच तीच लोकं, इथे तिथे असली तरी प्रत्येक वेबसाईटचा, ब्लॉगचा वाचकवर्ग बर्‍यापैकी वेगळा आहे. त्यामुळे लेखकाला तसे करावेसे वाटण्यात चुक नाहीये.\nकाहिच नाहि का होण्यासारखे\nकाहिच नाहि का होण्यासारखे \n<<लोकांना प्रत्येक पुस्तकासाठी वेगळं पान उघडायला सांगा ना. \"मी वाचलेलं पुस्तक\" मधे काही सापडत नाहिये. सगळी चांगली पुस्तकं प्रतिक्रियांमधे हरवली आहेत>>\nकेवळ दोन सेकंदाचा फरक \nकेवळ दोन सेकंदाचा फरक \nयाबाबत आणखी काहि लिहिण्याचे\nयाबाबत आणखी काहि लिहिण्याचे त्राण माझ्यात उरले नाही, तेव्हा चालू द्या \nदिनेशदा - हे वरील प्रकार\nदिनेशदा - हे वरील प्रकार होण्याचे कारण मला वाटते - त्याच 'सबमिट' पेज वर परत (किंवा बॅक करुन) रिफ्रेश मारल्याने होतेय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/19127", "date_download": "2018-12-15T07:00:43Z", "digest": "sha1:TJDIRMYIIS3WH7ERKJU7APA4R5IJTBQW", "length": 16479, "nlines": 216, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कुसुमाग्रजांच्या 'कणा' चे इंग्रजी रुपांतर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कुसुमाग्रजांच्या 'कणा' चे इंग्रजी रुपा��तर\nकुसुमाग्रजांच्या 'कणा' चे इंग्रजी रुपांतर\nकुसुमाग्रजांची 'कणा' ही अत्यंत साधी-सोपी परंतु आशयपूर्ण कविता आहे. या कवितेतील संदेश अ-मराठी वाचकांपर्यंतही पोहोचावा, या हेतुने तिचं इंग्रजी रुपांतर केलं आहे. इथं मूळ मराठी कविता व त्याखाली तिचं इंग्रजी रुपांतर दिलं आहे -\nकणा - मूळ कविता\n'ओळखलंत का सर मला' - पावसात आला कोणी\nकपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी\nक्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,\n'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून;\nमाहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली\nमोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली -\nभिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले\nप्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले -\nकारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे\nपडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे' -\nखिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,\n'पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला -\nमोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा\nपाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.'\nछान जमले आहे. -हरीश\nछानच जमले आहे भाषांतर. मूळ\nछानच जमले आहे भाषांतर.\nमूळ अर्थाचे शब्दशः भाषांतर करताना भावार्थ थोडा फार इकडे तिकडे होण्याची शक्यता असते. पण तसे इथे काहीही झाले नाहीये.\n अमराठी, परदेशी कविताप्रेमी वाचतील अशा ठिकाणी प्रसिद्ध करायला हवी.\nचांगला प्रयत्न. 'wife BY my\nचांगला प्रयत्न. 'wife BY my side' हे जास्त योग्य रूप आहे.\nछान , मस्त जमलाय\nछान , मस्त जमलाय\nमूळ मराठी कविता माहीत नव्हती,\nमूळ मराठी कविता माहीत नव्हती, पण ती नीट कळाल्यावर मग इंग्रजी वाचली. आणि एकदम चांगली जमली आहे\n१. मूळ कवितेत कारभारीण शब्द जेवढा चपखल वाटतो तेवढा वाईफ वाटत नाही. तसेच looking joyful सुद्धा.\n२. पाठीच्या कण्याचा संदर्भ मराठीत जसा आहे तसा इंग्रजीत आहे का नाही माहीत नाही. त्यामुळे अमराठी भाषिकांना तो संदर्भ पटक्न लागेल का नाही ते कळत नाही.\n३. stranger called in चा अर्थ फोन केला असाही घेतला जाण्याची शक्यता आहे.\n शेवटची द्विपदी मूळ कवितेइतकीच हेलावून टाकणारी\nआधीच भाषांतर अवघड आणि त्यात मराठीतून इंग्रजी हे अधिकच अवघड\nएक विचार मनात आला - नदीला पूर आला होता हे ' रिव्हर गॉडेस व्हिझिटेड अस ' या भाषांतरात (भाषांतर अचूक असूनही) नेमके व्यक्त होत आहे का माहेरवाशीण ही संकल्पना त्या संस्कृतीत 'जवळपास नसणे' / अजिबात नसणे यापैकी जे आहे ते गृहीत धरल्यास 'पूर आला होता व पाणी घरात शिरले' असेच लिहाव�� लागेल का माहेरवाशीण ही संकल्पना त्या संस्कृतीत 'जवळपास नसणे' / अजिबात नसणे यापैकी जे आहे ते गृहीत धरल्यास 'पूर आला होता व पाणी घरात शिरले' असेच लिहावे लागेल का (अर्थात, पुढील ओळींमधे ते व्यक्त झालेले आहे, पण भाषांतरापुरते म्हणत आहे.)\nचांगला अनुवाद. फारएंड व\nचांगला अनुवाद. फारएंड व बेफिकीर यांच्या मुद्यांना अनुमोदन.\nचांगला अनुवाद आहे. थोडे बदल\nचांगला अनुवाद आहे. थोडे बदल सुचवावेसे वाटतात, त्याबद्दल क्षमस्व.\n>>मूळ अर्थाचे शब्दशः भाषांतर करताना भावार्थ थोडा फार इकडे तिकडे होण्याची शक्यता असते. पण तसे इथे काहीही झाले नाहीये.\nनिंबुडा, भावार्थ इकडे तिकडे होऊ नये म्हणूनच शब्द थोडे इकडे तिकडे केले आहेत.\n>>अमराठी, परदेशी कविताप्रेमी वाचतील अशा ठिकाणी प्रसिद्ध करायला हवी.\nतेजस, इंग्रजी रुपांतरामागचा हेतू अगदी हाच आहे. अशा अजून कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध व्हावी असे वाटत असल्यास जरुर सुचविणे.\n>>'wife BY my side' हे जास्त योग्य रूप आहे.\nमराठीतून इंग्रजीमध्ये रुपांतर करताना अनेक शब्द व संकल्पनांना पर्यायच सापडत नाहीत. जशास तसे भाषांतर केले तरी, वाचणार्‍या अ-मराठी वाचकांवर ते विशिष्ट शब्दसंस्कार झाले नसल्याने हवा तो अर्थ पोचविता येत नाही.\nहाच मुद्दा इंग्रजीचे मराठी करताना देखील जाणवतो. त्यामुळे 'गंगामाई' ला 'Mother Ganga' वगैरे न म्हणता, 'River Goddess' म्हणून भावार्थ पोचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nबाकी, बेफिकीर म्हणतात तसे, भाषांतरामध्ये 'माहेरवाशीण' वगैरे प्रकार टाळणेच सोईस्कर.\nखुप मस्त जमलंय भाषांतर,\nखुप मस्त जमलंय भाषांतर, मंदार... कवितेचं भाषांतर म्हणजे कसोटीच... एकतर भावार्थ जपायचा आणि वर लयीतपण बसवायची...सगळंच छान जमलंय तुम्हाला. निंबुडाला अनुमोदन\nनंद्यांनी सुचवलेले बदल पण छान...\nमोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली - चे भाषांतर( अनुवाद खरं म्हणजे) But for my wife, everything was wiped out. असा का केलात म्हणजे अर्थच बदलतोय ना इथे...\n'Everything but for wife...' चा अर्थ 'बायकोवाचून इतर सर्व...' असा आहे.\n हे इंग्रजी expression मला माहितच नव्हते, मंदार....धन्यवाद\nतरीच मला वाटत होते, मी वाचून (आपलं सोडून ) यावर कोणीच कसं लिहित नाहीये....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/11729", "date_download": "2018-12-15T07:34:07Z", "digest": "sha1:ZDRCWSPMKNKOG37XX5A3QDVTQMXSZMBQ", "length": 18674, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon agralekh on quality feed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपशुधनालाही हवे दर्जेदार खाद्य\nपशुधनालाही हवे दर्जेदार खाद्य\nबुधवार, 29 ऑगस्ट 2018\nपशुखाद्याचा घसरलेला दर्जा, त्यातील भेसळ, अनियमित पुरवठा आणि वाढते दर यामुळे पंजाबमधीलच नव्हे; तर देशभरातील पशुपालक त्रस्त आहेत.\nदुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी पंजाब सरकारने गुणवत्तापूर्ण पशुखाद्य पुरवठ्याबाबत नवीन धोरण आखले आहे. या धोरणाद्वारे पशुपालकांची मुख्य अडचण दूर करण्याचा पंजाब सरकारचा मानस दिसतो. पशुपालन अथवा दुग्धोत्पादन या व्यवसायात संतुलित आहाराला सर्वाधिक महत्त्व असून, त्यावरच या व्यवसायाचे यश पूर्णपणे अवलंबून आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. जनावरांच्या आहारात हिरवा, कोरडा चारा आणि पशुखाद्य यांचा प्रामुख्याने समावेश असतो. एकाच प्रकारचा निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यामुळे जनावरांची ऊर्जा, प्रथिने आणि खनिजांची गरज पूर्णपणे भागत नाही. दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये तर चारा टंचाईमुळे तो अपुऱ्या प्रमाणातही दिला जातो. याचा परिणाम दुग्धोत्पादनावर होतो. त्यामुळे जनावरांना पूरक आहार म्हणून पशुखाद्य देणे आवश्यक ठरते. परंतु पशुखाद्याचाही घसरलेला दर्जा, त्यातील भेसळ, अनियमित पुरवठा आणि वाढते दर यामुळे पंजाबमधीलच नव्हे; तर देशभरातील पशुपालक त्रस्त आहेत. त्यामुळेच गुणवत्तापूर्ण पशुखाद्याची निर्मिती, साठवण, विक्री, दरावर नियंत्रण ठेवणारे पंजाबचे नवीन धोरण महत्त्वाचे वाटते.\nपशुसंवर्धनात सुमारे ६५ टक्के खर्च हा समतोल, संतुलित पशुआहारावर होतो. योग्य वयात जनावरांना संतुलित आहार मिळत नसल्याने शारीरिक वाढ खुंटणे, वयाप्रमाणे वजन न वाढणे, कालवडी-वगारी उशिरा माजावर येणे, आल्यातरी त्या गाभण न राहणे, गाई-म्हशीसुद्धा माजावर न येणे, वारंवार उलटणे, भाकड काळ वाढणे, मांस आणि दुग्धोत्पादनात घट येणे आदी समस्यांना पशुपालकांना सामोरे जावे लागत आहे. ���ाचा अर्थ संतुलित आहाराअभावी पशुपालकांना अनउत्पादक किंवा कमी उत्पादन क्षमता असणारे पशुधन सांभाळावे लागत आहे आणि हे व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे नाही. आपल्या राज्याचा विचार करता घटलेले दूध उत्पादन, दुधाचे कमी दर आणि वाढलेल्या उत्पादन खर्चाने अनेक पशुपालक दुग्धोत्पादन व्यवसाय बंद करीत आहे. पशुधनाला लागणारा वर्षभर चारा-पशुखाद्याचे शासन पातळीवर काहीही नियोजन नाही. तसेच पशुखाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यापासून ते पक्क्या मालाच्या दरापर्यंत शासनाचे काहीही नियंत्रण दिसत नाही, ही बाब खेदजनकच म्हणावी लागेल.\nउत्तम पशुखाद्याची काही गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यातील प्रथिने आणि ऊर्जेचे प्रमाण अनुक्रमे १८ ते २० आणि ६५ ते ७५ टक्के असे ठराविक असायला हवे. पशुखाद्यातील ओलसरपणाही ११ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. जास्त ओलसरपणा असलेल्या पशुखाद्यात बुरशीचा प्रादुर्भाव होऊन त्याची प्रत खालावते. अशा गुणवत्तेचे पशुखाद्य राज्यात कुठे उपलब्ध असेल, हाच संशोधनाचा विषय ठरू शकतो. बाजारात उपलब्ध बहुतांश पशुखाद्य खासगी कंपन्यांचे आहेत. त्यांचे दर कंपन्यांनी मनमानी पद्धतीने वाढविले आहेत. हे दर पशुपालकांना परवडणारे नाहीत. अशा एकंदर परिस्थितीमध्ये पशुखाद्य निर्मितीपासून ते दर ठरविणे, त्याची विक्री करण्यापर्यंत यावर शासनाचे नियंत्रण हवे. सरकारमान्य स्वस्त पशुखाद्यांची दुकाने गावोगाव उभी करून त्यातून उत्तम प्रतीचे पशुखाद्य स्वस्तात उपलब्ध करून दिल्यास उत्पादन खर्च कमी होऊन दुग्धोत्पादनात वाढ होऊ शकते. त्यामुळेच पंजाबचा आदर्श समोर ठेऊन राज्य शासनानेसुद्धा पशुखाद्य गुणवत्तेबाबत नवीन धोरण आणायला हवे. असे झाले तरच राज्यात दुग्धोत्पादन हा व्यवसाय पुन्हा भरभराटीस येईल.\nपशुखाद्य भेसळ पंजाब व्यवसाय profession पशुधन दूध विषय topics\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासू�� पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड ��णि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T06:26:28Z", "digest": "sha1:K3AO5UPWSMOXBDKKDG44435O3BAYNGJA", "length": 7876, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोषण आहाराचे काम काढून घेऊ नका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपोषण आहाराचे काम काढून घेऊ नका\nबचतगटांची मागणी : “अक्षयपात्र’ संस्थेस दिले काम\nपुणे – महापालिका शाळांमधील मुलांसाठीचे शालेय पोषण आहाराचे काम काढून घेऊ नये, अशी मागणी बचतगटांनी महापालिका पदाधिकाऱ्याकडे केली आहे.\nमहापालिका शाळांमधील 25 हजार मुलांना सीएसआर योजनेंतर्गत पोषण आहार दिला जातो. याचे काम “अक्षयपात्र’ या संस्थेस देण्यात येणार आहे. त्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असून, हडपसर, वानवडी, कोंढवा- येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये ही योजना राबविली जाणार असून त्यास स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे. याची अंमलबजावणी पुढील वर्षांपासून करण्यात येणार आहे.\nबचतगटांनी दिलेल्या पत्रानुसार, गेल्या दहा वर्षांपासून बचतगट शाळांना आहार पुरवीत आहेत. त्यामुळे आम्हाला या कामाचा अनुभव आहे. महाराष्ट्र शासनाकडून महिला सक्षमीकरणाच्या हेतूने पुणे महानगरपालिकेत नागरीवस्ती विभाग कार्यरत झाला असून त्यांतर्गत महिला बचत गट स्थापन झाले होते. महिला बचत गटांमध्ये गोरगरीब व गरजू महिला एकत्रपणे काम करून सक्षम होण्याचा प्रयत्न करत असतात. याचाच एक भाग म्हणून पालिकेकडून शालेय पोषण आहाराचे काम देण्यात आले होते. मात्र, आता या निर्णयामुळे बचत गटात काम करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article26/11च्या हल्ल्यातील शहीद जवानांना म्हसवडमध्ये श्रद्धांजली\nNext articleरिक्षा चालक-मालक संघटनेचा विविध मागण्यांसाठी मोर्चा\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च ��िक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\nदारू शॉपच्या मालकाकडून करून घेतली स्वच्छता\nस्मार्ट सिटीचे कार्यालय महिन्याभरात पालिकेत\nकामाची गती रोखून ठेवण्याचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/pakkala/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T06:54:45Z", "digest": "sha1:HZDDVU2IGTWWPQF4EWSVTGLBH52QGJN2", "length": 8788, "nlines": 210, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "उपवासाचा बटाटा वडा | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम पाककला उपवासाचा बटाटा वडा\nउपवासाला काय खाऊ काय खाऊ नये यावरही आपण चर्चा चालते. परंतु उपवासाला हा बटाटा वडा करुन खाऊ शकता. सारणासाठी साहित्य\n१ किलो उकडलेले बटाटे\n१ कच्चा बटाटा किंवा १ रताळे किसलेले\nहिरव्या मिरच्या(उपवासाला चालत असल्यास)\nएक चमचा लिंबू रस\nसाबूदाणा पीठ (नसले तरी चालेल)\nप्रथम हिरव्या मिरच्या, आले व थोडेसे जीरे घालून वाटून घ्या. बटाटे गरम असतानाच सोलून घ्या व बारीक करा.\nनंतर ते गार झाल्यावरच त्यात चवीप्रमाणे आल्यासह मिरचीचा ठेचा, दाण्याचा कुट, खोवलेला ओला नारळ घाला.\nनंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर घाला वर लिंबाचा रस टाका व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा.\nएकजीव झालेल्या सारणाचे तळहाताला थोडे पाणी लावून चपटे वडे थापून घ्या. सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून सरबरीत करा.\nत्यात थोडेसे मीठ, तिखट व किसलेला बटाटा किंवा रताळे घाला. कढईत तेल घालून तापवा.\nतेल गरम होताच त्यातून एक चमचा तेल काढून सरबरीत केलेल्या पिठात टाका.\nनंतर तापलेल्या तेलात चिमुटभर मीठ टाका म्हणजे वडे तेलकट होत नाहीत. वडे पिठात घोळवून तळून काढा व गरमागरम वडे खोबर्‍याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.\nमागिल लेख दात घासतांना घ्यावयाची काळजी\nपुढील लेख वरीच्या तांदळाचे सांडगे\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nमांसाहारीप्रेमींसाठी खास डिश आहे मद्रास चिकन करी\nयंदा दिवाळी फराळ बनवताना या ६ चूका टाळा\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहारा���्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/eye-care-smart-tips-marathi/", "date_download": "2018-12-15T06:23:46Z", "digest": "sha1:6G3VT7AHEOCCISEM554KCRIKQZ3ZR5WD", "length": 12775, "nlines": 160, "source_domain": "healthmarathi.com", "title": "डोळ्यांची काळजी कशी घ्यावी मराठीत उपाय (Eye care tips Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Health Tips डोळ्यांची काळजी कशी घ्यावी मराठीत उपाय (Eye care tips Marathi)\nडोळ्यांची काळजी कशी घ्यावी मराठीत उपाय (Eye care tips Marathi)\nपंचेंद्रियांपैकी एक असलेल्या डोळ्यांमुळे आपण सर्व काही बघत असतो. डोळे हे महत्त्वाचे आणि नाजूक असे अवयव आहेत. ‘असेल दृष्टी तर, दिसेल सृष्टी’ या उक्तीप्रमाणे डोळे असतील तरचं आपण सर्व काही पाहू शकतो. त्यामुळे आपापल्या डोळ्यांची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. वाढलेले हवेचे प्रदूषण, स्मार्टफोन-कॉम्प्युटर-टीव्ही यासारख्या साधनांचा अतिवापर यांमुळे डोळ्यांचे आरोग्य आज धोक्यात आले आहे.\nडोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही उपाय :\n• डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्या.\n• ‎डायबेटिस, उच्च रक्तदाबाच्या या तक्रारीमुळे दृष्टिदोष निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे हे त्रास असणाऱ्यानी डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यावी.\n• ‎डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत कोणतेही आयड्रॉप्स घालू नका.\n• ‎उन्हात काम करताना दर्जेदार गॉगल्स घाला.\n• ‎आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करा. ‘अ’ जीवनसत्त्व असणारी फळे उदा. गाजर, बीट, टोमॅटो इ. खावीत.\n• ‎टीव्ही, स्मार्टफोनचा मर्यादित वापर करा. जास्त वेळ लॅपटॉप किंवा संगणकासमोर काम केल्यावर थोडावेळ डोळे मिटून शांत बसा.\n• ‎कॉम्प्युटर आणि तुमच्या डोळ्यांमधील अंतर योग्य प्रमाणात म्हणजेच 3 फुटांचे आहे की नाही याची खात्री करुन घ्या.\n• ‎प्रवास करताना वाचने टाळा.\n• ‎पुरेशी झोप व विश्रांती घ्या.\n• ‎जागरण करने टाळा.\n• ‎डोळ्यांचेही विशिष्ट प्रकारचे व्यायाम असतात. याबद्दलची माहिती आपल्या डॉक्टरांकडून घ्या. त्यानुसार डोळ्यांचा व्यायाम करा.\nखालील डोळ्यांच्या आजारांविषयीही माहिती जाणून घ्या..\n• काचबिंदू ह्या कायमची दृष्टी जाणाऱ्या गंभीर आजाराची मराठीत माहिती\n• मोतीबिंदू म्हणजे काय\n• डोळे लाल होण्याची कारणे\n• मधुमेह आणि डोळ्यांची काळजी\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleकेसांची काळजी घेण्यासाठीचे उपाय मराठीत (Hair care tips in Marathi)\nव्यायामाची मराठीत माहिती – वर्कआउट टिप्स (Exercise tips in Marathi)\nहार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी मराठीत उपाय (Heart attack Prevention in Marathi)\nवजन कमी करण्यासाठी मराठीत उपाय (Weight loss tips in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nडोळे लाल होण्याचा त्रास आणि उपाय (Red eye Problem)\nरक्तदान माहिती, रक्तदान महत्त्व मराठीत (Blood Donation in Marathi)\nमधुमेह होऊ नये म्हणून काय करावे..\nरस्त्यावरील अपघात व प्रथमोपचार मराठीत माहिती (Road accident)\nलसीकरण वेळापत्रक मराठीत माहिती (Immunization Chart in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nअतिसार, जुलाब मराठीत माहिती (Diarrhoea in Marathi)\nलठ्ठपणाची कारणे आणि वजन कमी करण्याचे उपाय (Obesity)\nपॅरालिसिस (लकवा) आजाराची मराठीत माहिती- Paralysis in Marathi\nत्रास अपचनाचा आणि उपचार (Indigestion in Marathi)\nगर्भाशय मुखाचा कॅन्सर मराठीत माहिती (Cervical Cancer in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/women-should-stay-indoors-during-menstruation-hassan-37293", "date_download": "2018-12-15T07:11:09Z", "digest": "sha1:S2QNTLP6UWS4YITTR22GZQNX5AYQCIRQ", "length": 12344, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Women should stay indoors during menstruation: Hassan मासिक पाळीत महिलांनी प्रार्थना स्थळांत जाऊ नये : हसन | eSakal", "raw_content": "\nमासिक पाळीत महिलांनी प्रार्थना स्थळांत जाऊ नये : हसन\nमंगळवार, 28 मार्च 2017\nकाँग्रेस नेते एम.एम. हसन यांनी महिलांबाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. \"महिलांची मासिक पाळी अपवित्र असते. त्यामुळे या काळात त्यांनी प्रार्थना स्थळांमध्ये जाऊ नये', असा सल्ला त्यांनी दिला आहे.\nत्रिवेंद्रम (केरळ) : काँग्रेस नेते एम.एम. हसन यांनी महिलांबाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. \"महिलांची मासिक पाळी अपवित्र असते. त्यामुळे या काळात त्यांनी प्रार्थना स्थळांमध्ये जाऊ नये', असा सल्ला त्यांनी दिला आहे.\nहसन यांनी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर आयोजित समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, \"मासिक पाळी ही अपवित्र असते. त्यामुळे या काळात महिलांनी मंदिरात प्रवेश करू नये. या सूचनेमागे वैज्ञानिक कारण आहे. याचे इतर काहीही चुकीचे अर्थ लावू नयेत. या काळात मुस्लिम महिलांनी उपवास करू नये. माझे असे मत आहे की या काळात महिलांचे शरीर अपवित्र असल्याने त्यांनी मंदिरात, मशिदीत किंवा चर्चमध्ये जाऊ नये.' एका मुलीने हसन यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, \"जर तुम्ही रक्ताच्या बाबतीत बोलत असाल तर तुम्ही आणि मी अपवित्र नाहीत का', असा प्रश्‍न उपस्थित केला. मात्र हसन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. या प्रकारानंतर सोशल मिडियावर हसन यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.\nकर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे आतापर्यंत माजी अध्यक्ष व्ही. एम. सुधीरन प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिकामे होते. दरम्यान केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमान चंडी यांनी हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे हसन यांच्याकडे द्यावीत, यासाठी दबाव आणला होता.\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nरेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण\nनवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे स���कारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी...\n‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ फेब्रुवारीत\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ हे अधिवेशन अपुरा निधी आणि परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची सोय होऊ न...\nमाजी मुख्य सचिव बोंगीरवार यांचे निधन\nमुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा पीयूष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा...\n'दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना सरकारच्या इच्छेनुसार जामीन'\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील तीन आरोपींना 90 दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही म्हणून...\nप्रचाराचा मुद्दा ‘क्रॅश’ (अग्रलेख)\nविधानसभा निवडणूक प्रचारातील काँग्रेसच्या ‘राफेल’ विमानखरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या घणाघाती प्रचाराचा मुद्दा जिव्हारी लागल्यानंतर, भारतीय जनता पक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B5-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-15T07:49:16Z", "digest": "sha1:RY7J5X3VHSFMM3V54AVRH7ZSL7V7HYW2", "length": 11851, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसनातील घरांचे वाटप करावे अन्यथा तीव्र आंदोलन करु – विशाल वाकडकर | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्ट��चे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nHome पिंपरी-चिंचवड घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसनातील घरांचे वाटप करावे अन्यथा तीव्र आंदोलन करु – विशाल वाकडकर\nघरकुल व झोपडपट्टी पुनर्वसनातील घरांचे वाटप करावे अन्यथा तीव्र आंदोलन करु – विशाल वाकडकर\nपिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात शहरात विकसित केलेल्या घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील लाभार्थ्यांना ताबडतोब घरांचे वाटप करावे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करील असा इशारा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.\nवाकडकर यांनी म्हटले आहे की, मागील पंधरा वर्षात राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारकडून सर्वसामान्य नागरीकांसाठी आवश्यक अशा घरकुल व झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांसाठी हजारो कोटींचा निधी आणण्यात आला. यातूनच घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसनाचे बहुतांशीकाम राष्ट्रवादीच्या काळात पुर्ण झाले. भाजपाच्या पदाधिका-यांनी चुकीचा आक्षेप घेऊन निगडी ओट्टास्किम, नेहरूनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरकुल प्रकल्पात अडवणूक केली आहे. भाजपाच्या या चुकीच्या धोरणांमुळे गोरगरीबांना हक्काच्या घरांपासून वंचित रहावे लागत आहे. केंद्रात व राज्यात भाजपाप्रणित सरकार येण्याच्या अगोदर भाजपाने २०२२ पर्यंत देशातील सर्व नागरीकांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मागील सार्वत्रिक निवडणूकीत भाजपाने ‘प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन व आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित भुखंड विकसित करण्याचे ‘आश्वासन दिले होते. आता पिंपरी चिंचवड मनपात भाजपाची सत्ता येऊन दीड वर्ष कालावधी झाला. अद्यापप���्यंत भाजपाने असा एकही भुखंड विकसित केला नाही. उलट राष्ट्रवादीच्या काळात उभारण्यात आलेल्या घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतील घरांचे वाटप करण्यात मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना वेळ नसल्याची सबब सांगून गरजू लाभधारकांना वेठीस धरले जात आहे. हॅरीस पूलाला समांतर उभारण्यात आलेल्या पुलाचे उद्‌घाटन करण्याबाबत राष्ट्रवादीने दबाव आणल्यानंतर भाजपाच्या पदाधिका-यांना जाग आली. अशाच प्रकारे राष्ट्रवादीच्या काळात उभारण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांची उद्‌घाटने मुख्यमंत्र्यांच्या वेळे अभावी प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री व पाकलमंत्र्यांना श्रमिकांच्या या नगरीशी काही देणे घेणे नाही. कधीतरी शहरात येऊन एकाच ठिकाणी बसून राष्ट्रवादीने विकसित केलेल्या प्रकल्पांची ऑनलाईन उद्‌घाटने करण्याची नवीन पध्दत ते आणत आहेत. झोपडपट्टी मुक्त शहर हि संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसची अगोदर पासून आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड शहरात घरकुल व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविले. या प्रकल्पांतील उर्वरीत लाभार्थ्यांना ताबडतोब घरांचे वाटप करावे अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने वंचित राहिलेल्या पात्रताधारकांना घरांचे वाटप करेल असाही इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिली आहे.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsचिंचवडपिंपरीमहापालिकाराष्ट्रवादीविशाल वाकडकर\nमिसेस इंडिया स्पर्धेत भोसरीतील कोमल साळुंखे यांना महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाचा किताब\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुणे विमानतळावर उपचार सुरू\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-bodhktha-vikat-milalela/", "date_download": "2018-12-15T07:16:26Z", "digest": "sha1:7UVZAVN3PLPPPPMCXTWSRFYQIR6POBCU", "length": 13670, "nlines": 153, "source_domain": "marathimotivation.in", "title": "बोधकथा - विकत मिळालेला चमत्कार - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome सुंदर लेख शॉर्ट स्टोरीज बोधकथा – विकत मिळालेला चमत्कार\nबोधकथा – विकत मिळालेला चमत्कार\nबोधकथा – विकत मिळालेला चमत्कार\nचमत्कार – १ लहानशा मुलीने तिच्या बचत बाॅक्स मधून सर्व नाणी काढुन फ्राॅक च्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पाय-या चढली. ती काउंटर समोर उभी राहिली व औषध मागु लागली. पण तिची काउंटर पेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्या कडे केमिस्ट चे लक्ष गेले नाही. काउंटर वर गर्दी होती त्यामुळे कोणाचेही लक्ष तिच्या कडे गेले नाही.\nकेमिस्ट चा मित्र अमेरिकेहुन आला होता त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता.\nत्या छोट्याश्या मुलीने खिशातून एक नाणें काढून काउंटर वर आपटले. त्या चा आवाज ऐकुन सर्वांचे लक्ष तिच्या कडे गेले. तिची युक्ती कामी आली. केमिस्ट तिच्या कडे आला , कौतुकाने व प्रेमाने म्हणाला , काय पाहिजे तुला बेटा..\n” मला चमत्कार पाहिजे “\nकेमिस्टला तिचे बोलणे न कळल्याने त्याने पुन्हा विचारले…. बेटा तुला काय पाहिजे… \nती पुन्हा म्हणाली, मला चमत्कार पाहिजे ..\nकेमिस्ट तिला म्हणाला , बेटा इथे चमत्कार मिळत नाही… ती पुन्हा म्हणाली, इथे जर औषध मिळतं तर चमत्कार सुद्धा इथेच मिळेल \nकेमिस्टने विचारले , बेटा तुला हे कोणी सांगितले तेंव्हा ती छोटी मुलगी बोबड्या शब्दात म्हणाली..\nमाझ्या भावाच्या डोक्यात ट्युमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी चार लाख रुपये भरायला सांगितले आहे. जर वेळेवर उपचार नाही झाले तर एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकेल. माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की, आपल्याकडे पैसे नाहीत. विकायला दागिने किंवा इस्टेट ही नाही. सर्व पैसे औषधोपचार करण्यात आधीच खर्च झा���ेत…\nत्या छोट्याश्या मुलीचे व केमिस्ट चे संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्या जवळ आला व म्हणाला, तु किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी तिने आपली छोटी मुठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली . त्याने ती मोजली. ते एकवीस रुपये पन्नास पैसे होते.\nतो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहुन हसला व म्हणाला ,\nबेटा, तु चमत्कार विकत घेतलास…. चल, मला तुझ्या भावाकडे घेऊन चल..\nतो पाहुणा ,जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहुन आला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून न्यूयॉर्कचा प्रसिद्ध न्यूरोसर्जन डाॅ. जाॅर्ज अॅडरसन होता.\nत्या सर्जनने मुलीच्या भावाची सर्जरी एकवीस रुपये पन्नास पैशात केली व तो मुलगा मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढला. सर्जरी झाल्यानंतर हाॅस्पीटल मधुन बाहेर पडताना डाॅ.जाॅर्ज ने मुलीला उचलून घेतले व म्हणाला …… बेटा, कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही \nती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेली होती. देवाने तिची श्रद्धा खरी ठरविली. जर नियत साफ व उद्देश चांगला असेल तर कोणत्या ना कोणत्या रुपात देव तुमची मदत करतातच.\nहाच आस्थेचा चमत्कार आहे.\nजर ही पोस्ट वाचून तुम्ही गदगद् झाला असाल तर ,ईश्वर तुमच्या कडुनही असा चमत्कार घडवितीलच..\nतुम्हाला हे बोधकथा देखील आवडतील…\nबोधकथा तुमची प्रगती रोखणारा माणूस\nबोधकथा सर्वात सुखी पक्षी\nहा लेख आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेज लाईक करून आम्हाला प्रेरणा द्या\nPrevious articleवेळ आणि वेळेचं महत्त्व सांगणारे सुविचार\nNext articleबिटकॉईन (bitcoin) – भाग 1 माहिती आणि ओळख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmrcl.com/mr/about-mmrc/know-your-metro", "date_download": "2018-12-15T07:06:15Z", "digest": "sha1:JB2SLAOP2L3XTNXX3WETUGLHECFGHSMY", "length": 14386, "nlines": 167, "source_domain": "www.mmrcl.com", "title": "आपल्या मेट्रोला जाणून घ्या (Know Your Metro) | MMRC", "raw_content": "\nआपल्या मेट्रोला जाणून घ्या\nआमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये\nमुंबई मेट्रो -३ चे फायदे\nमुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये\nअनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव\nवा��तुक वळविण्याची नमुना योजना\nसुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना\nजमिनीच्या आवश्यकतेची नमुना योजना\nपुनर्वसन व पुनर्स्थापना (आर & आर )\nइन-सिटू आर & आर कार्यालय पत्ता\nप्रकल्प अहवाल व कागदपत्रे\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कंत्राटदार\nसार्वजनिक माहिती अधिकारी / सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी\nनियमित विचारले जाणारे प्रश्न\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित(भारत सरकार व महाराष्ट्र शासन याचा संयुक्त प्रकल्प)\nआपल्या मेट्रोला जाणून घ्या (Know Your Metro)\nआपल्या मेट्रोला जाणून घ्या (Know Your Metro)\nअसे कोणीतरी अगदी योग्य सांगितले आहे\n“जितके जास्त बदल घडून येतात, तितक्याच गोष्टी तशाच राहतात”\nलाखो मुंबईकरांना आपल्या पोटात घेऊन साधारणपणे २,१५० रेल्वे गाड्या शहरामधून धावत असतात. जिथे मुंगी शिरायला सुद्धा जागा नसते अशा रेल्वेतून सुमारे ७५ लाख प्रवाशांना रोजचा प्रवास करावा लागतो. मुंबईसाठी आता रेल्वेशी समांतर अशी मेट्रो रेल्वेच्या रूपाने दुसरी 'लाईफलाईन' आजच्या क्षणी क्रमप्राप्त ठरत आहे.\nकुलाबा-वांद्रे-सिप्झ मुंबई मेट्रो-३ हा प्रकल्प भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वाहतुकीचे चित्र बदलू शकतो. ३३.५ कि.मी. लांबीचा हा मेट्रो मार्ग उपनगरीय रेल्वे मधील गर्दी कमी करू शकतो व त्याच प्रमाणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवू शकतो. या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन तर्फे करण्यात येत आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या समान भागीदारीमध्ये एक संयुक्त प्रकल्प म्हणून हे कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले आहे.\nमुंबई मध्ये लोकांच्या दारापर्यंत मेट्रो रेल्वे पोहोचवून आता अपुऱ्या भासणाऱ्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेला पूरक ठरणारी सार्वत्रिक जलद वाहतूक प्रणाली बनण्याचा मेट्रो रेल्वेचा प्रयत्न आहे. मुंबई मेट्रो-३ प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रहदारीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येईल. मुंबई मेट्रो-३ प्रकल्पामुळे सुमारे १६ लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकुलीत डब्यातून प्रवास करणे शक्य होईल त्याच प्रमाणे प्रवासाच्या वेळेत घट, ध्वनी व हवेच्या प्रदूषणात घट, सुरक्षित व आरामदायी प्रवास अशा अनेक सोयी सुविधा उपलब्ध होतील. संपूर्णपणे भुयारी असणाऱ्या मेट्रो मार्गावर २७ स्थानके असती��. हा मार्ग मुंबईतील ६ महत्वपूर्ण व्यावसायिक केंद्रांशी, ३0 शैक्षणिक संस्था, ३0 मनोरंजनाची ठिकाणे आणि तसेच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ इत्यादींशी जोडणी उपलब्ध करून देईल. पाच स्थानके उपनगरीय रेल्वेशी अदलाबदल करण्यासाठी असतील ज्यामध्ये एक मोनोरेलसाठी व एक 'वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर' मेट्रो-१ साठी असेल.\nएकविसाव्या शतकातील एक अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक प्रकल्प म्हणून मुंबई मेट्रो-३ मार्गाकडे पहिले जाते. या भुयारी प्रकल्पाची बांधणी करताना अस्तित्वात असलेल्या इमारतींचे संरक्षण होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. प्रवासी मेट्रो ट्रॅकवर जाऊ नयेत म्हणून विशेष सूचना देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याचप्रमाणे मेट्रो स्थानकांवर स्वयंचलित प्रवासभाडे यंत्र बसविण्यात येणार आहे. यामुळे जमा होणारा निधी मानवी हस्तक्षेपापासून दूर ठेवणे शक्य होणार आहे.\nकनेक्टिव्हिटी आणि कमी मूल्य / किंमत असणारी सोयी आल्यापासून आव्हाने अनेक आहेत. मुंबईतील प्रवास हा आरामदायी, सुरक्षित व आनंददायी बनवून शहराच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवीन युग सुरु व्हावे असा मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाचा उद्देश आहे.\nहा संपूर्ण प्रकल्प मुंबई शहरासाठी पर्यावरण पूरक प्रकल्प असेल.\n\"उद्देशप्राप्तीच्या दिशेने आखलेले प्रकल्प वेगाने वाटचाल करु लागतात तेव्हा ती एक प्रशंसनीय बाब ठरते. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा ३३. किमी प्रकल्पाची प्रगती देखील अशीच वेगाने होत आहे. मुंबईतील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ठरवलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो वाहतूक ही पर्यावरणपूरक असून मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्यास मदत होईल \"\nमेट्रो ३ च्या दिनदर्शिकेत जेजेच्या विद्यार्थ्यांची चित्रे\nमेट्रो दिनदर्शिकेत झळकणार विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे\nआणि उलगडले मेट्रोचे अंतरंग\nकुलाबा-वांद्रे-सिप्झ दरम्यान ३२ ब्रेकथ्रू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mhada-6-lakh-homes-124828", "date_download": "2018-12-15T07:22:52Z", "digest": "sha1:Z22YOWVJCXAFTBG3RKKD4ELL3D23GR6F", "length": 12708, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mhada 6 lakh homes मुंबईत आणखी सहा लाख घरे | eSakal", "raw_content": "\nमुंबईत आणखी सहा लाख घरे\nबुधवार, 20 जून 2018\nमुंबई - सरकारने \"म्हाडा'ला नियोजन प्राधिकरणाचा दर्��ा दिल्यानंतर \"म्हाडा'कडे आतापर्यंत इमारत परवानगी, सुधारित नकाशे मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र आदींसाठी 60 प्रस्ताव आले आहेत. यातून \"म्हाडा'ला मुंबईत सहा लाख नव्या घरांच्या निर्मितीची अपेक्षा आहे.\nमुंबई - सरकारने \"म्हाडा'ला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर \"म्हाडा'कडे आतापर्यंत इमारत परवानगी, सुधारित नकाशे मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र आदींसाठी 60 प्रस्ताव आले आहेत. यातून \"म्हाडा'ला मुंबईत सहा लाख नव्या घरांच्या निर्मितीची अपेक्षा आहे.\n\"म्हाडा'च्या बृहन्मुंबई क्षेत्रामधील 114 अभिन्यासांच्या जमिनीवरील नियोजन प्राधिकरणाचे अधिकार \"म्हाडा'ला मिळाल्यामुळे पुनर्विकासाची प्रक्रिया वेगाने होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे रहिवाशांना नवी घरे मिळतीलच; पण परवडणाऱ्या सदनिकांच्या निर्मितीला वेग येईल. यातून सहा लाख नव्या सदनिका उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे, असे \"म्हाडा'ने कळविले आहे.\nसरकारने यावर्षी 23 मे रोजी अधिसूचना काढून \"म्हाडा'ला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला. त्यानंतर, \"म्हाडा'च्या जुन्या वसाहतीतील इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांच्या मंजुरीसाठी अभिन्यास मंजुरी (लेआउट अप्रूव्हल) कक्ष, बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी (बिल्डिंग परमिशन) कक्ष व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत इमारत प्रस्ताव परवानगी असे स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहेत.\nइमारत प्रस्ताव परवानगी कक्षामार्फत नेहरूनगर, कुर्ला येथील त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेला नुकतेच भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. अन्य सहा इमारतींच्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित प्रस्तावांची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. या परवानग्या ऑनलाइन पद्धतीने मिळाव्यात, यासाठी मुंबई महापालिकेच्या अनुभवी अभियंत्यांची मदत घेण्यात येणार आहे.\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात ���िक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nमुंबई - भारतीय पोपट पाळणाऱ्यांची आता खैर नाही. मुक्‍या जीवाला पिंजऱ्यात ठेवणाऱ्या पशुप्रेमींना शोधण्यासाठी वन विभागाने मुंबईत खबरी पेरले आहेत....\nदोन तासांसाठी पाच तास रखडपट्टी\nठाणे - वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचा फटका मुंबई आणि ठाण्यातील एसटीच्या प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीत एसटी प्रवाशांना दोन तासांच्या अंतराकरिता पाच-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newslist?cat=Latestnews&start=91", "date_download": "2018-12-15T07:37:44Z", "digest": "sha1:G2ZXKW5VOITDQGB3OIV3IGOVFSN6AFNS", "length": 13762, "nlines": 150, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nनूतन न्याय मंदिराचे पावित्र्य जपा - न्यायमुर्ती रविंद्र घुगे\n६५ कोटी ४२ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती तथा न्यायिक बीड जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती रविंद्र\tRead More\nमराठवाड्याच्या हक्काचे सात टिएमसी पाणी प्राधान्याने मिळवून देणार - मुख्यमंत्री फडणवीस\n* बीड जिल्ह्यासाठी ठिबक सिंचन योजना\n* शेतकरी समृध्द आणि सुखी होणार\n* वीज आणि पाण्याचा मुबलक पुरवठा\nकृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काचे ७ टिएमसी पाणी प्राधान्याने मिळवून देण्यात येणार असून हा प्रकल्प येत्या\tRead More\nनुकसानग्रस्त भागातील शेतीची कृषि राज्यमंत्री खोत यांच्याकडून पाहणी\nअंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर, सायगाव आणि चतुरवाडी या गावातील अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्या गावांना कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेटी देऊन तेथील सोयबीन व तूर\tRead More\nगेवराई शहराचा मॉडेल शहर म्हणून विकास व्हावा - मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस\nगेवराई शहराचा ’ मॉडेल शहर’ म्हणून विकास व्हावा अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. या शहराच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करु अशी ग्वाहीही त्यांची यावेळी दिली.\tRead More\nमयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला युवा सूर्योदय मंडळची मदत\nनाळवंडी येथील शेतकरी ३ओक्टो ला गावासेजारील नदीत वाहून गेला असता त्यांचा त्यात दुर्दवी मृत्यू झाला. सदरील शेतकऱ्याने अतिवृष्टीने पिक वाहून गेले यामुळे कर्जाचा डोंगर फेडणार कसा या चिंतेत आत्महत्या केल्याची\tRead More\nनुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश\nअतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी\nबीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचानामे करण्याचे निर्देश राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी देऊन औरंगाबाद येथे होणाऱ्या\tRead More\nपत्रकारीता क्षेत्रातील काम धाडसाचे -ना.पाटील\nम.रा.मराठी पत्रकार संघाचा जीवन गौरव पुरस्कार अनंत दिक्षितांना प्रदान\nपत्रकारितेच्या क्षेत्रातील काम हे धाडसाचे असून हे करतांना पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु एखाद्यावर टिपाटिप्पणी करतांना सर्व पुराव्यांची\tRead More\nहिंगणी, जेबापिंपरी गावचा पुनर्वसनाचा प्रश्न पालकमंत्री पंकजाताई मुडे यांच्यामार्फत मार्गी लावणार- रमेश पोकळे\nपुरग्रस्त गावांना जिल्हाध्याक्षांनी दिली भेट\nबीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे मांजरा नदीला पुर आला आहे. या पुरामुळे हिंगणी खुर्द आणि जेबापिंपरी गावात पुराचे पाणी शिरले आहे. या\tRead More\nगांधीवादी विचारांची कास विद्यार्थ्यांनी धरावी- प्राचार्य विठ्ठल एउके\nमहात्मा गांधींनी आपल्या संपूर्ण आयुष्यातील आचरणातून आणि विचारांमधून जगाला शांतता, मानवतावाद, सह���ष्णुता, बंधुभाव यांचा संदेश दिला. गांधी या व्यक्तीचा विकास त्यांच्या जीवनशैलीतून व त्यांनी केलेल्या सत्याच्या प्रयोगातून दिसून\tRead More\nशिक्षक मतदारसंघासाठी शिक्षकांनी नव्याने मतदार नोंदणी करावी- रमेश पोकळे\nशिक्षक मतदारसंघाची मतदार यादी दिनांक १ नोव्हेंबर २०१६ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने तयार करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची यापूर्वी तयार केलेली मतदार\tRead More\n१ मे पासून जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक\nकातकरी बोलीःआदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी\nसर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nमहात्मा फुले यांच्यामुळे मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध- प्राचार्य विठ्ठल एडके\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भूमिका- पंकजा मुंडे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा - प्रा. मिसाळ\nबीड जिल्ह्यात माता-बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन\nनेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे\nसारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठोंबरे\nनेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा\nरमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद\nआता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T06:22:37Z", "digest": "sha1:BFCWOMCITKLFJPUJZKDYYNZT52AHZ4YO", "length": 14499, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "सर्वोत्तम ऑनलाइन डेटिंगचा साइट – पुरुष", "raw_content": "\nसर्वोत्तम ऑनलाइन डेटिंगचा साइट – पुरुष\nहे दिवस, ऑनलाइन डेटिंगचा झाला आहे, उत्तम प्रकारे सामान्य, अगदी अपेक्षित आहे. आणि तो अर्थ प्राप्त होतो देण्यात आमच्या वर्तमान सांस्कृतिक सोई सह तंत्रज्ञान आणि वाढत्या व्यस्त वेळापत्रक आहे. आमच्या दिवस लांब आहेत आणि आहेत, कमी आणि कमी त्या ठिकाणी प्रत्यक्षात आहेत हितावह गाठत लोक आणि. वेब वळून सक्षम नसणे याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी अधिक संभाव्य भागीदार पेक्षा अन्यथा असू शारीरिक शक्य आहे. म्हणाले की जात, डेटिंगचा साइट निवडू शकता आणि एक महत्त्वपूर्ण आहे. ‘, एक विशिष्ट वर्ग सर्व प्रकारच्या आहेत आणि तेथे असणार आहे किमान एक असे खरोखर सेवा देऊ शकेल. ‘ की, आतापर्यंत आपण विचार करू शकते, सेवा गुणवत्ता आपण इच्छुक आहोत संभाव्य द्या. उदाहरणार्थ, आपण बद्दल संबंधित असावे ठेवून आपली माहिती आणि गोपनीयता सुरक्षित, आणि काही साइट अधिक भर ठेवीन सुरक्षा पेक्षा इतर. किंवा कदाचित, आपण ऐवजी सामील देते की एक साइट अधिक अपवादात्मक वैशिष्ट्ये जसे, व्हिडिओ गप्पा आणि ऑनलाइन मंच. म्हणायचे सुरक्षित आहे, भरपूर माहिती साठी कोणत्याही एक व्यक्ती क्रमवारी माध्यमातून — ‘ आपण क्रमांकावर आहे आणि प्रत्येक साइट आत आपापल्या श्रेणी. सज्ज एकेरी मिळविण्यासाठी शोधत गंभीर, वापरते एक कसून जुळणारे अल्गोरिदम मिळविण्यासाठी सदस्य सुरुवात केली. एकदा, या साइटवर उपलब्ध अंतर्ज्ञान दोन्ही आपण आणि आपल्या इच्छित तारीख. एक प्रचंड सदस्य बेस आणि परिचित वैशिष्ट्ये, सामना आहे एक विश्वासार्ह ठिकाणी जा अभावी त्या साठी एक जलद कनेक्शन. बरेच डोळा-कँडी आपण प्रारंभ करण्यासाठी, हा एक पुस्तके आहे. ज्यू मित्र आघाडीवर जरुरीपेक्षा जास्त संदेश आणि ई-मेल गप्पा खोल्या आणि गट, फक्त काही नाव. मध्ये स्थापना केली, स्विंग जीवनशैली देते एक सुरक्षित वातावरण आधुनिक विचारसरणीचा व उत्साही मनुष्य जोडप्यांना किंवा सिंगल सह कनेक्ट इतर करणार्यांना मध्ये स्वारस्य मजा आणि प्रासंगिक लैंगिक चकमकी. साधे आणि वापरण्यास सोपा आहे, ठीक आहे कामदेव एक उद्योग नेते मध्ये ऑनलाइन डेटिंगचा आहे. पेक्षा अधिक फक्त एक बैठक प्लॅटफॉर्म, तो देखील मदत करू सामने देऊन सदस्य तयार तपशीलवार प्रोफाइल. लाव्हा — ऑनलाइन डेटिंगचा आहे. येथे, सदस्य शकता नखरा, गप्पा आणि व्यवस्था विविध चकमकी. तो उल्लेख नाही मोबाइल अनुप्रयोग आहे, जे करते वर जा कधीही पेक्षा सोपे आहे. या साइट वापर प्रशिक्षित डेटिंगचा संघ पूर्ण करण्यासाठी स्थापन एकेरी थकल्यासारखे सामने आणि शोधत रिअल कर��र आहे. तर आपण अधिक स्वारस्य बैठक एकेरी ऐवजी जुळणारे, कसे आम्ही एक उत्स्फूर्त मार्ग करण्यासाठी एक कनेक्शन आहे. हे विचार आपल्या स्वत: च्या वैयक्तिक मेनू महान तारीख कल्पना आहे. शेखी सत्यापित संपत्ती धनादेश, लक्षाधीश सामना देते एक व्यासपीठ श्रीमंत एकेरी — डॉक्टर मॉडेल आणि ख्यातनाम — शोधण्यासाठी एक तितकेच श्रीमंत सामना थंड वैशिष्ट्ये आणि एक गोंडस रचना, कामदेव सुयोग्य आहे त्या साठी एक तरुण पिढी. ‘ शुक्रवारी रात्री तारीख, एक फेक किंवा चिरस्थायी प्रेम आहे, हे सुरू करण्यासाठी एक चांगली जागा आहे. ऑनलाइन डेटिंगचा खंडित जाऊ शकते तीन भाग: साइन अप तयार करणे, प्रोफाइल, आणि संवाद इतर सदस्य., पहिले दोन भाग घेऊ शकते, अधिक किंवा कमी वेळ आहे, परंतु हे लक्षात घेणे महत्वाचे आहे, अधिक अचूक उत्तर प्रश्नावली आणि आपण अधिक काळजी मध्ये ठेवले एक प्रोफाइल तयार प्रतिबिंबित आपण कोण आहेत, चांगले शक्यता आपण जात जुळले कोणीतरी आपल्या असताना किमतीची. तो येतो तेव्हा संवाद, तो असू शकते म्हणून सोपे पाठवून कोणीतरी एक प्रासंगिक डोळ्यांची उघडझाप किंवा आवडीचे त्यांच्या फोटो, किंवा आपण पाठवू शकता, त्यांना अधिक तपशील संदेश. प्रत्येक साइट अद्वितीय वैशिष्ट्ये ऑफर, जे सर्व आम्ही पुनरावलोकन तपशीलवार. तर सर्वात साइट भरणे आवश्यक आहे प्रवेश करण्यासाठी त्यांच्या रोस्टर पूर्ण वैशिष्ट्ये. हे मार्ग, आपण एक चव प्राप्त सेवा पाप न करण्यासाठी एक मासिक योजना योग्य फलंदाजी बंद. लोक या आंदोलनासाठी संघटित केले, पूर्वी पेक्षा अधिक शाळा, काम, आणि साहसी, ऑनलाइन डेटिंगचा होते, एक सराव सोयीसाठी. विचार तो: कुठे जिथे आपण जाऊ पूर्ण करण्यासाठी त्यामुळे अनेक एकेरी तयार मिसळणे आपली खात्री आहे की, काहीही असतात बैठक कोणीतरी फेस-टू-फेस आणि भावना स्पार्क उड्डाण करणारे हवाई परिवहन, पण नाही खरोखर आहे हमी बैठक कोणालाही मिळत माहीत आहे त्यांना सर्वात सार्वजनिक मोकळी जागा आहे. खरं राहते की ऑनलाइन डेटिंगचा साइट आहेत, एक अद्वितीय आणि प्रभावी मार्ग सह कनेक्ट अधिक लोक सामायिक आपल्या हेतू पेक्षा अन्यथा असू शारीरिक शक्य आहे. म्हणून आपण कल्पना करू शकता, आहेत अनेक विविध साइट निवडू शकता तेथे. मुख्य प्रवाहात पासून विषयावर त्या एक अधिक é निसर्ग, तो प्रचंड खर्च वेळ आणि ऊर्जा मिळत सेट वर एक आहे. तर साइट वर्ग (जसे आणि सामना) ���दत लक्ष केंद्रित लोक खरे प्रेम शोधण्यासाठी, प्रौढ साइट (जसे आवड, प्रौढ मित्र शोधक) कल सेवा उद्देश अन्वेषण एक आहे लैंगिकता आणि तत्काळ आनंद. शिवाय, कोनाडा-ऑनलाइन डेटिंगचा, साइट जसे त्या धार्मिक, जातीय, श्रीमंत किंवा वरिष्ठ श्रेणी आहेत खरोखर सज्ज लोक एक हिस्सा त्या संबंधित. येथे विचारू पुरुष, आमचा कार्यसंघ संपादक वैयक्तिकरित्या पुनरावलोकन वर डेटिंगचा साइट करण्यासाठी सध्या आपण फार उत्तम आहे. आम्ही वेळ खर्च ब्राउझिंग आणि चाचणी वैशिष्ट्ये, तसेच वाचन इतर ग्राहक पुनरावलोकने, ध्येय जात प्रदान करण्यास सक्षम प्रामाणिक आणि सर्वसमावेशक अंतर्ज्ञान काय भिन्न एक उत्तम सेवा आहे की एक फक्त ओके. आणि तरी आमच्या मते असू शकते, काल्पनिक आहे, आम्ही नाही बेस सर्व रेटिंग एक मानक प्रमाणात प्रयत्न करणे योग्य आहे.\n← डेटिंगचा अश्लील, समागम व्हिडिओ -. डेटिंग कथा\nऑनलाइन डेटिंगचा, साइटवर नोंदणी न →\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2018-12-15T06:37:48Z", "digest": "sha1:LE45QKU77ISFH7FYE75E3MDX6JZGNDMT", "length": 6479, "nlines": 291, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वाद्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\n► अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये‎ (१२ प)\n► अवनद्ध वाद्ये‎ (१ क, २ प)\n► घनवाद्ये‎ (२ प)\n► तंतुवाद्ये‎ (४ क, ५ प, ४ सं.)\n► तबला‎ (१ क, १ प)\n► पखवाज‎ (१ क, १ प)\n► वादक‎ (९ क, १ प)\n► सतार‎ (१ क, १ प)\n► सुषिर वाद्ये‎ (१ क, २ प)\nएकूण ४८ पैकी खालील ४८ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी ११:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/abraham-lincolns-motivational-quotes/", "date_download": "2018-12-15T08:04:21Z", "digest": "sha1:GOFXLKCMEU37QLZWA4XDTH4PH6GXWKNI", "length": 13022, "nlines": 186, "source_domain": "marathimotivation.in", "title": "अब्राहम लिंकन यांचे प्रेरक सुविचार। Abraham lincoln's motivational quotes - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home मोटीव्हेशनल अब्राहम लिंकन यांचे प्रेरक सुविचार\nअब्राहम लिंकन यांचे प्रेरक सुविचार\nAbraham Lincoln अब्राहम लिंकन\nअब्राहम लिंकन हे अमेरिका संयुक्त संस्थानांचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होय. त्यांनी अमेरिकेतील गुलामगीरी पद्धत संपुष्टात आणली. या साठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले. आणि अमेरिकन इतिहासात अजरामर झाले. अश्या ठाम लोकांमुळेच आज अमेरिका हा देश महासत्ता म्हणून जगात ओळखला झातो.\nअब्राहम लिंकन यांना नेहमी अपयशच मिळाले त्यांना फक्त एकदा यश मिळाले आणि ते वयाचा 59 व्या वर्षी अमेरिकेचे 16 वे राष्ट्रपती बनले. ते आपल्या ठाम निर्णय आणि चरित्र या गुणांच्या आधारे अमेरिका देशाच्या इतिहासत प्रभावशाली नेता म्हणून अमर झाले.म्हणून माणसाने ध्येय कधीच सोडू नये. यावरूनच कळते कि प्रयत्न आणि चिकाटी हे व्यक्तिमत्व विकास आणि यशासाठी आवश्यक गुण आसतात.\nअब्राहम लिंकन यांचे काही खास विचार\nआपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय.\n.स्त्री एक अशी गोष्ट आहे. ज्याला मी घाबरतो हे माहीती असून की ती मला काही इजा करणार नाही.\nलोकशाही म्हणजे लोकांची, लोकांसाठी, लोकांनीच बनवलेली सरकार होय.\nजर कुत्र्याच्या शेपटीला पाय म्हंटले तर कुत्र्याला पाय किती उत्तर असेल चार. कारण शेपटीला पाय म्हंटल्याने ते पाय होत नाही..\nमी आज जेही आहे किंवा होण्यासाठी आशावादी आहे. त्याच श्रेय फक्त आईलाच देईन\nनेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.\nशत्रुना मित्र बनवुन, मी माझे शत्रु कमी किंवा नष्ट करत नाहीये का.\nजर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.\nसामान्य दिसणारे लोकच जगात सर्वात चांगले लोक असतात. म्हणूनच देव अश्या लोकांनाच जास्ती निर्माण करत��.\nAbraham Lincoln अब्राहम लिंकन\nजर कोणी मला झाड तोडायला 6 तास दिले तर त्यातले 4 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेन.\nजर तुम्ही एकदा जनतेचा विश्वास तोेडला तर तुम्हाला परत कधी जनतेचा आदर आणि सम्मान मिळणार नाही.\nAbraham Lincoln अब्राहम लिंकन\nAbraham Lincoln अब्राहम लिंकन यांचे विचार आवडले असतील तर फक्त तुमच्या पर्यंत नका ठेवू शेर करा whatsapp Facebook वर. आणि हो आमचे facbook Page मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा.\nPrevious articleनोबेल पारितोषकाचे जनक – आल्फ्रेड नोबेल यांचा जीवनातील प्रेरक प्रसंग\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/murder-bjp-activist-41618", "date_download": "2018-12-15T07:04:01Z", "digest": "sha1:KYAPYAUDGXHAAZP3LT3SMZXWJX6N4GOU", "length": 12735, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "The murder of BJP activist भाजप कार्यकर्ते लिमण यांचा खून | eSakal", "raw_content": "\nभाजप कार्यकर्ते लिमण यांचा खून\nसोमवार, 24 एप्रिल 2017\nसोमाटणे - किरकोळ भांडणाचा राग मनात धरून सांगवडेच्या सरपंच दीपाली लिमण यांचे पती व भाजपचे कार्यकर्ते नवनाथ लिमण यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला.\nअपर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नवनाथ अर्जुन लिमण (वय 32, रा. सांगवडे) यांचे आरोपीबरोबर चार दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.\nसोमाटणे - किरकोळ भांडणाचा राग मनात धरून सांगवडेच्या सरपंच दीपाली लिमण यांचे पती व भाजपचे कार्यकर्ते नवनाथ लिमण यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला.\nअपर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नवनाथ अर्जुन लिमण (वय 32, रा. सांगवडे) यांचे आरोपीबरोबर चार दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.\nगावचे ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त गावात कीर्तन भजन सप्ताह सुरू होता. या सप्ताहानिमित्त भजनाच्या कार्यक्रम संपल्यावर शनिवारी मध्यरात्री लिमण आपल्या सहकाऱ्यांबरोबर मंदिराजवळ बसले असताना चार ते पाच जण मोटारीतून (एमएच 14 एफएक्‍स 032) घटनास्थळी आले व काही समजण्याच्या आत लिमण या��च्यावर हल्ला करून त्यांच्या डोके, पोट, हातावर, तलवार, कोयता व लाकडी दांडक्‍याने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. ग्रामस्थांनी तातडीने लिमण यांना उपचारासाठी सोमाटणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले; परंतु डॉक्‍टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.\nयाबाबत विश्वास लिमण यांनी तळेगाव पोलिसात तक्रार दिली. तळेगाव पोलिसांनी अज्ञात पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन संशयितांची नावे पोलिसांना समजली आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे.\nघटना समजताच पोलिस अधीक्षक हक, राम जाधव, पोलिस निरीक्षक मुगुट पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, आज सांगवडे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने तळेगाव पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपुण्यात वाहतूक नियम पाळा\nपुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांकडुन गरमागरम चहा पाजुन तोंड गोड करण्यात आले. नियमाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nआईबाबत अपशब्द वापरल्याने मुलाची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) : दोन मित्रांनी आईबाबत अपशब्द वापरले. ते सहन न झाल्याने एका तरूणाने आत्महत्या केली. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी दोन मित्रांवर...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekh-news/financial-violence-by-husband-with-indian-women-1598144/", "date_download": "2018-12-15T07:14:32Z", "digest": "sha1:THAYAVCVK5LFELEDUEPHARSUXZDMHTBN", "length": 42075, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Financial Violence by Husband with Indian Women | कमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nकमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार\nकमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार\nया वर्षांच्या सुरुवातीला एका निवाडय़ाची खूप चर्चा झाली होती.\nडिसेंबर महिना सुरू झाला आणि लक्षात आले की ‘दिलासा’मध्ये नियमित सल्लागार म्हणून काम करायला लागून वर्ष होत आले. ऐंशीच्या दशकात कुटुंब सल्ला केंद्रात केलेले काम व आत्ता ‘दिलासा’मध्ये करत असलेले काम, यात खूप बदल झाले आहेत. मुख्य म्हणजे येणाऱ्या स्त्रियांमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वी बहुसंख्य स्त्रिया पूर्णवेळ गृहिणी होत्या, कमावत्या नव्हत्या पण आज बहुसंख्य जणी या ना त्या प्रकारे अल्प प्रमाणात का होईना, पण अर्थार्जन करत आहेत. अशा वेळी एखाद्या स्त्रीला पोटगीसाठी नेमक्या कोणत्या प्रश्नांच्या फैरीतून जावे लागते, त्यांना पोटगीसाठी कायदेशीर मदत मिळवून देताना कायद्याच्या तरतुदीमधून तिच्या अर्थार्जनाकडे कसे पहिले जाते, लोकांचा दृष्टिकोन काय आहे, संस्था, न्यायालये, काय म्हणतात, पतीचे अर्थार्जन व संपत्ती, पुरुषांची मानसिकता व वस्तुस्थिती काय आहे. हे पाहणे या वर्षांचा शेवट होत आला असताना महत्त्वाचे ठरेल.\nया वर्षांच्या सुरुवातीला एका निवाडय़ाची खूप चर्चा झाली होती. गेल्या वर्षांच्या शेवटी पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने हा निकाल दिला होता. या प्रकरणामध्ये पत्नीचा पगार हा पतीच्या पगारापेक्षा जास्त होता. म्हणून पतीचे म्हणणे होते की, पत्नीला पोटगीची गरज नाही. न्यायालय��ने असे म्हटले की, ही पोटगी त्या स्त्रीने मुलासाठी मागितली आहे व ती योग्य आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या आभाळाला भिडलेल्या किमती तसेच मुलाचे उत्तम शिक्षण होण्यासाठी लागणारा खर्च हे मुद्दे न्यायालयाने महत्त्वाचे मानले. शिवाय पत्नीला आपल्या विवाहित घरामध्ये ज्या सुविधा मिळत होत्या त्या तिला विभक्त राहिल्यावरही मिळाल्या पाहिजेत, या पूर्वीच्या न्यायालयीन निवाडय़ाची या न्यायालयाने नोंद घेतली. त्यामुळे पत्नीला पतीपेक्षा जास्त उत्पन्न असूनसुद्धा मुलासाठी तिने केलेला पोटगीचा दावा योग्य आहे व पतीने ती पोटगी द्यावी, असे निर्देश न्यायाधीश रेखा मित्तल यांनी दिले.\n‘सेहत’च्या समन्वयक संगीता रेगे या निर्णयाचे स्वागत करतात. ‘सेहत’, ‘दिलासा’ केंद्रांबरोबर अनेक वर्षे त्या अतिशय जवळून काम करत आहेत, ‘दिलासा’चे केंद्र पूर्वी भाभा हॉस्पिटल वांद्रा येथे होते. गेल्या वर्षीपासून अशी ११ केंद्रे मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आहेत. ज्या स्त्रिया हिंसेने पीडित असतात आणि वैद्यकीय उपचारांसाठी या दवाखान्यात येतात त्यांच्या सोबत ‘दिलासा’ केंद्र काम करते. त्यासाठी अधिकचा समुपदेशन आधार, कायदेशीर सल्ला, प्रशिक्षण असे ‘सेहत’च्या ‘दिलासा’मधील कामाचे स्वरूप आहे. संगीता सांगतात की, या स्त्रियांना घर सांभाळणे, मुलांची देखभाल, अर्थार्जन सर्व गोष्टी एकटीने करणे खूप कठीण असते. म्हणून पत्नीचा पगार पतीपेक्षा जास्त असला तरी तिला पोटगी मिळायला हवी. त्या आणखी एका समस्येकडे लक्ष वेधतात. लग्नानंतर स्त्रियांचा पगार, अगदी तुटपुंजी कमाई असली तरी अनेक नवरे ती हिसकावून घेतात. यावर उपाय करावा लागतो. या समस्येसाठी कौटुंबिक अत्याचारविरोधी कायदा २००५ महत्त्वाचा आहे. त्यात वेगवेगळ्या हिंसाचाराबरोबर ‘आर्थिक हिंसाचार’ याचाही उल्लेख आहे. कमावत्या स्त्रीची कमाई, मग तो पती असो व इतर कोणीही, जबरदस्तीने काढून घेतली तर तो आर्थिक हिंसाचार ठरतो. अशा हिंसाचाराच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते. अशी कमाई ताब्यात घेण्याविरुद्ध तिला संरक्षण आदेश मिळू शकतो. हा आदेश मोडणाऱ्याला शिक्षा होऊ शकते. कमावत्या स्त्रियांसाठी हे न्यायालयीन संरक्षण महत्त्वाचे ठरते’.\nअ‍ॅडव्होकेट नयना परदेशी या पेशाने वकील आणि ‘व्हॉइस फॉर जस्टीस’ या संस्थेच्या संस्थापिका. त्यांच्याकडे येणाऱ्या स्त्री-अशिलांबद्दल त्या सांगतात. ‘‘विभक्त राहावे लागले व पोटगीचे प्रकरण न्यायालयात टाकले की, लगेच पोटगी मिळत नाही. मग दरम्यानच्या काळात चरितार्थासाठी ही स्त्री काही ना काही छोटे मोठे अभ्यासक्रम करून छोटी मोठी नोकरी मिळवते व त्या पगारात आपल्या दैनंदिन गरजा भागवण्याचा प्रयत्न करते. टोकाच्या आर्थिक चणचणीपोटी तिच्यावर ही वेळ येते. अशा वेळी ती मिळवती आहे, असा युक्तिवाद करत पोटगी नाकारणे योग्य नाही.’’\nसर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा ग्रा धरलेला दिसतो. न्यायमूर्ती बानूमथ आणि न्यायमूर्ती जोसेफ या दोघांनी याच वर्षी यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणामधील स्त्रीचा हुंडय़ामुळे अस छळ झाला. त्यामुळेच तिला सासर-घर सोडणे भाग पडले. नंतर नवऱ्याने घटस्फोटाची मागणी केली. पत्नीने पोटगीचा दावा केला. तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. यात खूप वर्षे गेली. दरम्यान, या स्त्रीने एक छोटा अभ्यासक्रम करून अल्पसा स्वयंरोजगार मिळवला. त्यावेळी ती मिळवती असल्यामुळे तिला पोटगीचा अधिकार नाही, असे पतीचे म्हणणे. न्यायालयाने आपापल्या कमाईसंबंधित कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे दोघांना दाखल करायला सांगितली होती. त्यावरून न्यायालयाच्या लक्षात आले की, अर्ज करताना पत्नी कमावती नव्हती. पण आता तिला एक छोटी अर्थप्राप्ती होत आहे. त्याच वेळेला न्यायालयाच्या हेही लक्षात आले की, पतीने आपली खरी अर्थप्राप्ती लपवली होती. ती कमी दाखवली होती. पण कागदपत्रावरून दिसून आले की, त्याची कमाई खूप आहे व त्याने त्यातून खूप मालमत्तासुद्धा खरेदी केली आहे. न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, पत्नीने पोटगीचा अर्ज केला तर पतीकडून उत्पन्न कमी दाखवून, मालमत्ता लपवून गरिबीचा देखावा निर्माण करणे हे नेहमीचेच झाले आहे. न्यायालयाने अर्थातच पत्नीला पोटगी मंजूर केली.\n‘दिलासा’च्या समुपदेशक मृदुला सावंत हेच निरीक्षण नोंदवतात, ‘‘पतीचे खरे उत्पन्न न्यायालयात सिद्ध करणे अवघड असते. तो उत्पन्न कमी दाखवतो. त्यामुळेही पोटगी कमी बसते. जी मंजूर होते ती मिळवण्यासाठी खूप खटपटी कराव्या लागतात. काही महाभागांनी तर बायकोला पोटगी द्यायची नाही म्हणून नोकरीच सोडून दिल्याची उदाहरणे आहेत. तर हिंसाचार सोसलेल्या स्त्रीला नवऱ्याकडून स्वत:साठी काही नको असते. पण मुला���चा हक्क मात्र तिला राखायचा असतो.’’\nअशाच एका प्रकरणामध्ये हैदराबाद उच्च न्यायालयाचा निर्णय यंदाच्या मे महिन्यात आला आहे. पत्नीने पोटगीचा अर्ज केला तेव्हा तिला नोकरी नव्हती, पण नंतर ती नोकरी करू लागली तर पतीने त्याची असलेली नोकरी सुटल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. या बदललेल्या परिस्थितीमुळे न्यायालयाने तिचा पोटगीचा अर्ज नामंजूर केला. आणखी एक विरोधाभास पाहावा लागेल. लग्न करताना व त्यानंतरसुद्धा मुलीने घरकाम, मुले, वृद्धांची सेवा हे काम करावे, असे सांगितले जाते. हे सर्व करूनच तिला वाटले तर अर्थार्जन करावे, अशी अट घातली जाते, जरी ती लग्नापूर्वी नोकरी करत असली तरी आम्हाला तिच्या नोकरीची गरज नाही हा युक्तिवाद केला जातो. अशा वेळी सर्व कामे तिच्या अंगावर पडतात, विशेषत: मुलं झाल्यावर तिला हे सर्व सांभाळून अर्थार्जन करणे अशक्य होते. अशा स्त्रीवर पोटगी मागायची वेळ आली तर न्यायालयात मात्र अशा परिस्थितीत पतीकडून सांगितले जाते की ती ‘क्वॉलिफाइड’ आहे, लग्नापूर्वी कमाई करत होती म्हणजेच तिची अर्थार्जन करण्याची क्षमता आहे. पण तरीही नुसती बसून आहे व पोटगी मागते आहे, तिला पोटगीचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने अशा मंडळींना चांगलेच फटकारले आहे. जानेवारी २०१७ मध्ये न्यायमूर्ती लोकूर व न्यायमूर्ती पंत यांनी स्पष्ट केले आहे की, कमावणे व कमावण्याची क्षमता असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्त्री कमावती नसेल तर तिला व त्यामागची वस्तुस्थिती लक्षात घेऊन तिला व मुलांना पोटगी द्यायला हवी.\nयेथे एक गोष्ट नमूद करायला हवी. अनेकांचा पोटगी फक्त घटस्फोटानंतरच मिळू शकते असा गैरसमज आहे, मात्र घटस्फोट न घेता योग्य कारणासाठी विभक्त रहात असलेल्या स्त्रीला पोटगी मिळू शकते. तसेच पोटगी मागणाऱ्याला स्वत:चे पालनपोषण करण्याइतके स्वतंत्र उत्पन्न नसेल व पोटगी देणाऱ्या व्यक्तीकडे जर पोटगी देण्याइतके उत्पन्नाचे साधन व मालमत्ता असतील तर पोटगी मिळू शकते, अशी कायद्यात तरतूद आहे. प्रत्येक धर्मातील स्त्रीला पोटगीसाठी त्या त्या धर्मातील कायदे आहेत. शिवाय दंड प्रक्रिया संहिता कायदा कलम १२५ आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा २००५ सर्व धर्माना लागू आहे व पोटगी पलीकडे आर्थिक हिंसाचार, या व्यापक तरतुदीमुळे तो जास्त महत्त्वाचा आहे. बहुतांश कायद्यात अंतरिम व कायमस्वरूपी पोटगीची तरतूद आहे. विवाह विच्छेदनात एकरकमी पोटगीची तरतूद आहे.\nकोणत्याही कायद्यात पत्नी कमावती असेल तर तिला पोटगी मिळू शकत नाही, असा उल्लेख नाही. पत्नी बेघर असेल, भीक मागून जगत असेल किंवा अत्यंत दयनीय अवस्थेत असेल तरच तिला पोटगी द्यावी हा सर्वसाधारण समज आहे तो कायद्याच्या निकषावर योग्य नाही. एकूण पालनपोषण म्हणजे योग्य प्रकारचे अन्न, वस्त्र व निवारा. पतीकडे असताना पत्नी जे जीवनमान जगली ते जीवनमान तिला नंतरही मिळायला हवे.\nप्रत्यक्षात असे होत नाही. २० वर्षे कुटुंब सल्ला केंद्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या समन्वयक शोभा कोकितकर (स्त्रीमुक्ती संघटना) सांगतात, ‘‘घर मुले सर्व एकटीने सांभाळताना बहुसंख्य स्त्रियांची आर्थिक परिस्थिती ढासळते. आमच्या केंद्रात स्त्री हिंसाचारमुक्त जीवन कसे जगू शकेल, तसेच मुलांना उत्तम वातावरण कसे मिळेल यावर भर दिला जातो. कुटुंब न्यायालयातील समुपदेशक सामंजस्याने समझोत्याचा प्रयत्न करतात. आमच्याकडे अधिकतर वस्ती पातळीवरील स्त्रिया येतात. त्यातील सुरक्षित नोकरी करणाऱ्या कमी असतात. त्यांना पोटगी मंजूर झाल्याचे उदाहरण नाही. मुलांसाठी पोटगी मिळते. पण घरकाम, स्वयंपाक, शिकवण्या, गृहोद्योग करून अल्प उत्पन्न कमावणाऱ्या स्त्रिया असतात. अशा स्त्रियांना अगदी २०० रुपयांपासून पोटगी मिळाल्याची उदाहरणे आहेत. मग सरकारी योजनांची मदतही आम्ही मिळवून द्यायला मदत करतो.’’\nशोभाताई आणखी एक निरीक्षण सांगतात. कधी कधी न्यायालयीन लढाई मध्ये मुलांचा ताबा पतीकडे जातो. आईचे स्वत:च्या मुलांविषयीचे प्रेम हे कृतीतून व्यक्त होत असते. त्याचे लाड करत ती आपले प्रेम त्यांना दाखवत असते. कधी तेल लावून न्हाऊमाखू घालणे असेल तर कधी एखादा आवडता पदार्थ करून घालणे असेल. जेव्हा पतीकडे असणारे मूल त्यांना भेटते त्या कालावधीत त्या हे सारे करतात. आणि म्हणूनच काही कुटुंब सल्ला केंद्रात छोटा स्वयंपाकाचा ओटा व बाथरूम उपलब्ध केले आहे. त्या महिला आपल्या मुलांसाठी हे सर्व तेथे करू शकतात. मुलांना पैसे देण्यासाठी या स्त्रियांना न्यायालयाने आदेश द्यावे लागत नाहीत. त्या स्वत:हून मुलांना हवेनको विचारून पाटी, पेन, कपडालत्ता याची सोय करतात. काही जणी आपल्या मुलांना सांभाळणाऱ्या सासूला दरमहा नियमित पैसे देतात. आपल्या तुटपुंज्��ा उत्पन्नातील जास्तीत जास्त भाग मुलांसाठी राखून ठेवतात. या मानसिकतेची नोंद सर्व कधी घेणार मुंबई उच्च न्यायालयाचा ताजा निकाल खूप संतुलित वाटतो. न्यायाधीश शालिनी फणसाळकर जोशी यांनी हा निकाल दिला आहे.\nपत्नीला पुरेसे उत्पन्न आहे म्हणून तिला पोटगीची आवश्यकता नाही, हे सांगताना त्यांनी मुलीसाठी मात्र पोटगी देण्याचे निर्देश या स्त्रीच्या पतीला दिले आहेत. त्या महत्त्वपूर्ण निरीक्षण सांगतात, पतीने किती उत्पन्न आहे हे सांगून प्राप्तिकर विवरणपत्राची प्रत दिली असेल तरी त्यावर पोटगी ठरू नये. इतर कागदपत्रे पाहावीत. या प्रकरणामध्ये पतीने वार्षिक एक लाख ऐंशी हजाराचे विवरणपत्र दाखल केले असले तरी इतर कागदपत्रांत त्याचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. त्यातून खरेदी केलेल्या मालमत्ता आहेत. मुलीसाठी पोटगी मंजूर करण्याच्या आदेशाइतकेच हे निरीक्षण नोंदणे महत्त्वाचे आहे.\nकुटुंब न्यायालयातील समुपदेशकांची भूमिका दोन्ही पक्षांना समजावण्यात फार महत्त्वाची असते. २२ वर्षे कुटुंब न्यायालयात काम करून नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अजित बिडवे आपले अनुभव सांगतात, ‘‘कमावत्या स्त्रियांची संख्या निश्चित वाढते आहे. पूर्वी पोटगीचे दावे कुटुंब न्यायालयात जास्त यायचे. हल्ली ते कमी झाले आहेत. घटस्फोटाचे दावे वाढले आहेत. आर्थिक स्वतंत्रता असेल तर महिला हिंसाचारमुक्त जीवनाला प्राधान्य देतात. ते योग्यच आहे. याचा अर्थ असा नव्हे की कमावत्या स्त्रियांना पोटगीचा अधिकार नसतो. कित्येक नवरे या गैरसमजात असतात की मिळवती बायको असेल तर आपण ‘फुकटात’ सुटू. त्यांना समजवावे लागते. मुलांसाठी पोटगी द्यावी लागेल. शिवाय पती व पत्नीच्या पगारात खूप तफावत असेल तर तिलाही पोटगी द्यावी लागेल. कारण ती पतीच्या घरात राहत असताना ती ज्या दर्जाने राहत होती त्या दर्जाने जगण्यासाठी जर तिचे उत्पन्न पुरेसे नसेल व पतीचे उत्पन्न खूप जास्त असेल तर तिला पोटगी मिळते. हे समजावल्यावर कित्येक वेळा दरमहा किंवा मग एकमी पोटगीही द्यायला तयार होतात.’’\nगेल्या २२ वर्षांत पोटगी म्हणून मिळणाऱ्या रकमेत वाढ झाली आहे. मिळवत्या स्त्रियांनाही राहणीमानाचा दर्जा व मुलांचे शिक्षण हे मुद्दे लक्षात घेऊन पोटगी आदेश मिळू लागले आहेत. असे निरीक्षण अजित बिडवे नोंदवतात. या वर्���भरातील निकाल पाहिले तर जाणवते की बहुतांश वरच्या श्रेणीतील न्यायालयाने कमावत्या एकल स्त्रियांच्या आर्थिक वास्तवाची संवेदनशीलतेने हाताळणी केलेली दिसते. या वास्तवाची, कायदे व त्यातील कलमांचा अर्थ याच्याशी योग्य सांगड घातलेली दिसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या उत्तम शिक्षणाच्या तरतुदीवर भर दिलेला आहे.\nयंदा आणखी एक महत्त्वाचा निकालही सांगितला गेलाय. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये पत्नी व मुलासाठीची पोटगी पतीच्या उत्पन्नाच्या २५ टक्के द्यावी, असा हा निर्णय दिला. परदेशात हे प्रमाण मुलांच्या पोटगीबाबत ४० टक्क्यांपर्यंतसुद्धा जाते. तसेच परिस्थितीनुसार परदेशात ही पोटगी मूल २१ वर्षांचे होईपर्यंत लागू करण्यात येते. काळ बदलला आहे. उच्चशिक्षण असेल तर कमीत कमी वयाच्या २१ पर्यंत मूल शिकते. अशा वेळी आपल्या देशातही पोटगी मूल २१ वर्षांचे होईपर्यंत मिळायला हवी. बाल न्याय कायद्यात मूल २१ वर्षांचे होईपर्यंत त्या बालकाची इच्छा असल्यास बाल कल्याण समिती त्याची काळजी व संरक्षणाची व्यवस्था करू शकते. बोस्टन स्कूल कायद्यामध्ये १८ ते २१ मधील तरुण कैद्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष तरतुदी आहेत. मग त्या पोटगीसंबंधी कायद्यातसुद्धा असायला हव्यात. आगामी काळात आपल्याकडेही असे बदल कायद्यात होतील आणि स्त्रीला आणि तिच्या मुलांना आर्थिक चणचणीशिवाय आयुष्य जगता येईल, अशी अपेक्षा करू या.\n‘‘विभक्त राहावे लागले व पोटगीचे प्रकरण न्यायालयात टाकले की, लगेच पोटगी मिळत नाही. मग दरम्यानच्या काळात चरितार्थासाठी ही स्त्री काही ना काही छोटे मोठे अभ्यासक्रम करून छोटी मोठी नोकरी मिळवते व त्यातील पगारात आपल्या दैनंदिन गरजा भागवण्याचा प्रयत्न करते. टोकाच्या आर्थिक चणचणीपोटी तिच्यावर ही वेळ येते. अशा वेळी ती मिळवती आहे, असा युक्तिवाद करून तिला पोटगी नाकारणे योग्य ठरत नाही.’’\nकमावत्या स्त्रीची कमाई, मग पती असो व इतर कोणीही, ती जबरदस्तीने काढून घेतली तर तो ‘आर्थिक हिंसाचार’ ठरतो. अशा हिंसाचाराच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते. अशी कमाई ताब्यात घेण्याविरुद्ध तिला संरक्षण आदेश मिळू शकतो. हा आदेश मोडणाऱ्याला शिक्षा होऊ शकते. कमावत्या स्त्रियांसाठी हे न्यायालयीन संरक्षण महत्त्वाचे ठरते. कौटुंबिक अत्याचार विरोधी कायदा २००५ मध्ये ��ेगवेगळ्या हिंसाचाराबरोबर ‘आर्थिक हिंसाचार’ याचाही उल्लेख करण्यात आला आहे.\n– अ‍ॅड्. मनीषा तुळपुळे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%B9/", "date_download": "2018-12-15T06:48:31Z", "digest": "sha1:C3VJDJERQKO66ZR4DWFPX2B2DXW75WHO", "length": 9023, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘इक्विटेबल मॉर्गेज’ आता शहरांमध्येच होणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘इक्विटेबल मॉर्गेज’ आता शहरांमध्येच होणार\nनोंदणी विभागाचे आदेश : सात-बारा उताऱ्यावर नोंद\nपुणे – बॅंक, पतसंस्था अथवा फायनन्स कंपन्यांबरोबर कर्जासाठी “इक्विटेबल मॉर्गेज’ (डिपॉझिट ऑफ टायटल डिड) आता राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या शहरांमध्येच करता येणार आहे. त्यामुळे येथून पुढे गाव पातळीवर “इक्विटेबल मॉर्गेज’ करता येणार नाही.\nएखाद्या मिळकतीचे विविध प्रकारे हस्तांतर होऊ शकते. ते कशा प्रकारे होऊ शकते यांच्या तरतुदी “मालमत्ता हस्तांतर’ कायद्यात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गहाणखत करण्यासंदर्भातील विविध प्रकार आणि त्यासाठीच्या तरतुदी आहेत. त्यानुसार बॅंक, पतसंस्था अथवा फायनन्स कंपनीबरोबरच “इक्विटेबल मॉर्गेज’ करताना ते राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या शहरांमध्ये करावे, अशी तरतूद आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे गाव अथवा तालुका पातळीवरील बॅंका, फायनान्स कंपन्या अथवा पतसंस्थांच्या मार्फत “इक्विटेबल मॉर्गेज’ करून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. हे वाढते प्रकार लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या संदर्भात नुकतेच परिपत्रक काढले आहे.\nपैशांची तातडीने गरज असल्यावर बॅंक अथवा फायनन्स कंपनीबरोबर अशा प्रकारे जमिनीची कागदपत्रे गहाण ठेवली जातात. त्या माध्यमातून कर्ज घेतले जाते. आतापर्यंत गाव, तालुका पातळीवरील बॅंकांमध्ये अशा प्रकारे हे गहाणखत केले जात होते. येथून पुढे ते करता येणार नाही. त्याऐवजी गावातील ज्या बॅंकेत “इक्विटेबल मॉर्गेज’ करायचे आहे, त्या बॅंकेची शाखा राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या ज्या शहरांमध्ये आहे, तेथेच जाऊन ते करावे लागणार आहे. त्यांची नोंद गाव अथवा तालुका पातळीवर संबंधित जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर स्थानिक पातळीवरच घेतली जाणार आहे.\n“इक्विटेबल मॉर्गेज’ म्हणजे काय\nएखाद्या मालमत्तीची मूळ कागदपत्रे बॅंकेच्या ताब्यात ठेवून गहाणखताचे हमीपत्र देणे म्हणजे “इक्विटेबल मॉर्गेज’ होय.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरस्त्याकडेच्या कचरा डेपोमुळे सर्वत्र दुर्गंधी\nNext articleयंदाचा विजय दिवस मराठा लाईट इन्फंट्रीला समर्पित\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\nदारू शॉपच्या मालकाकडून करून घेतली स्वच्छता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/rajendra-hunje-blog-on-ramnath-kovind-and-bjp-dalit-card-263361.html", "date_download": "2018-12-15T07:08:15Z", "digest": "sha1:HUDOKGVEQB7EO5EF4HCKUFGCHNZSSJQE", "length": 28824, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रपतीपदाचे ‘राम’नाथ", "raw_content": "\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम���ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nआतापर्यंत भाजपची प्रतिमा ही ब्राम्हणांचा पक्ष अशाप्रकारची होती. जेव्हा याच पक्षातून पंतप्रधान हे एका मागासवर्गातून निवडले जातात. त्यातच याच पक्षाकडून आता दलित समाजा��ील कार्यकर्त्याला थेट राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाते. त्यावरून भाजप आता हे दाखवण्याचा प्रयत्न करतंय की, हा पक्ष आता केवळ ब्राम्हणांचा राहिलेला नाही.\nराजेंद्र हुंजे, न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत\nदेशाचा 14 वा राष्ट्रपती कोण होणार याची उत्सुकता गेल्या आठवड्यात सगळ्यांनाच लागून राहिली होती. पण अखेर एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बिहारचे राज्यपाल आणि उत्तरप्रदेशचे सुपुत्र रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर केलं.सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामनाथ यांचं नाव निवडताना भाजपनं नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार केला असेल हे नाव ठरवताना या सगळ्या नेत्यांचं नेमकं कोणत्या बाबींवर एकमत झालं असेल हे नाव ठरवताना या सगळ्या नेत्यांचं नेमकं कोणत्या बाबींवर एकमत झालं असेल असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडले असतील. रामनाथ कोविंद यांचं नाव ठरवताना भाजपनं एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.\nराष्ट्रपतीपदाच्या नावावर सर्वपक्षीय एकमत व्हावं म्हणून भाजपनं अरुण जेटली, राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांची त्रिसदस्यी समिती नेमली. ही समिती केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलून त्यांची जे कुठलं नाव राष्ट्रपतीपदासाठी ठरलं जाईल, त्यावर एकमत व्हावं म्हणून विरोधकांशी बोलून त्यांचा अंदाज घेण्यासाठी हे तिघेजण सोनिया गांधींपासून ते कम्युनिस्ट नेत्यांपर्यंत सगळ्यांना भेटत होते. पण कोणतं नाव याची कुठलीच चर्चा ना एनडीएकडे होती ना विरोधकांनी कुठल्या एका नावावर चर्चा केली होती. या भेटीगाठी केवळ विरोधकांचा अंदाज घेण्यासाठीच होत्या हे स्पष्ट होतं.\nराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी एनडीएला 20 हजार मतांची गरज लागणार होती.ती मतं त्यांना शिवसेनेकडून अपेक्षित होती. विशेष म्हणजे शिवसेना एनडीएचा एक घटक पक्ष आहे. पण गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या घडामोडी पाहता या दोन्ही पक्षातले संबंध चांगलेच ताणले गेले होते. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी गुगली म्हणून सेनेनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यानंतर ऐनवेळी त्यांनी कृषीतज्ज्ञ डॉ. एम एस स्वामिनाथन यांचं नाव पुढे केलं. त्या दरम्यान भाजपाध्यक्ष अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर होते. त्याचवेळी नावाच्या बाबतीत उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची बैठक झाली.त्यात यावर च��्चाही झाली. त्यातही शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम होती ती म्हणजे भागवत किंवा स्वामिनाथन या नावावर...परंतु, 2007 आणि 2012 साली सेनेनं एनडीएसोबत राहूनदेखील काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. 2007 साली प्रतिभा पाटील या मराठी महिला म्हणून मराठी अस्मितेच्या नावाखाली त्यांनी आपलं संख्याबळ त्यांच्या पदरात टाकलं होतं. तर 2012 साली पवारांनी बाळासाहेबांसोबत शिष्टाई करून सेनेची मतं प्रणब मुखर्जी यांच्या पारड्यात टाकली होती. त्यामुळे भाजपला सेना कधीही दगा देईल याचा अंदाज होताच. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मध्यावधी निवडणुकीसाठी भाजप तयार असल्याचा बाण हवेत सोडून दिला. पण त्यानंतर अमित शहांनी शक्यता फेटाळून लावली खरी. पण त्यांनीही झाल्याच निवडणुका तर आम्ही लढू आणि जिंकू दर्पोक्तीही केली. म्हणजे पुन्हा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न भाजपाध्यक्षांनी अप्रत्यक्षपणे केला.\nशिवसेना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कधीही भाजपसोबत धक्कातंत्राचा वापर करू शकते याचा अंदाज असल्याने भाजपनं त्यांची जुळवाजुळव सुरुच ठेवली होती. तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस आणि अण्णा द्रमूकचे दोन गट, बिजू जनता दलाचा पाठिंबा मिळाल्यानंतर हलकं असलेलं एनडीएचं पारडं अचानक जड होऊन एका बाजूला झुकलं. त्यानंतर शिवसेनेच्या मतांचं महत्व अगदीच शून्य झालं.त्यामुळे रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर झाल्यानंतर आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत असं म्हणत कोविंद यांना पाठिंबा जाहीर करावा लागला. या सगळ्या राजकीय घडामोडीत शिवसेनेनं उपसलेली तलवार मात्र, भाजपनं केलेल्या खेळीमुळे त्यांना म्यान करून ठेवावी लागली. पण शेवटी काय त्यांच्या पदरात नामुष्कीच पडली ना\nसत्तेची तीन वर्ष पूर्ण करत असताना रामनाथ कोविंद याच्या नावाची गुगली टाकून सत्ताकारणचा नवा गिअर टाकला.काँग्रेस वगळता इतर काही विरोधी पक्षांकडून त्यांना मिळालेला पाठिंबा पाहता, भविष्यातलं राजकारण कसं बदलतंय याचे ते संकेत मानायचे का दुसऱ्याबाजूला जीएसटीवर वारंवार टीका करूनही काँग्रेस समोर रामनाथ कोविंद यांचं नाव ठेवून भाजपाने धोबीपछाड दिली. शिवाय जीएसटीची अंमलबजावणी करत असल्याचे संकेत देत आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योग जगताला आणि गुंतवणूकदारांना भारतात येण्यासाठी खुले संकेतही दिले.\nपाकिस्तानविरूद्ध मोदींनी घेतलेली भूमिका, गोमांस आणि गोरक्षकाच्या बाबतीत सरकार जी पावलं उचलतंय याचंच धुव्रीकरण करत, त्यांनी स्वतःची प्रतिमा हिंदू हृदयसम्राट अशी करून घेतली.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांचं ऐकणारा उमेदवार त्यांना द्यायचा होता, त्यात त्यांनी रामनाथ कोविंद यांचं नाव देऊन पहिलं पाऊल टाकलंय.केवळ मोदींनाच हवं होतं असं नाही, तर संघालाही त्यांची हिंदू राष्ट्राची भूमिका ठामपणे मांडू शकणारा नेता हवा होता. रामनाथ कोविंद हे संघाच्या शाखेतच घडलेले स्वयंसेवक आहेत.त्यामुळं संघाला जे अपेक्षित आहे, ते रामनाथ कोविंद करू शकतील, असं संघाच्या नेत्यांनाही वाटतंय. त्यामुळं मोदी संघाचं ऐकत नाहीत, असं म्हणायला आता इथं मोदींनी अजिबात वाव ठेवला नाही.हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचा प्रचार रामनाथ कोविंद राष्ट्रपतीपदावर राहून करू शकतात, असं संघाला वाटू लागलं आहे. शिवाय संघाच्या मुशीत तयार झालेला शांत स्वभावाचा उमेदवार देऊन राष्ट्रपती पदाला संघाला आवडेल असा उमेदवार मोदींनी दिलाय असं सांगितलं जातंय.\nबिहारचे राज्यपाल म्हणून काम करत असताना त्यांनी ज्याप्रकारे तिथली प्रकरणं हाताळली, बिहार सरकारशी त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे उत्तम संवाद साधला होता. त्यांच्या या कामाची बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांनी प्रशंसा करत त्यांच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक केलं. विशेष म्हणजे एकेकाळी एनडीएचे घटक पक्ष असताना चांगले मित्र असलेले मोदी आणि नितीशकुमार यांच्या गेल्या काही वर्षात विस्तवही जात नव्हता. पण रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांचे सूत जुळतात की काय, असं चित्र दिसू लागलंय. त्यामुळे कोविंद यांचं नाव जाहीर करत असतानाच मोदींनी त्यांचे राजकीय विरोधक आपल्याकडे आकर्षित करण्यात एक पाऊल पुढं टाकलंय.\nरामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर विरोधकांमध्ये गोंधळ झाला नसता तरच नवल कोविंद यांच्या उमेदवारीनंतर विरोधकांमध्ये दुफळी पाडण्यात भाजपला यश मिळालं. याउपरही कोविंद यांच्याविरोधात एखादा विरोधी उमेदवार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत असणार यात दुमत नाही. पण तो दुभंगलेल्या विरोधी पक्षांचा उमेदवार असेल.आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांमध्ये मोदींनी दुफळी पाडली हे स्पष्ट दिसतंय. जर हाच विरोधीपक्ष एक राहिला असता तर, राष्ट्रपतीपदाची निवडणूकच काय तर 2019 ची लोकसभा निवडणूकही भाजपला भारी पडली असती. पण आता त्याची शक्यता थोडी धुसर झालेली दिसतेय.\nरामनाथ कोविंद हे दलित समाजाचे आहेत, विशेषतः ते उत्तरप्रदेशमधील असल्याने त्याला एक वेगळं महत्व आहे.रोहित वेमुला, हरियाणातील उना आणि सहारनपूर इथल्या घटना पाहता, देशात दलितांवरील अत्याचार होत असल्याची तीव्र भावना सरकारविरोधात उमटलेली होतीच. शिवाय 2014 च्या निवडणुकीत दलित मतांकडे फारसं गांभीर्याने न पाहिलेली भाजप आता याबाबत जागी झालीय. कदाचित त्यामुळेच राष्ट्रपतीपदासाठी दलित चेहरा देण्याचा प्रयत्न भाजपनं केला आहे. कोविंद हे कोळी समाजासारख्या एका छोट्या समुदायाचं प्रतिनिधित्व करतात.\nआतापर्यंत भाजपची प्रतिमा ही ब्राम्हणांचा पक्ष अशाप्रकारची होती. जेव्हा याच पक्षातून पंतप्रधान हे एका मागासवर्गातून निवडले जातात. त्यातच याच पक्षाकडून आता दलित समाजातील कार्यकर्त्याला थेट राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाते. त्यावरून भाजप आता हे दाखवण्याचा प्रयत्न करतंय की, हा पक्ष आता केवळ ब्राम्हणांचा राहिलेला नाही. कदाचित त्यांना असं वाटतंय की, त्यांच्या या भूमिकेमुळे 2019 च्या निवडणुकीत याचा फायदा पक्षाला होईल. पण, जर असा विचार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्षानं केला नसता, तर केवळ उत्तरप्रदेशातच दलितांसोबत मुस्लिमांचीही तब्बल 34 टक्के मतं भाजपच्या विरोधात गेली असती. याचा अंदाज त्यांना आला असावा, म्हणूनच त्यांच्याकडून अशाप्रकारे रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा करून एका दगडात अनेक पक्षी मारण्याची अनोखी शक्कल वापरली गेली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअभी तक \u0003खेलने के लिए\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आण�� सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/albert-einstine-quotes/", "date_download": "2018-12-15T07:16:09Z", "digest": "sha1:RCSISEEXXWQCYZJCY665JL4MYJENWW2T", "length": 9118, "nlines": 134, "source_domain": "marathimotivation.in", "title": "अल्बर्ट आइंस्टाइन यांचे 6 मोटीव्हेशनल विचार (quotes) - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome मोटीव्हेशनल मोटीव्हेशनल कोट्स अल्बर्ट आइंस्टाइन यांचे 6 मोटीव्हेशनल विचार (quotes)\nअल्बर्ट आइंस्टाइन यांचे 6 मोटीव्हेशनल विचार (quotes)\nअलबर्ट आइंस्टाइन(Albert Einstein) हे आज पर्यन्त चा सर्वात हुशार मनुष्य होय. त्याचे काही प्रेरक विचार जे नक्कीच आपला दृष्टिकोन बदलतील.\n1.”ज्या माणसांनी मला नाही म्हणून सांगितले त्या सर्वांचा मी आभारी आहे कारण त्यामुळेच त्या गोष्टी मी स्वतः करू शकलो.”\n2.”मी सर्वांना सारखीच वागणूक देतो, तो कोणत्या विद्यापीठाचा कुलगुरू असो किंवा एखादा सफाई कामगार.”\n3.”ज्यांनी कधी चुका केल्या नसतील त्यांनी कधी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाच नसेल.”\n4. “जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता, तुमच लक्ष ध्येयावर केंद्रित करा.”\n5. “प्रत्येकात काही विशेष गुण असतातच पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करू लागलात तर तुम्ही सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल.”\n6. “जी गोष्ट तुम्ही सरळ साधेपणाने समजावू शकत नाही याचा अर्थ ती तुम्हाला नीट समजली नाही.”\nNext articleरजनीकांत यांच प्रेरक जीवन चरित्र(marathi biography)\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nवेळ आणि वेळेचं महत्त्व सांगणारे सुविचार\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/two-person-killed-accident-majalgoan-dist-beed-125826", "date_download": "2018-12-15T07:35:12Z", "digest": "sha1:FGGVA5QY53DHHGBOCYSBJ6QOPVH7WUV5", "length": 10803, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two person killed in accident in majalgoan dist beed अज्ञात वाहनाच्या धडकेत माजलगावला दोन दुचाकीस्वार ठार | eSakal", "raw_content": "\nअज्ञात वाहनाच्या धडकेत माजलगावला दोन दुचाकीस्वार ठार\nरविवार, 24 जून 2018\nएका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील (क्रमांक एम.एच. २१ ए.सी. ८८७६) दोघेजण जागीच ठार झाले.\nमाजलगाव(बीड): एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील (क्रमांक एम.एच. २१ ए.सी. ८८७६) दोघेजण जागीच ठार झाले.\nही घटना रविवारी (ता. २४) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महारागावरील नवा मोंढा जवळ घडली. शेख बाशा शेख वजीर (रा. गोळेगाव, जिल्हा जालना) व शेख आयुब काझी (रा. कडेगाव, जि. कोल्हापूर) अशी अपघातात झालेल्यांची नावे आहेत.\nशेख बाशा व शेख आयुब हे दोघे राष्ट्रीय महामार्गावरून गेवराईच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने माठीमागून दुचाकीला धडक देऊन नुघून गेले. यात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातात एवढा भीषण होता की यात दुचाकीस्वारांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. एकाच्या खिशातील आधार कार्डावरून त्यांची ओळख पटली आहे.\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत���री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nरोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघ्यावर शस्त्रक्रिया सुलभ\nपिंपरी - गुडघ्यावरील अवघड शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानामुळे सहज शक्‍य झाल्याचे स्पष्ट झाले आहे....\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/southwest-airlines-apologises-5-year-old-girl-name-abcde-2504", "date_download": "2018-12-15T07:34:02Z", "digest": "sha1:U4HP6AUMR2OOMKGEIETXKYGHZP573XH2", "length": 6039, "nlines": 43, "source_domain": "bobhata.com", "title": "एअरलाईनला या पाच वर्षांच्या मुलीची माफी मागायला लागली आहे भाऊ...काय प्रकरण आहे हे?", "raw_content": "\nएअरलाईनला या पाच वर्षांच्या मुलीची माफी मागायला लागली आहे भाऊ...काय प्रकरण आहे हे\nसाउथवेस्ट एअरलाइन्सने चक्क एका ५ वर्षाच्या मुलीची माफी मागितली आहे. त्यांनी गुन्हाच असा केला आहे की त्याला माफी नाही. त्यांनी या लहानग्या मुलीच्या नावाची चेष्टा मस्करी केली होती. एवढंच नाही तर तिच्या नावावरून तिला सोशल मिडीयावर ट्रोल देखील केलं होतं. काय आहे तिचं नाव चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.\nझालं असं की, ही लहानगी तिच्या आई सोबत विमान प्रवास करत होती. गेटवरच तिच्या बोर्डिंग पासला बघून गेट एजंट हसू लागला. त्यांनतर त्याने मुलीकडे बोट दाखवून इतर स्टाफना तिचं नाव दाखवलं आणि तेही हसू लागले. हे बघून मुलीच्या आईने त्यांना दम भरला. पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही. त्यापैकी एकाने तिच्या बोर्डिंग पा���चा फोटो सोशल मिडीयावर अपलोड केला.\nया मुलीच्या नावात काय आहे एवढं हसण्यासारखं तिचं नाव आहे ‘ABCDE’.\nमंडळी, कॅलिफोर्निया ते टेक्सास फ्लाईट दरम्यान हा प्रकार घडला. तिचा बोर्डिंग पास सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर एअरलाइन्स स्टाफचा खोडसाळपणा उघड झाला आहे. याबद्दल तिच्या आईने काय म्हटलं ते आपण पाहूया :\nतिचं नाव ‘ABCDE’ का आहे हा प्रश्न पडला असेल तर त्याचं असं की नाव जरी ‘ABCDE’ असं दिसत असलं, तरी त्याचा उच्चार ab-si-dee (अॅबसायडी) असा होतो. या नावाच्या अनेक मुली अमेरिकेत आहेत. दरवेळी या नावाची टर उडवली जात असल्याने मध्यंतरी ‘ABCDE’ हा चर्चेचा मुद्दा बनला होता.\nमंडळी, साउथवेस्ट एअरलाइन्सने मुलीची याबद्दल माफी मागितली आहे व तो फोटो सोशल मिडीयावरून काढून टाकला आहे, पण त्या कर्मचाऱ्यावर अजूनही कोणतीच कारवाई झालेली नाही.\nयाबद्दल तुम्हाला काय वाटतं \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/component/tags/tag/swarajya-rakshak-sambhaji", "date_download": "2018-12-15T07:30:34Z", "digest": "sha1:BK77E3AR2UUEGFQT2N5HY6DS5K3CA2C6", "length": 5150, "nlines": 160, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Swarajya Rakshak Sambhaji - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n... आणि संभाजी महाराज भेटले २५ भाग्यवान विजेत्यांना - फोटोज्\n'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेसाठी अभिनेत्री 'प्राजक्ता गायकवाड' शिकली घोडेस्वारी आणि तलवारबाजी\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेने साधला अनोखा योग\n‘शौर्य’ आणि ‘सेवेची’ अपूर्व भेट.. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या चित्रीकरणस्थळी डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाताई आमटे यांची सदिच्छा भेट.\n‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेसाठी अभिनेता अमोल कोल्हे यांनी केली नदीच्या पुरात घोडेस्वारी\nछत्रपती शिवराय आणि युवराज शंभूराजे यांची पन्हाळगडावरील ऐतिहासिक भेट\nशंभूराजांच्या बलिदान स्मरणदिनाला अमोल कोल्हें आणि स्वराज्यरक्षक संभाजी ट��मची उपस्थिती\nसंभाजी राजे व समर्थ रामदासांची भेट घडणार का\nसंभाजीराजे - दिलेर खान प्रकरणाचा पेच कसा सुटणार\nसह्याद्री पुन्हा गहिवरणार... 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत शिवपर्वाची अखेर\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T07:43:14Z", "digest": "sha1:TNMDOSVCQNYCXB3GN7NQIMR2TJSXLMFS", "length": 8664, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संघ परिवाराच्या बाहेरचा भाजपचा अध्यक्ष दाखवा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंघ परिवाराच्या बाहेरचा भाजपचा अध्यक्ष दाखवा\nनवी दिल्ली – कॉंग्रेसने नेहरू गांधी परिवाराच्या बाहेरच्या व्यक्तीला एकदा अध्यक्षपद देऊन दाखवावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना संघ परिवाराच्या बाहेरच्या किती व्यक्तींना आजपर्यंत भाजपने अध्यक्षपद दिले अशी विचारणा मोदींना केली आहे.\nकॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषदेत मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, भाजपची स्थापना झाल्यापासून त्यांनी संघ परिवाराच्या बाहेरच्या किती व्यक्तींना पक्षाचे अध्यक्षपद दिले याची नावे सांगावीत. ते म्हणाले की, आजपर्यंत 60 व्यक्तींनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद भुषवले आहे. त्यातील केवळ 6 व्यक्ती नेहरू-गांधी परिवारातील आहेत. सन 1980 साली भाजपची स्थापना झाली. आत्तापर्यंत त्यांचे किती पक्षाध्यक्ष संघ परिवाराच्या बाहेरील आहेत असा सवाल त्यांनी भाजपला केला. ते म्हणाले की, कॉंग्रेसच्या सध्याच्या सक्षम नेतृत्वामुळे भाजपच्या नेत्यांची झोप उडाली आहेत. राहुल गांधींची आम्ही चिंता करीत नाही असे ते म्हणतात. पण सारे केंद्रीय मंत्रिमंडळ रोज त्यांचेच नाव जपत आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.\nभाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणतात की, आता किती कॉंग्रेस शिल्लक राहिली आहे हे राहुल गांधी यांना दुर्बिण घेऊन शोधावे लागत आहे. जर कॉंग्रेसची इतकी खराब हालत झाली आहे तर त्यांना कॉंग्रेसची इतकी का भीती वाटावी की रोज कॉंग्रेसवर टीका केल्याखेरीज भाजप नेत्यांचा दिवस जात नाही, असा सवालही पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविद्यार्थ्यांनो, ऑनलाइन सीईटीसाठी सज्ज व्हा\nNext articleयंदा दोन महिने आधीच आला रत्नागिरी हापूस\nइंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन\nजम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा : एक जवान शहीद\nकॉंग्रेस, राष्ट्रवादीची लवकरच जागावाटप बैठक\n#फोटो : कुस्तीगीर विनेश फोगाट आणि सोमवीर राठी अडकले विवाहबंधनात\nराफेल करार : राहुल गांधींनी जनतेची माफी मागावी : भाजप खासदारांची मागणी\nमोदी सरकारला दिलासा : राफेल डीलमध्ये घोटाळा नाही – सर्वोच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/infosys-plans-hire-10000-american-workers-open-4-us-tech-centers-42971", "date_download": "2018-12-15T07:21:57Z", "digest": "sha1:LWBJBLSP3MSHQ2JLUZVQCT2KBXN7FPYC", "length": 12740, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Infosys plans to hire 10,000 American workers, open 4 US tech centers इन्फोसिस करणार दहा हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांची भरती! | eSakal", "raw_content": "\nइन्फोसिस करणार दहा हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांची भरती\nमंगळवार, 2 मे 2017\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अमेरिका फर्स्ट' हे धोरणाची अंमलबजावणीचे एक पाऊल म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस या नामवंत कंपनीने पुढील दोन वर्षात तब्बल दहा हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे.\nसॅन फ्रान्सिस्को: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अमेरिका फर्स्ट' हे धोरणाची अंमलबजावणीचे एक पाऊल म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस या नामवंत कंपनीने पुढील दोन वर्षात तब्बल दहा हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे.\nट्रम्प यांच्या धोरणामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी आपले धोरण बदलण्यास सुरूवात केली आहे. अलिकडेच टीसीएस आणि इन्फोसिस या भारतीय कंपन्या 'एच-1बी' व्हिसा नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. या कंपन्या व्हिसा लॉटरी पद्धतीद्वारे अतिर��क्त अर्ज करून मोठ्या प्रमाणात व्हिसा मिळवित असल्याचे व्हाईट हाऊसनने म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर इन्फोसिसने कर्मचारी भरतीवेळी अमेरिकन नागरिकांना प्राधान्य देण्याचे नवे धोरण आखले आहे. 'कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करण्यासाठी अमेरिकन नागरिकांना कंपनीने यापूर्वीच नोकऱ्या दिल्या आहेत. इन्फोसिसने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी आतापर्यंत दोन हजार अमेरिकन कर्मचाऱ्यांना रोजगार दिला आहे', अशी महिती इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.\nट्रम्प यांनी 'बाय अमेरिका', 'हायर अमेरिका' अर्थात अमेरिकन वस्तू, सेवाच खरेदी करा आणि अमेरिकन युवकांनाच रोजगार द्या, अशा स्वरुपाचा आदेश काढला आहे.\nअर्थविषयक बातम्यांसाठी क्लिक करा\nगुगलवर सनी लिओनीपेक्षा 'ही' ठरली सरस\nनवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये गुगल सर्चमध्ये पहिल्या स्थानावर आबाधित असलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला यंदा विंक गर्ल प्रिया वारियर हिने मागे...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nऑस्ट्रेलियाने गाठला 326 धावांचा टप्पा\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाची शेपूट वळवळली. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्सने केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे ...\nराहुल गांधींनी माफी मागावी - मुख्यमंत्री\nमुंबई - राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष...\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार...\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्��िंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ballet-pune-40427", "date_download": "2018-12-15T07:31:27Z", "digest": "sha1:JYQDYVGO5U4KFTUNFP3QJQDBZP3KDGEC", "length": 15266, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "ballet in pune जेव्हा कमळ ‘जिवंत’ होतं... | eSakal", "raw_content": "\nजेव्हा कमळ ‘जिवंत’ होतं...\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nपुणे - एकाचवेळी सौंदर्याचं लेणं, मांगल्याचं सार, जीवनाचं दर्शन, आध्यात्मिक स्थान, प्रियजनांची सोबत, अशा साऱ्यासाऱ्या गोष्टी अन्‌ त्याही एकाच कुठच्या फुलाला निसर्गदत्तपणे मिळाव्यात; हे म्हणजे अगदीच नशीबानेच घडल्यासारखं म्हणायला हवं. कमळाचं फूल हे याबाबतीत नशीबवान. त्याला एकाचवेळी देखणं रूपही लाभलं आणि दुसरीकडे जनसामान्यांपासून तर ग्रंथांमध्ये म्हटल्याप्रमाणे साक्षात देवादिकांच्या सान्निध्यात जाऊन बसण्याचं मानाचं स्थानही. मग अशा कमळाला वाहिलेल्या संहितेवर झालेल्या एका देखण्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून उपस्थिती लावली नसती तरच नवल \nपुणे - एकाचवेळी सौंदर्याचं लेणं, मांगल्याचं सार, जीवनाचं दर्शन, आध्यात्मिक स्थान, प्रियजनांची सोबत, अशा साऱ्यासाऱ्या गोष्टी अन्‌ त्याही एकाच कुठच्या फुलाला निसर्गदत्तपणे मिळाव्यात; हे म्हणजे अगदीच नशीबानेच घडल्यासारखं म्हणायला हवं. कमळाचं फूल हे याबाबतीत नशीबवान. त्याला एकाचवेळी देखणं रूपही लाभलं आणि दुसरीकडे जनसामान्यांपासून तर ग्रंथांमध्ये म्हटल्याप्रमाणे साक्षात देवादिकांच्या सान्निध्यात जाऊन बसण्याचं मानाचं स्थानही. मग अशा कमळाला वाहिलेल्या संहितेवर झालेल्या एका देखण्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून उपस्थिती लावली नसती तरच नवल अतिशय आगळावेगळा असा ‘कमलानुभव’ देणारा ‘पद्मिनी’ हा तो कार्यक्रम.\nखरंतर, ‘पद्मिनी’विषयी सांगायचंच झालं, तर त्याला शब्द-सूर-नृत्याचा त्रिवेणी संगमच म्हणता यावं. कमळ या केवळ एकाच पुष्पाचा संदर्भ घेत समोरच्याला नक्की किती निरनिराळ्या विषयांची सफर घडवता येत असेल, याचं एक देखणं उदाहरण म्हणजे हा आविष्कार होता. रविवारच्या सकाळी दर्दी रसिकांच्या गर्दीने भरलेल्या गच्च सभागृहाला त्याने एका वेगळ्याच विश्‍वात नेऊन ठेवलं. या सगळ्याचं श्रेय ते हा आविष्कार घडवणाऱ्या चार प्रमुख जणांना आणि त्यांच्या टीमला.\nआपली वैद्यकीय सेवा सांभाळतानाच छायाचित्रकलेचा छंद जोपासणारे पुणेकर डॉ. प्रकाश जोगळेकर यांनी अनेक वर्षे कमळांची विविध कोनांतून काढलेली देखणी छायाचित्रं आणि त्यांवर सिद्ध केलेला त्यांचा ‘पद्मिनी’ हा ग्रंथ म्हणजे ‘पद्मिनी’ या कलाविष्काराचं मूळ. त्याला दृश्‍यरूप देताना या कार्यक्रमाची गोळीबंद संहिता साकारणाऱ्या डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, या संहितेला साजेसं संगीत रचणारे डॉ. धनंजय दैठणकर आणि कमळाच्या सौंदर्याला पूरक ठरतील, अशा नेत्रदीपक नृत्यरचना रचणाऱ्या डॉ. स्वाती दैठणकर, सहनिवेदक अक्षय वाटवे आणि त्यांच्या सहकलाकारांनी घेतलेली अथक मेहनत फळाला येणं काय, हे अनुभवण्यासाठी हा कलाविष्कार अनुभवण्यास हवा. त्यातही त्यात ऐकायला मिळालेले कमळांशी संबंधित श्‍लोक, ओव्या आणि अनेक उतारे हेही महत्त्वाचे.\nपहिल्यावहिल्या किरणांचा अनुनय करणारं सूर्यविकासी कमळ, लाजत लाजत एकेका पाकळीने उमलणारं एखादं; तर कधी ‘उमलू की नको’, अशा आविर्भावात असणारं एखादं कमळ, एखादं समोरच्या पाण्यात आपलं रूपडं निरखणारं कमळ, श्‍वेत-नील-तांबडं कमळ... अशा अनेकविध कमळांशी मनमोहक भरतनाट्यम रचनांमधून रसिकांना संमुख करत या आविष्काराने उपस्थितांच्या मनांत आपलं स्थान पक्कं केलं.\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार...\n‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ फेब्रुवारीत\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ हे अधिवेशन अपुरा निधी आणि परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची सोय होऊ न...\nपुणे - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-accident-74525", "date_download": "2018-12-15T07:46:01Z", "digest": "sha1:BFQVVZGXPASC6OTVZZA5CDBFU54JBDBG", "length": 12717, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news accident तिहेरी अपघातात पिंपळगावला एक ठार; दोन गंभीर जखमी | eSakal", "raw_content": "\nतिहेरी अपघातात पिंपळगावला एक ठार; दोन गंभीर जखमी\nबुधवार, 27 सप्टेंबर 2017\nपिंपळगाव बसवंत - येथील मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक-कार व दुचाकीच्या तिहेरी अपघातात एक ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. नादुरुस्त ट्रक महामार्गाच्या मध्ये उभा असल्याने ही विचित्र दुर्घटना घडली. मालेगावकडून पिंपळगावच्या दिशेने ट्रक (यूपी 78, सीटी 3454) येत असताना महामार्गावरील जलसा हॉटेलजवळ नादुरुस्त झाला. चालकाने ट्रकच्या बाजूला इतर वाहनांना सूचना देण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नव्हती. शिवाय ट्रक हा जलदगती मार्गावर उभा होता.\nपिंपळगाव बसवंत - येथील मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक-कार व दुचाकीच्या तिहेरी अपघातात एक ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. नादुरुस्त ट्रक महामार्गाच्या मध्ये उभा असल्याने ही विचित्र दुर्घटना घडली. मालेगावकडून पिंपळगावच्या दिशेने ट्रक (यूपी 78, सीटी 3454) येत असताना महामार्गावरील जलसा हॉटेलजवळ नादुरुस्त झाला. चालकाने ट्रकच्या बाजूला इतर वाहनांना सूचना देण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नव्हती. शिवाय ट्रक हा जलदगती मार्गावर उभा होता.\nदुपारी अडीचच्या दरम्यान सुनील माधव शिंदे हे पत्नी भारती शिंदे (रा. जेल रोड, नाशिक) हे कार (एमएच 15, एफएफ 0624) ने शिरवाडेकडू��� नाशिकला जात होते. समोर उभ्या असलेल्या ट्रकबाबत अनभिज्ञ असल्याने सुनील शिंदे यांना कारचा वेग नियंत्रित करता आला नाही. भरधाव आलेली कार उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार आदळली. ही धडक एवढी जोरदार होती, की वरच्या बाजूने कार कापली गेली. कार ट्रकवर आदळून पाठीमागून येणाऱ्या सुनील घडवजे यांच्या मोटारसायकला धडकली. या विचित्र अपघातात कारचालक सुनील शिंदे (वय 54 वर्षे) हे डोक्‍याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले, तर भारती शिंदे व मोटारसायकलस्वार घडवजे जबर जखमी झाले आहेत. पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, पोलिस हवालदार पंडित वाघ तपास करीत आहेत.\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nभोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली...\nवाहनांच्या कागदपत्रांचा त्रास संपला\nसातारा - केंद्र शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार मोबाईलमध्ये डिजिटल लॉकर (DigiLocker) या ॲपमध्ये ठेवण्यात आलेली कागदपत्रांच्या प्रतीही पोलिस व...\nचौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत दुरुस्तीची निविदा\nजळगाव - शहरातून मार्गस्थ महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा आठवडाभरात निघण्याचे सांगितले जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या...\nबीड : गेटकेन ऊस असलेल्या गाड्या अडविल्या\nमाजलगांव (बीड) : पाणी पातळी खालावल्याने उभा उस वाळत आहे मात्र साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याएैवजी गेटकेनचा उस आणत आहेत. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्���ाळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/expensive-viscose+shirts-price-list.html", "date_download": "2018-12-15T07:20:53Z", "digest": "sha1:SDJJKCSWVZIDJVLNFQFGQLDRHO43OLIF", "length": 19703, "nlines": 505, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग व्हिस्कॉसि शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive व्हिस्कॉसि शिर्ट्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive व्हिस्कॉसि शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 2,500 पर्यंत ह्या 15 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग शिर्ट्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग व्हिस्कॉसि शर्ट India मध्ये सिली पीओतले वूमन s प्रिंटेड सासूल शर्ट SKUPDbnUzF Rs. 599 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी व्हिस्कॉसि शिर्ट्स < / strong>\n20 व्हिस्कॉसि शिर्ट्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,500. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 2,500 येथे आपल्याला वाइल्ड रोसे व्हिस्कॉसि एम्ब्रॉयडरीड चिनी कॉलर वूमन s शर्ट कॉम्बो ऑफ 2 SKUPD8fnGc उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 148 उत्पादने\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nवाइल्ड रोसे व्हिस्कॉसि एम्ब्रॉयडरीड चिनी कॉलर वूमन s शर्ट कॉम्बो ऑफ 2\nवाइल्ड रोसे व्हिस्कॉसि एम्ब्रॉयडरीड रेगुलर कॉलर वूमन s ���र्ट कॉम्बो ऑफ 2\nवाइल्ड रोसे व्हिस्कॉसि एम्ब्रॉयडरीड चिनी कॉलर वूमन s शर्ट कॉम्बो ऑफ 2\nकार्यः व्हाईट गाथेरेड कॉलर शर्ट\nकार्यः ब्लॅक गाथेरेड कॉलर शर्ट\nमे ग्राय प्रिंटेड चिनी कॉलर शर्ट\nमे ब्लॅक प्रिंटेड राऊंड नेक शर्ट\nमे पेच प्रिंटेड राऊंड नेक शर्ट\nवाइल्ड रोसे व्हिस्कॉसि सॉलिड्स रेगुलर कॉलर वूमन s शर्ट कॉम्बो ऑफ 2\nमे ब्लू प्रिंटेड चिनी कॉलर शर्ट\nली वूमन s प्रिंटेड सासूल शर्ट\nली ग्रीन सॉलिड व्हिस्कॉसि फुल्ल टाळलं स्प्रेड कॉलर लडीएस शिर्ट्स\nकार्यः ग्रीन हिंग लो शर्ट\nकार्यः रेड हिंग लो शर्ट\nली वूमन s प्रिंटेड सासूल शर्ट\nलव्ह फ्रॉम इंडिया पिंक डिजिटल फासे प्रिंट शर्ट\nली डार्क ब्लू सॉलिड व्हिस्कॉसि 3|4th सळीवेस टाळलं स्प्रेड कॉलर लडीएस शिर्ट्स\nली वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nवेरो मोडा वूमन स सॉलिड सासूल शर्ट\nचेमिस्त्री वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nटॉससाई वूमन स फ्लोरल प्रिंट सासूल पार्टी फॉर्मल शर्ट\nटॉससाई वूमन s प्रिंटेड सासूल पार्टी फॉर्मल शर्ट\nटॉससाई वूमन s प्रिंटेड सासूल पार्टी फॉर्मल शर्ट\nटॉससाई वूमन स प्रिंटेड सासूल पार्टी फॉर्मल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/exclusive?start=36", "date_download": "2018-12-15T06:48:53Z", "digest": "sha1:JOZV5SO4YBRTVA476CJR57XYSU5ANGBC", "length": 11294, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Exclusive - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nअशोक पत्की यांचा मुलगा 'आशुतोष पत्की' या चित्रपटाद्वारे झळकणार रुपेरी पडद्यावर\nमराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे बनत असतात. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळताना नरेश बिडकर यांनीही अशाच एका नावीन्यपूर्ण विषयावर सिनेमा बनवला आहे. ‘Once मोअर’ असं शीर्षक असलेल्या या सिनेमात आशुतोष पत्की मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा चिरंजीव असलेल्या आशुतोषचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.\nमधुकर तोरडमलांची कन्या 'तृप्ती तोरडमल' चे या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण\nमुलांनीही आपला वारसा चालवावा असं सामान्यातल्या स��मान्य व्यक्तीलाही वाटत असतं. आपल्या आई-वडीलांचा वारसा चालवत जेव्हा मुलं त्यांचं नाव मोठं करतात, तेव्हा आई-वडीलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल हे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील खूप मोठं नाव. त्यांची मुलगी तृप्ती तोरडमल आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री बनली आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाद्वारे तृ्प्ती अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.\n'संजय जाधव' ह्यांच्या वाढदिवशी लाँच झाली त्यांची वेबसाइट\nसुप्रसिध्द फिल्ममेकर संजय जाधव ह्यांचा १८ जुलैला वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या दिवशी संजय जाधव ह्यांना त्यांच्या मित्र-मंडळी आणि चाहत्यांकडून भरपूर गिफ्ट्स येतात. यंदा मात्र संजय जाधव ह्यांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांनाच एक आगळं गिफ्ट मिळालंय. संजय जाधव ह्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारी imsanjayjadhav.com ही वेबसाइट लाँच झाली आहे.\n\"संजू\" चे लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार 'सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी'\nसंजू चित्रपट सध्या हाऊसफूल होतोय. दोन आठवड्यांनंतरही गर्दी खेचणा-या ह्या सिनेमातले रणबीर कपूरचे ८ लूक्स सध्या गाजतायत. संजूचे हे आठ लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार आहेत, सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी हे दोघे भाऊ. संजू चित्रपटात रणबीरसोबतच परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा ह्यांचा लूक खूलवण्यामागे सूध्दा सुरेंद्र-जितेंद्र ह्या भावांचा सिंहाचा वाटा आहे. ह्या दोन भावंडांनी संजूच्या मुख्य स्टारकास्टासाठी वीग डिझाइन केले आहेत.\nदुष्काळग्रस्त भागात पार पडले 'पिप्सी' चे शुटींग - पहा फोटोज्\n'अ बॉटल फूल ऑफ होप' अशी टॅगलाईन असणारा 'पिप्सी' हा आशयघन सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाचे सौरभ भावे यांनी लिखाण केले आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' हा सिनेमा महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर आधारित आहे. त्यामुळे, सिनेमा वास्तवदर्शी होण्यासाठी 'पिप्सी' सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भात करण्यात आले आहे. यवतमाळ येथील अरणी तालुक्यात एन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण झाले असल्यामुळे, चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण युनिटला दुष्काळाचा तडाका सोसा���ा लागला होता.\n'शरद केळकर' ची \"यंग्राड\" मध्ये महत्वाची भूमिका\n६ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या ‘यंग्राड’ या बहुचर्चित मराठी चित्रपटात प्रख्यात बॉलिवूड कलाकार शरद केळकर याचीही महत्वाची भूमिका आहे. या अत्यंत गुणवान अशा कलाकाराने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विविधांगी भूमिकांनी स्वतःची अशी वेगळी छाप पाडली आहे. मोहन्जो दारो, हलचल, रॉकी हँडसम, सरदार गब्बर सिंग आणि बादशाहो या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका वटवल्या होत्या. मकरंद माने दिग्दर्शित ‘यंग्राड’मध्ये त्याची तशीच भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T07:51:48Z", "digest": "sha1:K3YAC2IOEBBBSWIK2ZQMFIKZG5JKTNKL", "length": 3702, "nlines": 50, "source_domain": "pclive7.com", "title": "हिंसाचार | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nचाकण हिंसाचार प्रकरणी २० जणांना अटक\nपिंपर��� (Pclive7.com):- चाकण हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरू झालं आहे. पोलीसांनी काल रात्री कारवाई सुरू केली असून, आत्ता पर्यंत एकूण २० जणांना अटक केली आहे. तर अन्य वीस जणांची कसून चौकशी सुरु...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/breaking-news", "date_download": "2018-12-15T07:51:42Z", "digest": "sha1:5Z4PR4AHXL23JXL25ZFAW7DE4TLS6HUW", "length": 26405, "nlines": 294, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Breaking News | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे : व्हीएसआयचे पुरस्कार जाहिर. खोडवा ऊस (२८६.६६ टन/हे) : मारुती ज्ञानू शिंदे (वाठार, कोल्हापूर)\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nपुणे : व्हीएसआयचे पुरस्कार जाहिर. सुरु ऊस (३०६.६१ टन/हे) : सौरभ विनयकुमार कोकीळ (धामणेर, जि. सातारा).\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nपुणे : व्हीएसआयचे पुरस्कार जाहिर. पूर्व हंगामी #ऊस (३२८.४३ टन/हे) : चवगोंडा अण्णा पाटील, दानोळी, कोल्हापूर.\nगुरुवार, 13 डिसेंबर 2018\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nमुंबई : पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजना सूचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारसींना मान्यता : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय\nमंगळवार, 11 डिसेंबर 2018\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nमुंबई : कृषी विद्यापीठ कुलगुरू निवडीतील विलंब टाळण्यासाठी शोध समितीमध्ये आयसीएआरच्या महासंचालकांचा समावेश: मंत्रिमंडळ निर्णय\nमंगळवार, 11 डिसेंबर 2018\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nबुलडाणा : दीडपट हमी भाव, संपूर्ण कर्जमुक्ती मान्य नसेल तर महाआघाडीत जाणार नाही. दुष्काळ प्रश्नी विदर्भ-मराठवाडयात आंदोलन करणार : राजू शेट्टी\nरविवार, 9 डिसेंबर 2018\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nरक्तातील साखर कमी झाल्याने प्रकृती काहीशी बिघडली. डॉक्टरांनी उपचार केले असून आता प्रकृती स्थिर. सर्वांचे मी आभार मानतो : नितीन गडकरी\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nमुंबई : केंद्रातील तीनही दुष्काळ पाहणी पथकासमवेत मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सदाभाऊ खोत, दिलीप कांबळे यांची बैठक. दुष्काळस्थितीवर चर्चा\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nपरभणी : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकास मानवत रोड रेल्वे क्रासिंगवर पेडगांवच्या शेतक-यांनी अडवले. पेडगांव शिवारातील पिकांची केली पाहणी\nगुरुवार, 6 डिसेंबर 2018\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nनवी दिल्ली : भाजप सरकार शेतकरी हित विरोधी : शरद पवार यांचा हल्लाबोल. जोपर्���ंत कर्जमाफी विधेयक पास होत नाही तो पर्यंत लढा सुरूच ठेवणार.\nशुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37110?page=9", "date_download": "2018-12-15T06:57:13Z", "digest": "sha1:56MSDQNTELDRFKCWZJLIRT6I5DWRTVBT", "length": 5795, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - चित्रकला | Page 10 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /चित्रकला\nमिक्स मिडिया आर्ट लेखनाचा धागा\nस्केचिंग टेबल - कलर पेन्सिल स्केच लेखनाचा धागा\nकार - ७ लेखनाचा धागा\nवारली: बैलगाडी लेखनाचा धागा\nकार - ४ लेखनाचा धागा\nस्थिर चित्र - २ लेखनाचा धागा\nकार - ३ लेखनाचा धागा\nकार - ६ लेखनाचा धागा\nकार - ५ लेखनाचा धागा\nबॉलिवुड ब्युटिज- १ ऐश्वर्या राय-बच्चन (कलर पेन्सिल स्केच) लेखनाचा धागा\nताजी,रसरशीत सफरचंदे - रंगीत पेन्सिल्स चित्रे लेखनाचा धागा\nरंगीत पेन्सिल्स - कमंडलू लेखनाचा धागा\nटाकाऊ पिम्पापासून शोभेचा पिंप. लेखनाचा धागा\nपेन्सिल स्केचेस -४B व ६B पेन्सिलस वापरुन लेखनाचा धागा\nमायबोलीकर पशुपती आणि त्यांच्या ग्रुपचे( कलानंदन) चित्रांचे प्रदर्शन लेखनाचा धागा\nवारली :- हॅमॉक, ती आणि ...... लेखनाचा धागा\nवारली- मोर लेखनाचा धागा\nवारली- शुभेच्छा कार्ड लेखनाचा धागा\nपेपर क्विलिंग दिवाळी शुभेच्छा पत्रे लेखनाचा धागा\nप��. ल. लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/videsh/six-indians-abducted-in-afghanistans-baghlan/", "date_download": "2018-12-15T06:53:26Z", "digest": "sha1:X4U5ZUTEH4ONND3SFPHTJUUYTEQ7QUNZ", "length": 8577, "nlines": 195, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "अफगाणिस्तानात सहा भारतीय कर्मचाऱ्यांचे अपहरण! | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम विदेश अफगाणिस्तानात सहा भारतीय कर्मचाऱ्यांचे अपहरण\nअफगाणिस्तानात सहा भारतीय कर्मचाऱ्यांचे अपहरण\nअफगाणिस्तान: अफगाणिस्तानमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास बागलान प्रांतात काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका भारतीय कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांचे अपहरण केले असून यात सहा कर्मचारी हे भारतीय तर एक जण हा अफगाणिस्तानचा आहे. केईसी असे या भारतीय कंपनीचे नाव आहे.\nअफगाणिस्तानच्या ‘टोलो न्यूज’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बागलान प्रांताची राजधानी पुल-ए-खोमरेमधील बाग-ए-शामल गावातून या कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कर्मचारी प्रवासात असताना ही घटना घडली. या परिसरात भारतीय कंपनीला वीज उपकेंद्राचे काम मिळालेले आहे. बागलान प्रांताने या घटनेमागे तालिबानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे म्हटले आहे. परंतु, तालिबानींकडून याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही.\nमागिल लेख अंबानींची लेक ‘इशा’चा, डिसेंबरमध्ये शुभमंगल\nपुढील लेख सलमान खान, सोमवारच्या सुनावणीसाठी जोधपूरला रवाना\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाह\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर\nविजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने ���ु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-alpha-slt-a58k-201mp-digital-slr-camera-black-with-18-55mm-lens-and-camera-case-price-pdEhGT.html", "date_download": "2018-12-15T07:10:28Z", "digest": "sha1:D3RZSXM4PVUGQ4FWMLQFT2W23JSH74NJ", "length": 17541, "nlines": 352, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी अल्फा सलत अ५८क दसलर\nसोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ\nसोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ\nसोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ किंमत ## आहे.\nसोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ नवीनतम किंमत Aug 13, 2018वर प्राप्त होते\nसोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ���५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 34,490)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 111 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\n( 813 पुनरावलोकने )\n( 1061 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 5854 पुनरावलोकने )\n( 29887 पुनरावलोकने )\n( 1198 पुनरावलोकने )\n( 10125 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\nसोनी अल्फा सलत अ५८क 20 १म्प डिजिटल स्लरी कॅमेरा ब्लॅक विथ 18 ५५म्म लेन्स अँड कॅमेरा कोइ\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/childhood-obesity/", "date_download": "2018-12-15T07:06:07Z", "digest": "sha1:FHOQFQZQ7JT2AUZDXHSAQ4EWQKXRR3QJ", "length": 18067, "nlines": 149, "source_domain": "healthmarathi.com", "title": "लहान मुलांमधील लठ्ठपणा मराठीत माहिती (Childhood obesity)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Children's Health लहान मुलांमधील लठ्ठपणा मराठीत माहिती (Childhood obesity)\nलहान मुलांमधील लठ्ठपणा मराठीत माहिती (Childhood obesity)\nमुलांच्या जाडीकडे वेळीच द्या लक्ष..\nआतापर्यंत लठ्ठपणा हा विकार विकसित देशांमध्येच मोठ्या प्रमाणात आढळून येत होता; परंतु आता विकसित देशांबरोबरच भारतासारख्या विकसनशील देशामध्येसुद्धा लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. त्यातसुद्धा लहान मुलांमधील व पौगंडावस्थेतील लठ्ठपणा हा चिंतेचा विषय बनला आहे.\nसध्या लहान मुलांमध्ये जाडीचं प्रमाण वाढतयं. लहान वयातील गुटगुटीतपणा जाडीकडे झुकतो आणि पालकांची चिंता वाढते कारण जाडीपोटी अनेक व्याधीही मागे लागतात. म्हणूनच मुलांच्या जाडीकडे वेळीच लक्ष द्यावे. पालक काही खबरदारी घेऊ शकतील.जाडीकडे दुर्लक्ष नको.मुलांचा आहार र्मयादित ठेवा. भूक असेल तेवढेच खायला द्या. खाण्याची जबरदस्ती करणे म्हणजे जाडीला आमंत्रण देण्यासारखे आहे.मुलांच्या खाण्याच्या वेळा नक्की करा. यात अनियमितता असल्यास जाडी वाढते. पुढील गोष्टींकडे लक्ष द्या\nलहान मुलांमधील लठ्ठपणा म्हणजे नक्की काय\nसुरुवातीच्या पहिल्या दोन वर्षांत बहुतांश मुले चांगली दिसतात. हा गुटगुटीतपणा बालकांच्या अंगावर असलेल्या बाळशामुळे येतो. जसे बालकांचे वय वाढते तसे त्यांच्या शरीरावरील चरबी कमी होऊन सडपातळ दिसू लागतात. पण काही बालकांमध्ये कुमार वयोगटात प्रवेश करताना आठ ते दहा वर्षांची असताना शरीरातील चरबी कमी होण्याऐवजी वाढतच जाते व मुलांचे वजन आवश्यकतेपेक्षा जास्त वाढलेले आढळते. त्यांच्या शरीरात अतिरिक्त चरबी वाढून अशा मुलांमध्ये लठ्ठपणा येतो. अशा प्रकारे चरबी जमा होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. लठ्ठपणा हा बॉडी मास इंडेक्स (उंचीनुसार वजन) पद्धतीने मोजला जातो.हा बॉडी मास इंडेक्स विशिष्ट वयोगटात विशिष्ट पातळी ओलांडताना आढळल्यास मुलगा लठ्ठ आहे असे अनुमान निघते. मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण भारतामध्ये हळूहळू वाढत आहे. साधारणत: दहा ते पंधरा टक्के एवढ्या लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आढळून येत आहे.\nलहान मुलांमधील लठ्ठपणाची कारणे :\nकाही विशिष्ट कारणांमुळे लहान वयातच लठ्ठपणा येतो. उदा. अनुवंशिकता. आई, वडील, आजोबा, आजी यांपैकी एकजण लठ्ठ असणे किंवा सगळेच लठ्ठ असणे, व्यायामाचा अभाव, सतत बसून राहणे, तासन्तास टीव्ही पाहणे, संगणकावर खेळणे, मोबाईलचा सतत वापर करणे, तसेच खेळण्यासाठी व व्यायामासाठी जागेची कमतरता असणे, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, जास्त प्रमाणात चरबी व कर्बाेदके असलेले पदार्थ खाणे, अति उष्मांक असलेले अन्न खाणे (हाय कॅलरी फूड) उदा. पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा, पॅटीस, आईस्क्रीम, चॉकलेट इत्यादी. आईला असलेला किंवा गर्भारपणामध��ये झालेला मधुमेह, जन्मत:च जास्त वजनाची मुले इत्यादी कारणांमुळे लहान वयातच लठ्ठपणा येतो.\nलठ्ठपणामुळे होणारे आजार :\nलहान मुलांमधील लठ्ठपणा हा मध्यमवयीन लठ्ठपणापेक्षा अधिक घातक असतो. कारण लहान मुलांमधील लठ्ठपणा पुढील वयातसुद्धा टिकून राहतो. लहान वयातील लठ्ठपणामुळे मुलांमध्ये कमी वयातच हृदयरोग, उच्च रक्तदाब, हाडांचे आजार आणि संधीवात होण्याची शक्यता वाढते. स्वादुग्रंथीवर ताण पडून कमी वयातच मधुमेह होण्याची शक्यता वाढते. मुलींमध्ये पाळीच्या तक्रारी, अंगावर कमी जाणे, पाळी अनियमित होणे, पाळीच न येणे किंवा कमी वयातच पाळी येणे अशी लक्षणे दिसतात. तसेच मुले आत्मविश्वास गमावतात. त्यांना समवयस्क मुले चिडवतात. तसेच त्यांना नोकरीच्या संधी मिळत नाहीत.\nयासाठी पालकांनी जी मुले लठ्ठ आहेत, व्यक्तिमत्त्व विकासात मागे पडत आहेत, ज्या मुलांच्या मानेवर काळे चट्टे उमटत आहेत अशा मुलांची तपासणी करून योग्य उपाययोजना करणे आवश्यक असते.\nया वयातील लठ्ठपणावर झटपट उपाययोजना नाही. हा जीवनशैलीमुळे उद्भवलेला आजार असून जीवनशैलीत बदल करणे म्हणजेच संतुलित आहार, शारीरिक हालचाल, योग्य व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे.\nअनेक मुले दिवसभर फरसाण, चॉकलेटस्‌, बिस्कीटे, टोस्ट वेफर्स असे पदार्थ खातात. त्यामुळे जेवण कमी करतात. याकडेही पालकांनी लक्ष द्यायला हवे. बाजारात निरनिराळी कोल्ड्रिंक्स आणि इतर पेये आली आहेत त्यांची सवय लागू नये किंबहुना ती घेतली नाहीत काही बिघडत नाही. मिसळ, वडापाव हेही नेहमी टाळावे. मुलांमध्ये आहार संतुलित हवा, म्हणजे आहाराचे सर्व घटक योग्य प्रमाणात हवेत.\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleशाळकरी मुलांचा आहार मराठीत माहिती (Children Diet plan)\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nडांग्या खोकला मराठीत माहिती (Whooping cough)\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nहे सुद्धा वाचा :\nकाळी मिरी खाण्याचे फायदे (Black Pepper)\nगरोदरपणात कोणती काळजी घ्यावी..\nमहाहेल्थ अॅपची वैशिष्ट्ये (MahaHealth App)\nमोतीबिंदू : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Cataract in Marathi)\nकसा असावा उन्हाळ्यातील आहार (Summer Diet Plan in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nस्वाईन फ्लू (Swine flu) कारणे, लक्षणे व उपचार मराठीत\nऑटिझम किंवा स्वमग्नता आजाराची मराठीत माहिती (Autism in Marathi)\nसोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती (Psoriasis in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/akhil-bhartiya-natya-sammelan-ends-osmanabad-41746", "date_download": "2018-12-15T08:04:29Z", "digest": "sha1:KXRMURILWH34XID7T5FRMK5ZNRFIUC5N", "length": 15365, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akhil Bhartiya Natya Sammelan ends in Osmanabad नाट्यसंमेलनात सात ठरावांना मंजुरी | eSakal", "raw_content": "\nनाट्यसंमेलनात सात ठरावांना मंजुरी\nसोमवार, 24 एप्रिल 2017\nराज्यात कार्यरत असलेल्या ललित कला विभाग व नाट्यशास्त्र विभागांचे सबलीकरण करण्यासाठी शासनाने शैक्षणिक अनुदान संबंधित संस्थांना मिळावे, असा ठराव घेण्यात आला. शासनाचा सांस्कृतिक विभाग दरवर्षी मराठी, हिंदी, संस्कृत, बालनाट्य स्पर्धांचे आयोजन करीत असतो. या स्पर्धांच्या नियमावलीत बदल करावा, स्पर्धेच्या नियोजनासाठी स्थानिक नाट्य परिषद शाखेला समन्वयकाची जबाबदारी द्यावी.\nउस्मानाबाद : राज्य सरकारकडून आयोजित केल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या ��योजन समितीमध्ये स्थानिक नाट्य परिषद शाखेचा प्रतिनिधी सदस्य म्हणून घ्यावा, यासह सात ठराव अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात मंजूर करण्यात आले.\nतीनदिवसीय मराठी नाट्यसंमेलनाच्या समारोपापूर्वी रविवारी (ता. 23) सायंकाळी खुले अधिवेशन घेण्यात आले. त्यात सात ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.\nप्रारंभी 96 व्या नाट्यसंमेलनापासून या 97 व्या नाट्यसंमेलनापर्यंत रंगभूमीशी निगडित असलेल्या ज्या कलावंतांचे निधन झाले, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात नाट्यसंमेलन सहभागी असल्याचा ठराव घेण्यात आला. याशिवाय गेल्या वर्षभरात ज्या रंगकर्मींना सन्मान प्राप्त झाले, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.\nजिल्हापातळीवर शासनाची वृद्ध कलावंत मानधन समिती कार्यरत असून, कलावंतांनी जोडलेल्या कागदपत्रांसह नाट्य परिषदेचे शिफारसपत्र घेणे बंधनकारक करावे, या समितीवर स्थानिक नाट्य परिषद शाखेचा प्रतिनिधी सदस्य म्हणून घ्यावा, असा ठराव घेण्यात आला. राज्यात महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती व शासनाच्या अन्य अधिकारात असलेल्या नाट्यगृहाच्या देखभाल, व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिक नाट्य परिषद शाखेचा प्रतिनिधी सदस्य म्हणून घ्यावा, असा ठराव घेण्यात आला.\nराज्यात कार्यरत असलेल्या ललित कला विभाग व नाट्यशास्त्र विभागांचे सबलीकरण करण्यासाठी शासनाने शैक्षणिक अनुदान संबंधित संस्थांना मिळावे, असा ठराव घेण्यात आला. शासनाचा सांस्कृतिक विभाग दरवर्षी मराठी, हिंदी, संस्कृत, बालनाट्य स्पर्धांचे आयोजन करीत असतो. या स्पर्धांच्या नियमावलीत बदल करावा, स्पर्धेच्या नियोजनासाठी स्थानिक नाट्य परिषद शाखेला समन्वयकाची जबाबदारी द्यावी.\nसहभागी स्पर्धकांना देय रक्कम संचालनालयाने त्वरित द्यावी. नाटक झाल्यावर परीक्षक व स्पर्धक कलावंतांमधील होणारी चर्चा घेण्यात येऊ नये, स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पूर्वीप्रमाणेच आठास एक याप्रमाणे नाटकांची निवड करावी. स्पर्धेत भाग घेणाऱ्या कलाकारांचा दैनिक भत्ता द्यावा. स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांच्या रकमेत वाढ करण्यापेक्षा निर्मिती खर्चात वाढ करावी आदी ठराव घेण्यात आले.\nवरील ठराव श्रीकांत भाके, शिवाजी शिंदे, संजयकुमार दळवी, मुकुंद पटवर्धन यांनी मांडले. या ठरावांना यशवंत पद्मगिरवार, अन��ल कुलकर्णी, किशोर आयलवार, प्रा. सुनील चव्हाण, श्रीनिवास जरंडीकर यांनी अनुमोदन दिले.\nअखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nपर्यटकांना मराठीतून मिळणार डॉ. कोटणीसांची माहिती\nसोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या...\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nदुष्काळामुळे विद्यार्थ्यांची होरपळ; उदारनिर्वाहचा प्रश्‍न\nपुणे : \"आम्ही दोघे भाऊ पुण्यात शिक्षण घेतो. सुटीच्या दिवशी केटरिंगचे काम करतो आणि त्याच्यावर संपूर्ण खर्च भागवतो. आता दुसरा पर्यायच राहिला नाही...\nकादंबरीकार उत्तम तुपे यांची परवड\nपुणे : \"झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या...\nमहाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-rate-state-average-100-900-quintal-8575", "date_download": "2018-12-15T07:38:47Z", "digest": "sha1:KWH336UBDCRD4NJIMBOJDEYLLU7LUSMG", "length": 32031, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Onion rate in state, average 100 to 900 per quintal | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यां��ी आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात कांदा १०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल\nराज्यात कांदा १०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल\nशुक्रवार, 25 मे 2018\nनाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल\nनाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल\nनाशिक : नाशिक बाजार समितीत बुधवारी (ता. २३) कांद्याची ४५०० क्विंटलची आवक झाली. याच वेळी जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या बाजार समितीत ८२०० क्विंटलची आवक झाली. तर लासलगाव बाजार समितीत ८४०० क्विंटल कांद्याची आवक झाली. नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या या प्रमुख बाजार समित्यांसह एकूण १५ बाजार समित्यांत कांद्याची आवक होते. या बाजार समित्यात बुधवारी कांद्याला प्रतिक्विंटलला ३०० ते ९०० व सरासरी ७०० रुपये दर मिळाले. नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांत व ४५ उपबाजारांमध्ये कांद्याची आवक होते. सद्यस्थितीत कांद्याची आवक घटलेली आहे. स्थानिक तसेच परराज्यातील बाजारपेठेतून होणारी मागणीही स्थिर आहे. ही परिस्थिती मागील १ महिन्यांपासून कायम आहे. चाळीत साठवला जाणारा उन्हाळ कांदा आता बाजारात येत आहे. यातील बहुतांश कांदा साठवला जात असल्याने बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक कमी आहे. मागील दोन आठवड्यात कांद्याच्या सरासरी दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. येत्या काळात कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे.\nलासलगाव बाजार समितीतील कांद्याची आवक (आवक व दर प्रति क्विंटलचे)\nदिवस (तारीख) आवक किमान दर कमाल दर सरासरी दर\nगुरुवार (ता.१७) २१,६९५ ३०० ८४१ ६००\nशुक्रवार (१८) २१,१६५ २०० ८७० ६०१\nसोमवार (२१) १३,४३५ ४०१ ९०० ७१०\nमंगळवार (२२) ८,००० ४०० ९०० ७२०\nबुधवार (२३) ८००० ३०० ९२३ ७२५\nअकोल्यात ३०० ते ७०० रुपये क्विंटल\nअकोला : येथील बाजारात उच्चप्रतीचा कांदा सातशे रुपयांपर्यंत क्विंटलला विकत आहे. कमीत कमी तीनशे रुपये क्विंटलचा भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कमी झाले आहेत. बाजारात सरासरी ४०० रुपयांचा दर शेतकऱ्यांच्या हातात पडत आहे. स्थानिक कांद्याची आवक वाढल्याने दर कमी मिळत आहेत. सध्या बाजारात दिवसाला किमान पाचशे ते सहाशे क्विंटल कांद्याची आवक होत आहे. सध्या कांद्याची मागणीसुद्धा असल्याने दररोज ही विक्री होत आहे. अकोला जिल्ह्यात कांद्याची लागवड बऱ्यापैकी असते. हंगामाच्या तोंडावर शेतकरी मिळेल त्या भावाने कांदा विक्री करीत आहेत. यामुळे आवकेत सतत वाढ होत आहे. कांद्याची आवक वाढत असल्याचा परिणाम दरांवर झाला. उच्च प्रतीच्या कांद्याला ५०० ते ७०० दरम्यान आणि दुय्यम प्रतीला ३०० ते ४५० पर्यंत दर मिळत आहे. किरकोळ बाजारात कांदा १० ते १५ रुपये किलोने ग्राहकांना विकल्या जात आहे. आणखी महिनाभर ही स्थिती कायम राहण्याची शक्‍यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली. क्षमता असलेल्यांनी साठवणूक केली तर आगामी काळात वाढणाऱ्या दरांचा फायदा मिळू शकतो, असेही सूत्रांचे म्हणणे होते.\nऔरंगाबादेत १०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल\nऔरंगाबाद : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २४) कांद्याची ७२५ क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला १०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. कांद्याच्या आवक आणि दरामध्ये गत काही आठवड्यात कायम चढउतार राहिला आहे. २ एप्रिलला औरंगाबाद बाजार समितीमध्ये १८३ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ८०० ते ११०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. २४ एप्रिलला ४०५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर २०० ते ५५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २ मे ला ५७१ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १५० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० मे ला कांद्याची आवक ६४६ क्‍विंटल तर दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १७ मे ला ७३६ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला १५० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २१ मे ला कांद्याची आवक ६०७ क्‍विंटल तर दर १०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nकोल्हापुरात ५० ते १०० रुपये दहा किलो\nकोल्हापूर : येथील बाजार समितीत कांद्याची दररोज पंधरा ते सोळा हजार पोत्यांची आवक झाली. कांद्यास दहा किलोस ५० ते १०० रुपये दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यापासून कांद्याचे दर अपवाद वगळता स्थिर असल्याची माहिती कांदा, बटाटा विभागातून देण्यात आली. येथील बाजार समितीत कांद्याची आवक नगर जिल्ह्याबरोबर बाहेरील राज्यातूनही होत आहे. सध्या दोन्हीकडून थोड्या थोड्या प्रमाणात कांद्याची आवक हो�� आहे. पंधरवड्यापूर्वी कांद्यास दहा किलोस ९० रुपयांपर्यंत दर मिळत होता. सध्या दहा किलोचा कमाल दर १०० रुपये इतका आहे. कांद्यास दररोज दहा किलोस ७० रुपये इतका सरासरी दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यापासून कांद्याच्या आवकेत फारशी वाढ झाली नाही. १७ मे रोजी कांद्याची पंधरा हजार पोत्यांची आवक होती. गेल्या सप्ताहात किमान दर ३० रुपये इतका होता. त्यात थोडी वाढ होऊन किमान दर ५० रुपये दहा किलो इतका झाल्याचे कांदा बटाटा विभागातून सांगण्यात आले.\nनगरला १०० ते ८२५ रुपये प्रतिक्विंटल\nनगर ः नगर बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांचा विचार करता कांद्याची आवक कमी झाली आहे. दर नसल्यामुळे आवक कमी झाल्याचे सांगितले जात आहे. बाजार समितीत गुरुवारी (ता. २४) झालेल्या लिलावात कांद्याला शंभर रुपयांपासून ९०० रुपयांचा व सरासरी ६०० रुपयांचा दर मिळाला. मागील आठवडाभराच्या तुलनेत दर स्थिर आहे. नगर बाजार समितीत नगर जिल्ह्यामधील सर्व बाजार समित्यांपेक्षा जास्ती कांद्याची आवक होत असते. येथे सोमवारी, गुरुवारी व शनिवारी असे तीन दिवस लिलाव होतात. गेल्या महिनाभरापासून येथे कांद्याला सरासरी दोनशे रुपयांपासून साडेआठशे रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. सोमवारी (ता. २१) झालेल्या लिलावात मात्र दोनशे रुपयांनी कांद्याचे दर कमी झाले. त्या दिवशी ६१ हजार १४७ गोण्यांची आवक झाली आणि १०० रुपयांपासून ८२५ रुपयांचा दर मिळाला. त्याआधी शनिवारी (ता. १९) ७५ हजार २५६ कांदा गोण्याची आवक झाली होती. त्या दिवशीही शंभर रुपयांपासून ८२५ रुपयांचा व सरासरी ५५० रुपयांचा दर होता. मागील गुरुवारी (ता. १७) शंभर रुपयांपासून ९०० रुपयांचा व सरासरी ६०० रुपयांचा दर होता. त्या दिवशी ८३ हजार ६६५ गोण्यांची आवक झाली होती. जिल्ह्यामधील अन्य पारनेर, राहाता, संगमनेर, अकोले, श्रीगोंदे बाजार समितीतही कांद्याची आवक कमी झालेली असून, शंभर रुपयांपासून ८०० रुपयांचा दर मिळत आहेत.\nपरभणीत प्रतिक्विंटल २०० ते २५० रुपये दर\nपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये आठवड्यातील दर मंगळवारी आणि शनिवारी २०० ते २५० क्विंटल कांद्याची आवक होत आहे. प्रतिक्विंटल सरासरी ३०० ते ५०० रुपये दर मिळत आहेत. येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये आठवड्यातील दर मंगळवारी आणि शनिवारी कांदा आवक होते. सध्या स्थानिक परिसरातून मोठ्या प्र���ाणावर आवक होत आहे. मंगळवारी (ता. २२) २५० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २४) घाऊक विक्री ३०० ते ५०० रुपये दराने तर किरकोळ विक्री ५ ते १५ रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती. असे व्यापारी स. जावेद यांनी सांगितले.\nनागपूर बाजारात आवक वाढली\nनागपूर : कांद्याची आवक वाढण्यासोबतच दर कमी झाले अाहेत. त्यामुळे कांदा उत्पादक हवालदील झाले आहेत. कळमणा बाजार समितीत लाल कांद्याची आवक एक हजार क्‍विंटलवरून २००० क्‍विंटलवर पोचली आहे. पांढऱ्या कांद्याच्या आवकेतदेखील वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.\nनागपूरच्या कळमणा बाजार समितीत एप्रिल महिन्याच्या सुरवातीला लाल कांदा आवक सरासरी १००० ते १२०० क्‍विंटलची होती. ८०० ते १००० रुपये क्‍विंटलचा दर लाल कांद्याला मिळत होता. पांढऱ्या कांद्याची आवकदेखील ९०० ते १००० क्‍विंटलच्या घरात होती. ७०० ते ९०० रुपये क्‍विंटलने पांढऱ्या कांद्याचे व्यवहार होत असल्याचे सांगण्यात आले. २५ एप्रिलपासून लाल कांद्याच्या दरात सतत कमी होत असल्याचे नोंदविण्यात आली. ७०० ते ९०० रुपये क्‍विंटलचा दर लाल कांद्याचा होता तर पांढरा कांदा ६०० ते ८०० रुपयांपर्यंत खाली आला. लाल कांद्याचे दर आजच्या घडीला ६०० ते ८०० रुपये क्‍विंटलवर पोचले असून पांढऱ्या कांद्याचे व्यवहार ५०० ते ७०० रुपये क्‍विंटलने होत आहेत. पांढऱ्या कांद्याची आवक ३००० क्‍विंटलवर पोचली असून लाल कांद्याची आवक २००० क्‍विंटलची असल्याचे देखील व्यापाऱ्यांनी सांगितले.\nजळगावात २२५ ते ६२५ रुपये प्रतिक्विंटलचे दर\nजळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक या आठवड्यात वाढली. मागील पंधरवड्यात प्रतिदिन ८५० क्विंटलपर्यंत आवक होती. ही आवक मागील दोन-तीन दिवसांत वाढली. मंगळवारी (ता. २२) ११०० क्विंटल आवक झाली. तर गुरुवारी (ता. २४) १५०० क्विंटल आवक झाली. परंतु, गुरुवारी दर स्थिर होते. आवक सध्या धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्‍यासह साक्री, पिंपळनेर, फागणे, औरंगाबादमधील कन्नड, जामनेर भागातून होत आहे. यावल, चोपडामधून कुठलीही आवक नाही. कारण, या भागातील कांदा अडावद व इंदूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात जात असल्याचे सांगण्यात आले. कांद्याच्या कमाल दरात काहीशी सुधारणा झाली आहे. मध्यंतरी कमाल दर हे ५२५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत ह���ते. परंतु त्यात सुधारणा झाली असून, दर स्थिर आहेत. मागील महिनाभरात कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ६२५ रुपये दर मिळाला आहे. तर किमान दर २२५ रुपयांपर्यंतच आहेत. आवक कमी अधिक झाली. सध्या अनेक भागांत कांदा काढणी होऊन तो बाजारात आणला जात आहे, अशी माहिती मिळाली.\nकांद्याची आवक व दर (प्रतिक्विंटल, रुपयात)\nतारीख आवक किमान दर कमाल दर सरासरी दर\n२४ मे १५०० २२५ ६२५ ३७५\n१७ मे ९०० २३० ५७५ ३७०\n१० मे १००० २५० ५५० ३००\n३ मे ९०० २२५ ६०० ३८०\nनाशिक nashik बाजार समिती agriculture market committee अकोला akola व्यापार आग औरंगाबाद उत्पन्न पूर विभाग sections नगर संगमनेर नागपूर nagpur धुळे dhule मध्य प्रदेश\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार सम���तीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/cucumber-nutrition-contents/", "date_download": "2018-12-15T07:42:24Z", "digest": "sha1:V4INTCBYAS3YH5WSXWLYVPDFLLKSNZXP", "length": 12995, "nlines": 157, "source_domain": "healthmarathi.com", "title": "काकडी खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Cucumber Health Benefits)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nकाकडी खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Cucumber Health Benefits)\nकाकडी खाण्याचे फायदे :\nकाकडी मध्ये अनेक पोषक घटक असतात. काकडीमध्ये जवळजवळ 96 टक्के पाणी असते. त्यामुळे डीहायड्रेशनची स्थिती उद्भवत नाही.\nफायबर्सचा चांगला स्त्रोत –\nकाकडी मध्ये फायबर्सचे प्रमाण मुबलक असते. 1 कप काकडीतून 0.83 ग्रॅम इतके तंतुमय पदार्थ मिळतात. म्हणजे 1 कप काकडीतून 4 टक्के फायबर्सची दररोजची गरज भागवली जाते.\nएक कप काकडीमध्ये विटमिन ‘ए’ चे प्रमाण 223.60 IU इतके असते. म्हणजे यामुळे विटामिन ‘ए’ ची 4.5 टक्के इतकी दैनिक गरज (RDA) भागवली जाते. काकडीमध्ये वाटामिन ‘ए’ मुबलक प्रमाणात असते. विटामिन ‘ए’ मुळे विविध कैन्सर होण्याचा धोका कमी होतो. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी, पांढऱ्या पेशींच्या (WBC) निर्मीतीसाठी विटामिन ‘ए’ ची महत्वाची भुमिका असते.\nतर एक कप काकडीतून 5.5 mg इतके विटामिन ‘सी’ मिळते. यामुळे विटामिन ‘सी’ ची 10 टक्के इतकी दैनिक गरज (RDA) एक कप काकडीतून भागवली जाते\nतर काकडीमध्ये विटामिन ‘के’, ‘ई’ आणि ‘बी’ अल्प प्रमाणात असतात.\nकाकडीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस, तांबे, मॅंगनीज यासारखे खनिजतत्वे असतात. 100 ग्रॅम काकडीतून 150 मिग्रॅ इतके पोटॅशियम मिळते.\nकाकडीमध्ये Molybdenum नावाचा एक प्रमुख असा पोषकघटक आढळतो. त्यात एन्टिऑक्सिडंट गुणधर्म आढळतो त्यामुळे कॅन्सर पासून रक्षण होते. तसेच या पोषक तत्वामुळे चेतासंस्था आणि किडनीचे कार्य योग्य प्रकारे होण्यास मदत होते.\nवजन कमी करणाऱ्यांसाठी काकडी एक चांगला पर्याय –\nतंतुमय पदार्थ आणि पाणी ह्या घटकांनी काकडीयुक्त असते. एक कप काकडीतून फक्त 16 कॅलरीज मिळत असतात. त्यामुळे लो कॅलरीज काकडीचा समावेश आहारात करुन वजन आटोक्यात ठेवता येते. काकडी खाताना सालीसकट खावी त्यामुळे काकडीतील पोषकतत्वांचा आपणास फायदा होईल.\nविविध आहार घटकांची, फळांची, भाज्यांतील पोषकतत्वे यांची मराठी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nकाळी मिरी खाण्याचे फायदे (Black Pepper)\nहे सुद्धा वाचा :\nफिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nमहिलांनी रजोनिवृत्तीमध्ये घ्यावयाची काळजी (Menopause)\nदुधातील पोषक घटक (Milk nutrition)\nस्वादुपिंडाला सूज येणे आजाराची माहिती आणि उपचार (Pancreatitis)\nस्तनाचा कर्करोग – ब्रेस्ट कॅन्सर मराठीत माहिती (Breast Cancer in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मरा���ीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nकानातून पाणी व पु येणे उपाय मराठीत (Ear infection in Marathi)\nस्वादुपिंडाला सूज आल्यावर दिसणारी लक्षणे (Pancreatitis Symptoms)\nतोंड येणे समस्या व उपाय मराठीत (Mouth ulcers in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/diet-plan-children/", "date_download": "2018-12-15T07:54:23Z", "digest": "sha1:CY52LV7OGHNTDT2TM7GEE2RZUOJUQTXS", "length": 18193, "nlines": 155, "source_domain": "healthmarathi.com", "title": "शाळकरी मुलांचा आहार मराठीत माहिती (Children Diet plan) - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nशाळकरी मुलांचा आहार मराठीत माहिती (Children Diet plan)\nलहान मुलांचा आहार :\nमुलांची खाण्याच्या बाबतीत तक्रार असल्यास डॉक्टरांकडे जाऊन टॉनिक, व्हिटॅमिनच्या गोळ्या आणणे असले उद्योग सुरू होतात. मुलांच्या योग्य वाढीसाठी, त्यांच्या सर्वागीण विकासासाठी असे कृत्रिम उपाय योजण्यापेक्षा योग्य आहारातूनच त्यांना आवश्यक असलेली पोषक द्रव्यं मिळावीत यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.\nमुलांना बाहेरची चटकदार भेळ, पिझ्झा वगरे खाणं आवडतं, असे चमचमीत पदार्थ घरातही खायला मिळावेत, असं त्यांना वाटतं. पण हे दररोज शक्य नसल्यामुळे मुलं बाहेरील खाद्य पदार्थाकडे आकर्षिली जातात. पर्यायानं मुलांच्या आरोग्याची हानी होण्यास सुरुवात होते. मुलांनी चवीनं जेवावं यासाठी रोजचेच पदार्थ थोडेसे बदलून, त्यांच्या चवीत फरक करून मुलांना खाऊ घातले तर ते आवडीनं खातील.\nशिशुअवस्थेपासून ते किशोरावस्थेपर्यंत मुलांचा शारीरिक विकास अधिक गतीने होत असतो व युवावस्थेपर्यंत तो पूर्णात्वास जातो. या वाढत्या वयातच मुलांचे योग्य पोषण होणे गरजेचे असते. याच वयात हाडांच्या मजबुती व तंदुरुस्तीकरिता योग्य आहाराची तसेच व्यायामाची मुलांना आवश्यकता असते. या वयातील योग्य पोषणाने भविष्यात उद्भवणारे अनेक आजार- जसे की संधिवात, फ्रॅक्चर्स आपणास टाळता येऊ शकतात.\nम्हणूनच तुमच्या मुलांच्या हाडांच्या मजबुतीकरिता व तंदुरुस्तीकरिता सकस आहार, योग्य प्रमाणात सत्त्व आणि क्रियाशील जीवनशैली मिळणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हाडं ही कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रोटीननेच बनलेली असतात आणि त्यामुळे ही घटकद्रव्ये मूलभूत प्रमाणात मिळाली, तर आपण हाडांची ताकद आणि स्थिरता सांभाळू शकतो.\nमुलांच्या मागे सारखे ‘खा.. खा..’ म्हणून लागू नका. जेंव्हा त्यांना भूक लागेल तेंव्हा ते आपणहून सांगतील, त्यावेळी त्यांना खायला द्या. वयोमानानुसार त्या वयातील जास्त हालचालींमुळे मुलांना भूक लागतेच. खूप वेळा अनेक माता आपली मुलगी वा मुलगा जाड होईल, म्हणून त्याला जास्त खाऊ नकोस म्हणून टोकत असतात. पण हे चुकीचं आहे. बालवयातच मुलांच्या शरीराची वाढ होत असते. सर्व अवयव विकसित होत असतात. त्याचवेळी मुलं खूप खेळत असतात. त्यासाठी त्यांना भरपूर ऊर्जेची आणि ताकदीची गरज असते. हे सर्व त्यांना योग्य पौष्टिक आहारातूनच मिळते आणि तसा आहार मिळाला तर त्यांचा शारीरिक विकासही योग्य रितीनंच होतो. मुलांना जेवढी भूक असते, तेवढंच अन्न मुलं खातात. जास्तही खात नाहीत आणि कमीही खात नाहीत. त्यांचं वजन प्रमाणाबाहेर वाढू नये, असं जर वाटत असेल तर बेकरी प्रॉडक्ट्स, वेफर्स, शेव, चिवडा अशा शेलक्या पदार्थापासून त्यांना दूर ठेवा. म्हणजे आहारात त्यांचं प्रमाण अगदी कमी ठेवा. पण आपलं रोजचं जेवण त्यांना मनाप्रमाणंच घेऊ द्या.\nजेवायच्या वेळी मुलांना फक्त आणि फक्त जेवणच द्या. त्या वेळी स्नॅक्स म्हणजे वेफर्स, शेव, चिवडा, लाडू, चॉकलेट वगरे काही मागितले तर अजिबात देऊ नका. याचं कारण म्हणजे भुकेच्या वेळी सटरफटर काही खाल्लं की भूक मरते आणि जेवायची इच्छा होत नाही. शाळेतून आल्यानंतर चहा, दुधाबरोबर त्यांना काय खाऊ खायचा ते खाऊ दे, पण जेवायच्या वेळी जेवणच करायची सवय त्यांना लावा.\nमुलांमध्ये आहार संतुलित हवा, म्हणजे आहाराचे सर्व घटक योग्य प्रमाणात हवेत. वयानुसार शरीराची पौष्टिक पदार्थांची गरज बदलत असते.\nमुलाच्या आहाराची काळजी पालकांन�� नेहमीच असते. शाळकरी मुलांचे वय वाढीचे असते. या वयात मुलाची वाढ झपाटय़ाने होत असल्यामुळे संतुलित आहार अशा वयात फार गरजेचा असतो.\nप्राथमिक शाळेतील मुलासाठी आहार :\nवयोगट – 5 ते 9 वर्षे\nआवश्यक कॅलरीज – 1200 ते 1700 कॅलरीज\nरोज सुमारे 1 ग्लास दूध, भाजी, डाळ, भात, भाकरी किंवा पोळी असा दिवसभराचा आहार असावा.\nशाळेत जाणा-या मुलांना प्रथिनांची आवश्यकता असते. यामुळे शरीरास ऊर्जा मिळते. मुलांना काकडी, गाजर खाऊ घाला. दूध, दही आणि पनीरमधून कॅल्शियमची गरज पूर्ण होते.\nमाध्यमिक शाळेतील मुलासाठी आहार :\nवयोगट – 10 ते 15 वर्षे\nआवश्यक कॅलरीज – 1700 ते 2500 कॅलरीज\nमाध्यमिक शाळेतील मुलासाठी चौरस आहार उदाहरणार्थ भाजी, पोळी, वरणभात, सॅलड, दूध, दही, हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडे, मांस-मासे असा आहार असावा. किशोरवयीन मुलांना जंकफूड आवडते. पण त्याने वजन वाढते, हार्मोन्समध्ये बदल होतात, मुलांना टाइप टू मधुमेह होऊ शकतो.\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleलहान मुलांमधील लठ्ठपणा मराठीत माहिती (Childhood obesity)\nNext articleवंधत्व समस्या होऊ नये यासाठी पुरुषांनी कोणती काळजी घ्यावी (Male infertility)\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nडांग्या खोकला मराठीत माहिती (Whooping cough)\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nहे सुद्धा वाचा :\nसुकन्या समृद्धी योजना मराठीत माहिती (Sukanya Samriddhi Yojana)\nरक्त चाचण्यांमधील नॉर्मल प्रमाण (Blood test normal value in Marathi)\nप्रसूतीच्या वेळेस ही लक्षणे असणे धोकादायक असते (Delivery Complications)\nलठ्ठपणाची कारणे आणि वजन कमी करण्याचे उपाय (Obesity)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nगॅस्ट्रो आजार मराठीत माहिती (Gastro in Marathi)\nपार्किन्सन्स (कंपवात) कारणे, लक्षणे, उपचार मराठीत माहिती – Parkinson’s disease in...\nडोळ्याचा गंभीर विकार काचबिंदू अर्थात ग्लूकोमा (Glaucoma)\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://puneheritagefestival.com/current-happenings/", "date_download": "2018-12-15T06:44:25Z", "digest": "sha1:NKLYDFWGB7KZGIAST3IANTM4YBPPHSPR", "length": 6308, "nlines": 49, "source_domain": "puneheritagefestival.com", "title": "Current Happenings", "raw_content": "\n\"जननी जन्म भूमी सस्वर्गादपि गरियासी\" पुणे हेरिटेज फेस्टिवल तर्फे सर्व ह्या महा विशाल वारसाच्या भूखंडाला कोटी कोटी प्रणाम. सर्व भारतीयांना आणि भारताच्या प्रगतीत गौरव असणाऱ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. जय हिंद वंदे मातरम \nपुण्याच्या पूनेरीपणाला पुणेरी तो पर्यंत म्हंटले जात नाही, जो पर्यंत टोंबणे मारणाऱ्या पुणेरी पाट्या त्या पुणेकरांनी खास शैलीत लिहिलेल्या दिसत नाहीत. सांगा कुठली पाटी तुम्हाला अस्सल पुणेरी वाटते ते\nजेव्हा कांदा-फरसाण मस्त घालून, तर्री वाली मिसळ सकाळी सकाळी वेटिंग असलं तरी खायची परंपरा एखाद्याच्या स्वभावात आढळत असेल, तेव्हा काय मजाल कोणाची त्या व्यक्तीला त्याचे शहर कोणते विचारायची अस्सल पुणेरी खाद्यसंस्कृतीचा वारसा, आम्ही तर जपतोच, पण तुमच्या अशा खाद्य-वेड्या मित्रांना नक्की टॅग करा जे हा वारसा निष्ठेने जपतात. #PHF2018 #Misal #PuneFoodies #thepunekar #food #assalpuneri @beingpunekarofficial @thepunefoodie @thepunekar\nव्यायाम म्हणजे पुणेकरांसाठी दर सकाळची टेकडीची बूट-शाल-ट्रॅकपँट घालून सैर. तुमच्या माहितीतल्या पर्वती-तळजाई दररोज वर खाली करणाऱ्या त्या स्वस्त Fitness- वेड्यांना टॅग करा. त्यांना हे पण सांगा की १० फेब्रुवारी पासून पुणे हेरिटेज फेस्टिवलला सुद्धा अ���ाच उत्साहाने यायचं. #PHF2018 #puneheritagefestival #culture #history #punediaries #parvati #history #culture #fitness #\nपुणेरी स्वाभिमानाचा तुरा आता अजून लाखाकणार. पुन्हा एकदा येत आहे, पुण्याची आण -बाण-शान, सगळ्यांनी ऐका , फ्रॉम कात्रज टू पाषाण. १० फेब्रुवारी पासून आरंभ होत आहे पुणे हेरिटेज फेस्टिवल ला आणि पुन्हा एकदा प्रकाशझोतात येणार आपल्या पुण्याच्या अविस्मरणीय ऐतिहासिक वास्तू. बघताय काय... Like करा घुमूदे आवाज पुण्याचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/saathchal-ban-encroachments-palkhi-road-128801", "date_download": "2018-12-15T07:26:56Z", "digest": "sha1:7HO52JZQLUF457AR4KXKKZ7B6S266Z44", "length": 13164, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "#saathchal The ban on encroachments on the Palkhi road #saathchal पालखी मार्गावर अतिक्रमणांना प्रतिबंध | eSakal", "raw_content": "\n#saathchal पालखी मार्गावर अतिक्रमणांना प्रतिबंध\nशनिवार, 7 जुलै 2018\nपुणे - पालखी सोहळ्यानिमित्त पालखी मार्गासह आजूबाजूच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. आता या मार्गावर बेकायदा दुकाने उभारल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल होणार आहे. विशेषत: फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्यांसह पेठांमध्ये अतिक्रमणे होणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत आहे.\nपुणे - पालखी सोहळ्यानिमित्त पालखी मार्गासह आजूबाजूच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. आता या मार्गावर बेकायदा दुकाने उभारल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल होणार आहे. विशेषत: फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्यांसह पेठांमध्ये अतिक्रमणे होणार नाहीत, याची काळजी घेण्यात येत आहे.\nमहापालिकेने अतिक्रमणे रोखण्यासाठी अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांची भरारी पथके नेमली आहेत. पुढील चार दिवस अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू राहील. शहरात संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्यांचे आगमन उद्या (ता. ८) होत आहे. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या असून, पालखी मार्गावरील तात्पुरती आणि कायमस्वरूपी अतिक्रमणे हटविली आहेत.\nगेल्या दोन-अडीच महिन्यांपासून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येत असली, तरी हातगाड्या, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांनी रस्ते पुन्हा व्यापले जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पालखी सोहळ्यादरम्यान रस्ते आणि चौक अतिक्रमणमुक्त ठेवण्याचा अतिक्रमण विभ��गाचा प्रयत्न आहे. काही भागांत खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले जातात. त्यामुळे बेकायदा दुकाने उभारणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिल्या आहेत.\nसर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढली आहेत. ही कारवाई नियमित सुरू राहील. कारवाईनंतरही स्टॉल दिसून आल्यास संबंधित व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल.\n- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग\nपिंपरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून शेड बांधले. तेथे अनधिकृतपणे वाहने...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nअतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात शिवसेनेची महाड पालिकेवर धडक\nमहाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण दूर करताना मनमानी आणि...\nठाणे पालिकेचे पाच कोटी बुडवले\nठाणे - ठाणे परिवहन सेवेच्या बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर मिळालेल्या बसथांब्यावर वारेमाप जाहिरात करून आपला गल्ला भरणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D.php", "date_download": "2018-12-15T07:05:01Z", "digest": "sha1:4JIBNO7DNWF72VZC6AGJ4BYX5XYV5I3R", "length": 82865, "nlines": 1200, "source_domain": "tarunbharat.org", "title": "प्रश्‍न व्यभिचाराचा : उत्तर कायद्याच्या चौकटीपलीकडले! | Tarun Bharat", "raw_content": "\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nराफेलवरील निकाल काँग्रेससाठी एक धडा आहे. कपोलकल्पित गोष्टींवरून प्रत्येक संरक्षण व्यवहारात घोटाळा शोधला तर तोंडघशी...\nतजिंदरपाल सिंग बग्गा, दिल्ली प्रदेश भाजपा प्रवक्ता\nशिखांचे हत्यारे कमलनाथला विधानसभा निवडणुकीसाठी पंजाबचे प्रमुख नेमले होते तेव्हा अमरिंदर सिंग यांनी त्यांना हटविण्यास...\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nचोराला हवी शाही बडदास्त\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nआरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर\nऊर्जित पटेल यांचा राजीनामा\nराष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार\nरिझर्व्ह बँक आणणार ग्राहक पडताळणीची नवी योजना\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nपीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nआधार-मतदार ओळखपत्राची जोडणी होणार अनिवार्य\nगुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास\nआरोग्यावर जीडीपीच्या २.५ टक्के खर्च करणार\nछत्तीसगड, राजस्थान काँग्रेस तर तेलंगणात टीआरएस विजयी\nकाश्मिरी पंडितांच्या छावणीवर अतिरेक्यांचा हल्ला\nचीनच्या ई-कॉमर्स संकेतस्थळ, अ‍ॅप्सवर लवकरच बंदी\nजनभावनेनुसार राममंदिरासाठी कायदा हवा\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nराम नाईकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द\nतर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nतीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल\nशरद पवारांनी दाखवली मोदींची चूक\nमाझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय\nपंतप्रधान मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन\nकाँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित\nतपास अधिकार्‍यांना काँग्रेस धमकावत आहे\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस��थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nपाकला एक डॉलरही देऊ नका\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nसार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश\nभारत-चीनमध्ये उद्याप��सून संयुक्त युद्धाभ्यास\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\nमोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nचोराला हवी शाही बडदास्त\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nभाजपाला सखोल चिंतनाची गरज\nचोराला हवी शाही बडदास्त\nनिवडणूक निकालांचा शोध आणि बोध…\nगावाच्या वाटेवर दाटून आलेलं धुकं…\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\n►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nवॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nतेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\n►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\n►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\n►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\n►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53\nHome » उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक » प्रश्‍न व्यभिचाराचा : उत्तर कायद्याच्या चौकटीपलीकडले\nप्रश्‍न व्यभिचाराचा : उत्तर कायद्याच्या चौकटीपलीकडले\nवैयक्तिक जीवनातील विवाहबाह्य संबंधांचा मुद्दा थेट न्यायालयाच्या दालनात मांडला गेला. नैतिकदृष्ट्या गैर ठरवत, फौजदारी कारवाईसाठी मात्र तो अपात्र ठरविण्याचा निर्णय परवा न्यायासनाने जाहीर केला अन् समाजमन पुन्हा एकदा ढवळून निघाले. पुन्हा एकदा एवढ्यासाठी की, काल-परवाच समलैंगिकतेच्या विषयावर ते पुरते ढवळून निघाले होते. आता या मुद्यावरून त्याची पुनरावृत्ती झाली एवढेच. आधी, समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांना कायद्याच्या कचाट्यातून सूट. आणि आता हे प्रकरण. मग खून, दरोडे, चोर्‍याचपाट्या करायलाही कायद्याने मान्यता देऊन टाका एकदाची, म्हणजे समाजात कुणालाच कशाचेच बंधन उरणार नाही… अशा तीव्र प्रतिक्रियाही स्वाभाविकपणे उमटताहेत या संदर्भात.\nमुळातच संस्कार आणि नैतिकतेच्या बळावर उभ्या राहिलेल्या, वैचारिकदृष्ट्या प्रगत अन् पुरेशा प्रगल्भ अशा भारतीय समाजाने या संदर्भात खूप वेगवेगळ्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. न्यायालयाने व्यभिचाराला कुठेही प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली नाही, उलट नैतिकतेच्या पातळीवर तो अयोग्यच ठरविला आहे, हा यातील अधोरेखित करण्याजोगा दखलपात्र असा महत्त्वपूर्ण मुद्दा. परवा रद्दबातल ठरवला गेला तो इंग्रजकालीन कायदा. काळ बदलतोय्, समाज सर्वार्थाने बदलतोय्. तंत्रज्ञानापासून तर उंचावलेल्या राहणीमानाच्या आडून आलेल्या भौतिक सुविधांपर्यंत सर्वांचेच स्वरूप बदलले. सारेकाही बदलतेय्, तर मग कायदा प्रवाही नको कालबाह्य ठरलेल्या सार्‍याच बाबी जर आम्ही कचर्‍याच्या टोपलीत टाकत निघालोय्, तर मग कायदा कसा दीडशे वर्षांपूर्वीचा असूनही चालवून घेता येईल कालबाह्य ठरलेल्या सार्‍याच बाबी जर आम्ही कचर्‍याच्या टोपलीत टाकत निघालोय्, तर मग कायदा कसा दीडशे वर्षांपूर्वीचा असूनही चालवून घेता येईल तो कसा इंग्रजांच्या पद्धतीने चालेल तो कसा इंग्रजांच्या पद्धतीने चालेल एकदा जरा, हा कायदा खारीज करण्यामागील भूमिकाही समजून घेतली पाहिजे. ते करायचे सोडून, न्यायालयाने जणू विवाहबाह्य संबंधांना परवानगीच दिली असल्याच्या थाटातला थयथयाट करण्यात काही लोकांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. कालपर्यंत या समाजात विवाहबाह्य संबंध अजीबातच अस्तित्वात नव्हते आणि आता या निर्णयानंतर उद्यापासून लागलीच तसल्या संबंधांना ऊत येणार असल्याचे कुणाचे मत असेल, तर मग आमच्यासारखे दांभिक फक्त आम्हीच, हे लक्षात घेतले पाहिजे.\nसमाजव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी एका मर्यादेत कायद्याची, त्याच्या कठोर अंमलबजावणीची गरज असते, हे मान्य केले तरी ही व्यवस्था केवळ तेवढ्यावरच चालत नाही. विशेषत: भारतीय समाज तर नैतिकतेच्या अधिष्ठानावर उभा राहिला आहे कित्येक वर्षे. समाजमनात अंकुरलेल्या संस्कारांचीही सुरेख साथसंगत त्याला लाभत आली आहे. संस्कार आणि नैतिकतेची मुळं अधिक खोलवर रुजली असल्याची आणि कायद्याच्या तुलनेत तीच अधिक प्रभावी ठरली आहेत आजवर. राजा दशरथाने कैकेयीला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्याचे बंधन, पुत्र म्हणून प्रभू रामचंद्रांना कुठल्या कायद्याने घालता आले असते सांगा पण, संस्कारांचे अधिष्ठानच इतके मजबूत होते की, बंधन घालणार्‍या कायद्याची गरजच पडली नाही पण, संस्कारांचे अधिष्ठानच इतके मजबूत होते की, बंधन घालणार्‍या कायद्याची गरजच पडली नाही वडिलांनी दिलेल्या वचनाची जबाबदारी आपण का स्वीकारावी, राजसिंहासनावरील अधिकार सोडून वनवास का भोगावा, असा साधा प्रश्‍नही प्रभू रामचंद्रांना पडला नाही. ज्या व्यवस्थेत असल्या कुठल्याही संकेतांचा वा अधिष्ठानाचा अभाव आहे, त्यांनी कायद्याच्या बंधनात जखडून समाजरचना सुरळीत राहील, अशी व्यवस्था उभारली. इंग्रजी हुकुमत हद्दपार केल्यानंतरही आम्ही त्याच इंग्रजांचे कायदे डोळे झाकून स्वीकारले. संकेत, नैतिकता, संस्कार बासनात गुंडाळून ठेवत, स्वत:ला कायद्याच्या चौकटीत तोलू, मापू लागलो. नव्हे, त्याचा अभिमानही वाटू लागला आम्हाला. चौकातला सिग्नलचा नियम पाळायलाही मग पोलिस शिपायाचा धाक अनिवार्य ठरला. घरात वादच उत्पन्न होणार नाहीत, अशी व्यवस्था निर्माण करण्याची कल्पना बाद ठरली. उलट घरातले, वैयक्तिक वाद पोलिस, न्यायालयाच्या पातळीवर चव्हाट्यावर आणण्याची आणि त्रयस्थांकडून तो सोडवून घेण्याची तर्‍हा अंगवळणी पडू लागली…\nप्रश्‍नाचे मूळ शोधायचे सोडून त्याच्या उत्तराच्या पद्धतीवर वाद घालण्यातच मशगूल आहेत लोक इथे. याच समाजाचा एक भाग असलेल्या वनवासी बांधवांच्या संदर्भात परवा उद्धृत झालेले एक विधान बोलकेच नव्हे, तर नागर समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ठरावे. सर्वांच्याच लेखी अशिक्षित, अडाणी, मागास ठरलेल्या आदिवासी समूहातील लोक अंगावर पुरेसे कपडे नसलेल्या अवस्थेत जगतात, तरीही तिथे बलात्काराच्या घटना घडत नाहीत एकमेकांची फसवणूक करत नाही कुणी. घटस्फोटही नाहीत तिथे. वाद उद्भवलाच कधी कुटुंबात, तर वनवासी लोक त्यांच्या स्तरावर त्यावरील उपाय योजतात. त्याचा गाजावाजा करीत नाहीत अन् बाऊ तर मुळीच करत नाहीत. तरुणाईला मोकळीक देणारी, स्वत:चा साथीदार निवडण्याचे अधिकार प्रदान करणारी समाजमान्य अशी ‘गोटूल’ व्यवस्था सर्वांसाठीच औत्सुक्याचा, कुतूहलाचा विषय एकमेकांची फसवणूक करत नाही कुणी. घटस्फोटही नाहीत तिथे. वाद उद्भवलाच कधी कुटुंबात, तर वनवासी लोक त्यांच्या स्तरावर त्यावरील उपाय योजतात. त्याचा गाजावाजा करीत नाहीत अन् बाऊ तर मुळीच करत नाहीत. तरुणाईला मोकळीक देणारी, स्वत:चा साथीदार निवडण्याचे अधिकार प्रदान करणारी समाजमान्य अशी ‘गोटूल’ व्यवस्था सर्वांसाठीच औत्सुक्याचा, कुतूहलाचा विषय गोटूल तर त्यांच्यातल्या पुढारलेपणाचे लक्षण मानले जाते. फक्त शहरी भागातल्या तरुणांना तसे अधिकार बहाल करायचे म्हटलं की, मात्र लागलीच समाजव्यवस्था बिघडण्याची आवई उठविली जाते. दोन व्यक्तींचे लग्न झाल्यावर त्यांच्यात बेबनाव झाला असेल, तर तो पोलिस कसा मिटवू शकतील, हा प्रश्‍नही पडत नाही इथे कुणालाच गोटूल तर त्यांच्यातल्या पुढारलेपणाचे लक्षण मानले जाते. फक्त शहरी भागातल्या तरुणांना तसे अधिकार बहाल करायचे म्हटलं की, मात्र लागलीच समाजव्यवस्था बिघडण्याची आवई उठविली जाते. दोन व्यक्तींचे लग्न झाल्यावर त्यांच्यात बेबनाव झाला असेल, तर तो पोलिस कसा मिटवू शकतील, हा प्रश्‍नही पडत नाही इथे कुणालाच लग्नसंस्था टिकावी म्हणून विभक्त होण्याची प्रक्रिया जटिल करण्याची भूमिका इंग्लंडमध्ये अस्तित्वात असणे स्वाभाविक आहे. अन्यथा, समाज अनिर्बंध होण्याची भीती त्यांना आहे. म्हणून त्यांनी कायदे कठोर केले असतील, तर तेही समजता येईल एकवेळ. पण, भारतीय समाजाला काय झालं लग्नसंस्था टिकावी म्हणून विभक्त होण्याची प्रक्रिया जटिल करण्याची भूमिका इंग्लंडमध्ये अस्तित्वात असणे स्वाभाविक आहे. अन्यथा, समाज अनिर्बंध होण्याची भीती त्यांना आहे. म्हणून त्यांनी कायदे कठोर केले असतील, तर तेही समजता येईल एकवेळ. पण, भारतीय समाजाला काय झालं तो का म्हणून त्यांच्या पद्धतीने आपल्या प्रश्‍नांची उत्तरं शोधतोय् तो का म्हणून त्यांच्या पद्धतीने आपल्या प्रश्‍नांची उत्तरं शोधतोय् घटस्फोटाची संकल्पना आपल्या व्यवस्थेला कुठे मान्य आहे घटस्फोटाची संकल्पन��� आपल्या व्यवस्थेला कुठे मान्य आहे बरं, इंग्रजांकडून आंधळेपणाने उधार घेतलेले कठोरातले कठोर कायदे अस्तित्वात असतानाही अलीकडच्या काळात भारतीय समूहात घटस्फोटांचे प्रमाण कमालीच्या बाहेर का वाढावे बरं, इंग्रजांकडून आंधळेपणाने उधार घेतलेले कठोरातले कठोर कायदे अस्तित्वात असतानाही अलीकडच्या काळात भारतीय समूहात घटस्फोटांचे प्रमाण कमालीच्या बाहेर का वाढावे आम्ही शोधतोय् त्या कायद्याच्या चौकटीत या प्रश्‍नाचे उत्तर सापडणारच नाहीये. कारण मुळात ते तिथे दडलेलेच नाही\nविवाहबाह्य संबंधांचा तरी कुठे अपवाद आहे याला इंडियन पिनल कोडमधील ज्या सेक्शन ४९७ मध्ये या संबंधांचा उल्लेख आहे, १५८ वर्षांपूर्वी तो उल्लेख कुठून आला इंडियन पिनल कोडमधील ज्या सेक्शन ४९७ मध्ये या संबंधांचा उल्लेख आहे, १५८ वर्षांपूर्वी तो उल्लेख कुठून आला का आला असेल ही बाब अस्तित्वात होती म्हणून की कसलाही विचार न करता इंग्रजी व्यवस्थेतले कायदे उचलून नव्या भारतीय व्यवस्थेत ते जसेच्या तसे लागू करण्याचा तो परिणाम होता की कसलाही विचार न करता इंग्रजी व्यवस्थेतले कायदे उचलून नव्या भारतीय व्यवस्थेत ते जसेच्या तसे लागू करण्याचा तो परिणाम होता मानवी समूहातील सारेच प्रश्‍न न्यायालयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्याची सवय जडल्याने, कारवाई करताना स्त्री-पुरुषांपैकी एकाशी भेदभाव करणारी या कायद्यातील तरतूद आक्षेपार्ह ठरवत, कुणीतरी न्यायालयात गेलं आणि हा मुद्दा चर्चेत आला. आजघडीला तोच एकमेव, ऐरणीवरचा विषय असल्याचा आभास माध्यमांनी अगदी व्यवस्थितपणे निर्माण केला. समाजहिताच्या पलीकडे वैयक्तिक स्वातंत्र्याचे स्तोम किती माजवायचे मानवी समूहातील सारेच प्रश्‍न न्यायालयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्याची सवय जडल्याने, कारवाई करताना स्त्री-पुरुषांपैकी एकाशी भेदभाव करणारी या कायद्यातील तरतूद आक्षेपार्ह ठरवत, कुणीतरी न्यायालयात गेलं आणि हा मुद्दा चर्चेत आला. आजघडीला तोच एकमेव, ऐरणीवरचा विषय असल्याचा आभास माध्यमांनी अगदी व्यवस्थितपणे निर्माण केला. समाजहिताच्या पलीकडे वैयक्तिक स्वातंत्र्याचे स्तोम किती माजवायचे न्यायव्यवस्थेनेही एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनात कुठवर हस्तक्षेप करायचा न्यायव्यवस्थेनेही एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनात कुठवर हस्तक्षेप करायचा काही गोष्टी वैयक्तिक, सामाजिक स्तरावर सोडून देण्याचेही औदार्य दाखवावे ना, न्यायालयानेही कधीतरी\nकलम ३७७ असो की ४९७, ते पूर्णत: वा अंशत: खारीज केल्याबरोबर लागलीच दुसर्‍या दिवशीपासून अराजक निर्माण व्हायला, समाजात रुजलेले संस्कार आणि नैतिकतेचा पाया इतकाही तकलादू नाही. पण, तो दिवसागणिक ठिसूळ होतोय् हे मात्र खरं भारतीयांना असलेले पाश्‍चिमात्य जीवनशैलीचे प्रचंड आकर्षण, त्यानुरूप जगण्याची, सोयीच्या ठरलेल्या मर्यादित चौकटीत संपूर्ण आयुष्याचे सार शोधण्याची धडपड, हे त्यामागचे कारण असावे कदाचित भारतीयांना असलेले पाश्‍चिमात्य जीवनशैलीचे प्रचंड आकर्षण, त्यानुरूप जगण्याची, सोयीच्या ठरलेल्या मर्यादित चौकटीत संपूर्ण आयुष्याचे सार शोधण्याची धडपड, हे त्यामागचे कारण असावे कदाचित पण, त्यातून उद्भवलेले प्रश्‍न, कठोर कायद्याच्या माध्यमातून सुटतील, हा मात्र केवळ भ्रम आहे पण, त्यातून उद्भवलेले प्रश्‍न, कठोर कायद्याच्या माध्यमातून सुटतील, हा मात्र केवळ भ्रम आहे मूल्याधिष्ठित पायव्यावर समाज भक्कमपणे उभा राहिला, तर हे प्रश्‍न उद्भवणारदेखील नाहीत कदाचित मूल्याधिष्ठित पायव्यावर समाज भक्कमपणे उभा राहिला, तर हे प्रश्‍न उद्भवणारदेखील नाहीत कदाचित पण दुर्दैवाने, नेमके तेवढे करायचे सोडून बाकी सगळं करतोय् आपण…\nचोराला हवी शाही बडदास्त\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nFiled under : उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक.\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान ��िलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (291) आंतरराष्ट्रीय (437) अमेरिका (157) आफ्रिका (12) आशिया (231) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (35) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (210) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (70) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (75) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (716) आंध्र प्रदेश-तेलंगणा (21) ईशान्य भारत (45) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (93) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (59) राजस्थान (31) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,901) अर्थ (89) कृषी (28) नागरी (844) न्याय-गुन्हे (304) परराष्ट्र (84) राजकीय (248) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (37) संरक्षण (134) संसद (102) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (777) अग्रलेख (381) उपलेख (396) साहित्य (5) स्तंभलेखक (1,002) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (22) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (57) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (58) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in उपलेख, संपादकीय, सुनील कुहीकर, स्तंभलेखक (255 of 1411 articles)\nसक्तीबद्दल देशभरात ओरड सुरू असतानाच आणि आधारकार्डमुळे वैयक्तिक माहितीच्या गोपनियतेचा भंग होत असल्याचा आरोप केला जात असतानाच, ‘आधार वैध पण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-demand-farmpond-grant-buldhana-maharashtra-8393", "date_download": "2018-12-15T07:45:11Z", "digest": "sha1:OVWTOHDBQQRUQUK6X7ZM6GRUO5BGYQSS", "length": 17643, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers demand farmpond grant, buldhana, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेततळ्यांसाठी १०० टक्के अनुदानाची केंद्रीय पथकाकडे मागणी\nशेततळ्यांसाठी १०० टक्के अनुदानाची केंद्रीय पथकाकडे मागणी\nशनिवार, 19 मे 2018\nबुलडाणा : शेततळे हा शाश्वत सिंचनाचा सर्वात विश्वसनीय पर्याय आहे. त्यामुळे शेततळ्यांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाकडे केली.\nगेल्या खरीप हंगामात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये एनडीआरएफकडूनसुद्धा मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार गुरुवारी (ता. १७) केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करून बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.\nबुलडाणा : शेततळे हा शाश्वत सिंचनाचा सर्वात विश्वसनीय पर्याय आहे. त्यामुळे शेततळ्यांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाकडे केली.\nगेल्या खरीप हंगामात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने मदत जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये एनडीआरएफकडूनसुद्धा मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या मागणीनुसार गुरुवारी (ता. १७) केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करून बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.\nया पथकातील सदस्यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगांवमाळ व देऊळगावराजा तालुक्यातील भिवगाव येथे भेट दिली. या ठिकाणी शेतकऱ्यांनी चर्चेदरम्यान विविध मुद्द्यांची मागणी केली.\nया पथकात पथकप्रमुख अश्वनीकुमार, निती आयोगाच्या डॉ. बी. गणेशराम, केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या डॉ. नंदिनी गोकटे नारखेडकर, दीनानाथ, फरीदाबाद येथील आर. डी देशकर, नागपूरचे डॉ. आर. पी. सिंग, सीसीआयचे उपमहाव्यवस्थापक एच. डी. टेंभुर्णे यांचा सहभाग होता. भेटीच्या वेळी कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अामदार डॉ. शशिकांत खेडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक काळे, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, तहसीलदार संतोष कणसे आदी उपस्थित होते.\nबोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने नुकताच पहिल्या टप्प्यात ३५ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने एनडीआरएफ मधून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी केली अाहे. ती मागणी मान्य करत केंद्र शासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवले.\nहे पथक तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेत आहे. डोंगराळ भागातील सावरगाव माळ येथे पथकातील सद���्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. वन्यप्राणी या भागातील पिकांचे नुकसान करतात. त्यामध्ये रोही प्राणी महत्त्वाचा आहे. या प्राण्यामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सोसावे लागते. त्यामुळे या प्राण्याचा बंदोबस्त करण्यात यावा. सौरऊर्जेवर आधारित कृषी पंप योजनेद्वारे पुन्हा पंप वितरण सुरू करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली.\nशेततळे सिंचन बोंड अळी कापूस बुलडाणा\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, य���वरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/student-from-agra-university-put-salman-khan-photo-on-his-markshit-274916.html", "date_download": "2018-12-15T07:00:58Z", "digest": "sha1:PSXR4I26462CY7TVWOHFENWW5LDT5JXI", "length": 14142, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आग्र्याच्या डॉ. आंबेडकर विद्यापीठाचा सावळा गोंधळ, मार्कशीटवर लावला सलमानचा फोटो", "raw_content": "\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर��थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nआग्र्याच्या डॉ. आंबेडकर विद्यापीठाचा सावळा गोंधळ, मार्कशीटवर लावला सलमानचा फोटो\nआग्र्याच्या डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठाचा एक सावळा गोंधळ समोर आला आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने त्याच्या मार्कशीटवर त्याचा स्वत:चा फोटो लावण्याऐवजी अभिनेता सलमान खानचा पासपोर्ट साइज फोटो लावला.बरं इतकंच नाही हा 'हुशार' विद्यार्थी परीक्षेत 35%नी पाससुद्धा झाला आहे.\n22 नोव्हेंबर : आग्र्याच्या डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठाचा एक सावळा गोंधळ समोर आला आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने त्याच्या मार्कशीटवर त्याचा स्वत:चा फोटो लावण्याऐवजी अभिनेता सलमान खानचा पासपोर्ट साइज फोटो लावला.बरं इतकंच नाही हा 'हुशार' विद्यार्थी परीक्षेत 35%नी पाससुद्धा झाल�� आहे. हे प्रकरण अलिगढच्या अमृता सिंग मेमोरियल डिग्री महाविद्यालयात घडलं आहे.\nया घटनेबाबत तेव्हा लक्षात आलं जेव्हा विद्यार्थ्यांना मार्कशीट देण्याआधी त्याची तपासणी केली गेली. मजेशीर गोष्ट तर अशी की एका दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या मार्कशीटवर राहुल गांधींचा फोटो लावला आहे. तर एका विद्यार्थ्याने त्याच्या मार्कशीटवर भीमराव आंबेडकर यांचंच नाव लिहिलं आहे.\nआजकालची ही वात्रट मुलं असा प्रकार करत असतात आणि असे प्रकार घडणं हे काही नवीन नाही. पण त्यांच्या या चुका शिक्षकांच्याही लक्षात न याव्या म्हणजे गंभीर आहे. अशा चुका करणारी ही सगळी विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्णही झाली आहेत.\nकाय गंमत आहे ना आता याच मार्कशीटच्या आधारावर या मुलांचं भविष्य आहे, त्यांचं करिअर आहे. पण आपला हा गंभीर हलगर्जीपणा लपविण्यासाठी विद्यापीठाचे पीआरओ जी.एस शर्मा यांनी आम्ही असं काही केलंच नाही अशी कबुली दिली आहे. पण आता ते सत्य आहे बाहेर तर येणारच.\nत्यामुळे असा गंभीर प्रकार कसा घडला आणि आता निकालात काही फेरबदल करणार का हेच बघणं महत्त्वाचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: agradr.babasaheb ambedakaruniversityआग्राडाॅ. आंबेडकर विद्यापीठसलमान खान\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया ३२६ धावांवर ‘ऑल आऊट’, इशांतची धारदार गोलंदाजी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/shivsena-suggest-the-name-of-swaminathan-for-president-262980.html", "date_download": "2018-12-15T07:53:25Z", "digest": "sha1:2Y42UBA2RP45EYV3WFSOTGX24WXXUVNH", "length": 15373, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सेनेची आणखी एक खेळी,आता राष्ट्रपतीपदासाठी स्वामिनाथन यांचं नाव पुढे !", "raw_content": "\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nसेनेची आणखी एक खेळी,आता राष्ट्रपतीपदासाठी स्वामिनाथन यांचं नाव पुढे \nराष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरू असताना शिवसेनेनं आता कृषीतज्ज्ञ स्वामिनाथन यांचं नाव पुढं केलंय. शिवसेनेनं भागवत यांच्या सोबतीला स्वामीनाथन यांचं नाव पुढं करून आणखीन एक खेळी केलीये.\n16 जून : राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण अशी चर्चा सुरू असताना शिवसेनेनं आता कृषीतज्ज्ञ स्वामिनाथन यांचं नाव पुढं केलंय. शिवसेनेनं भागवत यांच्या सोबतीला स्वामीनाथन यांचं नाव पुढं करून आणखीन एक खेळी केलीये.\nभाजपप्रणित एनडीए सरकारकडून राष्ट्रपतिपदासाठी वेगवेगळ्या उमेदवारांची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेनं आता आणखी एक नाव पुढं केलंय. राष्ट्रपतिपदासाठी शिवसेनेनं कृषीतज्ज्ञ एम एस स्वामिनाथन यांचं नाव पुढं केलंय. शिवसेनेनं पहिल्यांदा सरसंघचालक मोहन भागवतांचं नाव राष्ट्रपतिपदासाठी योग्य असेल असं सांगितलं होतं. स्वतः मोहन भागवतांनी याचा इन्कार केलेला असतानाही शिवसेनेकडून त्यांच्या नावाचा आग्रह कायम आहे. आता भागवत नाही तर स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करा अशी भूमिका शिवसेनेनं मांडलीये.\nगेल्या काही दिवसांपासून शिवसेना शेतकरीभिमूख भूमिका घेतेय. स्वामिनाथन यांचं शेतीसाठीचं योगदान पाहता त्यांनी हे नवं नाव पुढं केलंय. भाजपनं शिवसेनेनं सुचवलेल्या दोन्ही नावांवर फुली मारल्यास भाजप हिंदूविरोधी आणि शेतकरी विरोधी आहे अशी भूमिका मांडायला शिवसेनेला मार्ग मोकळा राहणार आहे.\nशिवसेना या दोन्ही नावांव्यतिरिक्त आणखी कोणतं नाव सुचवणार का असं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी तिरकस टोला लगावलाय.\nअमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीला येतायेत. त्याअगोदरच शिवसेनेनं आपली दोन नावं ठरवून ठेवलेली आहेत. भाजप या दोन नावांवर जवळपास फुल्ली मारतील हे निश्चित आहे. तसंच झालं तर शिवसेना आपल्या सोईची भूमिका घेण्यासाठी मोकळी राहणार आहे.\nकोण आहे एम एस स्वामिनाथन \n- एम एस स्वामिनाथन\n- जन्म - 7 ऑगस्ट 1925\n- तामिळनाडूतील कुंबाकोणममध्ये झाला जन्म\n- गरीब शेतकरी कुटुंबात झाला जन्म\n- हरित क्रांतीमध्ये त्यांचे मोठे योगदान\n- 1972 ते 1979 - केंद्रीय कृषी विभागाचे संचालक\n- 1979 ते 1980 - कृषीमंत्रालयाचे प्रधान सचिव\n- फिलिपाइन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राचे महासंचालक\n- १९८९ पासून चेन्नईमधील एम. एस. स्वामि��ाथन संशोधन संस्थेचे अध्यक्ष\n- २००४ - राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष\n- पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषणने सन्मानित\n- झेकोस्लाव्हाकियातील मेंडेल मेमोरियल पदक\n- सामूहिक नेतृत्वासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार\n- डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर २00४ रोजी राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: President electionshiv senaराष्ट्रपतीशिवसेनास्वामिनाथन\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nअभी तक \u0003खेलने के लिए\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4/word", "date_download": "2018-12-15T07:05:34Z", "digest": "sha1:JRUUOJOUDL4IVAR7B2K6F4PWJVI7SQNJ", "length": 10869, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - वेदान्त", "raw_content": "\nविविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली\nवेदान्त काव्यलहरी - चुडालाख्यान सार\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.कची - हंसराज स्वामी\nचुडालाख्यान सार - पद १ ते ५०\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nचुडालाख्यान सार - पद ५१ ते १००\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nचुडालाख्यान सार - पद १०१ ते १५०\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nचुडालाख्यान सार - पद १५१ ते २००\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nचुडालाख्यान सार - पद २०१ ते २५०\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nचुडालाख्यान सार - पद २५१ ते ३००\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nचुडालाख्यान सार - पद ३०१ ते ३३५\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nवेदांत काव्यलहरी - सुलभ पासष्टी\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nवेदांत काव्यलहरी - मूर्तिपूजा काठिण्य\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nवेदांत काव्यलहरी - रामच रावण कसा होतो\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nवेदांत काव्यलहरी - संतांची उलटी खूण\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nवेदांत काव्यलहरी - अखंड भजन\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nवेदांत काव्यलहरी - चार मतें\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nवेदांत काव्यलहरी - पंचमुद्रा\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nवेदांत काव्यलहरी - मरणमांगल्य\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nवेदांत काव्यलहरी - स्नानाचें पुण्य\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्��ाय छापून आलेला आहे.\nवेदांत काव्यलहरी - खोटी समजूत\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nवेदांत काव्यलहरी - योगी सिद्धपुरुषाची व्याख्या\nसदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.\nजानवे म्हणजे नेमके काय \nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/how-to-look-trendy-and-fashionable-in-summer-258763.html", "date_download": "2018-12-15T07:28:18Z", "digest": "sha1:MFI2AJTT6GGFBHJOHMCIKVXLA4UYISNE", "length": 13203, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उन्हाळ्यातही फॅशनेबल आणि ट्रेन्डी राहायचंय?", "raw_content": "\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nउन्हाळ्यातही फॅशनेबल आणि ट्रेन्डी राहायचंय\nकडाक्याच्या उन्हातसुद्धा कुल आणि सुपरहिट राहायचं असेल तर बाजारात काही खास पोशाख आले आहेत.\n21 एप्रिल : अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात फॅशनेबल आणि ट्रेन्डी कसं राहायंच कडाक्याच्या उन्हातसुद्धा कुल आणि सुपरहिट राहायचं असेल तर बाजारात काही खास पोशाख आले आहेत.\n1. तरुण मुला-मुलींसाठी बाजारात कॉटन कुर्ता आणि शर्ट उपलब्ध आहेत. एखाद्या समारंभात स्टायलिश दिसण्यासाठी मुली या कुर्त्याचा वापर करू शकतात. उन्हापासून बचाव करण्यासाठी कॉटन शर्टचा वापर होतो. तसेच बाजारातील खास समर कलेक्शनमध्ये जॉर्जेट मॅक्सी सुद्धा उपलब्ध आहे.\n2. उन्हाळ्यात खास करुन कपड्यांमध्ये पीच, लेमन, स्काय ब्लू आणि ग्रे कलर लोकप्रिय असतात. पारंपरिक पोशाखामध्ये बाजारात चिकनचे ड्रेसस् आणि ओढणीसुद्धा उपलब्ध आहेत. यामुळे ट्रेण्डी आणि फॅशनबेल दिसण्यास मदत होते.\n3. जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला स्टायलिश सुद्धा दिसायचं असेल तर तुम्ही स्ट्रीट मार्केटचा पर्याय निवडू शकता. उन्हाळ्यात स्टायलिश कपड्यांचं शॉपिंग करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. स्ट्रीट मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स, स्कर्ट्स, मॅक्सी तुमच्या बजेटमध्ये मिळू शकतात. गरमीपासून बचाव तुम्ही स्टोल्सचा सुद्धा वापर करू शकता.\n4. मुलांसाठी निरनिराळ्या प्रकारचे फॅशनेबल कपडे बाजारात आहेत. खास करून लिनिन टेंसिल फॅब्रिक कपड्यांचा उन्हाळ्यात वापर केला तर ते आरामदायी आणि फायदेशीर ठरेल. तसेच त्यामुळे तुम्ही आकर्षक आणि मॉर्डन दिसाल. स्ट्रेचेबल फॅब्रिक कपड्यांचाही वापर वाढत्या गरमीत तुम्ही करू शकता. तसंच फॉर्मल म्हणून सुद्धा त्याचा वापर होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\n#Doctor Rx- तुम्हीही अर्धशिर्षीच्या त्रासाने त्रस्त असाल तर हे एकदा वाचाच\nनाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\n#Doctor Rx- तुमचं पोट साफ होत नाही का हे उपाय एकदा करून पाहा\n#DoctorRx- सुदृढ हृदयासाठी करा हे १० सोपे उपाय, कधीही येणार नाही Heart Attack\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/vice-president-voting-266635.html", "date_download": "2018-12-15T07:46:09Z", "digest": "sha1:5VRPHPD2SJHVCCAD2W2OQOPPD72H4XAN", "length": 13466, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, संध्याकाळपर्यंत निकाल अपेक्षित", "raw_content": "\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nउपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, संध्याकाळपर्यंत निकाल अपेक्षित\nनिवडणुकीत मतदान करू शकतात. एनडीए खासदारांचं संख्याबळ अधिक असल्याने व्यंकय्या नायडूंचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. उपराष्ट्रपतीपदाचा निकालही आजच लागणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत देशाला नवा उपराष्ट्रपती मिळेल.\nनवी दिल्ली, (प्रतिनिधी), 5 ऑगस्ट : निवडणुकीत मतदान करू शकतात. एनडीए खासदारांचं संख्याबळ अधिक असल्याने व्यंकय्या नायडूंचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. उपराष्ट्रपतीपदाचा निकालही आजच लागणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत देशाला नवा उपराष्ट्रपती मिळेल.उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजेपासून मतदान सुरू झालंय. एनडीएकडून व्यंकय्या नायडू आणि यूपीएकडून गोपालकृष्ण गांधी हे उमेदवार आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदानानंतर लगेचच निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. या निवडणुकीत संसदेचे सर्व खासदार मतदान करणार आहेत. दोन्ही सभागृहाचे मिळून 790 खासदार या निवडणुकीत मतदानसाठी पात्र आहेत.\nराष्ट्रपतीच्या निवडणुकीत एनडीएला पाठिंबा दिलेल्या बीजू जनता दल आणि नितीशकुमारांच्या जेडियूने उपराष्ट्रपतीपदासाठी मात्र युपीए उमेदवाराला पाठिंबा दर्शवलाय. विशेष म्हणजे याच नितीशकुमारांनी बिहारमध्ये मात्र, भाजपच्या पाठिंब्यावर नुकतीच सत्ता स्थापन केलीय. तरीही उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांनी गोपालकृष्ण गांधी यांनाच पसंती दिलीय. या निवडणुकीतही राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येत नसल्याने क्रॉस वोटिंगची शक्यता वर्तवली जातेय.\nमावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला समाप्त होतोय. त्यानंतर नवे उपराष्ट्रपती त्यांचा कार्यभार स्वीकारतील\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: vice president votingउपराष्ट्रपतीगोपालकृष्ण गांधीव्यंकय्या नायडू\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nविषारी 'प्रसाद' खाल्ल्याने 10 जणांचा मृत्यू; 80 जणांची प्रकृती गंभीर\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-level-fall-reservoirs-maharashtra-7143", "date_download": "2018-12-15T07:51:54Z", "digest": "sha1:K4HO4DLOVACXT4BSSY3NVMR6VA6AQWET", "length": 19282, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, water level fall in reservoirs, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्र��ईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट\nदेशातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nजलाशयातील पाणीसाठ्यात घट होऊन त्याचा परिणाम उन्हाळी पिकांवर होणार असला, तरी त्यामुळे एकूण उत्पन्नावर काही परिणाम होणार नाही. उन्हाळी पिके खूपच कमी प्रमाणात घेतली जातात.\n- के. के. सिंग, कृषी हवामान विभाग प्रमुख, भारतीय हवामान विभाग\nनवी दिल्ली ः देशात यंदा बऱ्याच भागात माॅन्सूनने सरासरीपेक्षा कमी हजेरी लावली तर अनेक भागांत परतीच्या पावसानेही दांडी मारली, त्यामुळे देशातील बऱ्याच महत्त्वाच्या जलाशयांमध्ये पाणीसाठा कमीच झाला होता. सध्या उन्हाचा चटका वाढला असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.\nदेशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांमध्ये २८ मार्चला ४६.१३६ बीसीएम पाणीसाठा होता. या जलाशयांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा हा एकूण क्षमतेच्या केवळ २८ टक्के होता. मागील वर्षी याच काळात ४१ टक्के पाणीसाठा होता. यंदा त्यात १३ टक्के वाढ झाली आहे, तर मागील दहा वर्षांतील सरासरी पाणीपातळीच्या ११ टक्के कमी पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.\nसर्वसाधारण सरासरी पाणीपातळी ही ३९ टक्के आहे. या महत्वाच्या जलाशयांमध्ये पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने येणाऱ्या दिवसांत पाणी पडेपर्यंत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.\nघटत्या पाणीपातळीमुळे देशातील काही राज्यांमध्ये रब्बी व उन्हाळी पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होऊ शकते.\n‘‘सध्या जलाशयांमध्ये असलेला पाणीसाठा हा मागील दहा वर्षांतील पाणीसाठ्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. मात्र यामुळे पाणीटंचाई भीषण होईल असे वाटत नाही. हे केवळ हंगामात पाऊस कमी झाल्याने झाले आहे,’’ असे केंद्रीय पाणी आयोगाने म्हटले आहे.\nजलाशयातील पाणीपातळी घटल्याने त्याचा फटका हा उन्हाळी पिकांना बसणार आहे. शेतकरी उन्हाळी पिकांची लागवड करताना जलशयातील किंवा विहरी, बोअरवेल यातील पाण्याचा वापर करतात. देशात हिरवा भाजापाला आणि कडधान्ये ही महत्त्वाची उन्हाळी पिके आहेत. पाणीसाठ्याच्या घटीचा कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील उन्हाळी पाकांवर परिणाम होणार आहे.\nगुजरात राज्यातील जलशयांमध्ये ३५ टक्के कमी ��ाणीसाठा आहे. येथे आतापासूनच पाणीटंचाई जाणवत असून, सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून शेतीसाठा होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच शेतकऱ्यांना उन्हाळी पिके न घेण्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. अनेक गावांमध्ये आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठा भटकंती करावी लागत आहे.\nसाधारपणे जलाशयांमध्ये मॉन्सूनमुळे जवळपास तीन चतुर्थांश पाणीसाठा होतो. मागील वर्षी मॉन्सून सरासरीच्या ५ टक्के कमी झाला. त्यातही सर्वाधिक पाऊस हा पहिल्याच टप्प्यात झाला. मात्र परतीच्या पावसाने पाहिजे तेवढी हजेरी लावली नाही. मात्र परतीच्या पाऊस कमी झाला. आॅक्टोबर ते डिसेंबर या काळात सरासरीच्या ११ टक्के पाऊस कमी झाला. जानेवारी ते फेब्रुवारी या काळात ६३ टक्के पाऊस झाला, तर परतीचा पाऊस हा सरासरी पडणाऱ्या पावसाच्या ६३ टक्के कमी होता.\nतमिळनाडू राज्यात सध्याचा पाणीसाठा हा सरासरीच्या ६४ टक्क्यांनी कमी आहे. आंध्र प्रदेशात सरासरीच्या ५४ टक्के तर उत्तराखंडमध्ये सरासरीच्या ४० टक्के आणि पंजाबमध्ये सरासरीच्या ३८ टक्के पाणीसाठा कमी आहे. गुजरातमध्ये सरासरीच्या पाणीसाठ्यापेक्षा ३५ टक्के कमी पाणीसाठा आहे.\nगुजरात सरकारने उन्हाळी पिकांना पाणी देणे बंद केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील भुईमूग आणि कापूस ही उन्हाळी पिके प्रभावित होणार आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल.\n- व्यास पांडे, कृषी शास्त्रज्ञ, आनंद, गुजरात\nपाणी हवामान भारत पाणीटंचाई ऊस पाऊस बोअरवेल कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश गुजरात शेती मॉन्सून तमिळनाडू भुईमूग कापूस\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-1610-32-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2018-12-15T07:14:14Z", "digest": "sha1:KXR3M5EZ2I2Q7B3BXW7KWT3DCEI6ABZY", "length": 10476, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तारळी प्रकल्पाचा 1610.32 कोटी रुपयांचा शासन निर्णय पारित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतारळी प्रकल्पाचा 1610.32 कोटी रुपयांचा शासन निर्णय पारित\nकाळगाव – पाटण तालुक्‍यातील तारळी धरण प्रकल्पास जलसंपदा विभागाने सुमारे 1610.32 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय पारित केला असल्याची माहिती आ. शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.\nआ. देसाई म्हणाले, तारळी धरण प्रकल्पातून 50 मीटर हेडच्या वरील जमिन क्षेत्राला पाणी मिळवून देण्यासाठी सन 2009 ते 2014 पासून माझा प्रयत्न सुरु होता. त्या प्रयत्नाला यश मिळाले असून सन 2014 च्या विधानसभा निवडणूकीच्या वचननाम्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत 50 मीटर हेडच्या वरील जमिन क्षेत्राला प्राधान्याने पाणी मिळवून देणार असे वचन मी या विभागातील शेतकऱ्यांना दिले होते. ते वचन या निर्णयामुळे पुर्ण झाल्याचा आनंद होत आहे.\nसातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्‍यातील तारळी धरण प्रकल्प हा महत्वपुर्ण प्रकल्प असून या प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिचांई योजनेत केला आहे. या धरण प्रकल्पातून या विभागातील 100 टक्के जमीन क्षेत्र ओलिताखाली आणून उर्वरीत राहिलेले पाणी विभागाच्या बाहेर देण्यास आमची कोणतीही हरकत नसल्याची भूमिका आम्ही घेतली होती. या विभागात 50 मीटर हेडपर्यंतच पाणी देवून उर्वरीत पाणी बाहेर देण्याचे नियोजन लक्षात आलेपासून मी 100 टक्के जमिन क्षेत्राला पाणी देण्यासाठी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतली.\nसन 2009 पासून याकरीता प्रयत्न सुरु होते. त्यास 9 वर्षांनी यश मिळाले. या विभागातील 100 टक्के जमीन क्षेत्रास पाणी द्यायचे असल्यास या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे अत्यंत गरजेचे होते. ही सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचे काम युतीच्या शासनाच्या काळात झाले याचे समाधान आहे. माझे मागणीवरुन राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने प्रकल्प अहवालाचा बारकाईने अभ्यास करुन या प्रकल्प अहवालाच्या 1610.32 कोटी इतक्‍या किंमतीस शिफारस केली.\nसदरची शिफारस झालेनंतर ता���ळी प्रकल्पाचा रुपये 1610.32 कोटी इतक्‍या किंमतीचा सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव हा मंजुरीकरीता मंत्रीमंडळासमोर सादर करावा. असे नियोजन व वित्त विभागाने निर्देशीत केले होते. त्यानुसार हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मंजुरीकरीता सादर करण्यात आला. मंत्रीमंडळाची आवश्‍यक असणारी मंजुरी मिळणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांचेकडे प्रयत्न सुरु होते. त्यास मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्याचा धोरणात्मक असा निर्णय घेतला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअजयच्या मृत्यूची सखोल चौकशीची मागणी\nNext articleव्हॉट्‌सऍप घेऊन येत आहे सावधगिरीचे फिचर\nटवाळखोर तरुणांकडे वाई पोलिसांचे दुर्लक्ष\nप्रतापगडावरील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून झाली पुष्पवृष्टी\nसाताऱ्यातील चित्रकारांच्या प्रदर्शनास मुंबईत प्रतिसाद\nधर्मवीर प्रतिष्ठानमुळे कबड्डीला गतवैभव : मनोज पवार\nविभागीय स्पर्धेमध्ये सेवागिरी इंग्लिश मिडियम स्कूलचे यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/the-prisoners-attack-on-police-in-byculla-jail-263555.html", "date_download": "2018-12-15T06:32:27Z", "digest": "sha1:VULB7UM6VZBNKWJAMVARAP7EJ5NOJEW7", "length": 11805, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भायखळा कारागृहात पोलीस आणि कैद्यांमध्ये हाणामारी", "raw_content": "\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक ��हशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nभायखळा कारागृहात पोलीस आणि कैद्यांमध्ये हाणामारी\nआज सकाळी कारागृह पोलीस आणि कैदी यांच्यामध्ये जोरदार मारामारी झालीय. यात चार पोलीस जखमी झालेत.\n24 जून : मुंबईतील भायखळा कारागृहात आज (शनिवारी) सकाळी कारागृह पोलीस आणि कैदी यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झालीये. यात चार पोलीस जखमी झालेत. यात दोन महिला आणि दोन पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.\nकाल मंजूळा शेट्टे वय ३१ या महिला कैदीला संध्याकाळी जे.जे. रुग्णालयात मृतावस्थेत आणण्यात आलं होतं. मृत्यूच्या कारणाचा शोध सुरू आहे. याच मुद्यावरुन आज सकाळी कैद्यांनी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. या कैद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या मारहाणात चार जण जखमी झालेत. रामहरी कुटे हवालदारच्या डोळ्याला मार लागलाय. चक तुरुंग अधिकारी जगदीश धुमणे कपाळाला मार लागलाय. महिलांना शिपाई आरती आवसरमल, उजव्या गालाला मार लागलाय. तर सुवर्णा मेमाणे यांच्या हाताला मार लागलाय. या सर्वांना जेजे रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\n'या' मुद्यावरून राज आणि उद्धव ठाकरे येणार आमने-सामने\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-vinod-tawde-school-structure-audit-73690", "date_download": "2018-12-15T07:19:00Z", "digest": "sha1:WQVSJSO6GHGQEQHPZZYSVZAANRTGL252", "length": 16098, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news vinod tawde School Structure Audit राज्यातील शाळांचे स्ट्रक्‍चर ऑडिट - विनोद तावडे | eSakal", "raw_content": "\nराज्यातील शाळांचे स्ट्रक्‍चर ऑडिट - विनोद तावडे\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nअजित पवारांकडून गरिबाची थट्टा\nमी गरिबाच्या घरात जन्माला आलो. माझे काका काही मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे मला बारावीला जे गुण मिळाले त्यावर आधारित डोनेशन देऊन डी. वाय. पाटील विद्यापीठात जाऊ शकत नव्हतो. ज्ञानेश्‍वर विद्यापीठ जे अभ्यासक्रम देते, तेथे प्रवेश घेतला. माझ्या आई-वडिलांना परवडले ते शिक्षण घेतले. गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे नाही, तो शिकला म्हणजे बोगस. ज्याचे काका मुख्यमंत्री आणि तो शिकला म्हणजे तो खरा, असे अजित पवारांना वाटत असेल, तर ही गरिबाची थट्टा आहे, अशी टीकाही अजित पवार यांच्यावर तावडे यांनी केली.\nसातारा - ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांचे स्ट्रक्‍चर ऑडिट करायला दिले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर कोणकोणत्या शाळा ताबडतोब दुरुस्त कराव्या लागतील, हे समजेल. सातारा, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये काही खूप जुन्या आहेत. अत्यंत धोकादायक आहेत. त्या पाडून लगेच बांधाव्या लागतील, या दृष्टीने ग्रामविकास आणि शिक्षण विभाग काम करत आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nनगरमधील दुर्घटना घडलेल्या शाळेची इमारत जीर्ण नव्हती, तर बांधकामातील भ्रष्टाचार होता. 2005 मध्ये इमारत बांधून ती 2017 मध्ये पडली, असे स्पष्ट करत तावडे म्हणाले, \"\"सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करून त्याला पुण्यश्‍लोक अहल्यादेवी, जिजाऊ माता, सिद्धेश्‍वर या तीन नावांची मागणी होत आहे. याचा निर्णय मंत्रिमंडळ घेत असते. मी नामांतर करत नसल्याचा समज पसरविला जात आहे. सोलापुरात तिघे आणि साताऱ्यात एकाने चुकीचे कृत्य केले. फार मोठा समुदाय त्यांच्या पाठीशी आहे, असे नाही. भावनिक होऊन ते येत असतात. चुकीच्या माहितीवर आंदोलन करत आहेत.''\nमातृभाषेतून शिक्षण आवश्‍यक आहे. गेल्या वर्षी 14 हजार मुले, तर आतापर्यंत 12 हजार मुले इंग्रजी, खासगी माध्यमातून सरकारी शाळांत दाखल झाली आहेत. विद्यार्थ्यांना नीट शिकवायचे असेल, तर त्याला मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. ज्ञानरचना वाद जगाने स्वीकारला. पण, आपण खूप नंतर 2004 मध्ये कागदावर स्वीकारला. आता आम्ही दोन वर्षे तो राबवत असून, त्याचे परिणाम दिसत आहेत. राज्य सरकार पहिली ते चौथीतील मुलांना अत्याचाराबाबत जागृती करणारे शिक्षण देणार, तसेच किशोरवयीन मुलांना शारीरिक बदलाबाबत प्रशिक्षण दिले जाण्यासाठी समुपदेशन करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे, असेही त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.\nराज्यभरात क्रीडाधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यासाठी बढतीचा प्रस्ताव असून लवकरच ही जागा भरल्या जातील. फुटबॉलला आम्हाला दहा लाखांच्या प्रतिसादाची कल्पना होती. मात्र, हा आकडा 30 लाखांवर गेला. \"सेल्फी, व्हॉट्‌सऍप, व्हिडिओ गेम टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा' हा आमचा उद्देश होता. पण, तो अजित पवार यांना न कळल्याने दहा लाख फुटबॉल खेळल्याने काय झाले, आधी सराव केला पाहिजे, अशी टीका केली. महाराष्ट्र फुटबॉल ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष त्यात राजकारण आणत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन जास्त क्रीडा क्षेत्रात जास्त प्रगती करताना दिसत नाही, अशी टीकाही तावडेंनी केली.\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ���यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nबीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे\nबीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची...\nदिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन\nबीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. बुधवारी सकाळी गोपीनाथगडावर (ता....\nनाथाभाऊ मंत्रिमंडळाला आदेश देऊ शकतात : पंकजा मुंडे\nभुसावळ : मंत्रीमंडळात माझ्यासह राज्यातील कोणत्याही मंत्र्याला नाथाभाऊ आदेश देवू शकतात, त्यांनी दिलेला आदेश आम्हाला शिरसावंद्य असेल. असे मत राज्याच्या...\nपथदिवे थकबाकीचा भार सोसवेना; जिल्ह्यात 196 कोटी थकीत\nजळगाव ः गावातील रस्त्यांवर अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत. परंतु, गावातील अंधार दूर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेचा मोबदला...\nपरभणी : दुष्काळ पहाणी पथकाकडून परभणी तालुक्याची भेट रद्द\nपरभणी : जिलह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक गुरुवारी (ता. 6) जिल्ह्यातील मानवत, सेलू व परभणी तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavitasangrah.in/2014/12/sant-soyarabai-santwani-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80.html", "date_download": "2018-12-15T07:35:05Z", "digest": "sha1:GU5RB4I4IMR3PD62TKDKO6555BD37AOT", "length": 5250, "nlines": 133, "source_domain": "marathikavitasangrah.in", "title": "Sant Soyarabai Santwani - संतवाणी | Marathi Kavita Sangrah", "raw_content": "\nसंत सोयराबाई ह्या १४ व्या शतकातील भारताच्या महाराष्ट्रातील महार जातीतील संत होत्या. त्या संत चोखामेळा या आपल्या पतीचा शिष्या होत्या. सोयराबाई या वारकरी संप्रदायातील मराठी संत होत्या.\nअवघा रंग एक झाला\nरंगि रंगला श्रीरंग ॥१॥\nमी तूंपण गेले वायां\nपाहतां पंढरीच्या राया ॥२॥\nनाही भेदाचें तें काम\nपळोनि गेले क्रोध काम ॥३॥\nसदा समाधिस्त पाही ॥४॥\nपाहते पाहणें गेले दूरी\nह्मणे चोखियाची महारी ॥५॥\nसोयराबाईंनी आपल्या स्वत:च्याच संकल्पनेच्या रिक्त श्लोकांचा वापर करून मोठे साहित्य तयार केले. त्यांनी बरेच लिहिले पण फक्त ६२ कार्ये ज्ञात आहेत. त्यांच्या अभंगामध्ये त्या स्वत:ला चोखामेळाची महारी म्हणतात, दलितांना विसरुन आणि जीवनाला वाईट बनविण्याबद्दलचा आरोप देवावर त्या करतात. त्यांच्या सर्वात मूलभूत वचनांमुळे त्या देवाकडून साधी अन्न मिळवतात. आपल्या कवितेतून त्या देवाकडे आपल्या भक्तीचे वर्णन करतात आणि अस्पृश्यतेबद्दल त्यांचे आक्षेप ध्वनिमुद्रित करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-e-coli-tailored-convert-plants-renewable-chemicals-8528", "date_download": "2018-12-15T07:44:34Z", "digest": "sha1:5JKC44LCCYHPLBQMHKAJB4V62WKOHJ3M", "length": 16524, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, E. coli tailored to convert plants into renewable chemicals | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी उपयुक्त\nजीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी उपयुक्त\nबुधवार, 23 मे 2018\nजैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने सुधारणा केलेले ई. कोलाय जिवाणू उपयुक्त ठरू शकतात. वनस्पतिजन्य घटकांचे विघटन करून, त्यापासून जेट इंधन तयार करणे शक्य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.\nजैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने सुधारणा केलेले ई. कोलाय जिवाणू उपयुक्त ठरू शकतात. वनस्पतिजन्य घटकांचे विघटन करून, त्यापासून जेट इंधन तयार करणे शक्य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.\nई. कोलाय जिवाणूंच्या प्रादुर्भाव पिके व भाज्यावर माणसांमध्ये विषबाधांच्या अनेक घटना निदर्शनास आल्या आहेत. मात्र, या जिवाणूंमध्ये योग्य ते जुनकीय बदल केल्यास वनस्पतीतील वेगाने न कुजणाऱ्या लिग्नीनसारख्या घटकांचेही विघटन वेगाने होऊ शकते. त्यातून जेट इंधन, पॅण्टी होज आणि प्लॅस्टिकच्या सोडा बॉटल तयार करणे शक्य होणार आहेत. सध्या वनस्पतीपासून इंधनाची निर्मिती करण्यामध्ये या लिग्निन घटकांच्या परिवर्तनाचा खर्च अधिक येतो. पर्यायाने उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. यावर सॅण्डिया नॅशनल लॅबोरेटरीजमधील जैवअभियंत्या सीमा सिंग यांच्यासह दोन पोस्टडॉक्टरल विद्यार्थिनी वेईहुआ वू आणि फांग लियू यांनी संशोधन केले आहे. त्याविषयी माहिती देताना सिंग म्हणाल्या, की झाडातील सर्वांत कठीण भाग हा लिग्निनपासून बनलेला असतो. त्याचे कार्यक्षम विघटन होण्यासाठी इ. कोलाय या वेगाने व कोणत्याही तीव्र स्थितीमध्ये वाढण्याची क्षमता असलेल्या जिवाणूंचा वापर करता येऊ शकतो. त्यासाठी या जिवाणूच्या जनुकांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहे.\nलिग्निन हा पेशीभित्तिकेतील महत्त्वाचा घटक असून, तो वनस्पतीला ताकद देण्याचे काम करतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असूनही ती मिळवण्यासाठी होणारा खर्च परवडत नसल्याची सध्याची स्थिती आहे. एकदा लिग्निन विघटित झाले की त्यातील विविध रसायने उदा. नायलॉन, प्लॅस्टिक, औषधी आणि अन्य घटक उफलब्ध होऊ शकतात.\nई. कोलायच्या जनुकीय सुधारणेतून सुटतील तीन समस्या\nखर्चात बचत ः सामान्यतः ई. कोलाय रुपांतरणाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक विकरे तयार करत नाही. या सुधारणेमुळे ते विकरांची निर्मिती करतील. त्यामुळे बाहेरून प्रक्रियेसाठी विकरांचा वापर करण्याची गरज राहत नाही.\nछायाचित्र ः सॅण्डीया नॅशनल लॅबोरेटरीज मधील शास्त्रज्ञ सीमा सिंग (डावीकडे) आणि फांग लियू प्रयोगशाळेत काम करताना (स्रोत ः डिनो व्होयर्नास)\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2018/07/02/", "date_download": "2018-12-15T07:05:12Z", "digest": "sha1:2JOXG4D2TUS7RNRRNQFYYEI6NYKDAXS6", "length": 9303, "nlines": 112, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2018 जुलै 02 « कृष्ण उवाच", "raw_content": "\nविश्वासराव माझा जुना दोस्त.शाळकरी दोस्त म्हटलं तरी चालेल.त्याला मी गमतीने विश्वासराव तत्ववादी म्हणायचो.आणि त्याचं कारणही तसंच होतं.भेटेन त्यावेळी त्याचं काहीना काहीतरी विषयावरून जीवनात येणार्‍या अडीअडचणीना तोंड कसं द्यावं,जीवन म्हणजेतरी काय असतं,यश-अपयश ह्याचा जीवनात मायना काय असतो अशा काहीतरी विषयावर बोलायला त्याला “लय” आवडायच्या. ह्यावेळी आमची भेट झाली त्यावेळी त्याने मला जीवनातल्या काळा विषयी आपली मतं […]\nमी आणि माझी आई.\nलेखन करण्यात मला विशेष वाटतं.\nहा ही क्षण निघून जाईल.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« जून ऑगस्ट »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-crime-76855", "date_download": "2018-12-15T07:40:46Z", "digest": "sha1:EPCWCRIBDFMA6H7WHHQCTWY5SXE3GQEW", "length": 14219, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news crime प्रेयसीचा हात धरल्याने तीन वर्ष सक्‍तमजुरी | eSakal", "raw_content": "\nप्रेयसीचा हात धरल्याने तीन वर्ष सक्‍तमजुरी\nगुरुवार, 12 ऑक्टोबर 2017\nपुणे - रस्त्यावर प्रेयसीचा तिच्या इच्छेविरुद्ध हात धरणे प्रियकराला महागात पडले असून, त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात तीन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निकाल दिला.\nमहम्मद शाबीर खान (वय 25, रा. रुपीनगर, निगडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार खटला चालविण्यात आला होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी सहा जणांची साक्ष नोंदविली.\nपुणे - रस्त्यावर प्रेयसीचा तिच्या इच्छेविरुद्ध हात धरणे प्रियकराला महागात पडले असून, त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात तीन वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निकाल दिला.\nमहम्मद शाबीर खान (वय 25, रा. रुपीनगर, निगडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार खटला चालविण्यात आला होता. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी सहा जणांची साक्ष नोंदविली.\nगुन्ह्याचा प्रकार चिंचवड स्टेशन येथे ऑगस्ट 2015 मध्ये दुपारी दीडच्या सुमारास घडला होता. आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांच्या ओळखीचा होता. त्याने या मुलीला चिठ्ठ्या लिहिल्या होत्या, प्रेमसंबंध ठेवले नाही तर वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली होती. घटनेच्या एक दिवस आधी पीडित मुलगी क्‍लासला जात असताना आरोपीने तिला अडविले होते. मुलीने हा प्रकार आई वडिलांना सांगितला. दुसऱ्या दिवशी मुलगी क्‍लासला जात असताना आरोपीने तेथे येऊन तिचा हात धरला. हा प्रकार पाठीमागून येणाऱ्या पीडित मुलीच्या आईने पाहिला. तिने त्वरित मुलाला पकडून ठेवले. मुलीच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतले. त्या वेळी आरोपी आणि पीडित मुलीच्या वडिलांमध्ये झटापट झाली होती. त्यानंतर मुलीने आरोपीविरुद्ध फिर्याद दिली.\nआरोपीने न्यायालयात बचाव करताना पीडित मुलीचे आणि त्याचे प्रेमसंबंध असल्याचा दावा केला. मुलीने लिहिलेल्या चिठ्ठ्या त्याने सादर केल्या. हा बचाव घोगरे-पाटील यांनी खोडून काढला. पीडित मुलीचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध असले तरी इच्छेविरुद्ध या मुलीचा हात रस्त्यात पकडण्याची परवानगी त्याला मिळालेली नाही. त्यामुळे तो दोषी असून, घटनेच्या वेळी तो तेथे असल्याचे त्याने मान्य केल्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने तो मान्य केला.\nअडीच वर्षांपूर्वी विनयभंग; आज सक्तमजुरीची शिक्षा\nनांदेड : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरूणास येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व दंडाची...\nअल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्��करणात तीन वर्ष सक्त मजुरी\nनांदेड : घरात एकटी असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या युवकास तीन वर्ष सक्त मजुरी व पंधरा हजाराच्या दंडाची शिक्षा...\nविवाहितेचा कटरने कापला गळा\nऔरंगाबाद - पतीपासून वेगळे राहणाऱ्या विवाहितेचा तिच्या ओळखीतील तरुणानेच गळा कापून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना हडको, एन-१२ येथे गुरुवारी (ता. सहा...\nमहिला पोलिसाला पुण्यात फ्लॅट, कार आणि एक कोटींची ऑफर\nनागपूर : शारीरिक संबंधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कोटी रुपये रोख, पुण्यात चांगल्या परिसरातील इमारतीत...\nएसीबीच्या एसपीवर विनयभंगाचा गुन्हा\nनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलिस अधीक्षकाने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी चौकशीअंती सदर...\nसराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केले एक वर्ष स्थानबद्ध\nपुणे : विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर खडक पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (एमपीडीए) कारवाई केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahaplus.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/2019-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0-%E2%80%93-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T06:47:13Z", "digest": "sha1:WONN3CK7D7QDNI6HC6FIFLYN4OABLHB5", "length": 5484, "nlines": 54, "source_domain": "mahaplus.com", "title": "2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉ���्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » महान्यूज » 2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमुंबई: मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, राज्यात ग्रामीण भागात मागील दोन वर्षात 3 लाख घरकुलांचे काम हाती घेण्यात आले आहे, त्यापैकी सव्वा लाख घरांचे काम पूर्ण झाले आहे. राज्य शासनाने दारिद्र्य रेषेसाठीच्या निकषांमध्ये बदल केल्याने पात्र गरीबांना याचा लाभ मिळत असून 2019 पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागात एकही नागरिक बेघर नसेल, असे ते म्हणाले. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ही डिजीटल करण्याचे धोरण असून या वर्षाखेर राज्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे ही इंटरनेटने जोडलेली असतील. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कॉर्पोरेट क्षेत्रानेही पुढाकार घेतला असून सीएसआरमधून एक हजार गावांचा विकास करण्यात येत आहे. साधारण 100 एकर शेत असलेले 20 शेतकरी एकत्र येऊन गटशेती करीत असतील तर त्याला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-15T06:19:58Z", "digest": "sha1:Q2Z4NO2NJVFKDVPE54EYNBVJCG4O727T", "length": 6612, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे – जयंत पाटील | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे – जयंत पाटील\nमुंबई: वारंवार पुरवणी मागण्या मांडून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिम��डळ गटनेते जयंत पाटील यांनी केला आहे.\nविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आजही सरकारने २० हजार कोटींच्यावर पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यापूर्वी मांडलेल्या पुरवणी मागण्यांचा विनियोग सरकारने केलेला नसतानाही पुन्हा नवीन पुरवणी मागण्या मांडल्या जात आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.\nसरकारने आधीच अनेक विभागांच्या खर्चाला कात्री लावली आहे. त्यामुळे सरकारने आतापर्यंत मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांचा खर्च सभागृहात मांडावा, अशी मागणी पाटील यांनी आज विधानभवनाबाहेर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअश्मिता चाहिला ठरली ‘दुबई इंटरनॅशनल चॅलेंज’ किताबाची मानकरी\nNext articleमांडुळाची तस्करी करणारी टोळी जेरबंद\nशाळकरी मुलांना पट्टय़ाने जबरदस्त मारहाण\nस्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ उभारणार रिसॉर्ट\n“झोपडपट्टी हटाव’ मोहिमेला स्थगिती ; नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका\n‘विठाई’ बस देणार भाविकांना देवदर्शन\nहिंगोलीत राष्ट्रीय महामार्गाचे जाळे वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/juni-vasai/articleshow/45170528.cms", "date_download": "2018-12-15T08:17:05Z", "digest": "sha1:DXMGLSKVZYEHOYTHAOSSBU35XJ7MHJH3", "length": 17388, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "thane + kokan news News: juni vasai - अवतरली जुनी वसई! | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nवसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळातर्फे वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘माही वसई’ (माझी वसई) कार्यक्रमात जुनी वसई अवतरली आहे. शनिवारी सुरू झालेल्या या प्रदर्शनाला दोन दिवसांत अनेकांनी भेट दिली.\nवसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळातर्फे वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘माही वसई’ (माझी वसई) कार्यक्रमात जुनी वसई अवतरली आहे. शनिवारी सुरू झालेल्या या प्रदर्शनाला दोन दिवसांत अनेकांनी भेट दिली. जुन्या वसईचे दर्शन यातून घडत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचीही गर्दी होत आहे.\n२५ व्या कला-क्रीडा महोत्सवानिमित्त वसईचे ग्रामीण जीवन व संस्कृती यांचे दर्शन नव्या पीढीला घडावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून मोठ्या प्रमाणात अगदी आखीव-रेखीव पद्धतीने, बारकाईने ग्रामीण वसईला शोभेल असा सेट उभा केला गेला आहे. प्रवेशद्वार वसई किल्ल्याची प्रतिकृती केल्याने सुरुवातीलाच येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले जाते. वसईतील विविध समाजांचे राहणीमान,पारंपारिक व्यवसाय, चालीरीती, सण, उत्सव, हत्यारे, औजारे, भांडी, खाद्यसंस्कृती यांची सविस्तर माहिती मिळते. वसई व अर्नाळा किल्ल्यांची तटबंदी प्रवेशद्वाराच्या रूपात उभी केली गेली आहे. वसईतील जुन्या घराची प्रतिकृती उभी करून त्यातील अंतररचनाही दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घरात बसवले गेलेले फायबरचे पुतळेही अगदी आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. आदिवासी पाडा तर हुबेहुब तसाच साकारण्यात आला आहे. आदिवासींच्या घरासमोर बैल मळणी करतोय तर बकऱ्या, कोंबड्या पालनाचा व्यवसाय कसा चालतो हे दिसते. आदिवासी त्यांच्या घरात जेवण बनवताना प्रत्यक्ष दिसते. त्याचबरोबर वसईत जुन्या काळी शेतीसाठी आवश्यक असलेला बैलांच्या सहाय्याने फिरणारा रहाटही येथे जशाच्या तसा साकारण्यात आला आहे. हा रहाटही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. वस्तू प्रदर्शनात एकापेक्षा एक जुन्या वस्तू पहायला मिळत आहेत. सर्व सामाजातील लग्नसोहळ्यांची छायाचित्रेही दिसतात. एकूण जुन्या वसईचे दर्शन हे भव्य प्रदर्शन पाहिल्यानंतर होत असून डोळ्यांचे पारणे फिटले अशा शब्दात काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पहिल्या दोन दिवसात २५ हजारांहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिल्याची माहिती हेमंत म्हात्रे यांनी दिली. सकाळी १० ते रात्री १० यावेळेत कुणीही माही वसईला भेट देऊ शकतो. सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. दिवसभरात सर्वांसाठी प्रवेश खुला ठेवण्यात आला असून सोमवारपासून दरदिवशी साधारण ५ हजार शालेय विद्यार्थी भेट देतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. २३ नोव्हेंबरपर्यंत दरदिवशी सायंकाळी विविध समाजांच्या वतीने संस्कृती दर्शन कार्यक्रमही होणार आहेत. खाद्यमहोत्सवालाही खव्वये चांगला प्रतिसाद देत असून विविध समाजांचे कधीही न खाल्लेले पदार्थ चाखण्यास मिळत आहेत. वसईतील बोलीभाषेत माही म्हणजे ‘माझी वसई’ असे अभिमानाने बोलले जाते. ��्यामुळे माही वसई असे नाव कार्यक्रमाला देण्यात आले आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. वसईकरांनी विशेषत: तरूणांनी हे प्रदर्शन पहावे, असे आवाहन केले गेले आहे.\n‘माही वसई’ कार्यक्रमाचे उदघाटन शनिवारी सायंकाळी करण्यात आले. ज्येष्ठ नेते वसंत डावखरे, आमदार निरंजन डावखरे, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, विलास तरे, माजी महापौर राजीव पाटील, बबनशेठ नाईक, विधीमंडळाचे सचिव अनंत कळसे, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर, महापौर नारायण मानकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ‘माही वसई’च्या धर्तीवर वसईत कायमस्वरूपी वास्तूसंग्रहालय उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याकामी आपण आपला आमदार निधी देऊ, असे डावखरे म्हणाले.\nमुकेश सावे यांनी प्रदर्शनाची संकल्पना स्पष्ट केली. ९०, ९५ व ९७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आले. मान्यवरांनी भाषणात या उपक्रमाचे कौतुक केल. बबनशेठ नाईक यांनी सामवेदीमध्ये तर बळीराम जाधव यांनी त्यांच्या बोलीभाषेत भाषण केले. उदघाटन सोहळा सुरू असताना अवेळी पावसाची रिपरिप होत होती.\n‘माही वसई’वर एक पुस्तकही प्रकाशित केले जाणार असून त्याचे प्रकाशन २५ व्या कला-क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यात होणार आहे. विविध समाजांची माहिती, वसईतील बोलीभाषा, चालीरिती, रूढी, परंपरा, समाजांचे सण-उत्सव, वेशभूषा, केशभूषा, खाद्यसंस्कृती अशी सर्व माहिती देणारे हे पुस्तक असणार आहे. या पुस्तकाचेही सध्या काम सुरू आहे.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बे��ीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nक्रीडा संकुल सुरू करण्याची मागणी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-15T07:12:26Z", "digest": "sha1:OE6XBNOQC632HOGCT7ZJD2K6HD3RSPQX", "length": 3810, "nlines": 18, "source_domain": "mr.videochat.world", "title": "अनुभव", "raw_content": "\nनोंदणी वेबसाइटवर पाहण्यासाठी अनुमती देईल, संपूर्ण डेटा, इतर वापरकर्ते फोन नंबर आणि इतर माहिती. आपण नंतर करू एक लॉग-इन साइट वर, आपण उघडेल «माझे पान» असते जेथे, आपण संपादित करू शकता डेटा प्रवेश केला. ‘ नवीन मित्र समान आवडी.\nएक मुख्य विभाग आमची वेबसाईट — ‘ नोंदणी न करता आपल्या शहर आहे. खरंच, तो पूर्णपणे विनामूल्य आपण प्रवेश मिळवू शकता एक प्रचंड डेटाबेस प्रोफाइल विविध वयोगटातील लोकांना कोण ठेवलेल्या आहेत त्यांच्या शोधण्यासाठी करण्यासाठी इंटरनेट डेटिंगचा आहे.\nआभासी डेटिंगचा मुली आणि अगं आमच्या वेबसाइटवर वास्तव आहे. » अनुभव» आहे — ते आहे मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट करू शकता, जेथे नखरा इतर वापरकर्ते आमच्या वेबसाइटवर. पण फ्लर्टिंग ‘ मार्ग पुरुष लक्ष आकर्षित. तो कला आहे फ्लर्टिंग मध्ये दिसू लागले, प्राचीन, पण गमावले नाही संदर्भाप्रमाणे क्षणी.\n← गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ ऑनलाइन\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-2/", "date_download": "2018-12-15T07:04:37Z", "digest": "sha1:SMDMMTDVLH2RLCSUHLCKYVMGBVLGFY6C", "length": 3965, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "सर्वोत्तम डेटिंगचा साइट महिला", "raw_content": "\nसर्वोत्तम डेटिंगचा साइट महिला\nऑनलाइन जगात उग्र असू शकते महिला, पण नॅव्हिगेट ऑनलाइन डेटिंगचा आहे तो स्वत: च्या प्रकार. मात्र, जगातील वाढत्या आणले इंटरनेट वर ऑनलाइन डेटिंगचा लांब नवीन सर्वसामान्य प्रमाण आहे. डेटिंगचा साइट एक आव्हान असू शकते. प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या इच्छित शोधत येतो तेव्हा एक सामना आहे. काही शोधत आहात एक मजा वेळ, काही शोधत आहेत त्यांच्या पुढील दीर्घकालीन संबंध आहे. काही प्रयत्न करत आहात, बाहेर ऑनलाइन डेटिंगचा, प्रथमच, तर इतर अनुभवी साधक आहे. काही आहेत, फक्त परत मिळत मध्ये डेटिंगचा खेळ आहे. ‘ फेक किंवा पुढील महान आपल्या जीवनात प्रेम, आम्ही आपण यश इच्छा डिजिटल डेटिंगचा क्षेत्र आहे. जा करा, स्त्रिया. प्रत्येक उत्पादन येथे स्वतंत्रपणे निवडलेले ची पत्रकार. तर आपण काहीतरी खरेदी वैशिष्ट्यीकृत, आम्ही कमवू शकते एक संलग्न आयोगाच्या जे समर्थन मदत करते, आमच्या काम आहे.\n← व्हिडिओ गप्पा ऑनलाइन\nजलद व्हिडिओ डेटिंगचा →\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/picsart_10-25-06-37-22/", "date_download": "2018-12-15T06:47:24Z", "digest": "sha1:OIC7UCVNMBMN5J3JE74DHDJP4OZB7ULJ", "length": 6275, "nlines": 112, "source_domain": "healthmarathi.com", "title": "PicsArt_10-25-06.37.22 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nकॅन्सरची मराठीत माहिती (Cancer in Marathi)\nऑस्टिओपोरोसिस (हाडांची ठिसुळता) मराठीत माहिती – Osteoporosis in Marathi\nसिझेरियन डिलिव्हरी मराठीत माहिती (Cesarean delivery in Marathi)\nECG टेस्टची मराठीत माहिती (ECG test in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nलेप्टोस्पायरोसिस मराठीत माहिती (Leptospirosis in Marathi)\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nयकृताचा कर्करोग मराठीत माहिती (Liver cancer in Marathi)\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nबद्धकोष्ठता – पोट साफ न होणे (Constipation in marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/maratha-reservation-part-2-1797583/", "date_download": "2018-12-15T07:04:45Z", "digest": "sha1:ENPJQONM27FEDZZ33VCBQGVPCBAUBNV2", "length": 12020, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maratha Reservation part 2 | ..म्हणून मराठा समाजाला राजकीय आरक्षण नाही | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\n..म्हणून मराठा समाजाला राजकीय आरक्षण नाही\n..म्हणून मराठा समाजाला राजकीय आरक्षण नाही\nओबीसी प्रवर्गाबाहेर असल्याने वंचित राहणार\nओबीसी प्रवर्गाबाहेर असल्याने वंचित राहणार\nसामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास असा स्वतंत्र प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला फक्त राज्य शासनाच्या सेवेतील व शासनाच्या नियंत्रणाखाली स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळांतील सेवेत, तसेच शिक्षणातील प्रवेशासाठी आरक्षण देणारे विधेयक गुरुवारी विधिमंडळात मंजूर करण्यात आले. मात्र मराठा समाज इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गाबाहेर असल्याने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांमध्ये राजकीय आरक्षण मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.\nमराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पुढे आला त्या वेळी शासकीय सेवा व शिक्षणातील राखीव जागांवर भर देण्यात आला होता. या आधीच्या काँग्रेस आघाडी सरकारनेही मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण फक्त शासकीय-निमशासकीय सेवा व शिक्षणातील प्रवेशासाठी देण्याचा निर्णय घेतला होता. अध्यादेशही तसाच काढला होता. अगदी तसेच तंतोतंत मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळात गुरुवारी मंजूर करण्यात आले. विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मराठा समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा छेडला होता. मात्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला फक्त शासकीय सेवा व शिक्षणातच आरक्षण द्यावे, अशी पक्षाची अधिकृत भूमिका मांडून विखेंच्या विधानांचे खंडन केले होते.\nग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये मागासवर्गासाठी राजकीय आरक्षण आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश नसल्याने त्यांना ते मिळणार नाही. मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी व्यक्त केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने डाव सावरला; भारताचे अर्धशतक\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs?start=12", "date_download": "2018-12-15T08:10:54Z", "digest": "sha1:7MFTA57TMCL3YGOHNUFIIVXX3RRFFTLM", "length": 12732, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Video Songs - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'बॉइज २' मधून सुवर्णा काळे आणि गिरीश कुलकर्णी चा आयटम नंबर - 'तोडफोड'\n'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते. 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला' या सनीच्या रिमिक्स लावणीने गतवर्षीच्या बॉईजला चांगलीच प्रसिद्धी मिळून दिली होती. त्यामुळे येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या 'बॉईज २' मध्ये आयटम सॉंग नसेल तर नवलच अवधूत गुप्तेचे भन्नाट संगीतदिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमातील 'तोडफोड' हे आयटम सॉंग तरुणांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे.\nआदर्श शिंदे आणि प्रवीण तरडे यांचे 'अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ' गाणे\nमराठी, हिंदी चित्रपटामध्ये आपण अनेकदा आयटम सॉंग बघितले आहे, त्यात अनेक नृत्यांगना, सुंदर अभिनेत्री डान्स करताना दिसतात क्वचि�� प्रसंगी अभिनेत्यांनी आयटम नंबर केल्याचे बॉलीवूड मध्ये उदाहरणे आहेत. मात्र तुम्ही कधी ‘भाईटम सॉंग’ बघितले आहे का प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे भाईटम सॉंग आहे, नुकतेच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर पसंती देत व्हायरल केले आहे.\nअगडबम नाजुकाचे 'अटकमटक' विनोदी गाणे प्रदर्शित\n'अटकमटक' चा डाव प्रत्येकांनी आपल्या लहानपणी खेळला असेल. धम्माल मस्ती आणि पोटभर हसू आणणाऱ्या या बैठी खेळाचे बोल, आता नव्या रुपात आपल्यासमोर येणार आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत 'माझा अगडबम' या चित्रपटातील 'अटकमटक' हे गाणे प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणारे आहे. सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेले हे विनोदी गाणे, 'माझा अगडबम' सिनेमातील 'नाजूका' या प्रमुख पात्रावर आधारित आहे.\n'मोरया गणाधीशा' गाण्यातून उलगडणार गणपती बाप्पाच्या निर्मितीचा प्रवास\nमातीच्या गोळ्यापासून टप्प्याटप्प्यानं त्याला येणारा आकार... रंगरंगोटीतून साकारणारं श्री गणेशाचं रूप... साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा आणि आरती... हा श्री गणेशाचा प्रवास मोरया गणाधीशा या गाण्यातून प्रेक्षकांपुढे आला आहे. उडान टप्पू या आगामी चित्रपटातलं हे गाणं गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आलं.\n'शुभ लग्न सावधान' मधील 'नवरोजी' चे झाले थाटात आगमन\nलग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असताना आपण बघतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, प्रत्येक लग्नात महत्वपूर्ण असलेल्या या नवरोजींच्या दिमितीस हजर असलेले, एक भन्नाट गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' या आगामी सिनेमातील नवरोजी हे गाणे, लग्नसराईत गाजणारे आहे. मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलेल्या गाण्याचे संगीतदिग्दर्शन चिनार महेश यांनी केले असून, सनई - चौघड्यांच्या नादावर, प्रेक्षकांना थिरकावणाऱ्या या गाण्याला जसराज ज��शी आणि कीर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे.\n'गोटी सोडा आणि बाटली फोडा' - 'बॉईज २' चे मस्तीदार गाणे लाँच\n'बॉईज' या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या, ध्येर्या - ढुंग्याच्या जोडीने तरुणवर्गाला अक्षरशः खूळ लावले आहे. 'आम्ही लग्नाळू' म्हणत, यापूर्वी किशोरवयीन मुलांना आपल्या तालावर नाचवणारे हि दोघे आता, 'गोटी सोडा आणि बाटली फोडा' म्हणत महाविद्यालयीन तरुणांना आपल्या मस्तीत शामिल करून घेत आहेत. विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज' च्या धम्माल सिक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेले हे गाणे, सोशल नेट्वर्किंग साईटवर तुफान प्रसिद्धी मिळवत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यातील युथफुल मस्ती प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/mumbai-tv-actor-rupali-ganguly-hurt-after-abusive-bikers-break-her-cars-glass/articleshow/65278552.cms", "date_download": "2018-12-15T08:27:47Z", "digest": "sha1:6XNAD5PE4WZ5NVARWKX4QRZJ35JOADUG", "length": 10227, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "television news News: mumbai tv actor rupali ganguly hurt after abusive bikers break her cars glass - मुंबईत टीव्ही अभिनेत्रीवर भररस्त्यात हल्ला | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nमुंबईत टीव्ही अभिनेत्रीवर भररस्त्यात हल्ला\nप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीवर मुंबईच्या वर्सोवा परिसरात मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी हल्ला केला. यात ती जखमी झाली आहे. पोलिसांनी काही तासांच्या आतच दोघा हल्लेखारांना गजाआड केलं.\nमुंबईत टीव्ही अभिनेत्रीवर भररस्त्यात हल्ला\nप्रसिद्ध टीव्ही अभिन���त्री रुपाली गांगुलीवर मुंबईच्या वर्सोवा परिसरात मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी हल्ला केला. यात ती जखमी झाली आहे. पोलिसांनी काही तासांच्या आतच दोघा हल्लेखारांना गजाआड केलं.\nरुपाली गांगुली चार वर्षाच्या मुलाला शाळेत घेऊन जात होती. त्याचवेळी दोन तरुण मोटरसायकलवरून आले. त्यांनी रुपालीची कार थांबवली आणि तिच्याशी वाद घातला. दोघांनी कारची काच फोडून रुपालीवर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच तेथे पोलीस पोहोचले. त्यांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दोघांनाही काही तासांच्या आत पोलिसांनी अटक केली.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:रुपाली गांगुली|मुंबई अभिनेत्री|टीव्ही अभिनेत्री|TV actress|Rupali Ganguly|mumbai\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nटीव्हीचा मामला याा सुपरहिट\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमुंबईत टीव्ही अभिनेत्रीवर भररस्त्यात हल्ला...\n'बिग बॉस' फेम विकास गुप्ताला अजगर चावला...\n'तारक मेहता का उलटा चष्मा' चा टीआरपी घटला\n'तारक मेहता...'मधील नवे डॉ. हाथी कोण\n'बालिका वधू' मालिकेतील आनंदी'चा घटस्फोट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-zimbabwes-265-run-lead-against-sri-lanka-60109", "date_download": "2018-12-15T07:08:53Z", "digest": "sha1:OY5OL62HMWDID4RHF6Y7U6V2FTDFKOKL", "length": 13212, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Zimbabwe's 265-run lead against Sri Lanka श्रीलंकेविरुद्ध झिंबाब्वेची २६५ धावांची आघाडी | eSakal", "raw_content": "\nश्रीलंकेविरुद्ध झिंबाब्वेची २६५ धावांची आघाडी\nसोमवार, 17 जुलै 2017\nकोलंबो - सुरवातीच्या पडझडीनंतर मधल्या फळीने केलेल्या जिगरबाज खेळीने झिंबाब्वेने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावरील श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेरीस आपले वर्चस्व कायम राखले. दुसऱ्या डावात दिवसअखेरीस ६ बाद २५२ धावा करून त्यांनी २६५ धावांची आघाडी मिळवली आहे.\nकोलंबो - सुरवातीच्या पडझडीनंतर मधल्या फळीने केलेल्या जिगरबाज खेळीने झिंबाब्वेने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावरील श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेरीस आपले वर्चस्व कायम राखले. दुसऱ्या डावात दिवसअखेरीस ६ बाद २५२ धावा करून त्यांनी २६५ धावांची आघाडी मिळवली आहे.\nसामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा डाव झटपट गुंडाळण्यात यश आल्यानंतरही त्यांची पहिल्या डावातील आघाडी १० धावांवर मर्यादित राहिली होती. त्यानंतर दिवसअखेरीस सुरवातीच्या पडझडीनंतर सिकंदर रझा आणि माल्कम वॉलरच्या शतकी भागीदारीने झिंबाब्वेने सामन्यावरील वर्चस्व कायम राखले. खेळ थांबला तेव्हा रझा ९७; तर वॉलर ५७ धावांवर खेळत होता.\nझिंबाब्वेची आघाडी मर्यादित राखल्यावर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात त्यांना अडचणीत आणले. विशेषतः रंगना हेराथच्या फिरकीसमोर झिंबाब्वेची फलंदाजी एकवेळ ४ बाद २३ आणि नंतर ५ बाद ५९ अशी कोलमडली होती; पण त्यानंतर मधल्या फळीत खेळायला आलेल्या सिकंदर रझाने प्रथम पिटर मूरच्या (४०) साथीत सहाव्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी करून झिंबाब्वेची संभाव्य पडझड रोखली. मूर बाद झाल्यानंतर रझाला माल्कम वॉलरने मोलाची साथ केली. रझाने वॉलरला साथीला घेत सातव्या विकेटसाठी १०७ धावांची अभेद्य भागीदारी करून झिंबाब्वेच्या डावाला आकार दिला.\nसंक्षिप्त धावफलक ः झिंबाब्वे ३५६ आणि ६ बाद २५२ (सिकंदर रझा खेळत आहे ९७, माल्कम वॉलर खेळत आहे ५७, रंगाना हेराथ ४-८५) वि. श्रीलंका पहिला डाव ३४६ (उपूल थरंगा ७१, दिनेश चंडिमल ५५, गुणरत्ने ४५, ग्रॅमी क्रिमर ५-१२५).\nबांगलादेशवर मात करत झिंबाब्वेचा पाच वर्षांनी कसोटी विजय\nसिल्हेट (बांगलादेश) : ब्रॅंडन मावुटा आणि सिंकदर रझा यांच्या गोलंदाजीच्या जोरावर झिंबाब्वेने मंगळवारी यजमान बांगलादेशचा पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात...\nचेंडू कुरतडण्याविरुद्ध आणखी तीव्र कारवाई\nदुबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडू कुरतडण्याच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र केली आहे. त्यासाठी आचारसंहिता आणि खेळविषयक अटी-शर्तींची...\nविराटला पहिल्यांदाच जावे लागले पराभवाला सामोरे\nलिड्स : इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे विराट कोहलीची कर्णधार म्हणून सुरु असलेली मालिका विजयाची घौडदोड खंडीत झाली आहे....\n34 वर्षांपूर्वी भारताने पहिल्यांदा उंचावला होता विश्वकरंडक\nभारताला पहिला क्रिकेट विश्वकरंडक जिंकून आज 34 वर्षे पूर्ण झाली. जाणून घ्या 1983च्या विश्वकरंडकातील काही मनोरंजक गोष्टी. 25 जून, 1983 रोजी कपिल देवने...\nयेत्या गुरुवारपासून (ता. चौदा जून) सुरू होतोय एक थरार. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा. पुढचा महिनाभर सगळं जग अक्षरशः \"फुटबॉल'मय होऊन जाईल. नेमार की...\nझिंबाब्वे क्रिकेटपटू बंडाच्या पवित्र्यात\nहरारे - मानधन मिळत नसल्यामुळे झिंबाब्वे क्रिकेटपटूंनी 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेवर बहिष्काराचा इशारा दिला आहे. झिंबाब्वे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-shreeram-lagoo-74661", "date_download": "2018-12-15T07:02:20Z", "digest": "sha1:BZCRZMQXK6MIT2ZXMRRJ4C3MLWFR57E6", "length": 13348, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Shreeram Lagoo ...ही दरी मला फार त्रास देतेय - डॉ. श्रीराम लागू | eSakal", "raw_content": "\n...ही दरी मला फार त्रास देतेय - डॉ. श्रीराम लागू\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nमारुती कांबळेचे काय झाले\n‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळेचे काय झाले’ या गाजलेल्या संवादाचा उल्लेख करत विखे- पाटील म्हणाले, ‘‘मारुती कांबळेचे काय झाले’ या गाजलेल्या संवादाचा उल्लेख करत विखे- पाटील म्हणाले, ‘‘मारुती कांबळेचे काय झाले’ याचे चित्रपटातील उत्तर पुढे मिळाले; पण राजकारणरूपी चित्रपटातील या प्रश्‍नाचे उत्तर अद्याप आ���्हाला आणि जनतेलाही मिळालेले नाही. निवडणुकीपूर्वी सरकारने अनेक आश्‍वासने दिली होती, ती पूर्ण व्हायला तयार नाहीत. त्यामुळे ‘मारुती कांबळे’चा प्रश्‍न आम्ही वारंवार उपस्थित करू.’’\nपुणे - वाढते वय आणि थकवा यामुळे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू रंगमंचावर जाणे टाळतात; पण अनेक दिवसांनी ते रंगमंचावर आले. तेवढ्यात ‘आपण काही बोलणार का’, असा प्रश्‍न त्यांना विचारला जातो. त्यावर ‘फार नाही’, असे सांगत डॉ. लागू नेमक्‍या शब्दांत गरिबीवर भाष्य करतात. ‘ही दरी मला फार त्रास देत आहे,’ असे सांगत ते सर्वसामान्यांना सतावणाऱ्या प्रश्‍नांवर बोट ठेवतात; पण यानिमित्ताने या वयातही त्यांनी व्यक्त केलेली सामाजिक जाणीव पाहून अख्खे सभागृह त्यांना टाळ्यांचा कडकडाट करत दाद देते.\nहा प्रसंग अनुभवता आला यंदाच्या पुणे नवरात्र या सोहळ्यात. डॉ. लागू यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या हस्ते ‘महर्षी पुरस्कार’ बुधवारी प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. ‘‘आपण मस्त खुर्चीवर बसून नाटक पाहतो; पण त्याच नाट्यगृहाबाहेर एक माणूस भीक मागत जमिनीवर बसलेला असतो, हे चित्र फार त्रास देत आहे. यावर काही उपाय आहे का तुमच्याकडे असेल तर तो मला सांगा...’’ असे म्हणत अजूनही रस्त्यावर उतरण्याची तयारीच त्यांनी मनोगतातून दाखवली.\nविखे- पाटील म्हणाले, ‘‘आपली सामाजिक परिस्थिती ही मन खिन्न करणारी आहे, तीच डॉ. लागू यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. ‘देवाला रिटायर करा’, असे परखड भाष्य करण्याची हिंमत डॉ. लागू यांच्यातच आहे. त्यामुळे कला क्षेत्राबरोबर सामाजिक चळवळीचा इतिहास त्यांच्याशिवाय लिहिताच येणार नाही.’’ या वेळी अभिनेते प्रदीप वेलणकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. अभिनेत्री ज्योती सुभाष, दीपा लागू, रजनी वेलणकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई, आयोजक आबा बागूल उपस्थित होते.\nजरिनच्या 'झलक'साठी तुंबळ हाणामारी\nऔरंगाबाद - एका मोबाईल शॉपीच्या उद्‌घाटनासाठी शुक्रवारी औरंगाबादेतील कॅनॉट प्लेस येथे चित्रपट...\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\nआशियाई चित्रपट ��होत्सव २४ पासून\nपुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक...\n#MeToo दिग्दर्शकांच्या संघटनेतून साजिद खान निलंबित\nमुंबई - देशातील \"# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या...\n#HappyBirthdayThalaiva : थलैवा रजनीकांतला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nचेन्नई : चित्रपटसृष्टीचे थलैवा सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 68वा वाढदिवस अभिनयाच्या हटके स्टाईलमुळे रजनी जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच देशासह जगभरात...\n'जैत रे जैत' चित्रपटाला स्मिता पाटील स्मृती पुरस्कार\nमुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/political-turmoil-tamilnadu-54342", "date_download": "2018-12-15T07:02:35Z", "digest": "sha1:HGIM2T4DXTFPJJNHT7IWRZKFBY3VSAFD", "length": 21455, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "political turmoil in tamilnadu तमिळनाडूत राजकीय उलथापालथीचे वारे | eSakal", "raw_content": "\nतमिळनाडूत राजकीय उलथापालथीचे वारे\nगुरुवार, 22 जून 2017\nतमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक आणि द्रमुक यांच्यातील यादवीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजप पक्ष उत्सुक आहे. त्याचबरोबर सुपरस्टार रजनीकांत हेही राजकारणात आपले नशीब आजमावून पाहण्याची शक्‍यता आहे.\nएखाद्या प्रादेशिक पक्षाचा सर्वेसर्वा काळाच्या पडद्याआड जातो, तेव्हा त्या पक्षात अंदाधुंदी माजते. आज तमिळनाडूत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डिसेंबर 2016 मध्ये अण्णा द्रमुकच्या नेत्या, मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाले, तेव्हापासून तेथे सुंदोपसुंदी सुरू आहे. जयललितांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये तीन गट पडलेले दिसतात. तमिळनाडूतील दुसरा महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष म्हणजे द्रमुक. या पक्षाचे नेते एम. करुणानिधी आता 93 वर्षांचे आहेत. त्यांचे दोन पुत्र स्टॅलिन व अळिगेरी यांच्यात पक्षाच्या नेतृत्वावरून संघर्ष होण्याची शक्‍यता आहे. थोडक्‍यात म्हणजे लवकरच तमिळनाडूच्या राजकीय पटलावर बरेच बदल दिसणार आहेत.\nतमिळनाडूच्या राजकारणाचा विचार केल्यास काही बाबी ठळक होतात. या राज्यात चित्रपटांचे जग व राजकीय क्षेत्र यांचे घनिष्ठ संबंध आहेत. एम. जी. रामचंद्रन, जयललिता, अण्णा दुराई व आता द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांनी तमीळ चित्रपटांमध्ये नाव कमावले. हा प्रकार इतर राज्यांत आढळत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंतांनी राजकारणात प्रवेश करून पाहिला, पण त्यांना एक तर साफ अपयश आले (अमिताभ बच्चन) किंवा किरकोळ यश मिळाले (हेमामालिनी, विनोद खन्ना). ज्यांना यश मिळाले त्यांनासुद्धा मुख्यमंत्री वगैरेसारखी सत्तेची स्थाने मिळवता आली नाहीत. तो मान दक्षिणेतील तमिळनाडू आणि थोड्या प्रमाणात व थोड्या काळासाठी आंध्र प्रदेशातील (कै.) एन. टी. रामाराव वगैरेंच्या नशिबी होता.\nदुसरी बाब म्हणजे तमिळनाडूत गेली अनेक दशके ब्राह्मणेतरांचे राजकारण जोरात आहे. याची सुरवात विसाव्या शतकाच्या सुरवातीला झाली. यासाठी रामस्वामी पेरियार यांनी पुढाकार घेतला होता. तमिळनाडूत 1967 च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला सत्ता मिळाली. तेव्हापासून आजपर्यंत एकही राष्ट्रीय पक्ष तेथे सत्तेत आलेला नाही. हीसुद्धा तमिळनाडूच्या राजकारणाची खासियत म्हटली पाहिजे. आता मात्र यात बदल होण्याच्या शक्‍यता आहेत.\nतमीळ चित्रपटसृष्टीचे आजचे सुपरस्टार म्हणजे रजनीकांत. ते कमालीचे लोकप्रिय आहेत. ताज्या बातम्यांनुसार ते राजकारणात प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तमिळनाडूचे राजकारण ढवळून निघण्याची शक्‍यता आहे. दोन दशकांपूर्वी त्यांनी \"मथ्थू'ची केलेली भूमिका प्रचंड गाजली होती. तसे पाहिले तर रजनीकांत हे मराठी आहेत. त्यांचे खरे नाव आहे शिवाजीराव गायकवाड व त्यांचा जन्म बंगळूरमध्ये झाला. म्हणून ते कर्नाटकीही आहेत. मद्रासमधील \"मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट'मधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर 1975 मध्ये एका तमिळी चित्रपटात त्यांना अभिनयाची संधी मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या कामाचे कौतुक झाले आणि बघता बघता रजनीकांत तमिळी चित्रपटसृष्टीचे सुपरस��टार झाले.\nतमिळी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश केला. ज्यांना जमले नाही ते अभिनेते थोडासा प्रयत्न करून परत गेले. 1988 मध्ये शिवाजी गणेशन यांनी राजकीय पक्ष स्थापन करून बघितला. त्यांच्या पक्षाने 1989 च्या निवडणुका लढवल्या. पण या पक्षाचे सर्व उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे त्यांनी लवकरच पक्ष विसर्जित केला.\nद्रमुक किंवा अण्णा द्रमुक यांच्यातील यादवीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष उत्सुक आहे. त्याचप्रमाणे रजनीकांत यांच्यासारखे सुपरस्टारसुद्धा आपले नशीब आजमावून बघण्याची शक्‍यता आहे. तसे पाहिले तर रजनीकांत यांनी या अगोदर राजकारणात हात-पाय मारून बघितले आहेत. त्यांनी 1996 च्या निवडणुकीत द्रमुक व तमीळ मनिला कॉंग्रेस यांच्या युतीला जाहीर पाठिंबा दिला होता.\nआता पुन्हा एकदा रजनीकांत राजकारणात नशीब आजमावून पाहण्याची शक्‍यता आहे. आता ते 66 वर्षांचे आहेत. त्यांचे अक्षरशः हजारो चाहते आहेत. पण राजकीय क्षेत्रासारख्या पूर्ण वेळेच्या कामाला ते कितपत वेळ देऊ शकतील याबद्दल रास्त शंका घेतल्या जात आहेत. 2008 मध्ये त्यांच्या चाहत्यांनी कोईमतूरमध्ये त्यांच्यासाठी पक्षाची स्थापना केली; पक्षाचे नाव व झेंडा निश्‍चित केले होते. पण कोठे माशी शिंकली ते कळले नाही. रजनीकांत यांनी पत्रक काढून या पक्षाशी आपला काहीही संबंध नाही असे जाहीर केले. त्यामुळे हा पक्ष जन्मण्याअगोदरच मृत झाला. आता पुन्हा एकदा ते राजकारणात येण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसते.\nयेथे रजनीकांत यांची तुलना एन. टी. रामाराव यांच्याशी करण्याचा मोह आवरत नाही. रामाराव यांनीसुद्धा वयाच्या 60 व्या वर्षी राजकारणात उडी घेतली व राजकीय पक्ष स्थापन केला. त्यांनी 1982 मध्ये स्थापन केलेला तेलुगू देसम पक्ष पुढच्याच वर्षी सत्तेत आला. याचे कारण आंध्र प्रदेश व तमिळनाडूचा राजकीय इतिहास वेगळा आहे. तमिळनाडूमध्ये गेली अनेक दशके केंद्राविरुद्धचे राजकारण जोरात आहे. तसेच आंध्राचे नव्हते. रामाराव यांनी पक्ष स्थापन केला, तेव्हा तो पहिलाच प्रादेशिक पक्ष होता. तमिळनाडूत आजही अनेक छोटे-मोठे प्रादेशिक पक्ष आहेत.\nआज देशाच्या राजकीय जीवनात प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी झालेले दिसते. हे महत्त्व 1990 व 2000 च्या दशकांत अतोनात वाढले होते. पण मे 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवल्यापासून प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी झाले आहे. त्यानंतर भाजपने उत्तर प्रदेश व आसाममध्ये स्वबळावर सत्ता हस्तगत केली. या दोन्ही राज्यांत प्रादेशिक पक्ष जोरात होते. पण भाजपने या दोन्ही राज्यांतील प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी करण्यात यश मिळवले. आता भाजपने तमिळनाडूवर लक्ष केंद्रित केले आहे.\nपरिघ विस्तारण्यासाठी (डॉ. अनंत फडके)\nरुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ...\nमराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारची कसोटी\nमुंबई- राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली; मात्र हा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी...\nमराठा समाजास १६ टक्‍के दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. सध्या मराठा समाजास देण्यात येणाऱ्या १६ टक्‍के...\nमालगाडीचे तीन इंजिन घसरले\nमालगाडीचे तीन इंजिन घसरले नागपूर : नागपूरकडून इटारसीमार्गे जात असलेल्या मालगाडीचे तीन इंजिन आणि तीन वॅगन्स रुळाखाली आले. याशिवाय ओएचई (ओव्हर हेड इक्...\nपाऊस थांबल्यामुळे गारठा पुन्हा वाढला\nपुणे - राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पडणारा पाऊस थांबल्याने आणि ढगाळ वातावरणही निवळल्याने पुन्हा गारठा वाढत आहे. राज्यात पुढील दोन दिवस ढगाळ...\nतमिळनाडूतील वादळग्रस्तांना राज्याकडून भरपाई\nपुदुकोट्टी (तमिळनाडू) : तमिळनाडूतील \"गज' वादळाचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यांना मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी मंगळवारी भेट दिली. तेथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-farmer-loan-uddhav-thackeray-and-ajit-pawar-59367", "date_download": "2018-12-15T08:00:45Z", "digest": "sha1:FFYATD5VNUFY3FFKCVAMX2DN65PZWWIA", "length": 12730, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news farmer loan uddhav thackeray and ajit pawar कर्जमाफीसाठी मुंबई महापालिकेचे 60 हजार कोटी द्यावेः अजित पवार | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीसाठी मुंबई महापालिकेचे 60 हजार कोटी द्यावेः अजित पवार\nगुरुवार, 13 जुलै 2017\nजळगाव: राज्यातील शेतकरीला कर्जमाफी मिळावी यासाठी मागणी होत आहे. पण या कर्जमाफीसाठी शिवसेनेने आपल्या सत्तेत असलेल्या मुंबई महापालिकेचे 60 हजार कोटी रूपये राज्याला द्यावेत; असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी आज (गुरुवार) लगावला.\nजळगाव: राज्यातील शेतकरीला कर्जमाफी मिळावी यासाठी मागणी होत आहे. पण या कर्जमाफीसाठी शिवसेनेने आपल्या सत्तेत असलेल्या मुंबई महापालिकेचे 60 हजार कोटी रूपये राज्याला द्यावेत; असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी आज (गुरुवार) लगावला.\nकोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे मुकमोर्चा काढण्यात आला. यनिमित्ताने जळगावात आले असता राष्ट्रवादी कांग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, राज्यात कर्जमाफीसाठी 35 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तर मुंबई महापालिकेकडे 60 हजार कोटी आहेत. उद्धव ठाकरे यांनी उगाच कर्जमाफीचा ढोल वाजवत न बसता, मुंबई महापालिकेचे 60 हजार कोटी राज्यात कर्जमाफीसाठी द्यावे. शिवसेना आणि भाजपने सोबत बसून निर्णय घ्यावा असे आवाहन देखील त्यानी केले.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:\nशेतकरीपुत्रांच्या लग्नाचा प्रश्न बनला गंभीर​\nनवरा, बायको आणि सासू​\nहेल्मेटसक्ती महामार्गांवर, शहरांत नाही- नांगरे पाटील यांची घोषणा​\nरायगड किल्ला संवर्धनासाठीच्या आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी​\nक्रिकेट 'बुकींना' कोण पाठीशी घालतंय : नितेश राणे​\nभारतात होणार नाट्य ऑलिम्पिक​\nचांदवड नगरपरिषदेकडून माहिती अधिकाराच्या गोपनीयतेचा भंग​\nअमरनाथ यात्रेतील 'देवदूत' सलीम शेखच्या बलसाडला मिरवणुका​\n'कृषी कर्जमाफी'चे आश्‍वासन नकोच : रघुराम राजन\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारकडून चार लाख कोटी रुपयांची कृषी कर्जमाफी होण्याची शक्‍यता...\nपराभवानंतर सरकारला जाग; कर्जमाफी होण्याची शक्यता\nनवी दिल्ली- राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यातील अपयशामुळे मोदी सरकार चांगलेच हादरले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांना समोर ठेऊन सरकार...\n'मुख्यमंत्री आता आम्ही ठरवू'\nशिर्डी (जि. नगर) : काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देशाला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे. छोटे...\nसरकार स्थापनेनंतर लगेचच कर्जमाफी :राहुल गांधी\nनवी दिल्ली : छत्तीसगड, राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल...\nबळिराजाला संपूर्ण कर्जमाफीची आशा\nसोलापूर - राज्यात आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. शेतकऱ्यांसह व्यापारी, सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा, आश्...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/feedback?start=11", "date_download": "2018-12-15T06:21:39Z", "digest": "sha1:XUM5AFTPX4I2RIKYJD63SFLQRTXHCFZ3", "length": 3755, "nlines": 80, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nबीड लाइव च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा \nआपल्या न्युज छान असतात,व्हीडीओ न्युज लक्षवेधक असतात आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छ...\nवैरी बेस्ट न्यूज़ चॅनेल\nबीडलाइव ला हार्दिक शुभेच्छा\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. स्टार मार्क केलेल्या सर्व Field भरणे आवश्यक आहे.\nMessage * [मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा] [शब्दमर्यादा फक्त 500 शब्द]\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल���या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/entertainment/bollywood-copied-these-posters-hollywood-2263", "date_download": "2018-12-15T07:10:44Z", "digest": "sha1:OUE4AXHBWTHHZZJPQQ5KJNXP7TE6GSPW", "length": 15479, "nlines": 97, "source_domain": "bobhata.com", "title": "बॉलीवूडने ही पोस्टर्स हॉलीवूडमधून ढापलीयेत...बघा तर यात तुमच्या आवडत्या सिनेमाचं नाव आहे का !!", "raw_content": "\nबॉलीवूडने ही पोस्टर्स हॉलीवूडमधून ढापलीयेत...बघा तर यात तुमच्या आवडत्या सिनेमाचं नाव आहे का \nआपल्या हिंदी सिनेसृष्टीत ढापण्याची परंपरा खूप मोठी आहे. काही जणांनी तर फक्त उचलेगिरी करुन आपली करियर्स केली. जुन्या जमान्यात इंटरनेटचा इतका प्रसार न झाल्यानं ही चोरी खपून जायची. गाणी, कथा, पोस्टर्स.. अगदी हवं ते उचललंय आपण हॉलीवूडमधून. पण आजकाल या चोऱ्या लपून राहात नाहीत बरं मंडळी\nचला तर मग पाहूयात उचलेगिरीचे काही नमुने..\nगंमत म्हणजे हे दोन्ही सिनेमे एकाच वर्षी म्हणजे २००८ला आले होते. कदाचित त्यामुळंच त्यांच्या पोस्टरमध्ये इतकं साम्य असेल, नाही का\nजब तक हैं जान आणि टोटल रिकॉल\nहे दोन्ही सिनेमेही एकाच वर्षी २०१२ ला रिलीज झाले होते. स्पेशल फोर्सेस आणि जब तक हैं जानच्या पोस्टरमध्येही साम्य आहे, पण दोन्ही पोस्टर्समधल्या पोझेस वेगवेगळ्या आहेत.\nआशिक बनाया आपने आणि ३-आयर्न\n२००५ला आलेल्या आशिक बनाया आपनेचं पोस्टर ३-आयर्न नावाच्या कोरियन सिनेमाच्या पोस्टरवरुन घेतलं होतं. आपल्याला भाषेबिषेचा काय फरक पडत नाय, आवडलं की कॉपी केलं\nकाईट्स आणि द नोटबुक\nहे आहे २०१०साली आलेल्या काईट्सचं पोस्टर. हो, बार्बरा मोरी आणि आपल्या हृतिकचं प्रकरण असल्याच्या बातम्या या सिनेमाच्या वेळेसच आल्या होत्या. खरं खोटं आता त्यांनाच माहित. हो, पण हे पोस्टर २००४साली आलेल्या द नोटबुकच्या पोस्टरवरुन ढापलंय हे आम्हांला चांगलंच माहित आहे..\n२०११साली आपल्याकडे मौसम नावाचा एक पिक्चर येऊन गेला. तो आल्याचं आणि गेल्याचंही कुणाला कळालं नाही ते सोडा. पण त्यांनी १९९७च्या जगप्रसिद्ध टायटॅनिकच्या पोस्टरवरुन उचलेगिरी केली होती.\nधूम ३ आणि द डार्क नाईट\nआपला परफेक्शनिस्ट आमीर खानचे सिनेमे पण यात मागे नाहीत बरं.. त्याच्या धूम ३ चं पोस्टर द डार्क नाईटवरुन घेण्यात आलं होतं.\nपिके आणि क्विम बॅरियर्स\nहे पुन्हा एकदा आमीर खान��्याच सिनेमाचं चोरुन केलेलं पोस्टर. हे आमीरकाका स्वत: मी यंव केलं, त्यंव केलं, असं प्रत्येक सिनेमाच्या वेळेस करत असतात. जरा चोरलेल्या गोष्टींचं क्रेडिटपण द्यायला शिका सांगा कुणी त्यांना..\nहलचल आणि माय बिग फॅट ग्रीक वेडिंग\nप्रियदर्शनचे सिनेमे म्हणजे धमाल असते. त्यातलाच एक धमाल सिनेमा आहे हलचल. मात्र त्याचं पोस्टर ढापलं होतं माय बिग फॅट ग्रीक वेडिंगवरुन, तर राहिलेला सिनेमा ढापला होता 'घायाळ' या मराठी सिनेमावरुन आहे की नाही चोरीची कमाल. हे म्हणजे आपली रंजना मुंबईचा फौजदारमध्ये एकीकडून वांगी, दुसरीकडून खोबरं-लसूण तर तिसरीकडून कोथिंबीरीच्या चार काड्या उसन्या आणून भरलं वांगं करते, त्यातली गत म्हणायची..\nफुँक आणि द चेसर या दोन्ही सिनेमांची गोष्ट खूप वेगळी आहे. फुँक म्हणजे आपला तोच तो चित्रविचित्र आवाज काढून घाबरवणारा भूतांचा भारतीय पिक्चर तर द चेसर आहे गुन्हेगारांचा शोध घेणाऱ्या एका डिटेक्टिव्हचा साऊथ कोरियन सिनेमा..\nगुलाल आणि द शिल्ड\nअनुराग कश्यपचा गुलाल अंगावर येणारा सिनेमा आहे.. बघितला नसाल तर पाहाच असं आमचं बोभाटाच्या वाचकांना सांगणं आहे. हो, हा सिनेमा जसा अनुरागचा आहे, तितकाच तो पियुष मिश्राचा देखील आहे. पण इतक्या चांगल्या सोन्यासारख्या सिनेमानंसुद्धा माती खाल्ली आणि द शिल्ड या पिक्चरचं पोस्टर कॉपी केलं.\nजॉनी गद्दार आणि द बिग लेबोस्की\nचांगल्या सिनेमांना काहीतरी शाप असतो. ते तुफान दे-मार असे चालतच नाहीत. जॉनी गद्दार हा असाच एक सिनेमा. त्यांनी बिग लॅबोस्कीचं पोस्टर ढापलं...\nअग्ली और पगली आणि टील डेथ\nडोकं बाजूला ठेवून टाईमपास करण्याचे काही मूव्ही असतात. अगली और पगली त्यातलाच एक. तेव्हा मल्लिका शेरावत जरा चालायचीसुद्धा. गेल्या वर्षी तिनं फ्रान्समधल्या घराचं भाडं थकवलंय अशी बातमी होती. या सिनेमाचं आणि टिल डेथ सिनेमाचं पोस्टर अगदी सेम टू सेम आहे.\nऐतराज आणि द ग्रॅॅज्युयेट\nप्रियांका चोप्रा व्हॅम्प असलेला ऐतराज हा एक मस्त सिनेमा होता. सहसा आपला हिंदी किंवा मराठी सिनेमा चालू झाला की पुढं काय होणार हे लगेच सांगता येतं. हा सिनेमा पाहाताना ते अंदाज कधी कधी मस्त चुकतात. या सिनेमानं द ग्रॅज्युएट या सिनेमाच्या पोस्टरवरुन आयडिया उचलली होती.\nनक्शा...कधी ऐकलंय का या सिनेमाचं नांव लहान मुलांची गोष्ट असते ना, कुठेतरी गुप्त खजिना आहे आ��ि त्याचा नकाशा सांकेतिक भाषेत कुठेतरी लपवून ठेवलाय.. हो, तसलाच होता हा सिनेमा. कथेतच ओरिजिनॅलिटी नाहीय, मग पोस्टरमध्ये कशी असेल बरं\nअतिथी तुम कब जाओगे आणि लायसन्स टू वेड\nअतिथी तुम कब जाओगे हा तसा बरा सिनेमा होता. त्यांनी लायसन्स टू वेड सिनेमाचं पोस्टर कॉपी केलं होतं.\nजिस्म २ आणि स्कीन\nजिस्म आणि स्कीन.. नावातच सगळं हाय ना राव आणि नावासारखंच पोस्टर करायचं म्हटल्यावर ते तरी दुसरं काय करणार\nहिस्स आणि किंग आर्थर : द लिजंड ऑफ द स्वोर्ड\nआपल्या मल्लिका शेरावतचा आणखी एक सिनेमा आहे 'हिस्स'.. याचं पोस्टर किंग आर्थर : द लिजंड ऑफ द स्वोर्ड या सिनेमावरुन घेतलं होतं. दोन्ही पोस्टर्स सिनेमाची मध्यवर्ती संकल्पना चांगली दाखवतात, ते फक्त दुसऱ्यांचं काम न उचलता स्वत:चं केलं असतं तर जरा बरं झालं असतं.\nअनजाना अनजानी आणि अॅॅन एज्युकेशन\nअन्जाना अन्जानी तसा बरा होता. त्यांनीदेखील पोस्टर बनवताना डोक्याला जास्त त्रास न देता सरळ एज्युकेशन सिनेमाची कॉपी मारली आणि दिलं ते आपल्याकडे धाडून\nरावडी राठोड आणि द रिप्लेसमेंट किलर्स\nआपल्या राजू भाटीयाला आधी खिलाडी सिरीज मिळाली आणि नंतर साऊथ इंडियन स्टाईल मसाला सिनेमे. त्यातलाच हा रावडी राठोड.. बघा बरं रावडीचं आणि रिप्लेसमेंट किलर्सचं पोस्टर शेम टू शेम वाटतंय का ते\nबाहुबली आणि सिमॉन ब्रीच\nराजमौलीच्या बाहुबलीनं बरेच रेकॉर्ड्स मोडले आणि तमाम बॉलीवूडला \"कटप्पाने बाहुबलीको क्यों मारा\" या प्रश्नानं सतावलंसुद्धा. पण बघितलं, या असल्या सोन्यासारख्या सिनेमानं पण दुसऱ्यांचं पोस्टर कॉपी करुन माती खाल्ली..\nहे तर मंडळी झाले काही नमुने.. तुम्हांलाही आणखी उदाहरणं माहितीच असतील. सांगता का मग आम्हांला पण त्या सिनेमांची नावं \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://newsrule.com/mr/cannabis-really-can-trigger-paranoia/", "date_download": "2018-12-15T07:44:51Z", "digest": "sha1:RUTUMPBBUODXRLBVVSAS6CDFF2HMLFOS", "length": 22447, "nlines": 111, "source_domain": "newsrule.com", "title": "- बातम्या नियम", "raw_content": "\nस्मार्ट स्पीकर्स - खरेदीदार मार्गदर्शक\nशीर्षक हा लेख “भांग खरोखर एक प्रकारचा मानसिक आजार सक्रीय करु शकतात” डॅनियल फ्रीमन आणि जेसन फ्रीमन लिहिले होते, साठी theguardian.com बुधवारी, 16 जुलै रोजी 2014 06.00 यूटीसी\n\"मी एकटा वाटत नाही,\"परत बॉब डिलन गाणे गात मध्ये 1966, \"प्रत्येकाच्या दगडमार करून ठार केले करणे आवश्यक आहे.\" हे दिसत होते, लोक बरेच obliged आहे: भांग आता आतापर्यंत दूर जगाचे आवडते बेकायदेशीर औषध आहे, सह अंदाजे 180 दशलक्ष लोक गेल्या वर्षी तो घेतले. इंग्लंड आणि वेल्स मध्ये बद्दल 13.5% च्या 16 करण्यासाठी 24 वर्षे वयोगटातील मुले गेल्या वर्षी भांग वापरले आहेत, आणि जवळजवळ तीन लोक एक त्यांच्या आयुष्यात किमान एकदा प्रयत्न करेल. ऑफ 6.4% वृद्ध प्रौढ 16-59 गेल्या वर्षी भांग वापरून अहवाल, प्रती 40% त्यांना किमान एक महिना एकदा तो असे.\nलोकसंख्या लक्षणीय भाग सामग्री घेणारे आहेत दिलेल्या, ते बहुतेक लोक दगडमार करून ठार केले मिळत मध्ये धोके नशेत गुंग कमी अधिक प्रमाणात समतुल्य जोखीम आहेत विश्वास आहे की कदाचित आश्चर्य नाही. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा त्यापैकी एक असल्याचे दिसते: \"मी एक लहान मूल म्हणून भांडे smoked, मी एक वाईट सवय आणि एक उपाध्यक्ष म्हणून पाहू, मी माझ्या प्रौढ जीवन एक मोठा हिस्सा माध्यमातून एक तरुण व्यक्ती अप smoked की सिगारेट पासून फार वेगळी नाही,” तो न्यु यॉर्कर स्पष्ट. “मी दारू पेक्षा अधिक धोकादायक आहे असे मला वाटत नाही.”\nनक्कीच अनेक लोक प्रतिकूल परिणाम न करता भांग वापर, आणि खरंच फार आनंददायी विषयावर भरपूर. आणखी, पुरावा भांग रिअल वैद्यकीय लाभ मिळू शकतात, आहे, तीव्र वेदना दर्शविले उदाहरणार्थ. पण तेथे भांग खुलासा विचार दुवा म्हणून ओळखले जाते.\n\"खुलासा 'या संदर्भात इतर लोक आमच्या इजा करण्याचा प्रयत्न करीत आहेत खोटा किंवा जास्त भीती अर्थ. तो पूर्वी पेक्षा कितीतरी अधिक सामान्य आहे की एक भावना आहे. हे समजण्याजोगे आम्ही सर्व सतत सामाजिक परिस्थितीस अर्थ भाग आहेत दिलेल्या आहे, आम्ही पूर्ण लोक दृष्टिकोन आणि हेतू वजन. इतर लोक आपली खात्री आहे की काय विचार करत आहात माहित अशक्य आहे कारण, आम्हाला चांगले आमच्या चिंता जरुरीपेक्षा जास्त वाव आहे.\nसर्वात मानसिक अनुभव सारखे, लोकसंख्या आत एक प्र���ारचा मानसिक आजार स्पेक्ट्रम आहे: अनेक लोक काही आहेत, तुलनेने सौम्य खुलासा विचार, काही लोक त्या विचार असंख्य आहेत, तर, सक्तीचे, आणि नितांत अशांत करणारी. भांग वापरकर्ते स्पेक्ट्रम समस्याप्रधान ओवरनंतर अधिक शक्यता असते. उदाहरणार्थ, इंग्लंड लोकसंख्या अभ्यास तो न-वापरकर्ते आपापसांत आहे म्हणून लोक मुद्दाम तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करीत आहेत की विश्वास भांग वापरकर्ते आपापसांत तीन वेळा सामान्य आहे असे आढळले. लोक आपल्याला होऊ करण्याचा प्रयत्न करीत आहेत की विश्वास गंभीर इजा किंवा हानी भांग वापरकर्ते आपापसांत सामान्य पाच पट आहे.\nमात्र, काय आम्ही येथे पाहू भांग आणि एक प्रकारचा मानसिक आजार दरम्यान एक संबंध आहे. तज्ञ साधारणपणे लवकर वयाच्या पासून सुरू भांग नियमित वापर नंतर तीव्र मानसिक आरोग्य समस्या अचूक सुचवणारे साधन आहे हे तुम्ही मान्य, पण काय स्थापन करण्यात आले नाही औषध की नाही हे आहे कारणे खुलासा विचार. कदाचित एक प्रकारचा मानसिक आजार पासून ग्रस्त लोकांसाठी भांग घेणे सुरू होण्याची अधिक शक्यता असते; किंवा कदाचित औषध वापर आणि संशयास्पद विचार अन्य घटक स्वतंत्र परिणाम पूर्णपणे आहेत.\nएक प्रकारचा मानसिक आजार आणि भांग वापर गुंतागुंतीचा परस्परांचे संबंध या प्रश्न अभ्यास हृदय होते, आम्ही ऑक्सफर्ड विद्यापीठ पासून सहकारी आयोजित, मानसोपचार संस्था राजा कॉलेज, लंडन येथे, आणि मँचेस्टर विद्यापीठ, स्क्रीझोफ्रेनिया बुलेटिन मध्ये बुधवारी प्रकाशित. आम्ही सामान्य मानसिक आरोग्य पेक्षा एक प्रकारचा मानसिक आजार लक्ष केंद्रित का केले ऐवजी इतर अभ्यास \"मनथस्थिती\" किंवा \"स्क्रीझोफ्रेनिया\" ह्या मथळ्या खाली एकत्र अशा सर्व समस्या ढेकूळ कल, परंतु आम्ही या ब्लॉगवर पूर्वी दावा आहे म्हणून अशा अनुभव वारंवार स्वतंत्रपणे येऊ: खुलासा विचार येत याचा अर्थ असा नाही, उदाहरणार्थ, कुणी काल्पनिक आवाज ऐकू येईल त्या.\nभांग खरोखर असुरक्षित व्यक्ती एक प्रकारचा मानसिक आजार आणत नाही हे शोधण्याचा, आम्ही THC ​​परिणाम सर्वात मोठा कधीही अभ्यास चालते (Δ9-tetrahydrocannabinol, औषध मुख्य मनोविकारी घटक). आम्ही भरती 121 स्वयंसेवक, ज्या सर्व एकाच करण्यापूर्वी किमान भांग घेतली होती, ज्याचा सर्व मागील महिन्यात खुलासा विचार अनुभव केल्यानंतर अहवाल (जे अर्धा लोकसंख्या च्या नमुनेदार आहे). काहीही एक मानसिक आजार असल्याचे निदान झाले होते. स्वयंसेवक सहजगत्या एकतर THC एक शिरेच्या आत 1.5mg डोस प्राप्त निवड करण्यात आली होती (मजबूत संयुक्त समकक्ष) किंवा रुग्णाची चिंता शमवण्यासाठी औषध म्हणून दिलेले परंतु औषध नसलेले असे काही (खारट). हे पदार्थ प्रभाव ट्रॅक, आम्ही अद्याप एक प्रकारचा मानसिक आजार चाचणी तैनात करण्यात मूल्यांकन सर्वात व्यापक स्वरूपात वापरली, एक आभासी-वास्तव परिस्थिती समावेश, एक वास्तविक जीवनात सामाजिक परिस्थिती, स्वत: ची-प्रशासित प्रश्नावली, आणि तज्ज्ञ मुलाखत आकलन.\nपरिणाम स्पष्ट होते: THC खुलासा विचार झाल्याने. दिलेले THC अनुभवी एक प्रकारचा मानसिक आजार अर्धा, तुलनेत 30% रुग्णाची चिंता शमवण्यासाठी औषध म्हणून दिलेले परंतु औषध नसलेले असे काही गट: ते आहे, पाच THC थेट स्वास्थ्याचा होते की एक प्रकारचा मानसिक आजार मध्ये वाढ होते. (विशेष म्हणजे, रुग्णाची चिंता शमवण्यासाठी औषध म्हणून दिलेले परंतु औषध नसलेले असे काही विशिष्ट व्यक्ती मध्ये विलक्षण घडवली. ते त्यांना दगडमार झाला खात्री पटली, आणि त्यानुसार काम. कारण वेळी आम्ही माहीत नाही औषध झाली होती, आम्ही असे गृहीत धरले ते उच्च खूप होते.)\nTHC इतर अशांत करणारी मानसिक घडवली, अशा चिंता म्हणून, काळजी, खालावली मूड, स्वार्थाची आणि नकारात्मक विचार. अल्पकालीन स्मृती केलेलं होते. आणि THC मानसशास्त्रज्ञ \"असंबद्ध अनुभव\" म्हणतो श्रेणी खळबळ उडवून दिली: नाद नेहमीच्या आणि रंग उजळ पेक्षा लागले होती; विचार व्यक्ती 'मनात echo दर्शन; आणि वेळ विकृत होती.\nभांग एक प्रकारचा मानसिक आजार अशा जोरदार ट्रिगर का आहे आमच्या संख्याशास्त्रीय विश्लेषण आहे की, आमची प्रयोग गुन्हेगारांना व्यक्तीचे मूड आणि स्वत: च्या दृश्य वर THC नकारात्मक प्रभाव होते झाली, आणि असंबद्ध ज्ञानेंद्रियांचा अनुभव निर्माण करू शकता. नकारात्मक भावना आम्हाला खाली आणि संवेदनशील वाटत सोडून. काळजी सर्वात वाईट निष्कर्ष आम्हाला ठरतो. त्यामुळे आम्ही असंबद्ध अनुभव अर्थ प्रयत्न करताना - आम्ही प्रयत्न करताना, दुसरया शब्दात, आम्हाला होत आहे ते समजून घेणे - जगातील एक विचित्र दिसून करू शकता, बोलायचे आणि विरोधी जागा. त्यामुळे एक प्रकारचा मानसिक आजार. आमच्या विश्लेषण अल्पकालीन स्मृती मध्ये impairments एक प्रकारचा मानसिक आजार वाढ नाही सूचित.\nस्पष्टपणे भांग प्रत्येकासाठी या समस्या निर्माण होऊ देत नाही. औषध रक्तातून निघून आणि suspiciousness बंद होता. मात्र, tenuously THC दुवा साधला गेला नाही की एक प्रकारचा मानसिक आजार दर्शवते का: लोक लक्षणीय संख्या, तो थेट परिणाम आहे.\nकदाचित सर्वात महत्वाचे, संशोधन सामान्य प्रकारचा मानसिक आजार मूलभूत मानसिक प्रक्रिया एक प्रकाश वाहत्या. तेव्हा काळजी करू, स्वतः बद्दल नकारात्मक विचार आणि perceptual न लागणे अनुभव, आम्ही इतरांच्या विनाकारण संशयास्पद वाटत असेल की जास्त शक्यता आहे.\nguardian.co.uk © पालक बातम्या & मीडिया लिमिटेड 2010\nद्वारे प्रकाशित पालक बातम्या फीड प्लगइन वर्डप्रेस.\nवापरकर्ते 'होम्स च्या Roomba निर्माता मे नकाशे सामायिक करा ...\nआपले डोळे आपले विचार विश्वासघात कसे\nलांडगे 'Howls संगणक करून ID'd करणे शक्य\n← मागील पोस्ट पुढील पोस्ट →\nमुलभूत भाषा सेट करा\nकॉफी आत्महत्या धोका कमी करणे शक्य झाले पिण्याचे\n5 आपल्या बेडरूममध्ये स मार्ग\nलांडगे’ Howls संगणक करून ID'd करणे शक्य आहे\nऍपल च्या सोने आयफोन 5S अद्याप लंडन मध्ये रांगा येत आहे\nनवीन अंमलबजावणी औषध घेतो 10 मिनिटे अमेरिकन खुनी ठार मारण्याचा\nमायक्रोसॉफ्ट विंडोज अर्पण करीन 10 जुलै मध्ये विनामूल्य\nस्तनाचा कर्करोग सेल वाढ ऑस्टिओपोरोसिस औषध स्थगित\nऍमेझॉन प्रतिध्वनी: पहिला 13 वापरून पहा गोष्टी\nम्हणून Nintendo स्विच: आम्ही नवीन कंसोल काय अपेक्षा करत\nगुगल ग्लास – प्रथम जणांना अटक\nसाठ किंवा मृत कॅनडा रेल्वे दुर्घटनेत गहाळ.\nकाळा & डेकर LST136 हाय परफॉर्मन्स स्ट्रिंग ट्रिमरमधील पुनरावलोकन\nपोपट लघुग्रह स्मार्ट पुनरावलोकन: आपली कार डॅश मध्ये Android\n10 विरोधी oxidants अविश्वसनीय फायदे त्वचा, केस आणि निरोगीपणा\n8 गडद मंडळे होऊ कारणे\nद 20 उत्तम गॅझेट 2018\n28 मोसंबीच्या ऑफ विलक्षण फायदे (साखरेचा अन्न लिंबू) त्वचा, केस आणि निरोगीपणा\nआपण या कुशीवरुन त्या कुशीवर लोळणे ड्रायर निवडा कसे करू शकता\nसॅन फ्रान्सिस्को प्लेन क्रॅश:\nद 20 उत्तम गॅझेट 2018\nऍपल MacBook लॅपटॉप मी खरेदी करावी\nउलाढाल मते 20 प्रो पुनरावलोकन\nरमाबाईंनी खूप शिकवलं पिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF.%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4/word", "date_download": "2018-12-15T07:03:14Z", "digest": "sha1:UZETC72ZDCVSMGLKFJHPVNWJC2PISJF3", "length": 8604, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - नरहरि पन्डित", "raw_content": "\nगणपतीची पूजा आणि व्रत फक्त पुरूषच करतात, मग फक्त स्��्रियांसाठी गणेश व्रत आहे काय\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nक्रि.वि. ( चि .) कोठून ; कोणत्या वाटेनें मार्गानें .\nआषाढी एकादशीला \"देवशयनी एकादशी\" का म्हणतात\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/in-india-anti-muslim-party-in-power-imran-khan-1801728/", "date_download": "2018-12-15T07:07:57Z", "digest": "sha1:NTL2MMHXPLVNH4M53VSG4YTY5M2S3UNK", "length": 11813, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "In india anti muslim party in power – imran khan| भारतात मुस्लिम विरोधी, पाकिस्तान विरोधी पक्ष सत्तेवर – इम्रान खान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nभारतात मुस्लिम विरोधी, पाकिस्तान विरोधी पक्ष सत्तेवर – इम्रान खान\nभारतात मुस्लिम विरोधी, पाकिस्तान विरोधी पक्ष सत्तेवर – इम्रान खान\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजपावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. वॉशिंग्टन पोस्टला त्यांनी ही मुलाखत दिली.\nपाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजपावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत भारतामध्ये मुस्लिम विरोधी आणि पाकिस्तान विरोधी विचारसरणीचा पक्ष सत्तेवर आहे असे त्यांनी सांगितले. तुमच्या मैत्रीच्या संकेतांना भारताकडून सकारात्मक प्रतिसाद का मिळत नाहीय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.\nभारतामध्ये पुढच्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. त्यामुळे माझा प्रस्ताव धुडकावला जातोय. भारतात मुस्लिम विरोधी, पाकिस्तान विरोधी विचारसरणीचा पक्ष सत्तेवर आहे असे त्यांनी सांगितले. सत्ताधारी भाजपावर टीका करण्याची इम्रान खान यांची ही पहिली वेळ नाही. सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रातील सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानबरोबरची परराष्ट्र मंत्री स्तरावरील चर्चा रद्द केल्यानंतर भारताच्या या निर्णयातून अहंकार दिसतो अशी टीका त्यांनी केली होती.\nत्यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला होता. मुंबईमधील २६/११ ची घटना हा दहशतवादी हल्ला होता. त्याबद्दल काही तरी करण्याची इच्छा त्यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. शीख भाविकांसाठी कर्तारपूर मार्गिका खुली करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाला भारताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षासुद्धा त्यांनी व्य���्त केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/casio-exilim-ex-z3000-price-pc4A2.html", "date_download": "2018-12-15T07:21:48Z", "digest": "sha1:6TKAY5MAB6LYIVP6GXCD6VP32LEPEXUP", "length": 10021, "nlines": 222, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅसिओ एक्सिलिम एक्स झं३००० सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झं३०००\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झं३०००\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झं३०००\nवरील टेबल मध्ये कॅसिओ एक्सिलिम एक्स झं३००० किंमत ## आहे.\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झं३००० नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झं३००० दर नियमितपणे बदलते. कृपया कॅसिओ एक्सिलिम एक्स झं३००० नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झं३००० - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅसिओ एक्सिलिम एक्स झं३०००\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/expensive-park-avenue+shirts-price-list.html", "date_download": "2018-12-15T07:00:59Z", "digest": "sha1:3FDOVMRCT3LWZLVZY2SXM7CMPFSGRPAA", "length": 25240, "nlines": 728, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग पार्क अवेणूने शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive पार्क अवेणूने शिर्ट्स Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive पार्क अवेणूने शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,999 पर्यंत ह्या 15 Dec 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग शिर्ट्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग पार्क अवेणूने शर्ट India मध्ये पार्क अवेणूने में s प्रिंटेड फॉर्मल शर्ट SKUPDcIFVJ Rs. 680 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी पार्क अवेणूने शिर्ट्स < / strong>\n11 पार्क अवेणूने शिर्ट्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,199. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,999 येथे आपल्याला पार्क अवेणूने में s प्रिंटेड फॉर्मल शर्ट SKUPDdhetX उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 252 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nशीर्ष 10पार्क अवेणूने शिर्ट्स\nपार्क अवेणूने में s फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s प्रिंटेड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s प्रिंटेड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s प्रिंटेड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s स्त्रीपीडा फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपार्क अवेणूने में s सॉलिड फॉर्मल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/death-of-farmer-because-of-fertilizer-272904.html", "date_download": "2018-12-15T06:40:50Z", "digest": "sha1:VE46HTBPSUTHMZIF5DA7OSPTPZXIKFKY", "length": 13922, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कीटकनाशक फवारणी करताना सोलापुरातही 1 मजूराचा मृत्यू", "raw_content": "\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नाराय��� राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nकीटकनाशक फवारणी करताना सोलापुरातही 1 मजूराचा मृत्यू\nआता पश्चिम महाराष्ट्रातही अशीच घटना घडली आहे. द्राक्षाच्या बागेत फवारणी करताना शेतकऱ्यांना आणि मजूरांना काल विषबाधा झाल्याची घटना घडली\nसोलापूर,28ऑक्टोबर: यवतमाळ कीटकनाशक फवारणीतून मृत्यू प्रकरण ताजं असताना आता सोलापूरमध्ये असाच एक दुर्दैवी प्रकार घडलाय. बार्शीत द्राक्षावर फवारणी करताना आनंद माने या 22 वर्षांच्या शेतमजुराचा मृत्यू झालाय.\nकाही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये कीटकनाशकाच्या फवारणीतून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर विदर्भातील बाकी जिल्ह्यातून असे मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली होती. पण आता पश्चिम महाराष्ट्रातही अशीच घटना घडली आहे. द्राक्षाच्या बागेत फवारणी करताना शेतकऱ्यांना आणि मजूरांना काल विषबाधा झाल्याची घटना घडली. आधी या शेतकऱ्यांवर ग्रामीण रूग्णालयत उपचार चालू होते. नंतर त्यांना सोलापुरातल्या जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. त्यातच माने यांचा मृत्यू झाला आहे. एकूण 7 जणांना विषबाधा झाली होती, 6 मजुरांवर उपचार सुरू आहेत.\nबार्शी औषध फवारणी मृत्यू संपूर्ण घटनाक्रम\n1)14 ऑक्टोबर रोजी 11 मजुरांनी आनंद काशीद यांच्या शेतात द्राक्ष काड्याना हायड्रोजन सायनामाईड औषध वापरलं.\n2)द्राक्ष काड्याना फुटवे फुटण्यासाठी हे औषध वापरलं जातं\n3)औषधाचे प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त वापरलं\n4)शेतमजुरांना शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी त्रास चालू झाल्याने खाजगी दवाखान्यात दाखल केलं\n5)आनंद माने याला त्याचदिवशी सोलापूर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केलं\n5)गेल्या 15 दिवसापासून तो मृत्यूशी झुंज देत होता,मात्र दुर्दैवी त्याचा आज मृत्यू झाला\n6)दरम्यानच्या काळात कृषी विभाग आणि पंचाय समितीने कीटकनाशक दुकानदारांना मार्गदर्शन,आणि तंबी दिली\n7)एवढा सगळा गंभीर प्रकार होऊनही अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नाही\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोक��ाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO : डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/health/6-best-snoring-remedies-2514", "date_download": "2018-12-15T07:33:09Z", "digest": "sha1:2EAPIEYREMN7YMDXWPC4F4WBGFROI7TK", "length": 10488, "nlines": 64, "source_domain": "bobhata.com", "title": "तुम्ही खूप घोरता का? मग हे घोरण्याच्या समस्येवरचे ६ रामबाण उपाय वाचाच!!", "raw_content": "\nतुम्ही खूप घोरता का मग हे घोरण्याच्या समस्येवरचे ६ रामबाण उपाय वाचाच\nघोरणे हा प्रकार इतरांच्या झोपेचं खोबरं करतो. तसेच घोरणारी व्यक्ती इतरांसमोर विनोदाचाही भाग बनते. साधारणपणे घोरणे हा प्रकार आपल्याकडे गमतीशीर समजला जातो. पण तुम्हाला माहित आहे का घोरणाऱ्या व्यक्तींमधल्या ७५% लोकांना श्वास कोंडल्याचा अनुभव येतो. याला शास्त्रीय भाषेत ‘obstructive sleep apnea’ म्हणतात. श्वसनात असा अडथळा निर्माण झाल्याने हृदयाचे विकार होऊ शकतात.\nएका अभ्यासानुसार घोरण्याने वैवाहिक जीवनावर परिणाम होतो हे सिद्ध झालं आहे. याखेरीज घोरणाऱ्या व्यक्तीच्या एकूण दैनंदिन कामावर याचा खोलवर परिणाम होतो. श्वास कोंडल्याने दचकून जाग येते, मग पुन्हा झोपेसाठी वेळ जातो. काहीवेळा झोपेतून अचानक जाग आल्यावर डोकेदुखीचा त्रास होतो. पुन्हा झोपायचं म्हटलं तर त्यालाही वेळ जातो. मग पुन्हा तेच चक्र सुरु राहतं. याचा परिणाम म्हणजे झोप पूर्ण होत नाही आणि चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे अशी लक्षणं दिसू लागतात.\nमंडळी, घोरणे या समस्येवर विज्ञानाने काही रामबाण उपाय सुचवले आहेत. चला तर आज विज्ञानाच्या सल्ल्याने घोरण्यावर मात करू.\n१. उताणे झोपू नका.\nश्वसनक्रिया सुरळीत राहावी यासाठी उताणे झोपण्याऐवजी एका कुशीवर झोपा. उताणे झोपल्याने होतं काय, की जीभ मागच्या बाजूला सरकते आणि श्वसनाच्या मार्गात अडथळे येतात. उताणे झोपलेल्य�� माणसाच्या तोंडून जो विचित्र आवाज येत असतो तो हवेचा मार्ग रोखल्याने निर्माण होतो.\nएकंदरीत आरोग्यासाठी मद्यपान हे वाईटच पण घोरण्याच्या बाबतीत म्हणाल तर घोरणाऱ्या व्यक्तीने मद्यपान हे टाळलच पाहिजे. याचं कारण असं, की झोपण्याच्या ३ ते ४ तास आधी मद्यपान केल्यास घश्यातले स्नायू शिथिल पडतात, त्यामुळे न घोरणारी व्यक्तीही घोरू लागते.\n३. पूर्ण झोप घ्या.\nघोरण्याच्या अनेक कारणांमध्ये अपुरी झोप हे एक कारण आहे. ७ ते ८ तासांची झोप ही आरोग्यासाठी फायदेशीर असते. पुरेशी झोप मिळत असेल तर घोरणे कमी होते. याखेरीज झोपेची वेळ ठरवा. भरपूर काम करून तुम्ही जर उशिरा झोपत असाल तर तुम्हाला गाढ झोप लागते. इतकी गाढ झोप ही घोरण्याला निमंत्रणच असते.\nहे उपाय करा आणि झोपेचं खोबरं टाळा...\n४. वजन कमी करा.\nस्लिम व्यक्तींनाही घोरण्याचा त्रास असतो, पण लठ्ठ व्यक्तींच्या बाबतीत हे प्रमाण जास्त आहे. गळ्याच्या भोवती जर मांस वाढलेलं असेल तर झोपेत घश्यावर दबाव निर्माण होतो. अशावेळी श्वास सुरळीत करण्यासाठी शरीराला जास्त प्रयत्न करावे लागतात. तर, वजन कमी करणे हा घोरण्यावरचा एक उत्तम उपाय असू शकतो.\n५. नेजल स्ट्रीप किंवा नेजल डायलेटर वापरा.\nनेजल स्ट्रीप आणि नेजल डायलेटर हे दोन्ही श्वसनक्रिया सुरळीत करण्याचं काम करतात. घोरताना श्वास कोंडला जाऊ नये म्हणून हे दोन उपाय रामबाण ठरू शकतात.\n६. पुरेसं पाणी प्या\nदिवसभरात पुरेसं पाणी प्यायल्याने घोरणे कमी होते. हे कसे त्याचं काय आहे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने नाकाच्या आतील भाग आणि घशातल्या टाळूचा भाग चिकट होतो. हा चिकटपणा अर्थातच श्वसनक्रियेत अडथळा आणतो. परिणामी घोरणे सुरु होते भाऊ. म्हणूनच पुरेसं पाणी प्या. फक्त घोरणे नाही तर इतर अनेक आजार कमी होतील.\nतर मंडळी, तुम्हाला जर घोरण्याचा त्रास असेल तर हे ६ उपाय करून बघा..... आणि जर नसेल तर इतरांना हे उपाय समजावेत म्हणून हा लेख जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.\nअगदी युद्ध चालू असतानासुद्धा हमखास झोप येईल अशा या दोन ट्रिक्स...आजपासून तुम्हीही झोपा फटाफट आणि ते ही डाराडूर \nचक्क झोपण्यासाठी १२ लाख रुपये मिळतील ...नासा मधल्या या अनोख्या नोकरीबद्दल माहित्ये का \nया 3 प्रयोगातून तुम्ही तुमच्या स्वप्नांना कंट्रोल करू शकता राव \n८ तासांच्या झेपेनंतरही थकवा जाणवतो\nहे १० प्राणी फक्त झ���पण्यासाठीच जन्माला आले आहेत...माणूस कितव्या नंबरवर आहे बघा \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-temperature-rise-instate-maharashtra-12737", "date_download": "2018-12-15T07:42:26Z", "digest": "sha1:4ALZNZCP6JTIVXD2RP23BNI5CRMLEB7F", "length": 18346, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, temperature rise instate, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 8 ऑक्टोबर 2018\nपुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसत आहे. रविवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील तापमानात सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांची वाढ झाली आहे. सांताक्रुज आणि नगर येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रातील वादळाच्या प्रभावामुळे आज (ता.८) कोकणात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nपुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसत आहे. रविवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील तापमानात सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांची वाढ झाली आहे. सांताक्रुज आणि नगर येथे राज्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रातील वादळाच्या प्रभावामुळे आज (ता.८) कोकणात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nसप्टेंबर महिन्यातील पावसाच्या उघडिपीनंतर राज्यात सातत्याने सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंदले जात आहे. मॉन्सून राज्याचा निरोप घेतल्यांनतर दोन दिवस मुख्यत: कोरडे हवामान असल्याने कोकणातील तापमानात सर्वाधिक वाढ झा��ी आहे. सांताक्रुझबरोबर कुलाबा, रत्नागिरी, डहाणू येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले आहे. नगर, जळगाव, सोलापूर, बीड, अकोला, ब्रह्मपुरी, येथेही पारा ३६ अंशांवर आहे.\nमध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंश, मराठवाडा ३ ते ४ अंशांची वाढ झाली आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी रात्रीचे तापमान सरासरीच्या जवळपास आहे.\nअरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली असून, आज (ता. ८) त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचे संकेत आहे. रविवारी दुपारी ही प्रणाली ओमानच्या सलालाह पासून १३४० किलोमीटर, येमेनच्या सोकोट्रा बेटापासून १२५० किलोमीटर अग्नेय दिशेला, तर मिनिकॉय बेटांच्या वायव्येकडे ९४० किलोमीटर समुद्रात घोंगावत होती.\nअरबी समुद्रात ढगांची दाटी झाली अाहे. तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान असून, मंगळवारपर्यंत (ता. ९) या भागात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातही उत्तर अंदमान समुद्रातही रविवारी (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढत आहे.\nरविवारी (ता.७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.१, नगर ३७.२, जळगाव ३६.२, कोल्हापूर ३३.०, महाबळेश्‍वर २६.३, मालेगाव ३५.६, नाशिक ३३.३, सांगली ३३.४, सातारा ३०.६, सोलापूर ३६.०, सांताक्रुझ ३७.२, अलिबाग ३५.४, रत्नागिरी ३६.४, डहाणू ३६.३, आैरंगाबाद ३४.५, परभणी ३५.४, नांदेड ३४.०, बीड ३६.४, अकोला ३६.७, अमरावती ३५.८, बुलडाणा ३२.५, ब्रह्मपुरी ३६.१, चंद्रपूर ३५.८, गोंदिया ३४.०, नागपूर ३५.१, वर्धा ३५.०, यवतमाळ ३५.०.\nनैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) आज (ता. ८) देशातून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांशी भागातून शनिवारी (ता.६) मॉन्सून परतला आहे. आजपासून दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांत ईशान्य मॉन्सून सक्रिय होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nपुणे कोकण नगर अरबी समुद्र महाराष्ट्र पाऊस मॉन्सून हवामान सांताक्रुझ सोलापूर बीड विदर्भ जळगाव कोल्हापूर मालेगाव नाशिक सांगली अलिबाग परभणी नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ माॅन्सून भारत तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आव���्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/come-take-care-sister-and-got-pregnant-herself-115427", "date_download": "2018-12-15T07:42:59Z", "digest": "sha1:2RFGSEA4MS2DK4PNPHHAFVNH72UQB7ZC", "length": 13304, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "come to take care of sister and got pregnant herself 'ती' बहिणीच्या बाळंतपणासाठी आली आणि गर्भवती झाली | eSakal", "raw_content": "\n'ती' बहिणीच्या बाळंतपणासाठी आली आणि गर्भवती झाली\nगुरुवार, 10 मे 2018\nनागपूर : बहिणीच्या बाळंतपणासाठी आलेल्या युवतीवर बहिणीच्या दिराने बलात्कार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून बहिणीच्या दिराविरूद्ध कोराडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.\nखसाळा गावात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीच्या मोठ्या बहिणीचे कोराडीत राहणाऱ्या एका दुध विक्रेत्या युवकाशी लग्न झाले. बहिणीच्या बाळंतपणासाठी ती बहिणीच्या घरी आली. बहिणीचा 25 वर्षीय दिर चंचलेश हा सुद्धा भावासोबत दुधविक्रीचे काम करतो. दरम्यान घरी ती आल्यानंतर गमती-जमतीतून दोघांचे सूत जुळले. भाऊ आणि वहिनी दवाखान्यात असताना दोघांची जवळीक वाढली. दोघांची मने जुळली.\nनागपूर : बहिणीच्या बाळंतपणासाठी आलेल्या युवतीवर बहिणीच्या दिराने बलात्कार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून बहिणीच्या दिराविरूद्ध कोराडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.\nखसाळा गावात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीच्या मोठ्या बहिणीचे कोराडीत राहणाऱ्या एका दुध विक्रेत्या युवकाशी लग्न झाले. बहिणीच्या बाळंतपणासाठी ती बहिणीच्या घरी आली. बहिणीचा 25 वर्षीय दिर चंचलेश हा सुद्धा भावासोबत दुधविक्रीचे काम करतो. दरम्यान घरी ती आल्यानंतर गमती-जमतीतून दोघांचे सूत जुळले. भाऊ आणि वहिनी दवाखान्यात असताना दोघांची जवळीक वाढली. दोघांची मने जुळली.\nऑगस्ट 2017 मध्ये दोघांनी चंचलेशने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध निर्माण केले. तेव्हापासून घरी कोणी नसताना अनेक वेळा चंचलने तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली. तिने पोटात दुखत असल्याची तक्रार बहिणीकडे केली. त्यामुळे तिला डॉक्‍टरांकडे नेले. डॉक्‍टरांनी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. बहिणीला धक्‍का बसला. तिने आईवडीलांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी बैठक बोलावली आणि लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, चंचलेशने लग्नास थेट नकार दिला. त्यानंतर मुलीने कोराडी पोलिस ठाण्यात पोहचून तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.\nअल्पवयीन युवतीवर बलात्कार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा\nनांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nमुलीवरील सामूहिक बलात्काराच्या धक्क्याने पित्याचा मृत्यू\nयवत : खामगाव (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुऱ्हाळावर काम करणाऱ्या एका मजूर तरूणीवर याच गुऱ्हाळाचा परप्रांतीय ठेकेदार व इतर दोघांनी सामूहिक बलात्कार...\nभावी डॉक्‍टर तरुणीवर नातलगाचाच अत्याचार\nऔरंगाबाद - \"बीएएमएस'चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला नात्यातीलच एकाने लग्नासाठी पिच्छा पुरवत सोशल मीडियावर तिचे आक्षेपार्ह फोटो टाकण्याची धमकी देत...\nधायरीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या\nपुणे : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही...\nविवाहाचे आमिष दाखवून युवतीवर तीनवेळा बलात्कार\nनांद्रा (ता.पाचोरा) : येथील २३ वर्षीय युवतीचा विवाह देवपुर (धुळे) येथील युवकाशी एप्रिल महिन्यात निश्र्चित करण्यात आला होता. विवाह ठरवल्यानंतर युवतीशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-renowned-scientist-stephen-w-hawking-passes-away-6528", "date_download": "2018-12-15T07:33:50Z", "digest": "sha1:XDA3XN6FSGWYSFA5EZNN4DHFPVG2NHMV", "length": 25168, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Renowned scientist Stephen W. Hawking passes away | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांचे निधन\nजगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांचे निधन\nबुधवार, 14 मार्च 2018\nइंग्लंड : जगप्रसिद्ध सैद्धांतिक भौतिक आणि विश्वशास्त्रज्ञ स्टिफन विल्यम हॉकिंग यांचे वयाच्या ७६ वर्षी राहत्या घरी मंगळवारी (ता.१३) निधन झाले. हॉकिंग यांच्या निधनाने जगभरातील संशोधन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.\nइंग्लंड : जगप्रसिद्ध सैद्धांतिक भौतिक आणि विश्वशास्त्रज्ञ स्टिफन विल्यम हॉकिंग यांचे वयाच्या ७६ वर्षी राहत्या घरी मंगळवारी (ता.१३) निधन झाले. हॉकिंग यांच्या निधनाने जगभरातील संशोधन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.\nस्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ या दिवशी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती. त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे होती. हॉकिंग यांच्या जन्माच्या वेळी, डॉ. फ्रँक आणि इझाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालू होते. त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. लहानपणी हॉकिंग यांना वाचनाची खूप आवड होती.\nवडील विल्यम हॉकिंग यांची नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुखपदी नियुक्तीनंतर हॉकिंग कुटुंबाने परत लंडनला परतले. १९५० मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच १९५० ते १९५३ अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण, सें���्ट अल्बान्स स्कूल या शाळेत झाले. हॉकिंग यांना संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थीदशेपासूनच होती. हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयात रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडीलांना असे वाटत होते कि त्यांनी \"युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड\" येथे प्रवेश घ्यावा, त्यांनी १९५९ साली वयाच्या १७ व्या वर्षी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. त्यांनी १९६२ यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी केंब्रिज विद्यापीठ येथे प्रवेश घेतला.\nकेंब्रिज विद्यापीठात तीस वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापन केले आहे. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळविली.\nएकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले. ताऱ्यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही ताऱ्याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचा ऍडम्स पुरस्कार त्यांना मिळाले.\nस्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइन यांच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला ���धी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.\n१९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला. विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला.\n१९६२ मध्ये हिवाळी सुट्यांसाठी स्टीफन आपल्या घरी गेले असता त्यांना अचानक त्रास होऊ लागला. उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, २१ व्या वाढदिवस साजरा करीपर्यंतच दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे म्हणतात. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले.\nस्टीफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत. १९८५ साली हॉकिंग यांना न्यूमोनिया आजार झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली ���िहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले होते.\nइंग्लंड मात mate केंब्रिज विद्यापीठ गणित mathematics जीवशास्त्र biology स्थलांतर महायुद्ध विभाग sections शिक्षण education विषय topics पदवी संप रॉ इंधन पुरस्कार awards न्यूयॉर्क disability rehabilitation संगणक\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/tree-plantation-117231", "date_download": "2018-12-15T07:12:59Z", "digest": "sha1:OIDKECG4JQPQKQ2HC5OJKLOBWILDV445", "length": 13726, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "tree plantation राज्यात यंदा 13 कोटी वृक्षलागवड | eSakal", "raw_content": "\nराज्यात यंदा 13 कोटी वृक्षलागवड\nशुक्रवार, 18 मे 2018\nपुणे - हरित क्षेत्रात वाढ व्हावी आणि प्रदूषणमुक्त राज्यासाठी या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे विभागात 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nपुणे - हरित क्षेत्रात वाढ व्हावी आणि प्रदूषणमुक्त राज्यासाठी या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे विभागात 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.\nविधानभवन येथे वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाची आढावा बैठक वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. या वेळी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. 2017 ते 2019 या तीन वर्षांत 50 कोटी वृक्ष ला��वडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. 2017 मध्ये 4 कोटी, 2018 मध्ये 13 कोटी आणि 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवडीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे. मागील दोन वर्षांत निश्‍चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षलागवड करण्यात आली आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.\nपुणे विभागात 1 ते 31 जुलैदरम्यान 1 कोटी 55 लाख 90 हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी 12 हजार 481 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली, तर 2 कोटी 99 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. यासह 1 कोटी 17 लाख खड्डे खोदण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.\n\"माहेरची साडी' चित्रपटाच्या धर्तीवर \"माहेरची झाडी' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रानमळा या गावात लग्न, मुलांचे वाढदिवस अशा कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी झाड लावून आनंद साजरा केला जातो. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक गावात \"माहेरची झाडी' हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.\nझाडांवर वॉच ठेवता येणार\nलागवडीनंतर वृक्ष जगतात की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जाते. ती दूर व्हावी, यासाठी तुम्ही ज्या जागी वृक्ष लावला आहे त्या वृक्षाची वाढ झाली आहे का, ते जगले आहे का, याची पाहणी दर दोन महिन्यांनी नागरिकांना करता येणार आहे. तशी सुविधादेखील या वर्षीपासून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर दोन वर्षांत लावलेले वृक्ष जगण्याचे प्रमाण जवळपास 81 टक्के एवढे आहे, असा दावाही त्यांनी केला.\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार...\n‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ फेब्रुवारीत\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ हे अधिवेशन अपुरा निधी आणि परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची सोय होऊ न...\nपुणे - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा...\nमुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/feedback?start=16", "date_download": "2018-12-15T07:05:54Z", "digest": "sha1:7KPIL27P5HBZIJUEIGJYX7BZY5UCR7PD", "length": 3919, "nlines": 80, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nbeedlive in super news बीडलाइव ला हार्दिक हार्दिक शुभेच्छा\nबेस्ट न्यूज़ कवर्ड बी बीड लाइव \nमु. चांदेगाव पो . पोथरा ता. जि. बीड , बीड , महाराष्ट्र , 8975655185, sharadsp5999@gmail.com\nबीड लाइव्हला पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा .\nबीड लाइव ला हार्दिक हार्दिक शुभेच्या ..\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. स्टार मार्क केलेल्या सर्व Field भरणे आवश्यक आहे.\nMessage * [मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा] [शब्दमर्यादा फक्त 500 शब्द]\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs?start=18", "date_download": "2018-12-15T06:50:11Z", "digest": "sha1:D6IK2YSDP5GIREZNEWDRRB2JHP6YBSS6", "length": 13051, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Video Songs - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'माझा अगडबम' चे दमदार शीर्षकगीत\nनावापुरतीच नाजूक आणि शरीराने अगडबम असलेल्या, महाराष्टाच्या लाडक्या 'नाजुका'च्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र रंगात आली आहे. सुपरहिट 'अगडबम' च्या सिक्वेलमधून ती पुन्हा येत असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत 'माझा अगडबम' असे या सिक्वेलचे नाव असून, नुकतेच या सिनेमाचे शीर्षकगीत सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. नाजुकाच्या व्यक्तिमत्वाला साजेल असे हे शीर्षकगीत प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे.\nसुबोध - श्रुतीचे दुबईत चित्रिकरण झालेले प्रेमात वेड लावणारे गाणे - \"हे वेड आहेस तू\"\nपल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे नुकतेच रॉमेंटीक गाणे लाँच करण्यात आले. 'हे वेड आहेस तू' असे या गाण्याचे बोल असून, सुबोध आणि श्रुतीची लव्ह केमिस्ट्री यात पाहायला मिळते. तसेच, या गाण्यात दुबईचे बुर्ज अल अरब हे सप्ततारांकित हॉटेल आपल्याला दिसून येत असून, तेथील गगनचुंबी इमारती पाहणाऱ्यांचे डोळे दिपवून टाकतात.\nकाळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे सादर\nसचिन दरेकर दिग्दर्शित, नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर निर्मित आणि सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना व अमित पंकज पारीख प्रस्तुत 'पार्टी' या सिनेमातील नुकतेच एक रोमेंटिक गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँँच करण्यात आले आहे. 'काळजात घंटी वाजते' असे या गाण्याचे बोल असून, मैत्रीचा हँँगओव्हर चढवणाऱ्या या सिनेमातील चार मित्रांची आपापली गुलाबी दुनिया या गाण्यात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, रोहित हळदीकर, स्तवन शिंदे, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला या सिनेमातील प्रमुख कलाकारांवर हे रॉमेंटीक गाणे चित्रित करण्यात आलेले आहे.\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\nनितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा' या आशयघन सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर 'झुंबड' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. मृण्मयी देशपांडेवर आधारित असलेले हे गाणे, प्रेक्षकांना आपल्या ठेकात आणि तालात मंत्रमुग्ध करणारे आहे. मंदार चोळकर लिखित 'झुंबड' या गाण्याचे संगीत दिग्दर्शन सिद्ध���र्थ शंकर महादेवन आणि सौमील श्रींगारपुरे या दुकलीने केले असून, सिद्धार्थ शंकर महादेवनचा सुमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे. बोगदा चित्रपटातील हे गाणे प्रेक्षकांना दर्जेदार संगीताची आणि नृत्याची अनुभूती देणारे ठरणार आहे.\n\"दोस्तीगिरी\" चे टायटल ट्रॅक - 'तुझी माझी यारी दोस्ती'\nमैत्रीच्या निरागस, निखळ नात्यावर असलेल्या दोस्तीगिरी सिनेमाचे ‘तुझी माझी यारी दोस्ती’ हे गाणे रिलीज झाले आहे. जागतिक मैत्री दिनाच्या सूमारास रिलीज झालेल्या ह्या गाण्यात मैत्रीतला गोडवा, खोडसाळपणा दिसून येतो आहे.\n‘चुंबक’ चित्रपटातील गाण्यांना संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद\nप्रख्यात अभिनेता अक्षय कुमारने ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा स्वतः अक्षय कुमारने प्रकाशित केल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढायला लागली आहे. तसेच ‘चुंबक’ चित्रपटातील गाणी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. या गाण्यांना सुद्धा संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामधील पहिले गाणे “खेचा खेची, गडबड गोची” हे असून ते स्वतः स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. या गाण्याला ओमकार कुलकर्णी यांनी शब्दांकित केले असून साकेत कानेटकर यांनी संगीत दिले आहे. तर दुसरे गाणे “चुंबक चिटक चिटकला चुंबक” हे गाणे बॉलीवूड मधील आघाडीचा गायक दिव्या कुमार याने गायले आहे. त्याशिवाय मराठी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘बालगंधर्व’ फेम विभावरी देशपांडे हिने पहिल्यांदाच या सिनेमाकरीता म्हणजे ‘चुंबक चिकटला’ या शीर्षक गीताचे शब्द लिहिले आहेत. या गाण्यांची संगीत रचना अमर मंग्रुलकर यांची आहे.\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T07:42:19Z", "digest": "sha1:ULXGJXLQOCMWQOMDOQAW5PQMX6MZCZRW", "length": 9436, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘एक्‍सप्रेस वे’ची पिंपरी-चिंचवडमध्ये दुरवस्था | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘एक्‍सप्रेस वे’ची पिंपरी-चिंचवडमध्ये दुरवस्था\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे महामार्गाच्या दुरवस्थेबाबत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी या रस्त्याचे काम करणारी रिलायन्स कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी (दि. 23) खडसावले. या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी जागेवर जाऊन महामार्गाची दुरवस्था दाखवली. दुरवस्था तातडीने दूर करण्यासोबतच महामार्गालगत तातडीने सुशोभिकरण करण्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली.\nमहामार्ग सहापदरी करण्याचे काम रिलायन्स कंपनीला मिळालेले आहे. या कंपनीमार्फत सध्या काम सुरू आहे. हा महामार्ग पिंपरी-चिंचवड शहराच्या वाकड ते रावेत-किवळे या भागातून जातो. या ठिकाणी महामार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे सुशोभिकरण करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे या महामार्गाच्या शेजारचे सर्व्हिस रस्ते चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे.\nया सर्व बाबींची दखल घेऊन आ. लक्ष्मण जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी पाचारण केले होते. या बैठकीत त्यांनी महामार्गाच्या पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारला. दुरवस्था दूर करण्यासाठी पुरेसे लक्ष दिले जात नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुशोभिकरण करण्यासाठी आजपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अशा प्रकारचा निष्क्रिय कारभार यापुढे खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना निक्षून सांगितले.\nया वेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, नगरसेवक राजेंद्र गावडे, मोरेश्‍वर भोंडवे, रिलायन्स कंपनीचे व्यवस्थापक बी. के. सिंग व अधिकारी उपस्थित होते.\nप्रलंबित कामे मार्गी लावणार\nआमदार जगताप हे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जागेवर गेले. अधिकाऱ्यांना जागोजागी महामार्गाची पाहणी करायला लावली. वाहनचालकांना येथील ग्रेडसेपरेटरची झालेली दुरवस्था, सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था, महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडेझुडपे, वाकड ते रावेत-किवळे दरम्यान एकाही ठिकाणी महामार्गाजवळ न केलेले सुशोभिकरण त्यांनी अधिकाऱ्यांना दाखवले. सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याची तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखेळाडूंना ‘सपोर्ट सिस्टीम’ मिळणे आवश्‍यक : चंदू बोर्डे\nNext articleउदिता गोस्वामीला पुत्ररत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/surekha-nirgudkar-write-article-muktapeeth-73666", "date_download": "2018-12-15T07:17:38Z", "digest": "sha1:QMZTV5FQPDBM5QLRHSMH2AD5KIDFW7TX", "length": 18000, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "surekha nirgudkar write article in muktapeeth राधाचं वृक्षारोपण | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nराधाला जाम \"टेन्शन' आलेलं. काल संध्याकाळीच तिनं डब्यात बी पेरलं होतं आणि आज सकाळी पाहिलं तर झाड उगवलेलं नव्हतंच. आता काय करायचं बाई\nराधाला जाम \"टेन्शन' आलेलं. काल संध्याकाळीच तिनं डब्यात बी पेरलं होतं आणि आज सकाळी पाहिलं तर झाड उगवलेलं नव्हतंच. आता काय करायचं बाई\nराधा शाळेतून नेहमीप्रमाणेच आनंदात घरी आली. नाचत. मध्येच एका पायावर गिरकी घेत. नेहमी ती तशीच येते. घरी आल्यावर चपलाही निघाल्या नाहीत पायांतल्या, तर तिने आजीला श्रीखंडाचा रिकामा डबा आहे का विचारले. का, कशाला असे काहीच प्रश्‍न न विचारता आजीने सहज उत्तर दिले, \"नाही.' आपल्याकडे श्रीखंडचा रिकामा डबा नाही हे समजताच राधाने भोकाड पसरले, \"अगं, काय झाले का रडतेस' एक नाही - दोन नाही. काही सांगेनाच ती. फक्त तिने भोकाड पसरलेले आणि दोन्ही डोळ्यांतून गालावर उतरलेला पाऊस. आजीला कळेनाच काय झाले क्षणभरात.\nतर, आज शाळेत राधाला \"वृक्षारोपण व वृक्षवाढ' हा धडा शिकवला होता. राधा माझी नात. मुलीची मुलगी. सेवासदन शाळेत पहिलीत शिकते. घरी तिच्या बाबांनी, ओल्या कचऱ्यापासून खत बनवले आहे. कुंडीत पुदिना, कोथिंबीर, मिरची लावली आहे. रोपे मस्त वाढली आहेत. त्यात गांडूळ खत घातले जाते. ही कुंडीतील बाग पाहताना राधा खूपच खूष असते. आज तर तिलाच झाड रुजवायचे होते. बाबा कुंडीत रुजवतात तसे. शाळेत तिच्या टीचरांनीच तर तिला छोट्या टाकाऊ डब���यात बी पेरायला सांगितले होते. झाड कसे वाढते ते तिला पाहायचे होते. आठ दिवस झाले की रोप शाळेत न्यायचे होते. पण आता तर डब्यापासून सुरवात, घरात डबाच नव्हता. मग ती बी पेरणार कशी, झाड उगवताना पाहणार कसे, शाळेत नेणार कशी, म्हणून राधाला रडू फुटले होते. तिची आई पाच वाजता घरी आली तोपर्यंत राधाने आपले जवळपासचे नातेवाईक व शेजारी यांच्याकडे श्रीखंडाचे डबे आहेत का विचारले होते. कुणाकडेच डबे नव्हते. त्यामुळे ती चिंतेत पडली होती. तिच्या आईने, मालविकाने, डबा देते म्हणून सांगितलेही, पण राधाला तो मिळेपर्यंत दम नव्हता. अखेर संध्याकाळपर्यंत सात-आठ डबे स्वच्छ धुऊन घरात येऊन पडले. पण राधा कुणाचेच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. झाड लावण्याच्या विचाराने पछाडली होती.\nमग कुठले बी पेरावे यावरून चर्चा सुरू झाली. तिने सर्वांनाच वेठीला धरले. बी पेरले की आठ दिवसांत झाड उगवून छानपैकी वर आले पाहिजे होते. खरे तर तिला त्या झाडाला फळ यायला हवे होते. तिला मी व मालविकाने खूप समजावले. काही सांगितले की तिला पटायचे. पण थोड्या वेळाने ती पुन्हा सूर लावतच होती. कोणी म्हणाले, मोहरी पेरा. कोणी सुचविले, अहळीव पेरा लवकर उगवतात. तर कोणी म्हणाले, गहू पेरा, उंच वाढतील. शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही राधाच्या वृक्षारोपणात \"इंटरेस्ट' निर्माण झाला होता. राधा बोलकी म्हणून सर्वांशीच तिची गट्टी. सगळे तिला पर्याय सुचवत होते आणि तिला जाम \"टेन्शन' आले होते. आम्हा सगळ्यांनाच हसू येत होते.\nअखेर आम्ही दोन-तीन डबे घेतले. राधाने ताईच्या, नूपुरच्या, मदतीने डब्यात खत-माती भरली. गहू, मोहरी, अहळीव सर्वच पेरले. न जाणो, नाही उगविले तर दुसऱ्या दिवशी सकाळी राधाला उठवावे लागले नाही. ती स्वतःहून उठली. लगबगीने तिने डबे पाहिले व परत रडारड सुरू. अजून काहीच उगविले नव्हते डब्यात. असे दोन दिवस गेले, सकाळ-दुपार-संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ ती डबे पाहत होती. त्यांची जागा बदलत होती. त्यावर पाणी शिंपडत होती. आम्हाला काहीही सुचू देत नव्हती. दोन दिवसांनी अचानक मातीवर हिरवा रंग दिसू लागला. राधा टाळ्या वाजवून नाचू लागली. तिची खात्री पटली, की झाडे उगविली आहेत. तिच्या चेहेऱ्यावरचा तो आनंद दुसऱ्या दिवशी सकाळी राधाला उठवावे लागले नाही. ती स्वतःहून उठली. लगबगीने तिने डबे पाहिले व परत रडारड सुरू. अजून काहीच उगविले नव्हते डब्यात. असे दोन दिवस गेले, सकाळ-दुपार-संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ ती डबे पाहत होती. त्यांची जागा बदलत होती. त्यावर पाणी शिंपडत होती. आम्हाला काहीही सुचू देत नव्हती. दोन दिवसांनी अचानक मातीवर हिरवा रंग दिसू लागला. राधा टाळ्या वाजवून नाचू लागली. तिची खात्री पटली, की झाडे उगविली आहेत. तिच्या चेहेऱ्यावरचा तो आनंद आमच्या सर्वाच्याच जिवात जीव आला. सगळ्या मावशा, आज्या विचारत होत्या, आली का झाडे आमच्या सर्वाच्याच जिवात जीव आला. सगळ्या मावशा, आज्या विचारत होत्या, आली का झाडे कारण सर्वानाच राधाची काळजी. या सर्व खटाटोपात राधाला झाड कसे लावावे, त्याची काय काळजी घ्यावी हे मात्र चांगले समजले. ती लहान असून कुठल्याही झाडाची पाने, फुले कधीच तोंडत नाही व दुसऱ्यालाही तोडू देत नाही. इतक्‍या लहान वयातील तिचे वृक्षारोपण तिला पुढील आयुष्य समृद्ध होण्यासाठी नक्कीच मदत करेल यात शंका नाही. आठ दिवसानी ते डबे शाळेत नेण्यात आले. म्हणजे तिच्या बाबांनी ते शाळेत नेऊन दिले, न जाणो परत गाडीतून जाताना काहीही गडबड झाली तर कारण सर्वानाच राधाची काळजी. या सर्व खटाटोपात राधाला झाड कसे लावावे, त्याची काय काळजी घ्यावी हे मात्र चांगले समजले. ती लहान असून कुठल्याही झाडाची पाने, फुले कधीच तोंडत नाही व दुसऱ्यालाही तोडू देत नाही. इतक्‍या लहान वयातील तिचे वृक्षारोपण तिला पुढील आयुष्य समृद्ध होण्यासाठी नक्कीच मदत करेल यात शंका नाही. आठ दिवसानी ते डबे शाळेत नेण्यात आले. म्हणजे तिच्या बाबांनी ते शाळेत नेऊन दिले, न जाणो परत गाडीतून जाताना काहीही गडबड झाली तर शाळेत टीचरनी राधाचे कौतुक केले, सर्व मुलांना दाखविले, की राधाने एक नव्हे, तर दोन झाडे छान वाढवली आहेत. राधाच्या चेहेऱ्यावरचा त्या दिवशीचा आनंद काय वर्णावा\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\n‘चित्रसाधना’ प्रदर्शनामध्ये कलेचे विविध आविष्कार\nपुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले ���हे...\nइथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती...\nठाण्यात पुन्हा जळीत कांड, शहरात खळबळ\nठाणे : ठाण्यातील पाचपाखाडी आणि लोकमान्यनगर येथे दुचाकी जळीतकांडची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी घोडबदंर येथील पातलीपाडा भागात तीन दुचाकी...\nघाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मुलीचा डेंगीने मृत्यू\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी तिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/rahul-gandhi-hardik-patel-agree-on-reservation-274907.html", "date_download": "2018-12-15T07:18:43Z", "digest": "sha1:SWGBLUWBU5AKBVRFLBUDHANFX62IV6KJ", "length": 12262, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल-हार्दिकचं एकमत", "raw_content": "\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदी��च्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nपाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यावर राहुल-हार्दिकचं एकमत\nपाटीदार समाजाच्या सगळ्या मागण्या काँग्रेसने मान्य केलं असल्याची माहिती हार्दिक पटेलने दिली आहे. पाटीदारांना ओबीसींइतकच आरक्षण द्यायचं आश्वासन काँग्रेसने दिलं आहे.\nअहमदाबाद, 22 नोव्हेंबर: पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार नेता हार्दिक पटेल यांचं एकमत झालं असल्याची माहिती आज हार्दिक पटेलने दिली आहे. तो पत्रकार परिषदेत बोलत होता. त्यामुळे आता काँग्रेससोबत हार्दिक पटेल जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nपाटीदार समाजाच्या सगळ्या मागण्या काँग्रेसने मान्य केलं असल्याची माहिती हार्दिक पटेलने दिली आहे. पाटीदारांना ओबीसींइतकच आरक्षण द्यायचं आश्वासन काँग्रेसने दिलं आहे. तसंच काँग्रेस एक आयोगही स्थापन करणार आहे. तसंच भाजपशी लढाई करणं गरजेचं असल्याचंही हार्दिक म्हणाला. पण काँग्रेससोबत युती करण्याबाबत काही स्पष्ट ग्वाही त्याने दिली नाही. गुजरातमध्ये 8 आणि 13 डिसेंबरल\nत्यामुळे आता हार्दिक पटेल आणि पाटीदार समाज काँग्रेससोबत उभा राहतो का आणि तसंच याचा गुजरातच्या निवडणुकांवर परिणाम होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nविषारी 'प्रसाद' खाल्ल्याने 10 जणांचा मृत्यू; 80 जणांची प्रकृती गंभीर\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T07:54:51Z", "digest": "sha1:HKQR56GWPJOTU7LIMS37SZZQM47YLLZX", "length": 4436, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केंगो नाकामुरा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकेंगो नाकामुरा हा जपानचा फुटबॉलपटू आहे.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/siddharam-mhetre-congress-37711", "date_download": "2018-12-15T08:08:19Z", "digest": "sha1:H4U5FMMVCC6DC43GDRLOWOH5TES6KGGV", "length": 12157, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "siddharam mhetre in congress मी कॉंग्रेसमध्येच राहणार - म्हेत्रे | eSakal", "raw_content": "\nमी कॉंग्रेसमध्येच राहणार - म्हेत्रे\nशुक्रवार, 31 मार्च 2017\nसोलापूर - मी भाजपमध्ये जाणार या फक्त वावड्या आहेत. मी कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर मी \"राष्ट्रवादी'त जाणार असल्याचे भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी केले होते. मात्र तेव्हाही मी कॉंग्रेसमध्येच राहिलो, आताही कॉंग्रेसमध्येच आहे आणि भविष्यातही कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. त्यामुळे राजकीय भूकंप होणार नाही. या गप्पा माध्यमांनी रंगविल्या आहेत,'' असा खुलासा कॉंग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी गुरुवारी येथे केला.\nसंघर्ष यात्रेच्या सोलापूर दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यात्रा 2 एप्रिलला मोहोळमध्ये येईल. तेथील जाहीर सभेनंतर नेत्यांचा सोलापुरात मुक्काम असेल. तीन एप्रिलला सकाळी दहा वाजता ही यात्रा पंढरपूरकडे रवाना होईल.\nप्रत्येक तीन महिन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन घोषणा करीत असल्याने त्यांच्या फसव्या घोषणांची माहिती जनतेला कळाली नाही. नवनवीन घोषणांना भुलून मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला आहे. या घोषणांमधील फोलपणा मतदारांपर्यंत पोचविण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळेच आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, असे म्हेत्रे यांनी या वेळी सांगितले.\nकर्जमाफीचा निर्णय घेण्याचा मुहूर्त मुख्यमंत्र्यांना मिळेनासा झाला आहे. हा मुहूर्त सांगणारा ज्योतिषी त्यांनी शोधावा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी.\n- सिद्धाराम म्हेत्रे, आमदार\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\n'कृषी कर्जमाफी'चे आश्‍वासन नकोच : रघुराम राजन\nनवी दि��्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारकडून चार लाख कोटी रुपयांची कृषी कर्जमाफी होण्याची शक्‍यता...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-deemed-conveyance-73039", "date_download": "2018-12-15T07:01:50Z", "digest": "sha1:WDXBYDSAKWFDLEGGN57GBI6JHDTAKBQ6", "length": 14278, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Deemed Conveyance ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ सहज | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे मानीव अभिहस्तांतरासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होण्याची शक्‍यता विचारात घेऊन सरकारने कागदपत्रांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अभिहस्तांतराच्या अर्जासोबत सादर करावयाच्या आवश्‍यक कागदपत्रातील भोगवटा प्रमाणपत्राची अट काढून टाकली आहे. मात्र मानीव अभिहस्तांतर प्राप्त झाल्यानंतर संस्थेने संबंधित नागरी स्थानिक संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करावे, असेही सरकारने आदेशात नमूद केले आहे.\nपुणे - मानीव अभिहस्तांतर (डीम्ड कन्व्हेयन्स) करण्यासाठी आता सोसायट्यांना भोगवटा प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. त्याऐवजी गृहनिर्माण संस्थेकडून आता इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे, तसेच इमारतीच्या सर्व जबाबदाऱ्या आणि दायित्व स्वीकारण्यास तयार असल्याचे स्व-प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.\nमानीव अभिहस्तांतरासाठी अर्ज क���ल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे कारण देऊन सहकार खात्याकडून टाळाटाळ केली जाते, असाच आजवर अनेकांचा अनुभव आहे. त्यासाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांच्या यादीमुळे अनेक सोसायट्या हे करून घेण्यास उत्सुक नसतात. राज्यात सुमारे दोन लाख सहकारी संस्था आहेत. त्यापैकी सुमारे १ लाख ५ हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून सुमारे १३ हजार ५०० गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यापैकी काहीच संस्थांचे अभिहस्तांतर झाले आहे.\nसोसायट्यांनी जमिनीची मालकी स्वत:च्या नावावर करून घ्यावी, यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली होती. तसेच ही प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी एका समितीचीही नियुक्ती केली. त्या समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार सध्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात आले आहे. मात्र, आवश्‍यक ती कागदपत्रे मिळत नसल्याने; तसेच सहकारी संस्थांची उदासीनता यामुळेही मानीव अभिहस्तांतर करण्यास अपेक्षित यश मिळत नाही.\nमानीव अभिहस्तांतराचा अर्ज करताना त्यासोबत फक्त आठच कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यात संबंधित नियोजन प्राधिकरणाने प्रमाणित केलेले बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे. राज्यात महाराष्ट्र स्थावर संपदा कायदा (रेरा) अमलात आला आहे. या अधिनियमानुसार भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा इमारतींची नोंदणी गृहनिर्माण प्राधिकरणाकडे करणे आवश्‍यक आहे.\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nसहायक आयुक्तांवर गंभीर नसल्याचा ठपका\nनागपूर : मालमत्ता करवसुलीत गंभीर नसल्याचा ठपका ठेवत दहाही झोनच्या सहायक आयुक्तांना आज प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली. विशेष म्हणजे तीन दिवसांत...\nराष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून\nपुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nभांडणांपेक्षा संभाजी मांडणे आवश्‍यक - डॉ. अमोल कोल्हे\nनागपूर - संभाजी राजेंच्या जीवनचरित्रासंदर्भात प्रत्येक इतिहासकार वेगळा विचार मांडतात. सर्वांचा केंद्रबिंदू संभाजीच आहेत. त्यामुळे त्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-purchase-agriculture-through-three-procurement-centers-government-12345?tid=124", "date_download": "2018-12-15T07:37:24Z", "digest": "sha1:35CVL7W7II2PFF2BAF2WDJSZPVAFAZXK", "length": 15707, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The purchase of agriculture through three procurement centers of Government | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे शेतीमालाची खरेदी\nशासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे शेतीमालाची खरेदी\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nजळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शासनाकडून खरेदीसंबंधीची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात तीन खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी सबएजंटची नेमणूक करण्यासाठी प्रस्ताव मागविले असून, ते मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत.\nजळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शासनाकडून खरेदीसंबंधीची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात तीन खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी सबएजंटची नेमणूक करण्यासाठी प्रस्ताव मागविले असून, ते मंजुरीच्य�� अंतिम टप्प्यात आहेत.\nउडदाचा हमीभाव ५६००, मुगाचा ६९७५ आणि सोयाबीनचा हमीभाव ३३९९ रुपये प्रतिक्विंटल आहे. परंतु त्यापेक्षा कमीच दर सध्या मिळत आहेत. उडदाला ३५०० ते ४०००, मुगालाही ३२०० ते ४००० आणि सोयाबीनला ३००० रुपये प्रतिक्विंटलपासून दर आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हमीभावात खरेदीची सक्ती व्यापाऱ्यांना करण्याचा प्रयत्न शासनाने केला, परंतु व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली, त्यात उडीद व मुगाचे दर आणखी कमी झाले. या सगळ्या स्थितीत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शासकीय शेतीमाल खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात होती. यानुसार जिल्हा प्रशासनाने मार्केटिगं फेडरेशनच्या मदतीने कार्यवाही केली असून, जिल्ह्यात पाचोरा, अमळनेर व जळगाव येथे तीन खरेदी केंद्रे सुरू करण्याची तयारी केली आहे. सबएजंट नेमणुकीचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मार्केटिंग फेडरेशनच्या मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांना मंजुरी पुढील आठवड्यात मिळू शकते.\nशासनाकडून आदेश मिळताच खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू होईल. त्याची सुविधा संबंधित तालुक्‍यात खरेदीसाठी नेमणूक केलेल्या सबएजंट यांच्या यंत्रणेकडे उपलब्ध करून दिली जाईल. आधार, बॅंक खाते क्रमांक, सातबारा (पीकपेरा नोंद) आवश्‍यक असेल. पुढील आठवड्यात किंवा ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाची मंजुरी मिळू शकते, असे सांगण्यात आले.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, क��्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/it-might-rain-heavily-in-mumbai-and-konkan-270095.html", "date_download": "2018-12-15T07:54:42Z", "digest": "sha1:2QK6I7JT3XU7FYMV5MER3ZSEYKG3V5KQ", "length": 11078, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता-हवामान खाते", "raw_content": "\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nमुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता-हवामान खाते\nयेत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो\nमुंबई, 18सप्टेंबर: मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.\nरत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई ,पालघर रायगड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nदरम्यान राज्यातील बऱ्यापैकी धरणं भरत आली असून या पावसामुळे शेतकऱ्यांना अजून थोडा दिलासा मिळू शकतो.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO : डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nअभी तक \u0003खेलने के लिए\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-41460610", "date_download": "2018-12-15T07:13:47Z", "digest": "sha1:HDSUAACZ7AZXFLWMZRYGDE2Q5HDAQJGA", "length": 9019, "nlines": 115, "source_domain": "www.bbc.com", "title": "थायलंडमधील फेरीवाल्यांची कलरफूल आयडिया - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nथायलंडमधील फेरीवाल्यांची कलरफूल आयडिया\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह स��मायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nथायलंडच्या एरी शहरात फेरीवाले प्रत्येक दिवशी ठराविक रंगाचे कपडे वापरतात. यामुळं इथला परिसर सुंदर तर दिसतोच तसंच व्यापाऱ्यांमधील एकीची भावनाही वाढीस लागली आहे.\n2014 मध्ये थायलंडमधील लष्करी सरकारनं बँकाकमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. इथल्या सरकारनं 8 मार्च 2017 पर्यंत एरी परिसरातील फेरीवाल्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. नंतर हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला. पण यानंतर येथील रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्यांनी परिसरात सुधारणा कशा करता येतील आणि आपला रोजगार कसा वाचवात येईल, यावर विचार सुरू केला. त्यातून प्रत्येक दिवसासाठी ठराविक रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा पुन्हा सुरू करण्याचा त्यांनी घेतला. कपड्यांतील समन्वयातून इथले रस्ते कसं सुंदर दिसतील बँकॉकच्या रस्त्यांना आपण कसं मूल्य देता येईल, असा विचार या मागे होता. कपड्यांच्या रंगाच्या या परंपरेचा मूळ हिंदू संस्कृतीमधून आलं आहे. थायलंडवर 9 ते 15 व्या शतकापर्यंत हिंदू अंगकोर राजांची सत्ता होती. त्यामुळं हिंदू संस्कृतीचा प्रभाव थायी संस्कृतीवर आहे.\nरविवारी येथील विक्रेते लाल रंगाचे कपडे परिधान करतात. इथल्या परंपरेनुसार हा रंग सूर्य देवाशी संबंधित आहे.\nसोमवारी येथील व्यापारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. हा रंग चंद्राचा असल्याचं मानल जात. थायलंडमधील राजाचा ध्वजही पिवळाच आहे.\nथायलंडमधील विक्रेते मंगळवारी गुलाबी रंगाचे कपडे वापरतात. हा रंग मंगळ ग्रहाचं प्रतीक असल्याचं मानलं जात.\nबुधवारी विक्रेते हिरव्या रंगाचे कपडे परिधान करतात. हा रंग बुध ग्रहाचा मानला जातो.\nगुरूवारी विक्रेते नारंगी रंगाचे कपडे परिधान करतात. हा रंग गुरू या सर्वात मोठ्या ग्रहाशी असल्याचं मानलं जात.\nशुक्रवारी विक्रेते निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. हा रंग शुक्र ग्रहाचं प्रतीक असल्याचं मानलं जात.\nशनिवारी विक्रेते जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. हा रंग शनी ग्रह तसंच हिंदू देवता शनीशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं.\nविक्रेत्यांच्या मते, एका दिवशी एकाच रंगाचे कपडे परिधान केल्यानं त्यांच्यात ऐक्याची भावना वाढीस लागली आहे.\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nफोटो फीचर : सुपरमूनला कसं लागलं ग्रहण\nफोटो फीचर : सुपरमूनला कसं लागलं ग्रहण\nइंडोनेशिया : ज्वालामुखीच्या उदरात दडलंय काय\nइंडोनेशिया : ज्वालामुखीच्या उदरात दडलंय काय\nपाहा फोटो : कोण आहे 2017 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर\nपाहा फोटो : कोण आहे 2017 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/mamta-banerjee-modis-guide-to-change-the-road/", "date_download": "2018-12-15T06:54:14Z", "digest": "sha1:MXXH4HBD7H35JK5O2UH5MD62GPXDMPXW", "length": 9291, "nlines": 194, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "ममता बॅनर्जींना मोदींनी रस्ता बदलून येण्याच केलं मार्गदर्शन! | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश ममता बॅनर्जींना मोदींनी रस्ता बदलून येण्याच केलं मार्गदर्शन\nममता बॅनर्जींना मोदींनी रस्ता बदलून येण्याच केलं मार्गदर्शन\nकोलकाता: शांती निकेतन येथील हेलिपडॅटवर पंतप्रधानांचे स्वागत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केले. यावेळी हेलिपॅडकडे येणाऱ्या मार्गात चिखल साचलेला होता, त्याकडे अंगुली निर्देश करत मोदींनी ममता बॅनर्जींना दुसऱ्या बाजूने येण्यास सांगितले. ममता बॅनर्जी धावत-पळत येत असल्याचं मोदींना दिसलं. मग मोदीही थोडे पुढे चालत गेले. तेव्हा, ममतादीदी ज्या रस्त्यानं येत होत्या, तो थोडा खराब असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांनी लगेचच ममतांना रस्ता बदलून बाजूच्या रस्त्यानं येण्याबाबत ‘मार्गदर्शन’ केलं. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.\nमोदी सरकार ज्या मार्गाने जातंय, त्याला कडाडून विरोध करणाऱ्या ममतांना अखेर मोदींनी मार्ग दाखवल्यानं चर्चा रंगली आहे. नुकतंच कर्नाटकमध्ये कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात यूपीएच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि विरोधकांसोबत ममता बॅनर्जीही दिसल्या होत्या. विरोधकांची ही एकजूट केंद्र सरकारचं टेन्शन वाढवणारी आहे. कारण कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने २०१९ च्या निवडणुकीची जुळवाजुळव सुरु झाल्याचं दिसत आहे.\nमागिल लेख मोदींविरोधात सर्वांनी एकत्र यावे असे मीच पहिल्यांदा म्हणालो होतो- राज ठाकरें\nपुढील लेख इंधनाच्या दरव���ढीमुळे ‘एसटी’चा प्रवास महागणार: दिवाकर रावते\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mahaplus.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95", "date_download": "2018-12-15T07:31:36Z", "digest": "sha1:VIKGUUUEZ4H7W5ZS4UBXT3DFG4YH5PQ3", "length": 5119, "nlines": 56, "source_domain": "mahaplus.com", "title": "इंफोटेक | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » लाईफस्टाईल » इंफोटेक\nजिओ डी टी एच लवकरच बाजारात\nअनलिमिटेड कॉल, 4 जी डाटासारख्या एकासरस एक सुविधा मोफत देत तुमच्या मोबाईलवर राज्य गाजवल्यानंतर, रिलायन्स जिओ आता तुमच्या घरातील टीव्ही सेटवर अधिराज्य गाजवण्यास सुसज्ज आहे. पुढील महिन्यापासून जिओ फायबर ऑप्टिकवर आधारित जिओ गॅगा फायबर ही ब्रॉडबँड सेवा आणि सोबतच जिओ डीटीएच सेवाही सुरू करत आहे. सध्या बाजारात टाटा स्काय, डिश टीव्ही, एअरटेल व व्हिडिओकॉन या कंपन्या आधीच मैदानात आहेत. तर मग जिओ यामध्ये वेगळे काय करणार असे अस��� प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर जिओ नेमकं काय वेगळं करणार, ते वाचा....\nनवीन वाय-फाय १००पट वेगवान\nसुरक्षित इन्फ्रारेड किरणांवर आधारलेल्या, सध्याच्या वायफाय नेटवर्कपेक्षा १०० पट अधिक वेगवान आणि कोंडी न होता अनेक उपकरणांना जोडण्याची क्षमता असलेल्या वायरलेस इंटरनेटची र्निमिती करण्यात नेदरलँड्समधील एंडहोवन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-dryland-farming-8235", "date_download": "2018-12-15T07:41:21Z", "digest": "sha1:PS6HCBVQVZKQL33Z4FOQJHDXQFYGYQHT", "length": 23637, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on dryland farming. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्पन्न दुपटीसाठी हवा कोरडवाहू शेतीवर भर\nउत्पन्न दुपटीसाठी हवा कोरडवाहू शेतीवर भर\nमंगळवार, 15 मे 2018\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर निविष्ठांचा सुयोग्य वापर करून, उत्पादन खर्च कमी करणे, बदलत्या हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञान वापर, शेतीपूरक व्यवसायावर भर आणि एकात्मिक जैव शेतीपद्धतीवर लक्ष देणे आदी बाबींचा अवलंब करणे क्रमप्राप्त ठरते.\nभा रत सरकारने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीचे कार्य महत्प्रयासाचे असले तरी अशक्‍य नाही. मागील प्रगतीच्या अभ्यासावरून असे दिसते, की २००४-०५ पासून ते २०११-१२ पर्यंत शेती आणि पूरक व्यवसायापासून प्रति माणशी उत्पन्नात ६४ टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे. तसेच ‘एनएसएसओ’च्या आकडेवारीवरून २००२-०३ ते २०१२-१३ या कालावधीत शेतकऱ्यांचे उत्पन्न ३४ टक्‍क्‍यांनी वाढले आहे. या बाबींचे सुलभ विवेचन या लेखात केले आहे.\nशेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उपलब्ध साधन सामुग्रीचा नियोजनबद्ध व शास्त्रशुद्ध उपयोग करणे क्रमप्राप्त आहे. तसेच देशामधील कमी उत्पन्न असणाऱ्या भागामधील शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ज्या भागांमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आहे, त्याची कारणे अनेक असली तरी प्रामुख्याने बाजारपेठ, पतपुरवठा, तंत्रज्ञानाबाबत अनभिज्ञता, माहिती आणि मूलभूत सुविधांचा अभाव याचा उल्लेख करावा लागेल. भारतामधील ७० टक्के शेतकऱ्यांचे वार्षिक प्रतिमाणशी उत्पन्न हे रुपये १५००० पेक्षा कमी आहे. फक्त १० टक्के शेतकरी कुटुंबामध्ये प्रतिमाणशी वार्षिक उत्पन्न रुपये ३०००० पेक्षा जास्त आहे. कमी उत्पन्न असणाऱ्या ७० टक्के शेतकऱ्यांकडे जमीनधारणा एक हेक्‍टरपेक्षा कमी आहे. फक्त ७ टक्के सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न तीस हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. कारण त्यांच्याकडे एकापेक्षा अनेक पिकांमधून उत्पन्न घेण्याचे तसेच जास्त उत्पन्न देणारी पिके घेण्याचे कौशल्य आहे. तसेच उत्पन्नांचे स्रोत हे फक्त शेती नसून, शेतीपूरक व्यवसाय पण आहेत. जे शेतकरी काटेकोरपणे नियोजन करून शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित उच्च उत्पन्न देणारी पिके घेतात, त्यांचे उत्पन्न तीन पटीने वाढल्याचे अनेक उदाहरणे आहेत. यावरून असे दिसते, की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारचे जे धोरण आहे, त्यामध्ये कमी उत्पन्न असणाऱ्या विशेषतः कोरडवाहू व सीमांत शेतकऱ्यांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. भारताच्या निती आयोगाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी चार मुद्दे सुचविलेले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची योग्य आधारभूत किंमत देणे, पिकांची उत्पादकता वाढविणे, शेतकरी व शेती बाबतच्या धोरणामध्ये अमूलाग्र बदल करणे आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यासाठी कार्यवाही आदी बाबींचा समावेश आहे.\nशेतीमालास आधारभूत किमतीमध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये बाजारपेठांमध्ये सुधारणा आणि किमान आधारभूत किंमत देण्यासाठीच्या सुधारणा याचा समावेश आहे. बाजारपेठांमधील सुधारणेमध्ये कृषी उत्पन्न बाजारपेठांचे आधुनिकीकरण, मध्यस्थांची संख्या कमी करणे, स्थानिक बाजारपेठांमध्ये सोयीसुविधा पुरविणे तसेच बाजारपेठांमध्ये पारदर्शकता आणणे यांचा समावेश आहे. म्हणूनच भारत सरकारने २००३ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मॉडेल ॲक्‍ट पास केलेला आहे. पर���तु, बाजारपेठेमध्ये पाहिजे तेवढा बदल झालेला नाही. सध्या ई-नाम हे सर्व बाजार समित्यांना बंधनकारक करण्यात येत आहे. ई-नाम हे ऑस्ट्रेलियामधील इकेए प्लॅटफॉर्मच्या धर्तीवर विकसित केलेले आहे. ज्यामध्ये ८५ टक्के मालाचा लिलाव होतो. ई-नाम पद्धतीच्या वापरामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल कोणालाही विकता येईल. त्यांच्या मालाचा दर ही स्पर्धात्मक असेल, ज्यामध्ये अनेक खरेदीदार सहभागी असतील. ज्यामुळे एकाधिकारशाही कमी होईल.\nकिमान आधारभूत किमतीवर शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यासाठी मूलभूत सोयी-सुविधा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. तसेच मागणी आणि पुरवठाच्या विचार करून जास्तीचा साठा होणार नाही, याची काळजीपण घेणे गरजेचे आहे.\nभारत देशामध्ये कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच नैसर्गिक साधनसामग्री ज्यामध्ये जमीन व पाणी यांची उपलब्धता कमी कमी होत चाललेली आहे. यावर मात करायची असेल तर सूक्ष्म सिंचन, सुधारित बियाणे व इतर निविष्ठांचा वापर शास्त्रशुद्धपणे होणे व उच्च उत्पन्न देणारी पिके घेणे अनिवार्य आहे. याचबरोबर शेतीमध्ये गरजेवर आधारित कृषी यांत्रिकीकरणाचा वापर वाढविणे, जी एम पिकांची लागवड, एकात्मिक शेती पद्धतींचा वापर आदी गोष्टींवर भर द्यावा.\nशेतीविषयक धोरणे व शेतकऱ्यांना मदत\nसध्याचे जग हे जैवतंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे मोबाईल पोचलेला आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती विशेषतः बाजारपेठ, हवामान सल्ला सेवा, कार्यक्रम, सरकारची धोरणे, कृषी तंत्रज्ञान आदी बाबतची माहिती तंतोतंत आणि वेळेला पोचविणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर बाजारपेठांवर आधारित कृषी उत्पादन निविष्ठांचा सुयोग्य वापर करून, उत्पादन खर्च कमी करणे, बदलत्या हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञान वापर, शेतीपूरक व्यवसायावर भर आणि एकात्मिक जैव शेतीपद्धतीवर लक्ष देणे आदी बाबींचा अवलंब करणे क्रमप्राप्त ठरते.शेतकऱ्यंचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एका अभियानाच्या धरतीवर प्रयत्न झाल्यास यश संपादन करणे शक्‍य आहे.\n(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)\nउत्पन्न हवामान शेती पूर व्यवसाय अर्थसंकल्प union budget भारत कोरडवाहू निती आयोग ई-नाम e-nam ऑस्ट्रेलिया मात mate सिंचन कृषी य��ंत्रिकीकरण agriculture mechanisation जैवतंत्रज्ञान biotechnology मोबाईल संप gmail सोलापूर\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/bus-driver-dies-of-heart-attack-at-kolhapur-261390.html", "date_download": "2018-12-15T06:55:10Z", "digest": "sha1:Q737OH5C365STW5MJTVCZ5PAGSBNVDNR", "length": 11861, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धावत्या एसटीत ड्रायव्हरचा हार्ट अॅटॅकने मृत्यू, बसच्या धडकेत दोन ठार", "raw_content": "\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग���रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nधावत्या एसटीत ड्रायव्हरचा हार्ट अॅटॅकने मृत्यू, बसच्या धडकेत दोन ठार\nकोल्हापूरहून गारगोटीला जाणारी एसटी उमा टॉकीज चौकात आल्यावर चालकाला अचानक हार्ट अॅटॅक आला आणि या एसटीने चौकातल्या 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक दिली.\n24 मे : कोल्हापूर शहरात एसटी चालकाला अचानक अॅटॅक आल्यानं झालेल्या अपघातात चालकासह 2 जण ठार झाले. आज संध्याकाळी कोल्हापूर शहरातल्या उमा टॉकीज चौक परिसरात ही घटना घडलीय.\nकोल्हापूरहून गारगोटीला जाणारी एसटी उमा टॉकीज चौकात आल्यावर चालकाला अचानक हार्ट अॅटॅक आला आणि या एसटीने चौकातल्या 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये एक वाहनधारक जागीच ठार झालाय. तर अॅटॅकनं चालकाचाही मृत्यू झालाय.\nया अपघातात अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. शहरातल्या गजबजलेल्या चौकात हा अपघात घडल्यावर एसटी बस एका दुकानाच्या भींतींवर जाऊन आदळून थांबल्यानं मोठा अनर्थ टळलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया ३२६ धावांवर ‘ऑल आऊट’, इशांतची धारदार गोलंदाजी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/big-congress-bjp-officer-42513", "date_download": "2018-12-15T07:13:27Z", "digest": "sha1:SQHDBG6AXC4U2AAXQJRSM7N3GWGYPG7R", "length": 13714, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "big congress bjp officer बड्या कॉंग्रेस नेत्यांना भाजपची ऑफर | eSakal", "raw_content": "\nबड्या कॉंग्रेस नेत्यांना भाजपची ऑफर\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\nसन्मान करण्याबरोबरच इडा-पीडा नष्ट करण्याचे आश्‍वासन\nसन्मान करण्याबरोबरच इडा-पीडा नष्ट करण्याचे आश्‍वासन\nमुंबई - नारायण राणे यांचा भाजप प्रवेश फसला असला, तरी कॉंग्रेसच्या जवळपास सर्वच बड्या नेत्यांना भाजपने पनपंसत ऑफर दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यास या नेत्यांचा योग्य तो बहुमान करण्यात येईलच. तसेच त्यांच्यावरील इडा-पीडा नष्ट होतील आणि दगडाखाली अडकलेले त्यांचे हातही सुटतील, असे आश्वासन भाजपच्या बड्या नेत्यांनी दिल्याची माहिती कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिली.\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यास त्यांच्या स्वभावानुसार भाजप नेत्यांनाच डोकेदुखी होणार असल्याच्या भीतीने अनेकांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला. तसेच राणे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त फोडून राणेंचा भाजपनेच गेम केल्याची माहिती देण्यात आली. असे असले, तरी भविष्यात कॉंग्रेस हाच एकमेक तगडा विरोधक असेल, असे लक्षात आल्यावर राज्यातील कॉंग्रेस खिळखिळी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.\nनगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीत अन्य पक्षांतील दिग्गज नेते फोडून भाजपने त्यांना निवडून आणले आणि आपली ताकद शहरासह ग्रामीण भागातही वाढवली. भाजपला राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंता नाही; मात्र कॉंग्रेसचा इतिहास बघितल्यास कॉंग्रेस सं��ू शकत नाही, हे वास्तव भाजप नाकारू शकत नाही. त्यामुळे कॉंग्रेसमधील बडे नेते गळाला लावण्यास भाजपने सुरुवात केली आहे. राणे हे एक उदाहरण असले, तरी अन्य नेत्यांशीही संपर्क साधण्यात आल्याची माहिती कॉंग्रेस सूत्रांनी दिली.\nकॉंग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये आल्यास त्यांची आरोपातून सुटका करणे, न्यायालयीन प्रकरणांमध्ये त्यांना दिलासा देणे आदी आश्वासने दिली असल्याचे सांगण्यात येते.\nकॉंग्रेसमध्ये हयात गेलेल्या एका माजी मुख्यमंत्र्यालाही भाजप नेत्यांनी ऑफर दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाजपला राज्यात पूर्ण बहुमतासाठी 22 आमदारांची आवश्‍यकता आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फुटल्यास त्यांना आर्थिक रसद पुरवू, पोटनिवडणुकीत निवडून आणू आणि त्यांचे भविष्य \"घडवू' असा \"शब्द' देण्यात आल्याची चर्चा आहे.\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/western-maharashtra/pune/", "date_download": "2018-12-15T06:54:52Z", "digest": "sha1:Z45DMGQ2TML7ZFX2IMDUCRYDUILGHK5D", "length": 7935, "nlines": 220, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "पुणे Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nपुणे: अनैसर्गिक सेक्ससाठी नवऱ्याची जबरदस्ती, पत्नीने केली तक्रार दाखल\nइंस्टाग्राम लाईव्हने पुण्यात घेतला एका तरुणाचा बळी एक गंभीर जखमी\nडीएसकेंच्या हाती गुन्ह्याची पाटी, त्यावर लिहिलेली कलमं\nवसतीगृहात हार्ट अटॅकने २३ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन\nहोम पश्चिम महाराष्‍ट्र पुणे\nआयकर अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nपुण्यात हॉटेलमध्ये भरधाव कार घुसल्याने एक ठार\nदेशाच्या आजपर्यंतच्या इतिहासात इतके ‘नादान राज्यकर्ते’ मी पाहिले नाहीत – शरद...\nडीएसकेंचा तुरुंगातील मुक्काम कायम\nधरणात बुडालेल्या चेन्नईच्या मुलांचे मृतदेह सापडले\nचेन्नईतील ‘त्या दोन’ मुलांच मृतदेह सापडेना\nतेरा वर्षीय मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू\nइंदापूर बँकेच्या संचालकांने ‘या दोन मंत्र्यांना’ आत्महत्येस जबाबदार ठरवले\nदोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार\nभीमा कोरेगाव दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटेंना जामीन\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T07:51:41Z", "digest": "sha1:F3JD7VIKUPK4IP5PKHMLAYZZHBXZW3SD", "length": 11149, "nlines": 105, "source_domain": "pclive7.com", "title": "शिवसेना | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nदिल्लीत शिवसेनेच्या खासदारांचा दरारा.. नरेंद्र मोदी सुध्दा रस्ता बदलतात – संजय राऊत\nपिंपरी (Pclive7.com):- दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांचा दरारा आहे. आम्हाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुध्दा रस्ता बदलतात. आम्ही फाटके लोक आहोत.. आम्हाला मंत्रीबित्री काही व्हायचं नाहीये.....\tRead more\nबांधकामाच्या ‘ध्वनी’ प्रदुषणाने नागरिक त्रस्त, नगरसेविका मिनल यादव यांचा आंदोलनाचा इशारा\nपिंपरी (Pclive7.com):- चिंचवड स्टेशन परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून रात्री-अपरात्री काम केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होत आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा ला...\tRead more\nपरदेश दौऱ्यात मश्गूल शिष्टमंडळाने जनतेसमोर अहवाल मांडावा – सचिन साठे\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर, आयुक्तांबरोबर विरोधी पक्षनेत्यासह गटनेते देखील सहभागी झाले आहेत. बार्सिलोना येथे आयोजित केलेले ‘स्मार्ट सिटी च...\tRead more\nमुख्यमंत्री, उध्दव ठाकरे, शरद पवार वाणी समाजाच्या महाअधिवेशनाला मारूंजीत उपस्थित राहणार\nपिंपरी (Pclive7.com):- राज्यभर विखूरलेल्या समाजबांधवांचे जीवनमान उंचाविण्यासाठी लाडशाखीय वाणी समाज महासंघाच्या वतीने शनिवारी व रविवारी (दि. २४ व २५ नोव्हेंबर २०१८) रोजी अखिल भारतीय लाडशाखीय...\tRead more\nशिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, पिंपरीत सामनाच्या अंकाची होळी\nपिंपरी (Pclive7.com):- शिवस��ना आणि राष्ट्रवादीमधील शाब्दीक वादावादीचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले आहेत. शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्य...\tRead more\nखासदार श्रीरंग बारणे साधणार जनतेशी थेट संवाद..\nपिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा ‘संवाद खासदारांचा थेट जनतेशी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार...\tRead more\nखासदार श्रीरंग बारणे यांनी केला चिंचवड ते लोणावळा रेल्वे प्रवास; जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या\nपिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेतून प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. सिंहगड एक्सप्रेसने बारणे यांनी चिंचवड ते लोणावळ्या दरम्यान प्रवास केला...\tRead more\nशास्तीकराच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा; नगरसेवक प्रमोद कुटे यांची मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील मिळकतींना लावलेला जाचक शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अध्यादेश महापालिकेला प्राप्त झाला असून त्याची त...\tRead more\nशिवसेना गटनेते राहुल कलाटेंचे महापालिकेत ‘ठिय्या आंदोलन’\nपिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघातील गृहप्रकल्पांच्या पाण्यासाठी अचानकपणे सुरु केलेल्या ‘एनओसी’बाबत माहिती मिळेपर्यंत मुख्यालयातील सहशहर अभियंता कार्यालयात शिवसेन...\tRead more\nआयुक्त सत्ताधाऱ्यांना ‘इलेक्शन फंड’ गोळा करून देत आहेत – राहुल कलाटे\nपिंपरी (Pclive7.com):- वाकड परिसरात पाण्याची मोठी टंचाई आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्यामध्ये कोणत्याही सुधारणा केल्या जात नाहीत. असे असताना महापालिकेने अचा...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-12-15T07:05:34Z", "digest": "sha1:Z4T65Q4EVRKDXY4IQXQXWUKFEYMS6ZBK", "length": 7833, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मोक्कातील फरार संशयीतास मुंबईतून अटक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमोक्कातील फरार संशयीतास मुंबईतून अटक\nशिरवळ, 22 (वार्ताहर) -मोक्का अंतर्गत कारवाईनंतर वर्षापासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला शिरवळ पोलीसांनी मोठ्या शिताफीने मानखुर्द (मुंबई) येथून ताब्यात घेतले. त्यास पुणे मोक्का न्यायालयानत हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.\nशिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नितीन अशोक साळूंखे उर्फ आप्पा (रा. भादे ता. खंडाळा जि.सातारा) याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. त्यानंतर एक वर्षापासून तो फरारी होता. तो मानखुर्द (मुंबई) येथे वास्तव्यास असल्याची माहिती शिरवळ पोलीसांना मिळाली. त्यानंतर फलटण पोलीस विभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील, शिरवळ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग हजारे, पोलीस हवालदार अमोल जगदाळे, वैभव सुर्यवंशी, स्वप्निल दौंड, यांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच साळुंखे पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलीसांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर पुणे येथील मोक्का\nन्यायालयात त्यास हजर केले असता न्यायालयाने बुधवार (दि. 28 ) पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास फलटण पोलीस विभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील करीत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअर्थिक फसवणूक व बलात्कारप्रकरणी चौघांवर गुन्हा\nNext articleआता आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्याचा चीन दौरा\nटवाळखोर तरुणांकडे वाई पोलिसांचे दुर्लक्ष\nप्रतापगडावरील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून झाली पुष्पवृष्टी\nसाताऱ्यातील चित्रकारांच्या प्रदर्शनास मुंबईत प्रतिसाद\nधर्मवीर प्रतिष्ठानमुळे कबड्डीला गतवैभव : मनोज पवार\nविभागीय स्पर्धेमध्ये सेवागिरी इंग्लिश मिडियम स्कूलचे यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/contact/", "date_download": "2018-12-15T06:22:29Z", "digest": "sha1:67XQDQCUKDYUKK27TXVSXJFSGBMDAEBW", "length": 8176, "nlines": 124, "source_domain": "healthmarathi.com", "title": "संपर्क साधा - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nआपल्या काही आरोग्यविषयी समस्या, प्रश्न असल्यास किंवा हेल्थ मराठी ही वेबसाईट आपणास कशी वाटली आपल्या सूचना, प्रतिक्रिया देण्यासाठी खालील फॉर्ममध्ये आपली माहिती भरा.\nआरोग्याची माहितीचा लाभ फेसबुकवरही घेण्यासाठी आमचे फेसबुक ��ेज Like करा. यासाठी येथे क्लिक करा.\nतसेच आपल्या स्मार्टफोनवर आरोग्यविषयक माहिती मिळण्यासाठी आमचे ‘महाहेल्थ अॅप’ सुध्दा इन्स्टॉल करा..\n‘महाहेल्थ’ ह्या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप गुगल प्ले मध्ये आहे. अँप डाउनलोड करण्यासाठी Google Play मध्ये MahaHealth असे लिहा व सर्च करून अँप इन्स्टॉल करा किंवा खालील लिंक क्लिक करा.\nहे सुद्धा वाचा :\nपुरळ उठणे : लक्षणे, कारणे आणि उपाय (Skin rashes in Marathi)\nअतिसार, जुलाब मराठीत माहिती (Diarrhoea in Marathi)\nबाळाचा आहार कसा असावा मराठीत माहिती (Baby Diet chart in Marathi)\nतोंडाचा कर्करोग मराठीत माहिती (Oral Cancer in Marathi)\nसिगारेट धुम्रपान माहिती, दुष्परिणाम आणि उपाय (Smoking effects in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nएनीमिया आजार मराठीत माहिती (Anemia in Marathi)\nलेप्टोस्पायरोसिस मराठीत माहिती (Leptospirosis in Marathi)\nपार्किन्सन्स (कंपवात) कारणे, लक्षणे, उपचार मराठीत माहिती – Parkinson’s disease in...\nफिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nकानातून पाणी व पु येणे उपाय मराठीत (Ear infection in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://inshortsmarathi.com/the-chief-minister-is-afraid-of-the-maratha-reservation-report-jayant-patil/", "date_download": "2018-12-15T07:22:06Z", "digest": "sha1:3U3MQNJYR6ZQ6B5HV6G7FB2RMS7ZQGNJ", "length": 6201, "nlines": 98, "source_domain": "inshortsmarathi.com", "title": "The Chief Minister is afraid of the Maratha reservation report? - Jayant Patil", "raw_content": "\nInShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nInShorts Marathi - InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट\nमराठा आरक्षणासंद���्भातील अहवालावरुन मुख्यमंत्री का घाबरत आहेत\nमागासवर्ग आयोगाच्या मराठा आरक्षणासंदर्भातील अहवालावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केला आहे. “या अहवालावरुन मुख्यमंत्री का घाबरत आहेत,” असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे.\n“सरकारकडे मागास वर्ग आयोग अहवाल मागितला तर तो इंग्लिशमध्ये असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा अहवाल येऊन किती आठवडे झाले. मुख्यमंत्री का घाबरत आहेत या अहवालातील काही गोष्टी समोर आल्या तर काही घटक दुखावले जातील, याचा सरकारला आत्मविश्वास नाही की भीती वाटते,” असं जयंत पाटील म्हणाले.\nमोदींनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे : विखे पाटील\nओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याची गरज काय\n“सरकारने आज दुपारी तीन वाजता गटनेत्यांची बैठक बोलावली होती होती. पण आता ही बैठक उद्या सकाळी दहा वाजता होणार असल्याचं कळलं. यावरुन सरकारची भूमिका ठरलेली नाही, म्हणून ते चालढकल करत आहेत,” असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.\nमुख्यमंत्र्यांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावायला पण वेळ नाही – धनंजय मुंडे\nमोदी म्हणाले, ‘ही माझी जात’…\nकाँग्रेस च्या काळात रोज बॉम्बस्फोट व्हायचे; २६/११ च्या मुहूर्तावर मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल\n…म्हणून घटस्फोटानंतर हृतिकने सुझानसाठी लिहिला भावूक संदेश\nमोदींनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे : विखे पाटील\nओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याची गरज काय\nराहुलजी, तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का\nपाहा कोण कोण म्हणतेय आमचा ‘माऊली’ पण आहे लय भारी….\nमोदींनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे : विखे पाटील\nओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याची गरज काय\nराहुलजी, तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहेत का\nपाहा कोण कोण म्हणतेय आमचा ‘माऊली’ पण आहे लय भारी….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/category/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-15T06:43:48Z", "digest": "sha1:VHYBEY2WWEDIGTGHRCPFYFRKRRABNAS6", "length": 19730, "nlines": 150, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "चिंतन « कृष्ण उवाच", "raw_content": "\nढगातला खेळ आणि माझे आजोबा.\n“मी दुसरंच पाहायचो,दुसरंच ऐकायचो,दुसरंच हुंगायचो आणि त्यामुळे माझी पूर्वीची विचाराची ��ाखळी तुटायची.परत सांधली जायची नाही.” वसंत ऋतुचं आगमन होणार आहे ह्याची चाहूल लागायला लागली आहे.थंडी अंमळ कमी होऊ लागली आहे.मागच्या बागेत तर्‍हेतर्‍हेचे पक्षी येत आहेत.गोड गाणी गाऊन,आवाज करून वसंताच्या आगमनाची आठवण करून देत आहेत. अशावेळी चौपाटीवर जाऊन शांत समुद्राच्या वातावरणात थोडा वेळ घालवावा म्हणून माझ्या […]\nदैना आणि गरीबीमधे सामावलेलं सुख आणि आशा.\n“सुख हे ज्याच्या त्याच्या पसंतीवर आहे.एव्हडं मात्र खरं.” त्याला बरीच वर्ष होऊन गेली असतील.मला आठवतं,मी नव्या मुंबईहून अंधेरीला येत होतो.ती बस डायरेक्ट अंधेरीला जाणारी नव्हती.वांद्रा स्टेशनच्या पूर्वेला जाऊन संपत होती.नंतर वांद्र्याहून ट्रेनने मी अंधेरीला जाणार होतो.माहिमच्या धारावीच्या खाडीजवळ आल्यावर एकाएकी बसचा टायर पंक्चर झाल्याने आम्हाला बसमधून खाली उतरून, येणार्‍या बसमधे जागा मिळेल तसं ती घेऊन […]\nमाझी मात्र मानवतेवरची श्रद्धा अटळ आहे.\n“जगात अलीकडे मनुष्य जीवनाचा जो विध्वंस चालला आहे ते पाहून मनात येतं की हा जीवनाचा रथ कुठच्या दिशेला चालला आहे. शे-पाचशे लोकांचा मृत्यु ही रोजचीच बाब झाली आहे. जग अगदी लहान होत चालल्याने जगातल्या कुठल्याही कोपर्‍यातली बातमी जणू आपल्या गावातल्या बातमी सारखी वाटू लागली आहे. ही मनुष्य जीवनाची हानी मग ती कुठच्याही धर्माची असो,किंवा कुठच्याही […]\n“माझं ह्या प्रश्नाला उत्तर एव्हडंच की जरूरीपेक्षा ग्लास दुप्पट मोठं असावं.” आज प्रो.देसाई तळ्यावर भेटले तेव्हा मीच त्यांच्याकडे विषय काढला. मी म्हणालो, भाऊसाहेब,मी ऐकलंय की जगात दोन प्रकारची माणसं असतात.आशावादी आणि निराशावादी.सहाजीकच,ह्या दोघातला फरक कळण्यासाठी आणि एखादा कुठच्या वर्गात मोडतो हे कळण्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे ग्लासाबद्दलचं. ग्लास अर्ध भरलं आहे की ग्लास अर्ध रिकामं […]\nमनुष्याची जागृकताच मनुष्याचं विधिलिखीत नियंत्रीत करतं.\nआज तळ्यावर प्रो.देसायांबरोबर त्यांचे पूर्वीचे सहकारी प्रो.गंगाधर तेंडूलकर पण आले होते.ह्यांच नांव मी फार पूर्वी ऐकलं होतं.पण त्यांचा शिकवण्याचा विषय जरा मला जटिलच वाटायचा.पण आता एव्हड्या वर्षानी त्यांची भेट झाली तेव्हा मी त्यांना सरळच प्रश्न केला, “तेंडूलकरजी,ऍनथ्रुपोलॉजीस्ट म्हणजे काय हो त्याला मानव-वैज्ञानीक असं म्हणतात एव्हडं मला माहित आहे.तुमची जर हरकत नसेल तर जरा विस्ताराने सांगाल […]\nआज माझी भेट प्रो.देसायांशी तळ्यावर झाली तेव्हा भाऊसाहेब जरा मला “फारमात” दिसले,हे माझं भाकित खरं ठरलं जेव्हा ते मला म्हणाले, “मी आज तुम्हाला लेक्चर देणार आहे.आज मला माझ्या करीयरची आठवण येऊन एखादा विषय घेऊन त्यावर “चर्वीचरण” करायला हूक्की आली आहे” मी म्हणालो, “भाऊसाहेब तुमच्या चर्चेचा विषय तरी काय आहे. मला जरा फोकस होऊं दे” मला […]\nदुःख ही न थांबणारी क्रिया आहे.\n“ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात” आज प्रो.देसाई तिच्या भाचीला घेवून तळ्यावर आले होते.माझी ओळख करून देताना मला म्हणाले, “ही वृंदा करंदीकर.ही कॉलेजात फिलॉसॉफीची प्राध्यापिका आहे.” तिचा विषय़ लक्षात घेवून मी तिला […]\nआज प्रो.देसाई ज्यावेळेला तळ्यावर आले त्यावेळी मी एक पुस्तक वाचण्यात गर्क झालो होतो.ते माझ्या जवळ येवून केव्हा उभे राहिले आहेत ते मला कळलंच नाही. मला म्हणाले, “कसल्या विषयात एव्हडे मग्न झाला आहात” मी त्यांना म्हणालो, “भाऊसाहेब,मी एका प्रसिद्ध लेखकाचं विचार चिंतन वाचत आहे.हे पुस्तक हातातून सोडवत नाही.” प्रो.देसाई मला म्हणाले,”काय विषय आहे असा” मी त्यांना म्हणालो, “भाऊसाहेब,मी एका प्रसिद्ध लेखकाचं विचार चिंतन वाचत आहे.हे पुस्तक हातातून सोडवत नाही.” प्रो.देसाई मला म्हणाले,”काय विषय आहे असा” मी म्हणालो, […]\n“खेळ खेळूया सारे आपण”\nआज खूप दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर भेटले.बरेच दिवस मी एकटाच तळ्यावर फिरायला जायचो.भाऊसाहेब आपल्या मुलाकडे काही दिवस राहयाला गेले होते ते मला त्यांच्या मुलीकडून कळलं होतं. मला म्हणाले, “संध्याकाळची मी तुमची खूप आठवण काढायचो.मुलाच्या घरी सुद्धा फिरायला खूप जागा आहे,पार्क्स आहेत पण असं तळं नाही.” मी म्हणालो, “भाऊसाहेब,तुमच्या गैरहजेरीत मी काही कविता केल्या आहेत.पुढल्या खेपेला […]\n“पण अलिकडे मला वाटू लागलं की देवाची जरूरी आहे.मी मानतो की सायन्समुळे विश्वकर्त्याची जरूरी भासत नाही पण हे एक त्याचे रूप असावं.” आज जरा गम्मतच झाली.आज प्रो.देसाई आपल्या नातवाबरोबर तळ्यावर फिरायला आले होते.रोजच्या ठिकाणी मी भाऊसाहेबांची वाट पहात बसलो होतो. गम्मत झाली ���े म्हणण्याचे कारण, आजोबा आणि नातू तावातावाने बोलत येत होते.दोघांचा कोणत्या विषयावर वाद […]\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/rbi-needs-its-current-reserves-urjit-patel-1796558/", "date_download": "2018-12-15T07:48:01Z", "digest": "sha1:RMD3X2KYQLX2LO44IM4IB3FOAWLS6X3J", "length": 13464, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "RBI needs its current reserves – Urjit Patel | सरकारसाठी तिजोरी रिकामी करण्यास आरबीआयचा नकार? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nसरकारसाठी तिजोरी रिकामी करण्यास आरबीआयचा नकार\nसरकारसाठी तिजोरी रिकामी करण्यास आरबीआयचा नकार\nऊर्जित पटेल यांनी मंगळवारी संसदेच्या अर्थविषयक समितीसमोर हजेरी लावली. अतिरिक्त राखीव निधीवरून केंद्र सरकार व रिझव्‍‌र्ह बँक यांच्यात मागच्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.\nऊर्जित पटेल, गव्हर्नर, रिझव्‍‌र्ह बँक. ( संग्रहीत छायाचित्र )\nकर्ज देण्याची क्षमता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अस्थिरता लक्षात घेता सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ज्या प्रमाणात राखीव निधी आहे तितका निधी आवश्यक आहे असे आरबीआयचे गर्व्हनर ऊर्जित पटेल यांनी संसदीय समितीला सांग���तले. ऊर्जित पटेल यांनी मंगळवारी संसदेच्या अर्थविषयक समितीसमोर हजेरी लावली. रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या अतिरिक्त राखीव निधीवरून केंद्र सरकार व रिझव्‍‌र्ह बँक यांच्यात मागच्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.\nमागच्या आठवडयात या वादावर तोडगा काढण्यासाठी आरबीआयची बैठक झाली. त्यामध्ये राखीव निधी किती प्रमाणात सरकारला हस्तांतरीत करता येईल ते ठरवण्यासाठी एक समिती स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऊर्जित पटेल यांच्या या भूमिकेमुळे केंद्र सरकारला आरबीआयकडून मोठा निधी मिळण्याची शक्यता धुसर बनली आहे.\nहा राखीव निधी सामान्य गरजांसाठी नव्हे तर कठिण काळात वापरण्यासाठी ठेवला आहे असे ऊर्जित पटेल यांनी अर्थविषयक समितीला सांगितल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे. अतिरिक्त राखीव निधीवरुन आरबीआय आणि सरकारमध्ये असलेल्या वादावर प्रथमच ऊर्जित पटेल यांनी आपली भूमिका मांडली आहे. आरबीआयकडे ९.७ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड आहे.\nसंसदीय समितीपुढे रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरांचे प्रतिपादन\nनोव्हेंबर २०१६ मधील निश्चलनीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला, परंतु तो क्षणिकच, अशी कबुली रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी दिली. एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचे चित्र आपण येत्या पंधरवडय़ात लेखी स्वरूपात सादर करू, असे आश्वासनही गव्हर्नरांनी दिले आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना नोटाबंदी आणि थकीत कर्ज याबाबत येत्या १५ दिवसांत सविस्तर उत्तर द्यावे लागणार आहे. खुद्द गव्हर्नरांनी एकूणच अर्थव्यवस्थेबाबत संसदेच्या अर्थविषयक समितीच्या सदस्यांना लेखी स्पष्टीकरण देणार असल्याचे म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nRBI Repo Rate : रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे-आरबीआय\nनोटाबंदीनंतर रोख व्यवहारांचे प्रमाण घटले-आरबीआय\nRBI कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ‘जैसे थे’\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेलांना कारणे दाखवा नोटीस\nमोदी सरकारच्या राजवटीत थकीत कर्जाचे प्रमाण तिप्पट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; च���ापानापर्यंत भारत २...\nदीप-वीरच्या लग्नापेक्षाही 'या' जोडीच्या लग्नाची गुगलवर चर्चा\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/dhule-women-beat-froude-husband-260450.html", "date_download": "2018-12-15T07:46:58Z", "digest": "sha1:RRLNEY6XUAYEXX4TTB724RXBQTDNWHK4", "length": 13984, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ला सेना पदाधिकाऱ्याने दिला चोप", "raw_content": "\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहु�� गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nविधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ला सेना पदाधिकाऱ्याने दिला चोप\nविधवा महिलांना सहानुभूती मिळवून त्यांच्याशी विवाह करून त्याची मालमत्ता बळकावणाऱ्या एक जलसेवकाला धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकारी हेमा हेमाडे यांनी शहर पोलीस ठाण्यातच चोप दिला.\n12 मे : विधवा महिलांना सहानुभूती मिळवून त्यांच्याशी विवाह करून त्याची मालमत्ता बळकावणाऱ्या एक जलसेवकाला धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकारी हेमा हेमाडे यांनी शहर पोलीस ठाण्यातच चोप दिला.\nधुळे येथील पाणी पुरवठा विभागात जलसेवक म्हणून कार्यरत असलेला मुरलीधर रंगराव मिस्तरी यांचा मिनाक्षीबाई सोबत सन 2007 मध्ये पुनर्विवाह झाला. विवाहानंतर मिनाक्षीबाईंची मालमत्ता मुरलीधरने स्वतःच्या नावावर करुन घेतली. त्यानंतर या दोघात वाद होऊ लागले.\nमुरलीधर मिस्तरी हे मिनाक्षीबाईला सतत मारहाण करुन तिचा छळ करू लागले. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. मिस्तरी हा न्यायालयात कामकाजासाठी हजर राहत नसल्याची तक्रार मिनाक्षीबाईची होती. यामुळे कामकाज लांबत होते. न्याय मिळण्यास विलंब होत होता. हा प्रकार मिनाक्षीबाईंनी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी हेमा हेमाडे यांना सांगितला.\nत्यानुसार हेमा हेमाडे यांनी मुरलीधर मिस्तरी यांना फोन केले. सुरुवातीला फोनवरच मिस्तरी आणि हेमाडे यांच्यात वाद झाले. या प्रकरणी आज मिनाक्षीबाई यांच्यासह हेमा हेमाडे या शहर पोलीस ठाण्यात आल्यात. त्यानंतर मिस्तरींनाही तेथे बोलवण्यात आले.\nपोलीस ठाण्याच्या आवारातच मिस्तरी आणि हेमाडे यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्याने हेमा हेमाडे यांनी थेट मिस्तरी यांची धुलाई करीतच त्यांना निरीक्षकांच्या दालनात नेले. यावेळी मिस्तरीची पत्नी मिनाक्षीबाई हिनेही मिस्तरीला शिवीगाळ करीत संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अखेरीस या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर फिर्यादीनुसार मुरलीधर मिस्तरी आणि हेमा हेमाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T07:28:01Z", "digest": "sha1:RPUKAMEOVJCQ5YZSDVTRJWKB7SE35PWQ", "length": 9851, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाण्याच्या टाक्‍यांसह इतर मदतीसाठी सहकार्य करा : खा. सुळे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाण्याच्या टाक्‍यांसह इतर मदतीसाठी सहकार्य करा : खा. सुळे\nदुष्काळ निवरणासाठी कंपन्यांना साद\nपुणे – जिल्ह्याला आतापासून दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना पाण्याच्या टाक्‍यांसह इतर मदत करण्यासाठी औद्योगिक कंपन्यांनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.\nजि��्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील शाळांसह विविध उपक्रमांना आर्थिक मदत करणाऱ्या कंपन्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, महिला व बाल कल्याण सभापती राणी शेळके, कृषी विभागाच्या सभापती सुजाता पवार, समाजकल्याण विभागाच्या सभापती सुरेखा चौरे यावेळी उपस्थित होत्या.\nखासदार सुळे म्हणाल्या, “आम्ही विरोधी पक्षात असलो तरी राज्य आणि केंद्र सरकारच्या यादीत सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून पुण्याला लौकिक मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. पुणे जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक अंगणवाड्यांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत वीज मिळणार आहे. कंपन्यांच्या सहकाऱ्यामुळे अंगणवाड्यांचा विकास होत आहे. पाणी, वीजचे सुविधा मिळाल्याने अंगणवाड्यांची रचनाच बदलून गेली असून हा प्रयोग यशस्वी होत आहे. राज्य आणि केंद्र सरकारची मदत सर्वच ठिकाणी पोहोचणे अशक्‍य आहे. त्यावेळी औद्योगिक कंपन्यांच्या मदतीचा हात त्या भागात पोहोचला तर त्यांचा विकास निश्‍चित होऊ शकेल.’\nजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवकाते म्हणाले, सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. आतापासून काही भागांतून टॅंकर सुरू झाले आहेत. अजून उन्हाळा सुरू व्हायचा आहे. त्यावेळी किती पाणी टंचाई असेल, हे सांगणे अवघड आहे. त्यासाठी दुष्काळी भागांना मदतीसाठी औद्योगिक कंपन्यांनी कंपन्यांनी मदत करावी.\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे म्हणाले, “अंगणवाड्या, आरोग्य तसेच रोजगार मेळाव्यासाठी विशेष उपक्रम कंपन्यांच्या मदतीने राबविणे शक्‍य आहे. त्या करिता कंपन्यांनी त्यांचा “सीएसआर’ निधीचे नियोजन आतापासून करावे. त्याकरिता आम्ही मदतीला तयार आहोत.’\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसांविधानिक नैतिकता प्रस्थापनेची जबाबदारी प्रत्येकावर : प्राचार्य डॉ. हरिष भालेराव\nNext articleमिताली सारखीच मलाही वागणूक मिळाली होती – सौरव गांगुली\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lawskills.in/CourseName/91/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-12-15T08:25:32Z", "digest": "sha1:N5CJLHPZ5IKCXBTUIDHBW3LZMCAWD4LW", "length": 26423, "nlines": 437, "source_domain": "www.lawskills.in", "title": "LawSkills", "raw_content": "\nपर्यावरणीय कायदा फाउंडेशन कोर्स\nपर्यावरणीय कायदा फाउंडेशन कोर्स\nझपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकरण यांच्यामुळे आपल्या इकोसिस्टीमचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे पर्यावरणावर परिणाम घडवणाऱ्या बदलांवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. अशा प्रकारे सरकारी आणि निम-सरकारी संस्थांनी लोक आणि पर्यावरम यांच्यामध्ये संतुलन साधण्यासाठी कायदे, नियम आणि उपशमन धोरणे आखली आहेत. भारतामध्ये, आपले भौगोलिक-राजकीय हवामान पाहता, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये साधनसामग्रींच्या उपलब्धीमध्ये असणाऱ्या विषमतेमुळे गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवते. ही विषमता आणि त्याच्या जोडीला इतर काही घटक यांच्यामुळे निरनिराळ्या सरकारी संस्थांदरम्यान, राज्ये आणि औद्योगिक संस्थांदरम्यान आणि व्यक्ती व राज्यादरम्यान अनेक कायदेशीर संघर्ष निर्माण होतात. अशा प्रकारे, पर्यावरणाशी संबंधित कायदे व नियम यांच्याबद्दल चांगली कल्पना असलेले आणि कायद्याच्या चौकटीत सुरळीतपणे काम करण्यासाठी या भागीधारकांना मदत करणारे वकील आणि व्यावसायिक यांची मागणी वाढत आहे.\nतुम्हाला कायदेशीर परिभाषा, साधने, तत्त्वे, मूलभूत हक्क, आपल्या देशातील साधनसामग्रींचे जतन व संरक्षण करण्यासाठी सरकारतर्फे स्थापन केलेल्या संस्था आणि योजलेले उपाय या सर्वांचा परिचय करून देण्यासाठी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. पर्यावरणासंबंधी कायद्याच्या क्षेत्रात काम करणाच्या इच्छा असणारे विद्यार्थी, संशोधक आणि कायदे यांना या अभ्यासक्रमाचा अतोनात फायदा होईल.\nहा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही खालील गोष्टी करू शकाल:\nआपल्या पर्यावरणाच्या विविध घटकांचे महत्त्व याच्याशी जोडले जाणे\nपर्यावरणाशी संबंधित कायदे लागू करणे व त्यांचे विश्लेषण करणे आणि प्रस्थापित संस्थांची भूमिका\nसरकारसमोर उभी असलेली आव्हाने आणि संवर्धनाच्या धोरणाची अंमलबजावणी\nमोड्यूल 1 – पर्यावरणासंबंधीच्या कायद्यांचा उदय\nमोड्यूल 2 – जंगले, वन्यजीवन आणि जैविक विविधता\nमोड्यूल 3 – पाणी, सागरी आणि हवेसंबंधीचे कायदे\nमोड्यूल 4 – पर्यावरण संरक्षणासाठीचे कायदे आणि महा प्रकल्प\nमोड्यूल 5 – पंचायत कायदे आणि नैसर्गिक साधनसामग्रींचे व्यवस्थापन\nमोड्यूल 6 – ऊर्जा, हवामान बदल आणि पर्यावरण\nहा अभ्यासक्रम कोणी शिकावा\nभारतातील पर्यावरणविषयक आणि कायदेशीर यंत्रणेचा परिचय करून घेण्यात रस असलेले इतर भागीदार.\nअभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व असाईनमेंट सादर केल्या पाहिजेत आणि अभ्यासक्रमाच्या अखेरीस प्रमाणपत्र परीक्षेत किमान 50 % गुण मिळवले पाहिजेत.\nएन्व्हायरो लीगल डिफेन्स फर्म (ईएलडीएफ) पर्यावरण आणि दोन्ही ग्रामीण आणि शहरी सेटिंग्ज मध्ये वापरले जाऊ शकते असे विकास कायदा संशोधन प्रदान, प्रशिक्षण विभाग विकसित आणि तरुण प्रोत्साहित करण्यासाठी एक मंच उपलब्ध 2 ऑक्टोबर 1999, स्थापना भारतातील पहिले पर्यावरण कायदा टणक आहे पर्यावरण आणि विकासाच्या क्षेत्रात निवडण्यासाठी वकील. ईएलडीएफ च्या कायदेशीर व्यावसायिकांची संघटना ईशा कृष्ण हे पर्यावरण, वन्यजीव आणि संरक्षित क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत; वनीकरण, शासन आणि पर्यावरणीय मंजुरीचा तज्ज्ञ सलीक शाफिक; जल आणि पाण्याच्या प्रवाहाच्या तज्ज्ञ उपामा भट्टाचार्य, आणि हवा आणि ध्वनी प्रदूषण संबंधित कायदे; महासागर, बंदर, वायू आणि ध्वनी प्रदूषण, आणि वन्यजीव यांच्यावरील तज्ञ किथ वर्गीस; Eeshan चतुर्वेदी, ज्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण कायदा, नूतनीकरणक्षम उर्जा, हवामानातील बदल आणि जैव विविधता कौशल्य लबाडीचा भागात; विकेंद्रीकृत शासन आणि आदिवासी जमातींचा तज्ञ कृष्ण श्रीनिवासन; आणि श्यामाचारण Kuriakose, व्याज ज्या भागात, जंगल संवर्धन, जैवविविधता, सत्तेचे विकेंद्रीकरण आणि स्वत: ची शासन, समुद्र, वन्यजीव आणि पारंपारिक ज्ञान आहे.\nकार्यस्थल में यौन उत्पीड़न\nकामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण\nभारतात पर्यायी तंटा निवारण व्यवस्था\nआपल्या मालमत्तेची नोंदणी कशी करावी\nभारत में वैकल्पिक विवाद का समाधान तंत्र\nअपनी सम्पति का पंजीकरण कैसे करें\nभारत में गोद लेने के कानून\nउपभोक्ता संरक्षण कानून के तहत अभ्यास और ...\nग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सराव आणि प...\nआपराधिक प्रदिपादन: सुनवाई तथा प्रक्रिया\nफौजदारी विनवणी : खटला आणि कामकाज\nपर्यावरणीय विधि का कानूनी परिचय\nमहिला कर्मचारियों के लिए मातृत्व कानूनी ...\nमहिला कर्मचाऱ्यांसाठी मातृत्वाचे लाभ\nभारत में सरोगेसी कानून\nइच्छापत्र का निर्माण, मूलतत्त्व तथा चुनौ...\nतुमचा पुरावा कसा सादर करावा\nसाक्ष्य अधिनियम: एक अंतः विषय दृष्टिकोण\nप्रोफ़ेशनल नेटवर्किंग कोर्स: “एक प्रो” ज...\nसूचना का अधिकार (आरटीआई) आवेदन पत्र दर्ज...\nमृत्यूपत्र : मूलभूत गोष्टी, आव्हाने आणि ...\nअनुबंध कानून - सावधानी, चेतावनी, तर्क-वि...\nखेल कानून में करियर और वकालत\nकार्यस्थल में यौन उत्पीड़न (Audio Course...\nजीडीपीआर और भारतीय कंपनियों पर इसका प्रभ...\nव्यावसायिक नेटवर्किंग कोर्सः एक प्रो ऑनल...\nजीडीपीआर आणि त्याचा भारतीय कंपन्यांवरील ...\nमाहिती अधिकार अर्ज दाखल करण्याची रीत आणि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mumbaisuburban.gov.in/mr/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T07:52:26Z", "digest": "sha1:OCFXHD6RUOYWCUQRVPH7ECEQG4TQC6BN", "length": 4669, "nlines": 110, "source_domain": "mumbaisuburban.gov.in", "title": "भूमी अभिलेख नकाशे | मुंबई उपनगर जिल्हा,महाराष्ट्र", "raw_content": "\nएसटीडी आणि पिन कोड\nभूमी अभिलेख नकाशे मुंबई उपनगर जिल्हा :\n1 अंधेरी अंधेरी नकाशा (पीडीएफ, 1.15 MB)\n2 बांद्रा बांद्रा नकाशा (पीडीएफ, 1.60 MB)\n3 बोरीवली बोरीवली नकाशा (पीडीएफ, 1.77 MB)\n4 चेंबूर चेंबूर नकाशा (पीडीएफ, 1.57 MB)\n5 घाटकोपर घाटकोपर नकाशा (पीडीएफ, 270 KB)\n6 कुर्ला कुर्ला नकाशा (पीडीएफ, 771 KB)\n7 मालाड मालाड नकाशा (पीडीएफ, 1.03 MB)\n8 मुलुंड मुलुंड नकाशा (पीडीएफ, 1.25 MB)\n9 विलेपार्ले विलेपार्ले नकाशा (पीडीएफ, 1.34 MB)\n10 गोरेगांव गोरेगांव नकाशा (पीडीएफ, 1.25 MB)\nमुंबई उपनगर जिल्हा भूमी अभिलेख नकाशा (पीडीएफ, 1.01 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन मुंबई उपनगर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 13, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/applications", "date_download": "2018-12-15T08:15:36Z", "digest": "sha1:2F6RSM5HAHURTBBDMPG7JVUTE2A6ALT7", "length": 28522, "nlines": 306, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "applications Marathi News, applications Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई-लखनऊ व��मानात बॉम्बची अफवा\nरिझर्व्ह बँकेवर सरकारचा 'दास', सेनेचा हल्ल...\nMono चं व्यवस्थापन एमएमआरडीए स्वत: करणार\nभांडणातून मुलाकडून आईची हत्या\nमुंबईतील ७४ टक्के हॉटेल खाण्यालायक नाहीत\nrafale deal : 'सरकारने चुकीची माहिती दिली'\npulwama encounter : हिजबुलचे तीन दहशतवादी ...\nऑक्सिटोसीनवरील बंदीचा निर्णय रद्द\n'देशातील एटीएम बंद होणार नाहीत'\nभारत हा खरा मित्र: ट्रम्प\nपाकच्या मंत्र्याचा बीबीसीवर लाचखोरीचा आरोप...\nदुबईत भारतीय गिटारवादकाचा मृत्यू\nअभिनेत्री साँड्रा लॉक यांचे निधन\n'बिटकॉइन द्या अन्यथा बॉम्ब हल्ला करू'\n‘श्रीलंकन संसद बरखास्त करणे घटनाबाह्य’\nगेल्या चार वर्षांत २.३३ लाख कोटींची वसुली\nडेबिट कार्डसाठीही आकारले जाते शुल्क\nनव्या वर्षात व्याजदर घटणार\nघाऊक महागाईच्या दरात घसरण\nकोर्टाच्या निकालाचे स्वागत, मी निर्दोषच: अ...\nकृषिकर्जमाफीचा निर्णय व्यवहार्य ठरणार नाही...\nश्रेयस, सिद्धेशची दमदार शतके\nअल बरकत, सुळे गुरुजी शाळा विजयी\nश्रेयस, सिद्धेशची दमदार शतके\nपुन्हा दिसला दीपिकाच्या मानेवरचा RK टॅटू\n'विंक गर्ल' प्रिया वॉरियर यंदा गुगलवर हिट\n'द हंग्री' ठरणार जगातील सर्वात मोठा अनकट च...\n'केदारनाथ'च्या निर्मात्या प्रेरणा अरोरा या...\nसिनेरिव्ह्यू: मुंबई पुणे मुंबई ३\n#MeToo सुभाष घईंना क्लिन चीट\nशार्ट टर्म कोर्सच्या संगतीनं...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आ..\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय ने..\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहा..\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकार..\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा म..\nसॅनफ्रान्सकोमध्ये स्कुबा सांता दि..\nसूरतः मुलीच्या जन्मानंतर दोन तासा..\nकलाकारांचे म्हाडाच्या घरासाठी अर्ज\nम्हाडाच्या १३८४ घरांसाठीच्या कलाकार कोट्यातील अर्जांची संख्याही मोठी आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील घरांसाठी अभिनेते, अभिनेत्री, लेखकांपासून संबंधित क्षेत्रातील इच्छुकांचा समावेश आहे. १,३८४ घरांसाठी मागवण्यात आलेल्या अर्जांपैकी अनामत रकमेसह भरण्यात आलेल्या अर्जांची संख्या १ लाख ६४ हजारांवर आहे. त्यातील सर्व प्रक्रियेची छाननी करून अंतिम यादी आज, शुक्रवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीत मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीतक्षेत्र आदींमधील कलावंतांचा समावेश आहे.\nएमपीएससी पूर्वपरीक्षा - २०१९\n१७ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठीची जाहिरात नुकतीच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेली पदे, त्यांची अर्ज करण्याची पद्धत आणि एकूण जाहिरातीत नमूद केलेल्या काही महत्त्वाच्या बाबींची माहिती आपण घेऊ या. ही जाहिरात एकूण ३४२ पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये वर्ग ‘अ’ आणि वर्ग ‘ब’ राजपत्रित पदांचा समावेश आहे.\nम्हाडाच्या घरांसाठी दीड लाखांवर अर्ज\nम्हाडाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी जाहीर झालेल्या सोडतीस मिळणारा प्रतिसाद नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. यंदाही १,३८४ अर्जांसाठी किती अर्ज येतात याविषयी उत्सुकता होती. त्यात मिळालेला प्रतिसाद स्तिमित करणारा असून, एक लाख ६४ हजार ४२४ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहे. तसेच इच्छुक अर्जदारांची एकूण संख्या एकूण एक लाख ९७ हजार १८३पर्यंत होती.\nMhada: म्हाडाच्या घरांसाठी पावणेदोन लाख अर्ज\nमुंबईतील घरांची समस्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) जाहीर केलेल्या सोडतीस मिळणाऱ्या विक्रमी प्रतिसादाने पुन्हा अधोरेखित झाली आहे. म्हाडाच्या १३८४ घरांसाठी सोमवारच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी ५.४५पर्यंत १ लाख ८६ हजार ७९२ अर्ज आले आहेत.\nम्हाडा अर्जासाठी राहिले दोन दिवस\nम्हाडाने १,३८४ घरांसाठी जाहीर केलेल्या सोडतीत सहभागी होण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच, शनिवार सायंकाळपर्यंत तब्बल एक लाखांहून अधिक इच्छुकांनी अनामत रक्कमेचा भरणा केला आहे. या सोडतीसाठी १० डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. या सोडतीसाठी शनिवारी सायंकाळी ६.२८ वाजेपर्यंत एकाच दिवसात १४,५३६ अर्ज दाखल झाले आहेत. या अंतिम दोन दिवसांत म्हाडाकडे आणखी हजारो अर्जांप्रमाणेच अनामत रक्कम जमा होण्याचा होरा मांडला जात आहे.\nम्हाडाची अनामत रक्कम घटणार\nम्हाडाकडून भविष्यातील घरांच्या सोडतीत एकाच गटांतील अर्जदारांना त्याच अनामत रकमेत वेगवेगळ्या प्रकल्पांतील घरांसाठी अर्ज करण्याची नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे. घरांच्या सोडतीसाठी अनामत रक्कमही कमी होणार आहे.\n‘त्या’ महिलेचा जामीन फेटाळला\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्याशी विवाह केल्याचा आरोप असलेल्या २२ वर्षीय महिलेला जामीन देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. मुलाच्या आईने गेल्या वर्षी तक्रार नोंदवली होती.\n...तर पुन्हा याचिका करण्याची मुभा\nमराठा आरक्षणाविषयी राज्य मागास आयोगाचा अहवाल भविष्यात सार्वजनिक झाल्यानंतर त्यातील मुद्यांबाबत काही आक्षेप असल्यास याचिकादार विनोद पाटील यांना पुन्हा याचिका करण्याची मुभा न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने दिली आहे.\nपालिकेच्या जागा ६८... अर्ज तब्बल ७१५\nमहापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत ६८ जागांसाठी विक्रमी ७१५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महापालिका निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात उमेदवारांची ही संख्या सर्वाधिक मानली जात आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी बुधवारी (२१ नोव्हेंबर) होणार असून, त्यानंतर २७ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे.\nपॅनकार्डवर वडिलांचं नाव टाकणं बंधनकारक नाही\nएखाद्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असेल आणि त्याचं पालनपोषण आई करत असेल तर अशा व्यक्तिंना पॅनकार्डवर आता वडिलांचं नाव टाकण्याचं बंधन राहणार नाही. त्याऐवजी आईचं नाव पॅनकार्डवर टाकता येणार आहे. आयकर विभागाने नियमात सुधारणा केली असून हा नवा नियम येत्या ५ डिसेंबर २०१८ पासून लागू करण्यात येणार आहे.\nपदे १० हजार, अर्ज ९५ लाख\nसरकारी नोकरी, पोलिस वर्दीचे आकर्षण आणि नोकरीच्या कमी संधी या सर्व गोष्टी रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) अधिकारी, कॉन्स्टेबल पदांवेळी समोर येत आहेत. देशस्तरावर आरपीएफमध्ये अधिकारी, कॉन्स्टेबल स्तरावर १० हजार पदे आहेत. पण त्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या चकीत करणारी आहे.\nमांजरी बु . येथे 2 वर्षांपासून कचरा जाळला जातो\nवसई-विरार शहर महापालिकेने या वर्षाच्या सुरुवातीपासून नव्याने नळजोडण्या देण्यास सुरुवात केली असली तरी नळजोडण्या देताना पक्षपात व राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे.\nनागरिकत्वाच्या अर्जावर धर्म लिहिणं बंधनकारक\nभारताचे नागरिकत्व घेऊ इच्छिणाऱ्यांना यापुढे त्यासाठीच्या अर्जावर धर्म लिहिणे बंधनकारक राहणार आहे. केंद्राने यासाठी गृह मंत्रालयांतर्गत नागरिकत्व (सुधारणा) नियम २०१८ जारी केले आहेत.\nनीतिशास्त्र २०१८ - हिंट्स ३\nया लेखात आपण नीतिशास्त्र २०१८च्या पेपरमध��ल ‘सेक्शन बी’मध्ये विचारल्या जाणाऱ्या केस स्टडी समजून त्यांची संभाव्य उत्तरे काय असावीत, याचा उहापोह करणार आहोत. एकूण सहा केस स्टडी या भागात विचारलेल्या आहेत.\nबारावी परीक्षेसाठी अर्जास मुदतवाढ\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेजमार्फत ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येतील.\nउद्या, शेवटची मुदत परीक्षा अर्ज भरायचा तरी कसा\nस्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा अर्ज नोंदविण्यासाठीची वेबसाईट लिंक बंद असल्याने अर्ज नोंदवायचा तरी कसा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या फेज-६ अंतर्गत विविध प्रकारच्या १,१४१ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ५ सप्टेंबरपासून या अर्जांची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्ज नोंदणीसाठी उद्या (५ ऑक्टोबर) अंतिम मुदत आहे.\nसिडको घरांसाठी १ लाख ९१ हजार अर्ज\nमहागृहनिर्माण योजनेअंतर्गत सिडकोच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या घरांना मोठा प्रतिसाद मिळाला असून १४ हजार ८३८ घरांसाठी १ लाख ९१ हजार ८४२ अर्ज आले आहेत.\nबक्षिसाच्या रकमेवर प्राप्तिकर लागू नाही\nमी एक ज्येष्ठ नागरिक असून निवृत्तीवेतन व बँकेतून मिळणारे व्याज ही माझ्या उत्पन्नाची साधने आहेत. मला १० व सहा वर्षांचे दोन नातू असून त्यांना मी काही रक्कम बक्षीस देऊ इच्छितो. या बक्षीस रकमेवर कर (गिफ्ट टॅक्स) आकारला जाऊ नये यासाठी या माध्यमातून मी जास्तीत जास्त किती रक्कम मी त्यांना देऊ शकेन\nकाश्मीरः नागरिक - जवानांमध्ये धुमश्चक्री, गोळीबारात ६ ठार\nराफेल प्रकरणी चुकीची माहिती दिलीः शरद पवार\nRBIवर मोदी सरकारचा 'दास', सेनेचा हल्लाबोल\nइंडिगोच्या मुंबई-लखनऊ विमानात बॉम्बची अफवा\nBWF: पी व्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक\nफेसबुक बग; ६८ लाख युजर्सचे फोटो सार्वजनिक\nLive: भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी\nनववर्षात कर्जदारांना 'अच्छे दिन';व्याजदर कपात\nभाकरी महागली; ज्वारी, बाजरीचे दर वाढले\nरिव्ह्यू: माऊली-अतरंगी अॅक्शनला ‘टेरर’ तडका\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्���े जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/army-jawan-wife-killed-pakistan-continue-fire-shells-poonch-sector-jammu-and-kashmir-58305", "date_download": "2018-12-15T07:43:27Z", "digest": "sha1:PI5WAWQ65DSBUCJPKSQXTEE4XBSFHVDV", "length": 16488, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Army jawan, wife killed as Pakistan continue to fire shells in Poonch sector of Jammu and Kashmir पाकची सीमेवर आगळीक सुरूच; गोळीबारात जवान हुतात्मा | eSakal", "raw_content": "\nपाकची सीमेवर आगळीक सुरूच; गोळीबारात जवान हुतात्मा\nरविवार, 9 जुलै 2017\n23 : शस्त्रसंधी भंगाच्या घटना\n02 : घुसखोरीच्या घटना\n01 : \"बॅट'कडून हल्ला\n03 : जवान हुतात्मा\n01 : नागरिक ठार\n12 : जखमींची संख्या\n- चालू वर्षात पाकिस्तानकडून एकूण 223 शस्त्रसंधी भंगाच्या घटना आणि 50 वेळा घुसखोरीचा प्रयत्न\nजम्मू/श्रीनगर : सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक अद्यापही सुरूच असून, शनिवारी पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचा भंग केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात प्रादेशिक सेनेचा जवान हुतात्मा झाला. त्याचबरोबर त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला असून, त्या दांपत्याच्या दोन मुलींसह आणखी एक मुलगी जखमी झाली. भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका कॅप्टनसह तीन जवान जखमी झाले.\nदरम्यान, पाकिस्तानने भारताच्या उप उच्चायुक्तांना पाचारण करून भारतावरच शस्त्रसंधी भंगाचा आरोप करत उलटा कांगावा केला. मात्र, उप उच्चायुक्त जे. पी. सिंह यांनी संपूर्ण वर्षभरातील आकडेवारी सादर करत आज झालेल्या शस्त्रसंधी भंगाबाबत पाकिस्तानकडे निषेध नोंदविला.\nप्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूंच भागात आज सकाळी भारतीय हद्दीतील रहिवासी भागात पाकिस्तानी सैन्याने तोफा डागल्या तसेच गोळीबारही केला. सीमेजवळील करमरा गावातील प्रादेशिक सेनेचे जवान मोहम्मद शौकत आणि त्यांची पत्नी साफिया बी यांच्या घरावर तोफगोळा येऊन पडल्याने त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर रुबीना कौसर (वय 12), झायदा कौसर (वय 6) या त्यांच्या दोन लहान मुली आणि नाझिया बी या तिघी जणी जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nदरम्यान, बांदीपोरा येथील हाजिन परिसरात दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री केलेल्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले. अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम राबविली जात आहे.\nदक्षिण काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांवर पेलेट गनचा वापर केल्यामुळे सुमारे आठ महिला जखमी झाल्या. या महिला पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या आणि कोणतेही कारण नसताना सुरक्षा रक्षकांनी पेलेटचा मारा केल्याचा आरोप नागरिकांनी केला. मात्र, अधिकाऱ्यांनी या आरोपाचा इन्कार करताना हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्‍या बुऱ्हान वणीच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत या महिला सहभागी झाल्या होत्या, असे सांगितले.\nहिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हान वणी याचा खात्मा होऊन एक वर्ष झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काश्‍मीरमधील तीन शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली असून, इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. कोणतीही परिस्थिती उद्‌भवल्यास ती निपटण्यासाठी सुमारे वीस हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. फुटीरतावादी आणि दहशतवादी संघटनांनी यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठीही योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत.\n23 : शस्त्रसंधी भंगाच्या घटना\n02 : घुसखोरीच्या घटना\n01 : \"बॅट'कडून हल्ला\n03 : जवान हुतात्मा\n01 : नागरिक ठार\n12 : जखमींची संख्या\n- चालू वर्षात पाकिस्तानकडून एकूण 223 शस्त्रसंधी भंगाच्या घटना आणि 50 वेळा घुसखोरीचा प्रयत्न\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\n'पाकिस्तानने साथ न दिल्यास कडक रणनीतीची गरज'\nवॉशिंग्टन : अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने साथ दिली नाही तर अमेरिका आणि त्याच्या अन्य सहकारी देशांना...\nपाक सदैव काश्‍मिरींच्या पाठीशी- इम्रान खान\nइस्लामाबाद- काश्‍मीरमधील जनतेला पाकिस्तानकडून सदैव राजनैतिक, राजकीय आणि नैतिक सहकार्य पुरविण्यात येईल, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान...\n'पाकिस्तानला एक डॉलरचीदेखील मदत नको'\nन्यूयॉर्क : पाकिस्तान दहशतवाद्यांना सतत आश्रय देत असून हेच दहशतवादी अमेरिकी ��ैनिकांची हत्या करत आहेत. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांच्या...\nप्रचारातले कुंभकर्ण... (श्रीराम पवार)\nपाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या...\nसोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण : निकाल 21 डिसेंबरला लागणार\nमुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/raleganssiddhi-maharashtra-news-charity-training-labor-leaders-should-also-be-given-them", "date_download": "2018-12-15T08:05:58Z", "digest": "sha1:WRFVZSDYTENXVXON2MXMEQHW24QQCIPA", "length": 14412, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "raleganssiddhi maharashtra news Charity, training of labor leaders should also be given to them चारित्र्य, श्रमाचे प्रशिक्षण नेत्यांनाही द्यावे - अण्णा हजारे | eSakal", "raw_content": "\nचारित्र्य, श्रमाचे प्रशिक्षण नेत्यांनाही द्यावे - अण्णा हजारे\nशनिवार, 8 जुलै 2017\nराळेगणसिद्धी - फक्त अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन देशाची प्रगती होणार नाही, त्यासाठी नेत्यांना नेतृत्वाचे, चारित्र्य शुद्ध ठेवण्याचे, स्वच्छता आणि श्रमप्रतिष्ठेचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यातूनच खेड्यांचा व पर्यायाने देशाचा विकास होईल, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.\nराळेगणसिद्धी - फक्त अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन देशाची प्रगती होणार नाही, त्यासाठी नेत्यांना नेतृत्वाचे, चारित्र्य शुद्ध ठेवण्याचे, स्वच्छता आणि श्रमप्रतिष्ठेचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यातूनच खेड्यांचा व पर्यायाने देशाचा विकास होईल, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर मोठे काम करत आहेत; मात्र देशातील खेड्यांचा विकास थांबला आहे. याबाबत मोदी यांना लवकरच पत्र पाठविणार असून, त्यात खेड्यांचा विकास थांबल्याची कारणेही कळविणार असल्याचे सांगून हजारे म्हणाले, \"\"देशाच्या व खेड्यांच्या विकासासाठी नेतेमंडळींना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. केवळ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन चालणार नाही आणि केवळ अधिकाऱ्यांनाच दोषी ठरवूनही चालणार नाही. खेड्यांच्या मागासलेपणासाठी नेतेमंडळीही जबाबदार आहेत. खेड्यांच्या विकासासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण असते, तसे नेत्यांना देणे गरजेचे आहे. त्यासाठी विधानसभा व लोकसभेने \"नेतृत्वविकास प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. प्रत्येक खेड्यात किमान चार ते पाच \"लीडर' तयार होणे गरजेचे आहे.''\n'मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छता अभियान फक्त छायाचित्रांपुरते दिसते. स्वच्छता करताना छायाचित्रे काढली जातात व नंतर ते काम थांबते. छायाचित्रासाठी काम करून चालणार नाही. नेत्यांनी दररोज किमान एक तास श्रमदान केले पाहिजे. राजकारण्यांना दररोज एक तास हातात झाडू घेण्यास भाग पाडले पाहिजे, म्हणजे त्यांना श्रमाची लाज वाटणार नाही. त्यांना स्वच्छ चारित्र्याचेही प्रशिक्षण हवे. तसे झाले तर देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही,'' असे हजारे म्हणाले.\n'सकाळ'ने आदर्श निर्माण केला'\nमहिलांसाठी \"तनिष्का' व तरुणांसाठी \"यिन' यासारखे उपक्रम \"सकाळ'ने सुरू केल्याबद्दल हजारे यांनी प्रशंसा केली. केवळ बातम्या देण्यापुरते काम न करता समाजप्रबोधन व महिला आणि तरुणांसाठी विविध उपक्रम राबवून \"सकाळ'ने वेगळा आदर्श निर्माण केला आहे.\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\n‘रेडझोन’च्या भूखंडांची विक्री कशी\nपिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके...\nदुष्काळी पशुधनाला मिळणार संजीवनी\nसातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील...\nपिंपरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून शेड बांधले. तेथे अनधिकृतपणे वाहने...\nमाजी मुख्य सचिव बोंगीरवार यांचे निधन\nमुंबई - राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार (वय ७६) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा पीयूष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/majalgaon-news-malnourished-children-59609", "date_download": "2018-12-15T08:01:49Z", "digest": "sha1:L4M5CR4YF6FO6ZB5YVVMQH65YKRY3Q7B", "length": 13468, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "majalgaon news Malnourished children केसापुरी परिसरात आढळली तीन कुपोषित बालके | eSakal", "raw_content": "\nकेसापुरी परिसरात आढळली तीन कुपोषित बालके\nशुक्रवार, 14 जुलै 2017\nमाजलगाव - शहरालगतच असलेल्या केसापुरी वसाहतीजवळ पालावर राहणाऱ्या स्थलांतरित कुटुंबीयांकडे बुधवारी (ता.१२) सायंकाळी तीन कुपोषित बालके आढळली. आधार संस्थेच्या सत्यभामा सौंदरमल यांनी हा प्रकार उघडकीस आणला.\nमाजलगाव - शहरालगतच असलेल्या केसापुरी वसाहतीजवळ पालावर राहणाऱ्या स्थलांतरित कुटुंबीयांकडे बुधवारी (ता.१२) सायंकाळी तीन कुपोषित बालके आढळली. आधार संस्थेच्या सत्यभामा सौंदरमल यांनी हा प्रकार उघडकीस आणला.\nराष्ट्रीय महामार्गालगतच्या केसापुरी वसाहतीजवळ पाल टाकून खरात कुटुंबीय राहते. आधार संस्थेच्या सत्यभामा सौंदरमल या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करत असताना त्यांना या पालावर कुपोषणसदृश बालके आढळली. यासंदर्भात आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधल्यानंतर या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक गुरुवारी (ता. १३) दाखल झाले तर किट्टी आडगाव प्राथमिक आरोग्��� केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय पारगावकर यांनी गुरुवारी सकाळी सात वाजताच या पालावर येऊन प्रियंका मालूजी खरात (वय २ वर्षे) या बालिकेस बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. हा भाग सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत येतो. या ठिकाणी साक्षी सिकंदर खरात (वय आठ महिने) तर संगीता दादाराव चव्हाण (वय दोन वर्षे) या दोन्ही मुली पालावरच असून आरोग्य विभागाच्या पथकाने याची पाहणी केली. सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत असलेल्या केसापुरी वसाहत परिसरात कुपोषित बालक आढळले असल्याची माहिती मिळताच सकाळी आठ वाजताच पालावर जाऊन या मुलीला पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे किट्टी आडगाव येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय पारगावकर यांनी सांगितले.\nकुटुंबकल्याण शस्त्रक्रियेनंतरही जन्मली दोन मुले\nकेसापुरी वसाहतीजवळील पालावर मालूजी खरात यांचे कुटुंब राहते. त्यांच्या पत्नी लंका खरात यांनी कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केली आहे. यानंतरही लंका यांना दोन अपत्ये झाली. कुपोषित प्रियंका हिला १४ भावंडे होती. त्यापैकी तीन भावंडांचा मृत्यू झाला आहे तर नऊ बहिणी असून दोन भाऊ असा परिवार आहे.\nभयपटांचे दिग्दर्शक तुलसी रामसे यांचे निधन\nमुंबई - ‘पुरानी हवेली’, ‘विराना’, ‘बंद दरवाजा’ या प्रकारच्या भयपटांचे दिग्दर्शक तुलसी रामसे (वय ७७) यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. छातीत दुखत...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nजिल्हा परिषद शाळांत धोक्याची घंटा\nपुणे - जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तेथे धोका पत्करून शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत....\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\n‘ब्रेक्‍झिट’ची तीन पायांची शर्यत (अग्रलेख)\nआर्थिक प्रश्‍नांचे सुलभीकरण करून आणि राष्ट्रवादाचा अंगार चेतवून उपाय शोधायला गेले की काय होते, याचा प्रत्यय ब्रिटनमधील सध्याच्या राजकीय संघर्षावरून...\nबॅंकिंग पुनर्रचनेची नागमोडी वाट\nनादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/farmer-familys-sangita-pokale-pass-out-psi-examination-125759", "date_download": "2018-12-15T07:58:11Z", "digest": "sha1:EOCYRJ5OVJURRMPBXQSZG6UDHG3NGFIO", "length": 12813, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer familys sangita pokale pass out psi examination शेतकरी कुटुंबातील मुलगी झाली फौजदार (व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nशेतकरी कुटुंबातील मुलगी झाली फौजदार (व्हिडिओ)\nरविवार, 24 जून 2018\nटाकळी हाजी (पुणे): येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील संगीता पोकळे या मुलीने परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेतून फौजदारपद मिळविले.\nटाकळी हाजी (पुणे): येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील संगीता पोकळे या मुलीने परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेतून फौजदारपद मिळविले.\nआर्थिक परिस्थिती जेमतेम. आई निरक्षर. वडील चौथी पास. वडील शाळेत शिपाई म्हणून काम करत असल्याने प्रपंच कसाबसा चालायचा. मुलगी म्हटलं, की शिक्षणासाठी घरातूनच नकार असतो. पण त्यातूनही पुण्यासारख्या ठिकाणी राहून कृषी पदविका घेतली. तिचे वडील टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील बापूसाहेब गावडे विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. एक भाऊ व एक बहीण या परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर होती. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या या शेतकरी कुटुंबांत संगीता हिचा जन्म झाला. लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने अभ्यासातील जिद्दीपणा परिस्थितीपुढे तिने सोडला नाही. प्रापंचिक समस्या सोडविण्यातच शेतीतील उत्पन्न पुरत नसे. त्यामुळे आई-वडिलांना शेतीत काम करून मदत करण्याचे काम तिने केले.\nकष्ट करण्याची सवय त्यामुळेच तिला लागल��. त्यात 2007- 2008 मध्ये तिने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आई-वडिलांची इच्छा म्हणून तिने पुणे येथे कृषी पदविका पर्यंतचे शिक्षण 2012-2013 मध्ये पूर्ण केले. घरच्या गरिबी परिस्थितीची जाणीव ठेवून तिने कष्टाने अभ्यास केला. आई शेतात काबाडकष्ट करून मुलगी शिकावी यासाठी प्रयत्न करत होती. वडील निवृत्त झाल्यावर त्यांनी शेतीत काम करण्याचे ठरविले. आई-वडिलांनी केलेल्या कष्टातून तिच्या शिक्षणाला आधार मिळाला. कृषी पदविका घेतल्यावर तिने 2017 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यातून ती उत्तीर्ण झाली असून, तिची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे.\n'सिंहगड'च्या प्राध्यापकाने दिला जीवन संपवण्याचा इशारा\nपुणे : सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमध्ये वर्षानुवर्ष काम करूनही वेतन न मिळाल्याने वैफल्यग्रस्त प्राध्यापकाने आता जीवन संपविण्याचा इशारा दिला...\nधायरी रस्त्यावर अपघाताची शक्यता\nधायरी : धायरी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम 6 महिन्यांपुर्वी झाले आहे. 'पी अॅन्ड टी'च्या बॉक्समुळे अडथळा होत असल्यामुळे दुर्घटनेची शक्यता...\nसर्जिकल सोसायटीतर्फे डॉ. लोहोकरे यांचा सन्मान\nमंचर (पुणे) : येथील सिद्धकला हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांत डॉ. नरेंद्र लोहोकरे यांनी दुर्बिणीद्वारे व्रणविरहित थायरॉईड ग्रंथींच्या 11...\nपुणे : डहाणूकर कॉलनी येथील मुख्य चौकात डिव्हायडरमुळे रोज वाहतूक कोंडी होते. परंतु बेशिस्त वाहनचालकांमुळे अडचणीत अजुनच वाढ झाली आहे. येथे पोलिस...\nएटीएमला दरवाजा लावण्यासाठी मुहूर्त कधी\nपुणे : शहरातील प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील गरुड गणपती मंडळाजवळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम आहे. परंतु, या एटीएमला दरवाजाच ऩाही. त्यामुळे...\nपुणेेेे : 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये दहशत\nखेड-शिवापूर (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून एका मोटारीच्या आडवा आलेल्या वाघाचा व्हिडिओ कात्रज घाटातील असल्याचे सांगून सोशल मिडीयावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्य���साठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/10-lakhs-help-to-aniket-kothales-family-from-government/", "date_download": "2018-12-15T07:51:06Z", "digest": "sha1:IKVWHKSHFUGQO3XOS3ZZX4RWGXSBNXRH", "length": 10852, "nlines": 196, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत\nअनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत\nमुंबई: सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात राज्य सरकार विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा विचार करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाख रुपयांची मदत जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले.\nसांगलीत चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या अनिकेत कोथळे या आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या साथीदारांनी अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला अनिकेत पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला. मात्र, सखोल चौकशीत पोलिसांचे बिंग फुटले आणि युवराज व अन्य पाच पोलिसांची रवानगी पोलीस कोठडीत झाली.\nजनतेच्या सुरक्षेची जबाबदार असलेले पोलिसच गुन्हेगार झाल्याने सांगलीत संतापाची लाट उसळली. सोमवारी सांगलीत बंद पाळण्यात आला. दुसरीकडे मुंबईत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद देऊन कोथळे कुटुंबियांना मदत जाहीर केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. युवराज कामटे गुन्हा घडला त्या कालावधीत कुठे कुठे गेले याचा सखोल तपास केला जाईल, तसेच पोलीस कोठडीतील नियमांबाबत आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणातील काही अधिकाऱ्यांची बदली करण्याची तसेच सीबीआय चौकशीची मागणीही जोर धरु लागली आहे. याबाबत केसरकर म्हणाले, या प्रकरणाचा तपास २४ तासांत लागला असून सध्या तपास योग्य दिशेने सुरु आहे. जर सीआयडीचा तपास पुढे सरकला नाही तर सीबीआयचा विचार होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणातील साक्षीदार अमोल भांडारे आणि पीडित कोथळे कुटुंबीय यांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.\nमागिल लेख समाजाला काही देण्याची भावना हे भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व – सुधीर मुनगंटीवार\nपुढील लेख अनिकेत कोथळे हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवा\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowonspecial-article-mahatma-gandhi-jayanti-12598", "date_download": "2018-12-15T07:44:58Z", "digest": "sha1:D4FDWZ6WIHCYT5MS26PLQZKEE3EZBP2O", "length": 24844, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon,special article on mahatma gandhi jayanti | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगांधीजींची लोकशाहीवादी निर्णय प्रक्रिया\nगांधीजींची लोकशाहीवादी निर्णय प्रक्रिया\nमंगळवार, 2 ऑक्टोबर 2018\nआपल्या सगळ्यांना समग्र, आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सर्वांच्या भावनांचा आदर करणाऱ्या भारत देशात राहण्यास नक्कीच आवडेल. आणि हेच गांधींजींचे स्वप्न होते. गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांनी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याच्या, काम करण्याच्या दाखविलेल्या मार्गावर चालू या.\nमाझ्या वडलांचे मित्र आणि हिंदुस्थानचे संपादक रतनलाल जोशी यांनी मला गांधीजींच्या निर्णय क्षमतेची एक उत्कृष्ट कथा सांगितली होती. कोणताही निर्णय घेताना महात्मा गांधी काॅँग्रेस वर्किंग कमिटीच्या सर्व सभासदांसोबत चर्चा करीत असत. आणि त्यातून सर्वांचे मत जाणून घेतले जात असे. ‘‘बापू आम्हा सर्वांना हे माहीत आहे की अंतिम निर्णय हा आपलाच असतो तर मग सर्वांचे मत जाणून घेण्याचा हा ड्रामा तुम्ही का करीत आहात’’ अशी तक्रार एकदा डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी काॅँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये केली. तेव्हा गांधीजीसह सर्व सभासद मोठमोठ्याने हसू लागले. अत्यंत बुद्धीमान आणि समजूतदारपणामुळे गांधीजी हे सर्वांना अत्यंत सुरक्षित असे व्यक्तिमत्त्व वाटत होते. इतरांचे मत जाणून घेण्यात त्यांना धोकादायक वाटले नाही. १९३० मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी मात्र त्यांच्या निर्णय प्रक्रियेच्या सर्वोच्चत्तम स्थानामध्ये बाधा आणली होती. परंतु गांधीजींनी याबाबत वाईट वाटून तर घेतलेच नाही तसेच सुभाषचंद्र बोस यांच्यावर वैयक्तिक टीकासुद्धा कधी केली नाही. त्यांचे बोस बरोबरचे संभाषण हे तत्त्वावर आधारित आणि स्वातंत्र्य लढा कोणत्या दिशेने न्यायचा अशा मुद्द्यांवरच व्हायचे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा त्यांचे सहकारी मेजर जनरल बी. सी. खंडुरी यांना सांगितले होते, एका थोर नेत्याचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे विशाल हृदय आणि क्षमा करण्याची क्षमता हा आहे. महात्मा गांधींमध्ये हा गुण खच्चून भरलेला होता. आज आपण मात्र सर्वांना एकत्र घेऊन संभाषणाची कला हरवून बसलो आहोत.\nस्वातंत्र्य लढ्याच्या काळात अनेक मते-मतांतरे होती. स्वातंत्र्य कसे मिळवायचे याबाबतचे मार्ग वेगवेगळे होते. लढा-झुंज देऊन स्वातंत्र्य मिळविण्याचे नेतृत्व बाळ गंगाधर टिळक, बिपीनचंद्र पाल, लाला लजपतराय आदीं करीत होते. ब्रिटिशांनी या देशातील हिंदू आणि मुस्‍लिम यांच्यात फूट पाडण्याचे काम केले. या दोहोंसोबत इतरही काही घटक आणि सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांवरच थेट हमलाच केला असे असतानादेखील गांधीजींनी आपला शांततेचा, चर्चेचा मार्ग सोडला नाही. आपल्या या मार्ग आणि कृतीबद्दलसुद्धा ते सतत विस्ताराने इतरांना समजूनच सांगत होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अध्यात्मिक वळण देत अगदी उच्च पातळीवर चर्चा, संभाषण चालूच ठेवले. आपण भारतीयसुद्धा ब्रिटिशांच्या बरोबरीचेच आहोत, हा आत्मविश्वास त्यांनी भारतीयांमध्ये निर्माण केला. आणि जागतिक म��ासत्ता असलेल्या ब्रिटिशांना शांततेच्या मार्गाने पराभूत करू शकतो, हे दाखवून दिले. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर होती. अशा परिस्थितीमध्ये देखील गांधीजींनी आवाज दिल्यावर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले आणि आपण अशक्यप्राय ते शक्य करू शकतो, याचा विश्वास दिला.\nआजची परिस्थिती अगदीच भिन्न आहे. आपण आर्थिककदृष्ट्या सक्षम आहोत. इंटरनेट, मास मीडियामुळे जग जवळ आले आहे. लोकांच्या महत्त्वाकांक्षा अनेक पटीने वाढल्या आहेत. या वाढलेल्या महत्त्वाकांक्षा अनेक समस्यांमुळे पूर्ण होत नसल्याने लोकांमध्ये नैराश्य वाढत आहे. वाढते नैराश्य दूर करण्याचे तर सोडाच त्यास प्रोत्साहन देण्याचे काम काही राजकीय पक्ष करीत आहेत. परिस्थिती अधिक विस्फोटक बसविण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रोत्साहन ठिणगी पेटून देण्याचे काम करीत आहे. या नैराश्येतून अनेक घटना घडत असल्याचे दैनंदिन बातम्यांमधून आपण पाहत आहोत. भारतासारख्या बहुलवादी समाज रचनेत जेथे २६ प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, अनेक धर्म, पंथ, जाती, संस्कृतीचे लोक एकत्र राहतात तेथे अनेक प्रकारच्या समस्या दररोज पुढे येत असतात. राजकीय नेत्यांनी जनतेच्या या समस्या दूर करीत त्यांना दारिद्र्य, अंधश्रद्धा, अंध विश्वास यांच्याविरोधात लढायला शिकविले पाहिजे.\nजीवनात उच्च उद्देश-ध्येय असतील तर संपूर्ण मानवदात त्याबद्दल सकारात्मक पद्धतीने प्रतिक्रिया देते, हे जगभरात विविध प्रसंगातून दिसून आले आहे. अशावेळी योग्य दिशेने चर्चा घडवून आणल्यास चांगला प्रामाणिक निर्णय घेतला जाऊ शकतो. नेमक्या अशा पद्धतीने गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा दिली. सध्याच्या राजकीय परिस्थितीत अशा पद्धतीने सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याच्या प्रक्रिया हरवून बसली आहे. अधिकारांचे केंद्रीकरण करून लोकांच्या मनामध्ये भय निर्माण केले जात आहे. अशा परिस्थितीत चांगले राजकीय नेतृत्वच विस्कटलेली घडी नीट बसवून समाजातील प्रत्येक घटकांचा राष्‍ट्र उभारणीत सहभाग घेऊ शकते. सध्या सर्वच राजकीय पक्षांचा मुख्य उद्देश आगामी लोकसभा निवडणूक जिंकून आपणच सत्तेत यायचा आहे. जनतेच्या अडचणी कमी करून राष्ट्राचा विकास करायचा कोणाच्याही ध्यानीमनीसुद्धा दिसत नाही. त्यामुळे गांधीवादी नेतृत्वासाठी आपण को��त्याही राजकीय पक्षावर अवलंबून राहू शकत नाही. अशावेळी आपण प्रत्येकाने बदलाचा घटक बनायला हवे. आपण पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे आपले काम केले तर आपल्यातूनच चांगले नेतृत्व उदयास येईल. असे झाले तरच देशाचा विकास आणि भरभराट होईल. आपण सर्व जण या देशाचे घटक आहोत, आपला जन्म येथे झाला, या मातीत आपण वाढलो आहोत. आपला धर्म, जात वेगळी अाहे, समस्या भिन्न अाहेत. परंतु आपल्या सगळ्यांना समग्र, आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सर्वांच्या भावनांचा आदर करणाऱ्या भारत देशात राहण्यास नक्कीच आवडेल. आणि हेच गांधींजींचे स्वप्न होते. गांधीजींच्या १५० व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करुन त्यांनी लोकशाही पद्धतीने निर्णय घेण्याच्या, काम करण्याच्या दाखविलेल्या मार्गावर चालू या. शांततामय, प्रेममय वातावरणात संभाषणातून सर्वांसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करू या...\n(लेखक शेती तसेच सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक अाहेत.)\nसंप वन forest भारत स्वप्न महात्मा गांधी अटलबिहारी वाजपेयी atal bihari vajpayee हृदय बाळ baby infant गंगा नैराश्य राजकीय पक्ष political parties आग लोकसभा निवडणूक विकास लेखक\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-government-not-aware-produce-milk-powder-8420", "date_download": "2018-12-15T07:45:47Z", "digest": "sha1:ZIUVYN2YMWNDZIIBTWDSYKOJIJPN72EH", "length": 18717, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The government not aware for produce milk powder | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद��ध पावडर उत्पादनाबाबत सरकार गाफील\nदूध पावडर उत्पादनाबाबत सरकार गाफील\nरविवार, 20 मे 2018\nपुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न दूध पावडर उत्पादनाशी निगडित आहेत. पावडरचे कमी- जास्त उत्पादन आणि बाजारपेठांमधील चढ-उताराचा परिणाम थेट दूध दरावर होत असताना सरकार मात्र गाफील आहे. दूध पावडर उत्पादनाचा वेळोवेळी अभ्यास करून ताजे अहवाल देणारी यंत्रणा शासनाला तयार करावीच लागेल, असे डेअरी क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.\nपुणे : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न दूध पावडर उत्पादनाशी निगडित आहेत. पावडरचे कमी- जास्त उत्पादन आणि बाजारपेठांमधील चढ-उताराचा परिणाम थेट दूध दरावर होत असताना सरकार मात्र गाफील आहे. दूध पावडर उत्पादनाचा वेळोवेळी अभ्यास करून ताजे अहवाल देणारी यंत्रणा शासनाला तयार करावीच लागेल, असे डेअरी क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.\nनाशवंत असलेल्या दुधाचे रूपांतर पावडरमध्ये करणे हा एक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध आहे. या पावडरची साठवण एक वर्षापर्यंत होते. त्याचा वापर दूध प्रमाणित करण्यासाठी, आइस्क्रीम व निर्यातीसाठी केला जातो. राज्यात किमान एक कोटी क्षमतेचे पावडर प्लॅन्ट असून, रोज ४० लाख लिटर्सपेक्षा जास्त दुधाची पावडर होत असावी, असा अंदाज आहे.\nदूध पावडर उत्पादन वाढले की घटले, पावडरचे बाजार किती आहेत, पावडर प्रकल्पांकडून दुधाची खरेदी कोणत्या दराने सुरू आहे, पावडर निर्यातीची स्थिती कशी आहे याचा सतत अभ्यास करणारी यंत्रणा सध्या राज्याच्या दुग्धविकास विभागाकडे नाही. त्यामुळे या डेअरी उद्योगातील प्रश्न सरकारच्या लवकर लक्षात येत नाहीत.\nआंतरराष्ट्रीय बाजारात सध्या दूध पावडरचे बाजार कमी झालेले आहेत. शेतकऱ्यांकडून १०० लिटर दुधाची (३.५ फॅट व ८.५ एसएनएफ) खरेदी केल्यानंतर त्यापासून साडेआठ किलो दूध पावडर तयार होते. तसेच, सव्वाचार किलो बटर मिळते. राज्यात दूध पावडर व बटरच्या साठ्यांमध्ये भरमसाट वाढ झाली आहे.\nदेशात सध्या तीन लाख टन दूध भुकटी विक्री अभावी पडून आहे. लोण्याचे साठे देखील एक लाख टनाच्या आसपास पोचलेले आहेत. दूध पावडर व बटरचा साठा विकून डेअरी उद्योगाकडे पुरेसा पैसा येत नाही तोपर्यंत दुधाचे दर शेतकऱ्यांना वाढवून मिळण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळेच राज्य सरकारने पावडरसाठी तीन रुपये अनुदान घोषित केले आहे.\nखासगी दुधाच्या बाजारपेठेवरील घडामोडींवर सहकारी दूध संघांचे दर ठरतात. मात्र, खासगी दूध बाजाराचे दर हे दूध पावडरच्या नफ्या-तोट्यावर ठरतात. त्यामुळेच शासनाने प्रतिलिटर २७ रुपये दर शेतकऱ्यांना देण्याचे बंधन घातले असले, तरी सध्या खासगी व सहकारी संघांकडून दुधाला १८ ते २२ रुपये दर दिला जात आहे.\nराज्यातील दूध पावडरची विक्री ठप्प झाल्यामुळे ३० हजार टन पावडर आणि १० हजार टन बटर पडून असल्याचे सांगितले जाते. सध्या गायीच्या १०० लिटर दुधाचे बटर व पावडर करण्यासाठी प्रतिलिटर १० रुपये ६९ पैसे तोटा होतो. म्हैस दुधाचा हाच तोटा ६ रुपये ९८ पैसे इतका होतो.\nराज्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले ६० टक्क्यांपेक्षा जास्त दूध पावडर व प्रक्रियेसाठीच वापरले जाते. पावडरला भाव नसल्यास शेतकऱ्यांच्या दुधाला दर कमी मिळतो. त्यामुळे पावडरच्या स्थितीचा अभ्यास नसलेल्या सरकारला शेतकऱ्यांना कोणता सल्ला देता येत नाही किंवा धोरणात्मक निर्णयदेखील चुकीच्या माहितीच्या आधाराने घ्यावा\nदुग्ध क्षेत्रातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, राज्यात निश्चित किती दूध पावडरचा साठा आहे, याची खरी माहिती राज्य शासनाकडे नाही. पावडरचे रोजचे उत्पादन, निर्यात, देशांतर्गत खप, साठ्यांची स्थिती याची माहिती शासनाकडून गोळा केली जात नाही. तेथेच शासनाची फसगत होते.\nदूध सरकार government तोटा\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2018-12-15T06:23:36Z", "digest": "sha1:OU2VBPZIFXSF2OOWGTR5NI2PUGDLZFXJ", "length": 5391, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्सेल प्रुस्त - विकिपीडिया", "raw_content": "\n१० जुलै, इ.स. १८७१\n१८ नोव्हेंबर, इ.स. १९२२\nइन सर्च ऑफ लॉस्ट टाइम\nमार्सेल प्रुस्त (फ्रेंच: Marcel Proust; १० जुलै, इ.स. १८७१ - १८ नोव्हेंबर, इ.स. १९२२) हा एक फ्रेंच लेखक होता.\nइ.स. १८७१ मधील जन्म\nइ.स. १९२२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१३ रोजी १३:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/exclusive?start=48", "date_download": "2018-12-15T06:50:15Z", "digest": "sha1:RFUFCSVW24XR36VSGY2MFWDEUCJMQKC3", "length": 10830, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Exclusive - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nएका दिवसात ४० सिगरेट्स पिऊन 'अमृता खानविलकर' चा घसा बसला \nधर्मा प्रोडक्शन्सच्या 100 कोटी क्लबमध्ये पोहोचलेल्या ‘राजी’ चित्रपटात महत्वाची भूमिका बजावल्यावर आता अभिनेत्री अमृता खानविलकर ‘हंगामा प्ले’च्या ‘डॅमेज्ड’ ह्या वेबसीरीजच्या माध्यमातून डिजीटल दूनियेत पाऊल ठेवतेय. राजीमध्ये मुनिरा ह्या एका पाकिस्तानी गृहिणीच्या साध्या सोज्वळ रूपात दिसलेली अमृता आता डॅमेज ह्या वेबसीरिजमधून बोल्ड, ब्युटिफुल आणि सेन्शुअस लविनाच्या रूपात दिसणार आहे.\n'रामकुमार शेडगे' यांचे \"अ.ब.क\" चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण\nगेल्या एका दशकाहून जास्त काळ जनसंपर्काच्या माध्यमातून कार्यरत असणारे रामकुमार गोरखनाथ शेडगे यांनी आता दिग्दर्शनासह अभिनयाकडे आपली पावले वळविली आहेत. चित्रपट, माहितीपट, लघुपट, रियालिटी शोमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवून यश मिळवले. हा संघर्ष सुरू असतानाच \"लेट्‌स गो बॅक' या मराठी चित्रपटात त्यांना महत्त्वाची भूमिका मिळाली. त्यानंतर जवळपास दोन वर्ष चांगल्या भूमिकेच्या शोधात असतानाच अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. पण, मनासारखी भूमिका मिळाली नाही. त्यावेळी त्यांनी मिळेल ते काम केले. मात्र, त्यांना एक गोष्ट जाणवली की अभिनय करायचा असेल तर तुम्हाला घरातून भक्कम पाठिंबा हवा आहे. नाहीतर चित्रपटसृष्टीत तुमचा कोणीतरी गॉडफादर पाहिजे. यापैकी त्यांच्याकडे कोणतीही गोष्ट नव्हती.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये 'शर्मिष्ठा राऊत' ची होणार एन्ट्री \nकलर्स मराठीवरी��� बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणारे टास्क, घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद - विवाद, भांडण, मैत्री हे सगळचं चर्चेचा विषय आहेत यात शंका नाही. बिग बॉस मराठीचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडत आहे. सदस्य एखाद्या मालिकेचे वा सिनेमामधील पात्र म्हणून लोकांसमोर येत नसून ते जसे आहेत तसे ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत कोणताही मुखवटा न बाळगता. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रत्येक दिवशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. नुकतीच हर्षदा खानविलकर यांची कार्यक्रमामध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली होती. हर्षदा यांचा घरातील एक आठवडा चांगलाच रंगला. आता या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची एन्ट्री होणार आहे. हर्षदानंतर आता वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे शर्मिष्ठा राऊत घरामध्ये जाणार आहे. आता घरातील रहिवाशी संघाची काय प्रतिक्रिया असेल घरामध्ये कोणते रंजक वळण येईल घरामध्ये कोणते रंजक वळण येईल हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-80-crore-loss-gst-75203", "date_download": "2018-12-15T07:34:32Z", "digest": "sha1:SIVHKLTQXXM3ESR766NCG6O4KT4R7AJG", "length": 13678, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news 80 crore loss by GST 'जीएसटी'मुळे 80 कोटींचा फटका! | eSakal", "raw_content": "\n'जीएसटी'मुळे 80 कोटींचा फटका\nसोमवार, 2 ऑक्टोबर 2017\nपुणे - वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू होऊन तीन महिने उलटले तरी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाला केंद्र सरकारकडून \"जीएसटी'च्या मोबदल्यात अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या दैनंदिन खर्चासह विकासकामांचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्‍न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. \"जीएसटी'मुळे कॅंटोन्मेंट बोर्डाला वार्षिक ऐंशी कोटी ��ुपयांचा फटका बसण्याची शक्‍यता आहे.\nराज्यातील सर्व महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना एक जुलैपासून \"जीएसटी' लागू झाला. त्यामुळे कॅंटोन्मेंटमध्ये आकारण्यात येणारा स्थानिक संस्था कर (एनबीटी) बंद झाला. कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून दर महिन्याला मोठ्या कंपन्या आणि 50 कोटी रुपयांच्या पुढे आर्थिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून \"एलबीटी' आकारला जात होता. त्याद्वारे दर महिन्याला सहा ते आठ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र \"जीएसटी' लागू झाल्यानंतर \"एलबीटी' बंद झाला. परिणामी, याचा महसूलही कमी झाला. यापूर्वी \"एलबीटी'द्वारे जमा झालेल्या महसुलावर आणखी काही महिने कॅंटोन्मेंट बोर्डाला आपला खर्च भागविता येणार आहे. त्यानंतर मात्र कॅंटोन्मेंटची आर्थिक परिस्थिती ढासळण्याची दाट शक्‍यता आहे.\nकॅंटोन्मेंटकडे मिळकतकर व वाहन प्रवेश शुल्काव्यतिरिक्त महसूलवाढीसाठीचे अन्य पर्याय नाहीत. परिणामी \"जीएसटी'द्वारे मिळणाऱ्या अनुदानाकडे कॅंटोन्मेंट प्रशासनाचे लक्ष लागले आहे. हे अनुदान लवकर मिळावे, अशी मागणी प्रशासनाने संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे. त्यालाही तीन महिने उलटून गेले आहेत, मात्र अद्यापही त्याबाबत मंत्रालयाकडून कॅंटोन्मेंटला प्रतिसाद मिळालेला नाही.\n'कॅंटोन्मेंट बोर्डाला \"एलबीटी'मुळे दर महिन्याला सहा ते आठ कोटी रुपये मिळत होते. त्यातून कॅंटोन्मेंटच्या कर्मचाऱ्यांचा पगार, कार्यालयीन खर्च व अन्य खर्च केले जात होते. मात्र \"जीएसटी'मुळे \"एलबीटी' बंद झाल्याने भविष्यात कॅंटोन्मेंटला आर्थिक चणचण जाणवण्याची शक्‍यता आहे. \"एलबीटी'चे 78 कोटी रुपये कॅंटोन्मेंटकडे शिल्लक आहेत. त्यातून काही महिने खर्च भागविता येईल.'' अशी माहिती कॅंटोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी दिली.\n\"जीएसटी' बंद झाल्यामुळे कॅंटोन्मेंटचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होईल. मात्र ही रक्कम केंद्राकडून मिळावी, यासाठी कॅंटोन्मेंटने केंद्राकडे पाठपुरावा केला आहे.\n- अतुल गायकवाड, उपाध्यक्ष, कॅंटोन्मेंट बोर्ड\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरव���ताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार...\n‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ फेब्रुवारीत\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ हे अधिवेशन अपुरा निधी आणि परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची सोय होऊ न...\nपुणे - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा...\nमुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/author/upalkarsatish/page/2/", "date_download": "2018-12-15T07:33:54Z", "digest": "sha1:7ZDEC5FF3E6SH2MVWPEMCY7UND3EWC2X", "length": 8017, "nlines": 145, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Dr. Satish Upalkar, Author at Health Marathi - Page 2 of 22", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nबद्धकोष्ठता – पोट साफ न होणे (Constipation in marathi)\nत्रास अपचनाचा आणि उपचार (Indigestion in Marathi)\nअॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त) – Acidity in Marathi\nन्युमोनिया आजाराची माहिती मराठीत (Pneumonia in marathi)\nडांग्या खोकला मराठीत माहिती (Whooping cough)\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nपॅरालिसिस (लकवा) आजाराची मराठीत माहिती- Paralysis in Marathi\nचक्कर येण्याची कारणे, लक्षणे व उपाय मराठीत (Vertigo in Marathi)\nपार्किन्सन्स (कंपवात) कारणे, लक्षणे, उपचार मराठीत माहिती – Parkinson’s disease in...\nहे सुद्धा वाचा :\nफॉलिक अ‍ॅसिडचे फायदे मराठीत (Folic acid uses in Marathi)\nकेसांची काळजी घेण्यासाठीचे उपाय मराठीत (Hair care tips in Marathi)\nरक्तदान माहिती, रक��तदान महत्त्व मराठीत (Blood Donation in Marathi)\nकांजण्या आजाराची मराठीत माहिती (Chicken pox in Marathi)\nजवसमधील पोषकघटक मराठीत माहिती (Barley nutrition contents)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nस्वादुपिंडाला सूज येणे मराठीत माहिती (Pancreatitis)\nहिपॅटायटीस – कारणे, लक्षणे, प्रकार, निदान व उपचार मराठीत (Hepatitis)\nन्युमोनिया आजाराची माहिती मराठीत (Pneumonia in marathi)\nकॉलरा रोगाची मराठीत माहिती (Cholera in Marathi)\nहत्तीरोग आजाराची मराठीत माहिती (Filariasis in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/divyanka-vivek-winners-nach-baliye-8-esakal-news-55355", "date_download": "2018-12-15T07:12:33Z", "digest": "sha1:ZAVI6S6UU2JMU7JORKCESN6D5PQEGZPZ", "length": 7889, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "Divyanka vivek winners nach baliye 8 esakal news दिव्यांका - विवेक ठरले 'नच बलिये 8' चे विजेते | eSakal", "raw_content": "\nदिव्यांका - विवेक ठरले 'नच बलिये 8' चे विजेते\nसोमवार, 26 जून 2017\nनच बलियेचा आठवा सिझन कमालीचा गाजला. या स्पर्धेत कोणती जोडी विजेती ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर गेल्या रविवारी रंगलेल्या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया ही जोडी विजेती ठरली.\nमुंबई: नच बलियेचा आठवा सिझन कमालीचा गाजला. या स्पर्धेत कोणती जोडी विजेती ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर गेल्या रविवारी रंगलेल्या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया ही जोडी विजेती ठरली.\nया शोमध्ये सिद्धार्थ आणि तृप्ती जाधव ही जोडी असल्यामुळे या स्पर्धेत चांगली रंगत होती. प्रत्येक मराठी माणसाला जाधव जोडी जिंकावी असे वाटत होते. पण ही जोडी बाद झाली. त्यानंतर अबिगल पांडे - सनम जोहर आणि सनाया इरानी - मोहित सहगल या जोडीत चुरस होती. पण अपेक्षेनुसार दिव्यांका-विवेक यांनी बाजी मारली. तर अबिगल-सनम आणि इरानी-मोहित यांनी रनर अप घोषित करण्यात आले.\nदिव्यांका आणि विवेक यांना ट्राॅफी देऊन गौरवण्यात आले. शिवाय त्यांना 35 लाख रुपये इनाम म्हणुन मिळाले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-irrigation-capacity-increase-state-54425", "date_download": "2018-12-15T07:35:26Z", "digest": "sha1:7WS3IK4KHAN5DFJQC7IISAB55ZLRT3FB", "length": 14840, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news irrigation capacity increase in state राज्यात तीन वर्षांत वाढली ९१ हजार हेक्‍टर सिंचनक्षमता - गिरीश महाजन | eSakal", "raw_content": "\nराज्यात तीन वर्षांत वाढली ९१ हजार हेक्‍टर सिंचनक्षमता - गिरीश महाजन\nगुरुवार, 22 जून 2017\nजळगाव - युती शासन सत्तेवर आल्यानंतर राज्यात तीन वर्षांत ९३ प्रकल्प पूर्ण झाले असून, ५३ प्रकल्पांच्या घळ भरण्या झाल्या आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे प्रकल्पांना गती येऊन ९१ हजार ३९१ हेक्‍टर सिंचनक्षमता निर्माण झाली आहे. त्याचा लाभ सुमारे ५० हजार शेतकऱ्यांना मिळत आहे, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.\nजळगाव - युती शासन सत्तेवर आल्यानंतर राज्यात तीन वर्षांत ९३ प्रकल्प पूर्ण झाले असून, ५३ प्रकल्पांच्या घळ भरण्या झाल्या आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे प्रकल्पांना गती येऊन ९१ हजार ३९१ हेक्‍टर सिंचनक्षमता निर्माण झाली आहे. त्याचा लाभ सुमारे ५० हजार शेतकऱ्यांना मिळत आहे, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.\nमंत्री महाजन यांनी तीन वर्षांतील जलसंपदा विभागाच्या कामांची माहिती प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की २०१४ ते २०१७ या वर्���ात राज्यात एकूण ९३ प्रकल्प झाले असून, ५३ प्रकल्पांच्या घळ भरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. विदर्भातील २८ प्रकल्पांचा सहभाग आहे. पुढील वर्षात १४० प्रकल्प पूर्ण करण्याचे जलसंपदा विभागाने ठरविले आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता व विभागाने आखलेल्या विविध धोरणामुळे व घेतलेल्या निर्णयामुळे प्रकल्प कामांना गती प्राप्त होऊन ९१ हजार ३९१ हेक्‍टर एवढी सिंचन क्षमता गेल्या तीन वर्षात निर्माण झाली असून त्याचा लाभ पन्नास हजार शेतकऱ्यांना मिळत आहे.\nराज्यात सन २०१४ पासून आतापर्यंत विविध पाटबंधारे महामंडळे अंतर्गत १८ प्रकल्पांना मंत्रिमंडळाने, तर ६६ प्रकल्पांना व्यय अग्रक्रम समितीने\nआणि ७० प्रकल्पांना नियामक मंडळाने सुधारित प्रशासकीय तसेच १५\nखारभूमी अशा एकूण १७३ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात\nऑक्‍टोबर २०१४ अखेर राज्यातील विविध प्रकल्पांचे अनेक सुधारित मान्यतेचे प्रस्ताव मंजुरी अभावी प्रलंबित होते. त्यामुळे निधी उपलब्ध असूनही प्रकल्पावर खर्च करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे प्रकल्पांची कामे खोळंबली होती. ऑक्‍टोबर २०१४ पासून आजपर्यंत जलसंपदा विभागाकडून १७४ सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पावर खर्च करणे सुलभ होऊन कामांना गती प्राप्त झाली आहे. जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात एकूण सुमारे ४० लक्ष हेक्‍टर पर्यंत सिंचन झाले आहे. या शिवाय राज्यातील दहा प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे एक लाख १६ हजार ३८६ हेक्‍टर अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.\nकेळीच्या विलियम्स वाणाचा आश्‍वासक प्रयोग\nसिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील वसंतराव रुस्तुमराव यांची गावशिवारामध्ये दोन ठिकाणी मिळून एकूण ८२ एकर मध्यम ते भारी जमीन असलेली शेती आहे. त्यांचे...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रका���मान...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nग्रामस्थांनी बांधले स्वखर्चाने बंधारे\nजळगाव - गिरणा नदीच्या शेवटच्या भागातील आव्हाणे, वडनगरी, खेडी खुर्द व फुपनगरी या गावांमधील शेतकऱ्यांनी पिकांना पुरेसे संरक्षित पाणी उपलब्ध...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/category/cat/motivational/motivational-quotes/?filter_by=random_posts", "date_download": "2018-12-15T07:15:34Z", "digest": "sha1:QIHRHUEJN5QCR4RINLCRDGMJWN3ETHAJ", "length": 8207, "nlines": 156, "source_domain": "marathimotivation.in", "title": "मोटीव्हेशनल कोट्स Archives - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome मोटीव्हेशनल मोटीव्हेशनल कोट्स\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे 40 मोटीव्हेशनल विचार\nअल्बर्ट आइंस्टाइन यांचे 6 मोटीव्हेशनल विचार (quotes)\nचाणक्य यांचे 8 शक्तिशाली विचार\n स्टीव्ह जॉब्स यांचे 10 विचार जे तुमच��� जीवन बदलू...\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे 40 मोटीव्हेशनल विचार\nहे 20 शक्तिशाली सुविचार तुमचं दिवस बनवतील\nचाणक्य यांचे 8 शक्तिशाली विचार\nबिल गेट्स (Bill gates) यांचे 12 मोटिव्हेशनल quotes\nधीरूभाई अंबानी यांचे खूपच प्रेरक 18 सुविचार| Dheerubhai Ambani’s 18 motivational...\nवॉरन बफे यांचे श्रीमंत होण्यासाठीचे महत्वाचे सूत्र\nअब्राहम लिंकन यांचे प्रेरक सुविचार\nवेळ आणि वेळेचं महत्त्व सांगणारे सुविचार\nस्वामी विवेकानंद यांचे 19 मोटिव्हेशनल कोट्स(Quote)\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\nमोटीव्हेशनल कोट्स January 23, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/fake-encounter-uttarpradesh-115157", "date_download": "2018-12-15T07:32:49Z", "digest": "sha1:CJA3BO3HOANLTS2GZBFBAAC2A55YGBCP", "length": 11721, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "fake encounter in uttarpradesh मुस्लिम आणि दलितांचेच होतात एन्काउंटर | eSakal", "raw_content": "\nमुस्लिम आणि दलितांचेच होतात एन्काउंटर\nबुधवार, 9 मे 2018\nयोगी सरकारच्या काळात उत्तरप्रदेशात एक वर्षात जवळपास 1200 एन्काउंटर झाले आहेत. परंतु, गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसत नाही.\nनवी दिल्ली - उत्तरप्रदेशमध्ये एन्काउंटरच्या नावाखाली मु्स्लिम आणि दलितांचेच खुन होतात असा दावा \"सिटीजन अगेन्स्ट हेट'' या संस्थेने केला आहे. मानवधिकारासाठी काम करणारी ही एक स्वंयसेवी संस्था आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय मानवधिकार आयोगाने चौकशी करावी अशी मागणीही या संस्थेने केली आहे.\nउत्तरप्रदेशात 2017-2018 मध्ये झालेल्या एन्काउंटरच्या माहीतीच्या आधारे त्यांनी हा दावा केला आहे. एन्काउंटरच्या नावाखाली हे खून केलेले आहेत, त्या खूनांची चौकशी आयोगाने करावी अशी मागणी 'सिटिजन अगेन्स्ट हेट' या संस्थेच्या शिष्टमंडळाने केली आहे. तसेच मानवधिकार आयोगाचे अध्यक्ष एच. एल. दत्तू यांचीही त्यांनी यासंदर्भात भेट घेतली आहे.\nसर्वोच्च न्यायालयातील वकील प्रशांत भूषण यांनी हे एन्काउंटर नसून हत्या असल्याचा आरोप योगी सरकारवर केला आहे. तसेच कोणताही न्याय न करता या हत्या केल्या आहेत. कुठलीही निष्पक्ष चौकशी न करताच या हत्या करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय मानवधिकार आयोगाने उत्तर प्रदेशात त्यांची स्वंतंत्र टीम पाठवून या प्रकरणाची चौकशी करायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.\nयोगी सरकारच्या काळात उत्तरप्रदेशात एक वर्षात जवळपास 1200 एन्काउंटर झाले आहेत. परंतु, गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसत नाही.\n‘रेडझोन’च्या भूखंडांची विक्री कशी\nपिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके...\nस्पेशल स्क्‍वॉड की वसुली पथके\nनागपूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या नावाखाली तयार केलेले जात असलेले ‘स्पेशल स्क्‍वॉड’ वसुली पथकच झाले आहे. सध्या शहरात पाच...\nपॅरोलवरील कैद्याकडून मुलीवर बलात्कार\nमुंबई - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे...\nमोबाईल चोरीप्रकरणी नऊ जणांना अटक\nमुंबई - प्रवाशांची पाकिटे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना नऊ दिवसांत वांद्रे रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यामुळे...\nपोलिसांसमोर अल्पवयीन गुन्हेगारांची डोकेदुखी\nसोलापूर : काही दिवसांमध्ये सोलापुरात घडत असलेल्या चोरीसह अन्य गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 ते 18 या...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahaplus.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-12-15T06:29:03Z", "digest": "sha1:WB2BKJ7QBLYM3WRKZQWRKCYAEEN43ENM", "length": 19577, "nlines": 76, "source_domain": "mahaplus.com", "title": "विकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » महान्यूज » विकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nमुंबई : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांची कामे करताना जिल्हा परिषदेचे ना- हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. मात्र, विकासकामात अडथळा येत असेल तर त्यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.\nलोणी भापकर ग्रामपंचायतीच्या कामामध्ये झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात सदस्य बाबुराव पाचर्णे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना श्रीमती मुंडे बोलत होत्या.\nश्रीमती मुंडे म्हणाल्या की, लोणी भापकर ग्रामपंचायतीत ४२ लाख ३५ हजार रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून २५ लाख १५ हजार रूपयांची कामे पूर्ण झालेली आहेत. पाण्याचा प्रादुर्भाव असल्याने अनेक बांधकामांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. तसेच कुठेही विकासकामांसाठी नातेवाईकांना कंत्राट दिल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर जर विकासकामे करावयाची असतील तर जिल्हा परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. मात्र, विकासकामात अडथळा आणण्यासाठी कुणी राजकारण करत असेल तर त्यासाठी सुस्पष्ट धोरण आखण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nमौजे विहीरगाव व राज्यमार्ग भंडारा रस्त्याच्या गैरव्यवहारासंबंधी चौकशीअंती कारवाई- पंकजा मुंडे\nमौजे विहीरगाव व राज्यमार्ग भंडारा ���ा रस्त्याच्या पाहणी अहवालानुसार रस्त्याचे काम दोन वर्षापूर्वी झाले असून हा रस्ता सुस्थितीत आहे. तरी संबंधित तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले तर चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.\nमौजे विहीरगाव ते राज्यमार्ग भंडारा रस्त्यांच्या कामात गैरव्यवहारासंदर्भात सदस्य चरण वाघमारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्रीमती मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, जिल्हा परिषदेमार्फत रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे. २०१४-१५ मध्ये पूर हानी व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत काम करण्यात आले होते. सद्य:स्थितीत सदर रस्ता वाहतुकीस योग्य असल्याचे पाहणी अहवालात समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांत कोणत्याही योजनेअंतर्गत काम करण्यात आले नाही. मात्र, या रस्त्याच्या संदर्भात आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही श्रीमती मुंडे यांनी सांगितले.\nवाशी कामगार विमा रूग्णालयाच्या कामगारांचे स्थानांतरण लवकरच करणार- डॉ. दीपक सावंत\nवाशी येथील कामगार विमा रूग्णालयाच्या निवासी धोकादायक इमारतीमधील कर्मचाऱ्यांचे तेथेच सहानुभूतीपूर्वक स्थानांतरण करण्यात आले आहे. उर्वरित 15 कामगारांच्या कुटूंबियांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवासस्थान उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत सांगितले.\nवाशी येथील कामगार विमा रूग्णालयाच्या निवासी धोकादायक इमारतीमधील कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्याबाबत सदस्य श्रीमती तृप्ती सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला होता.\nडॉ. सावंत म्हणाले की, कामगार विमा रूग्णालयाची इमारत ४० वर्षांपूर्वीची असून यापैकी १६ निवासी इमारतीपैकी 7 इमारती धोकादायक झाल्या आहेत. यापैकी ३ इमारतीत कामगार वास्तव्यास आहेत. या इमारतीतील कामगारांचे पुनर्वसन वाशी येथेच करावे, अशी मागणी होती. त्यानुसार वाशी येथेच १६ कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले आहे. उर्वरित 15 कर्मचाऱ्यांना सुद्धा वाशी येथेच निवासस्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देखभालीचे काम सुरू करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित कामगारांचे स्थानांतरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सां��ितले.\nयावेळी सदस्य अतुल भातखळकर, संजय पुराम यांनी सहभाग घेतला होता.\nअकोला जिल्हा परिषद गैरव्यवहारासंदर्भात नि:पक्ष चौकशी करू- पंकजा मुंडे\nअकोला जिल्हा परिषदेअंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरा खरेदीसंदर्भात झालेल्या गैरव्यवहाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल. ज्या कंपनीने गैरव्यवहार केला त्या कंपनीला काळ्या यादीत टाकून सर्व प्रकरणाची नि:पक्षपणे सखोल चौकशी एका महिन्याच्या आत करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.\nसदस्य रणधीर सावरकर यांनी अकोला जिल्हा परिषदेंतर्गत सी. सी. टी. व्ही. कॅमेरे व संगणक खरेदी प्रकरणी गैरव्यवहार झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. सदस्य देवयानी फरांदे, चरण वाघमारे यांनी चर्चेत भाग घेतला.\nश्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सी. सी. टी. व्ही., आर.ओ. मशीन, सोलर सिस्टम आदी वस्तू खरेदीसाठी राज्य शासन धोरण ठरवून त्यांचे तांत्रिक बाबी आणि दर यांची नियमावली करणे आवश्यक आहे. त्या नियमांप्रमाणे खरेदी होणे गरजेचे आहे.\nअकोला येथील जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांची पुन्हा चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येईल. या चौकशीचा अहवाल एक महिन्यात सादर करणार असल्याचेही श्रीमती मुंडे यांनी सांगितले.\nजत तालुक्यात मनरेगा अंतर्गत कामातील गैरव्यवहार केलेल्या दोषींवर कारवाई- जयकुमार रावल\nजत तालुक्यातील मनरेगाअंतर्गत कामात गैरव्यवहाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत सांगितले.\nमौजे काशिलिंगवाडी व बाज ग्रामपंचायतीत मनरेगाच्या कामात गैरव्यवहारासंदर्भात सदस्य धनंजय गाडगीळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना श्री. रावल बोलत होते.\nश्री. रावल म्हणाले की, काशिलिंगवाडी ग्रामपंचायतमधील गैरव्यवहारासंदर्भात गट विकास अधिकारी यांच्याविरूद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याची कार्यवाही सुरू आहे. सरपंच, ग्रामरोजगार सेवक, व उपरोक्त दोषींवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच बाज येथील मातीनाला बांध, शेततळे ��� सिमेंट नाला बांध कामातील अनियमिततेस जबाबदार असणाऱ्या दोन ग्रामसेवकांना निलंबित केले आहे. तसेच संबंधितांवर त्यांच्या कार्यकाळानुसार जबाबदारी निश्चिती व रक्कम वसूली करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.\nहातराळा व वंडगीर पाझर तलावाच्या दुरूस्तीचे काम जून २०१७ पर्यंत पूर्ण करणार- विजय शिवतारे\nहातराळा व वंडगीर पाझर तलावाच्या दुरूस्तीचे काम जून २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. संबंधित कामास ८ लाख २४ हजार रुपये एवढी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत दिली.\nहातराळा व वंडगीर येथील पाझर तलावाची दुरूस्ती करण्यासंदर्भातील प्रश्न सदस्य डॉ. तुषार राठोड यांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री. शिवतारे बोलत होते. ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे पाझर तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहून सांडव्यातील माती व मलबा वाहून नाल्यामध्ये गेला आहे. त्यामुळे तलाव फुटल्याचे भासते. मात्र, तलाव फुटला नसून तो चांगल्या स्थितीत आहे. शेतीचेही काही नुकसान झालेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीने तलावाच्या दुरूस्तीचे काम जून २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahaplus.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2018-12-15T08:03:19Z", "digest": "sha1:LX7U5PXKF2DU3BTJEYH37VQ46N2BSU6B", "length": 3504, "nlines": 54, "source_domain": "mahaplus.com", "title": "रेशनकार् | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » कसे मिळवावे » रेशनकार्\nअंत्योदय योजनेतील लोकांना सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा प्राधान्याने लाभ दिला जातो.\nप्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांमध्ये दारिद्र्य रेषेखालील १०० टक्के लोकांचा सहभाग असतो.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-satara-district-top-agri-tourism-9236", "date_download": "2018-12-15T07:47:50Z", "digest": "sha1:ULSHCUCC6M7JTAV5NGLKCP3UTB3BYF6R", "length": 17874, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Satara District on top in Agri Tourism | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी पर्यटनात सातारा जिल्हा आघाडीवर\nकृषी पर्यटनात सातारा जिल्हा आघाडीवर\nबुधवार, 13 जून 2018\nसातारा : कृषीपूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन केंद्र उभारणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडूून प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. जिल्ह्यात सध्या ५० हून अधिक कृषी पर्यटन केंद्रे सुरू असून, त्यातून रोजगाराच्या निर्मितीसह थेट भाजीपाला विक्रीस बळ मिळत आहे. राज्यात सातारा जिल्हा हा कृषी पर्यटन केंद्रांचा जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे.\nसातारा : कृषीपूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन केंद्र उभारणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडूून प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. जिल्ह्यात सध्या ५० हून अधिक कृषी पर्यटन केंद्रे सुरू असून, त्यातून रोजगाराच्या निर्मितीसह थेट भाजीपाला विक्रीस बळ मिळत आहे. राज्यात सातारा जिल्हा हा कृषी पर्यटन केंद्रांचा जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे.\nसध्या स्पर्धेचे युग असल्यामुळे आणि सतत कामाचा ताण असल्याने जीवन धकाधकीचे झाले आहे. त्यातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून अनेकजण सध्या पर्यटनासाठी जाऊ लागले आहेत. जास्त प्रवासापेक्षा थोड्या अंतरावरच असलेल्या कृषी पर्यटनाकडेही लोकांचा ओढा वाढू लागला आहे. याकडे जिल्ह्यातील शेतकरी संधी म्हणून बघत जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा उपयोग करत पर्यटन क���ंद्राची उभारणी केली जात आहे. महाबळेश्‍वर, पाचगणी या पर्यटनाकडे येणारे पर्यटक कृषी पर्यटनाकडेही वळू लागली आहे.\nजिल्ह्यात सध्या सुमारे ५० ते ५५ कृषी पर्यटन केंद्रे असल्याची कृषी विभागाकडे नोंद आहे. पूर्वी केवळ एक ते दोन असणारी संख्या गेल्या चार ते पाच वर्षांत ५५ पर्यंत जाऊन पोचली आहे. त्या माध्यमातून अनेकांच्या हाताला कामही मिळाले आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील केंद्राची संख्या जास्त आहे. या केंद्राच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. दिवसेंदिवस पर्यटन केंद्राच्या संख्येत वाढ होत असल्याने पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा हा कृषी पर्यटन केंद्रांचा जिल्हा म्हणूनही आता नावारूपास येऊ लागला आहे.\nया पर्यटन केंद्रावर तयार केला जाणारा भाजीपाला ग्राहकांकडून थेट विक्री होत असल्याने चांगला दरही मिळण्याबरोबरच ताजा भाजीपाला ग्राहकांना उपलब्ध होत आहे. कृषी पर्यटनासाठी शासनाची कोणतीही योजना नसतानाही सातार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. केंद्राच्या उभारणीच्या भांडवलासाठी कमी व्याजदराने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जात आहे. यामुळे भांडवलाचा प्रश्‍न कमी होऊ लागला आहे.\nजिल्ह्यामध्ये कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढावी, यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक वर्षी बारामती विज्ञान केंद्रात निवासी प्रशिक्षणाचे अायोजन केले जाते. या प्रशिक्षणात कृषी पर्यटन केंद्र निर्मिती, ते कसे चालवावे यासाठीही प्रशिक्षण देण्यात येते. त्या माध्यमातून संबंधितांना त्याची व्याप्ती, भविष्यातील संधी आणि निश्‍चित दिशा मिळत असल्यानेही केंद्रांच्या संख्येत भर पडत आहे.\nकृषी agriculture व्यवसाय profession पर्यटन tourism रोजगार employment वन forest पर्यटक कृषी विभाग agriculture department विभाग sections महाराष्ट्र व्याजदर बारामती\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्�� ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍न�� लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9B%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%94%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T07:02:54Z", "digest": "sha1:BYCZGAZUKQ3HDAW6V3PMKUPLRIOCZGQ4", "length": 13580, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "छिंदमसारख्या औलादी पोसणाऱ्या भाजपला पैशाचा माज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nछिंदमसारख्या औलादी पोसणाऱ्या भाजपला पैशाचा माज\nधनंजय मुंडे यांची टीका ः भाजप आता “पार्टी विथ क्रिमिनल’ झाल्याचाही आरोप\nनगर – “शिवद्रोही श्रीपाद छिंदमसारख्या औलादी पोसरणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पैसा माज आला आहे. ही प्रवृत्ती मतदारच ठेचू शकते. केंद्र व राज्यातील भाजप सरकार मतदारांच्या फसवणुकीचा कार्यक्रम राबवित आहे. या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तेच होत आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे यांची लायकी नसताना विकासाचे गाजर दाखवून तीनशे कोटी देतो, असे सांगून नगरकरांची पुन्हा फसवणूक करत आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्याच मागे नाहीत. धुळ्याच्या प्रचार सभेत त्यांना एक हजार कोटी देतो, असे सांगितले. मग नगरसाठी तीनशे कोटी का, असा “डिफरन्स’ का असा सवाल करत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पक्ष हा “पार्टी विथ डिफरन्स’ नसून “पार्टी विथ क्रिमिनल’ झाली आहे, अशी टीका केली आहे.\nराष्ट्रवादी, कॉंग्रेस, कम्युनिस्ट, युनायटेड आरपीआय महाआघाडीच्या सावेडीतील भिस्तबाग चौकात आयोजित केलेल्या प्रचार सांगतेच्या सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे, कॉंग्रेसचे नेते डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, संग्राम कोते पाटील, आण्णासाहेब शेलार, प्रा. माणिकराव विधाते, बाळासाहेब भुजबळ, किसनराव लोटके, अशोक गायकवाड, निर्मला मालपाणी, सविता मोरे आदी यावेळी उपस्थित होते.\nमुंडे म्हणाले, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपमान उपमहापौर छिंदम याने भाजपमध्ये असताना केला. हा शिवद्रोही आता अपक्ष म्हणून उभा राहिला आहे. भाजपनेच त्याला उभे केले आहे. भाजपचेच कार्यकर्ते त्याचा प्रचार करत आहेत. हे सर्व पैशाच्या जोरावर चालले आहे. ज्याची लायकी नाही, ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नगरसाठी तीनशे कोटी देतो, अशी भाषा करत आहेत.\nकेंद्रात व राज्यात भाजपचे सरकार महागाईच्यानिमित्ताने सर्वसामान्यांच्या खिशावर रोज दरोडा टाकत आहेत. ते काय नगरच्या विकासासाठी तीनशे कोटी देणार असा सवालही त्यांनी केला.’ नगर शहराचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा 15 वर्षापासून खासदार आहे. शिवसेनेचा 25 वर्षापासून आमदार होता. या खासदार, आमदाराची नगर शहर विकासाची जबाबदारी असताना ती त्यांनी निभावली नसल्यानेच नगरचा विकास खुटल्यांचे ते म्हणाले.\nखासदार गांधी हे उड्डाण पुलाचे गाजर दाखवित आहे. या गाजराचा आता हलवा झाला आहे. तरी देखील उड्डाणपूल होईना झाला आहे, अशी टीका करत मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरमधील प्रचार सभेत गर्दी कमी झाल्याचे सांगून चांगलीच खिल्ली उडवली. राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. साईंच्या झोळीवर देखील हात मारू लागले आहेत. याच सरकारच्या काळात भिडेसारखा व्यक्ती संत तुकाराम यांच्यापेक्षा मनूश्रेष्ठ आहे, हे सांगत सुटला आहे.\nयाच भाजप सरकारच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्‍यात आले आहे. देशाच्या राजधानीत या संविधानाची प्रत जाळली जाते हे दुर्दैवी आहे. या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला त्याची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. लाटेल आलेल्यांची वाटच लागते. नगरकरांच्या मताचा आवाज दिल्लीपर्यंत जाणार आहे, असा विश्‍वासही मुंडे यांनी व्यक्त केला.\nया महापालिकेच्या निवडणुकीत पोलीस दलाचा वापर राज्यातील सरकार भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखा करत आहेत. उमेदवारांवर दडपण आणले जात आहे. शहरात पोलिसांची दहशत आहे. ती खपवून घेणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रकाराचे उत्तर कसे द्यायचे हे जाणते, असा इशारा धनंजय मुंडे यांनी सरकार आणि प्रशासनाला दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपेपरलेस ग्रामपंचायत म्हणून शिंदेवाडीचा सन्मान\nNext articleभाजपच्या दीप्ती गांधी सर्वाधिक श्रीमंत उमेदवार\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-elction-jatap-pavulbundhe-news-458567-2/", "date_download": "2018-12-15T07:17:19Z", "digest": "sha1:WGPWQJFODUGLW7GHIJXVO5ZM27GGQBOT", "length": 14037, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "किंगमेकर जगतापांनी खेळले सावेडीत ‘पाऊलबुधे’ कार्ड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकिंगमेकर जगतापांनी खेळले सावेडीत ‘पाऊलबुधे’ कार्ड\n‘जगताप-पाऊलबुधे’ यांची जवळीक विरोधकांची डोकेदुखी ठरणार\nनगर – राष्ट्रवादी कॉंग्रेस महापालिका निवडणुकीत गमिनी काव्याने पुढे सरकत असल्याचे दिसू लागले आहे. विरोधकांना संधीच द्यायची नाही, अशी ही रणनीती आहे. आमदार अरुण जगताप हे या रणनीतीचे “किंगमेकर’ आहेत आमदार अरुण जगताप यांच्यावर दहा वर्षापासून नाराज असलेले विनीत पाऊलबुधे पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर आले आहेत. ‘जगताप-पाऊलबुधे’ यांचे एकत्र आल्याने विरोधकांच्या भुवया उंचवल्या तर आहेच, परंतु सावेडी उपनगरात विरोधकांना ही “युती’ डोकेदुखी ठरणार आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसने आज मुलाखती घेऊन त्यांचा शहरातील “टिआरपी’ दाखवून दिला आहे. या मुलाखतींमध्ये वैशिष्ट ठरले ते विनीत पाऊलबुधे यांच्या आगमनाचे माजी नगरसेवक विनीत पाऊलबुधे यांचा 2008 च्या निवडणुकीत पराभव झाला होता. या पराभवाला ते जगताप यांना कारणीभूत मानत होते. तेव्हापासून ते जगताप आणि राष्ट्रवादी पक्षापासूनच दूर होते. परंतु पाऊलबुधे यांनी आमदार अरुण जगताप यांचा 2003 निवडणुकीत पराभव केला होता, हा देखील इतिहास आहे. त्यासाठी त्यांना शिवसेना व भारतीय जनता पक्षाची मदत झाली होती. दोघांनी एकमेंकाच्या राजकीय वचपा काढला, हेही तेवढेच खरं\nजगताप व पाऊलबुधे आता यातून सावरले आहेत. या काळात राजकीय पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुखांनी जगताप दुहींवर विश्‍वास वाढविल�� आहे. त्यातूनच शहराची जबाबदारी त्यांच्यावर सोपावली आहे. जगताप दुही देखील पक्षाध्यक्षांच्या विश्‍वासाला खरे उतरले आहेत. त्याची दखल घेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व अजित पवार यांनी महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार अरुण जगताप व त्यांचे पूत्र आमदार संग्राम यांच्यावर सोपावल्याचे दिसते आहे. आमदार जगताप दुहींनी देखील या निवडणुकीचे नियोजन वरिष्ठांना विश्‍वासात घेऊन केल्याचे दिसते आहे.\nआमदार जगताप दुहींनी महापालिकेच्या निवडणुकीची रणनीती अगदी छुप्यापद्धतीने आखली आहे. जवळच्या निवडक पदाधिकाऱ्यांना या रणनीतीची भनक आहे. यातूनच मुलाखती दोनदा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे. या मुलाखतींसाठी शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यावरून राष्ट्रवादीचे शहरातील ताकद दिसते. परंतु या सर्वांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले ते विनीत पाऊलबुधे\nदहा वर्षांपासून जगताप-पाऊलबुधे हा संघर्ष संपूर्ण शहराने पाहिला आहे. या संघर्षात पाऊलबुधे वरकरणी एकाकी दिसत होते. परंतु त्यांना अनेकांची छुपी रसद होती, हे देखील सर्वश्रूत आहे. तरीही आमदार जगताप दुही या सर्वांना शह देण्यात यशस्वी ठरली आहे.\nपरिणामी महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर जगताप-पाऊलबुधे ही “युती’ झाली आहे. ही युती सावेडी उपनगरात विरोधकांच्या भुवया उंचविण्यास कारणीभूत ठरली आहे. त्याचप्रमाणे विरोधकांनी सावेडीसाठी आखलेल्या रणनीती फिस्कटविण्यासाठी देखील राष्ट्रवादीला फायदेशीर ठरू शकते. शिवसेनेने युवकांच्या माध्यमांतून सावेडीत वर्चस्व वाढविले होते.\nत्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा घेऊन शक्तीप्रदर्शनही केले होते. योगीराज गाडे यांच्या रुपाने युवक नगरसेवक शिवसेनेने येथे दिला आहे. आमदार अरुण जगताप यांनी विनीत पाऊलबुधे यांच्या निमित्ताने सावेडी उपनगरातून बाहेर काढलेले हे कार्ड निवडणुकीचे बरीच समीकरणे बदलू शकते. हे सर्व चित्र मतपेटी फुटल्यावर अधिक स्पष्ट होईल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाऊ कदम यांच्या ‘नशीबवान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nNext articleभाजप पदाधिकाऱ्यांवर प्रभागाची जबाबदारी\nबारहाटे ���ांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/mtdc-resorts-bookings-are-full-for-christmas-new-year-1801790/", "date_download": "2018-12-15T07:46:11Z", "digest": "sha1:J42E36U7ZYW6JEI5Y5QL7NCSRSCTRABQ", "length": 11603, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MTDC Resorts bookings are full for Christmas & New Year | नाताळ आणि न्यू इयरसाठी MTDC रिसॉर्ट फुल्ल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nनाताळ आणि न्यू इयरसाठी MTDC रिसॉर्ट फुल्ल\nनाताळ आणि न्यू इयरसाठी MTDC रिसॉर्ट फुल्ल\nमहिनाभर आधीपासूनच १०० टक्के बुकींग\nदिवाळी संपली की वेध लागतात नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनचे. हे सेलिब्रेशन घरी करण्यापेक्षा बाहेरगावी जाणेच अनेक जण पसंत करतात. या काळात असणारे उत्तम हवामान आणि सुट्ट्या यांचे निमित्त साधून कौटुंबिक किंवा मित्रमंडळींच्या सहलींचे आयोजन केले जाते. बाहेरगावी गेल्यावर राहण्यासाठी हॉटेल शोधणे हे एक जोखमीचे आणि खर्चाचे काम असते. यासाठीच महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेटं कॉर्पोरेशनतर्फे (MTDC) रिसॉर्टची सोय राज्यभरात सर्व ठिकाणी करण्यात आली आहे. नाताळ आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी राज्यभरातील नागरिकांनी MTDC च्या रिसॉर्टला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे चित्र आहे. जवळपास महिनाभर आधीच राज्यातील सर्व MTDC रिसॉर्टचे बुकींग फुल्ल झाले आहे.\nयामध्येही पर्यटनस्थळांच्या ठिकाणी असलेल्या MTDC रिसॉर्टला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले आहे. यातही कोकणातील रिसॉर्ट आघाडीवर आहेत. गणपतीपुळे, तारकर्ली, वेळणेश्वर, हरीहरेश्वर, याठिकाणी आताच १०० टक्के बुकींग झाले आहे. तर नागपूर आणि महाबळेश्वर याठिकाणचे रिसॉर्टही १०० टक्के फुल्ल झाले आहेत. त्याशिवाय कुणकेश्वर आणि शिर्डी याठिकाणीही ९० टक्क्यांहून अधिक जणांनी बुकींग केले आहे. याबाबत सांगताना एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कांबळे म्हणाले, पर्यटकांना सध्या नैसर्गिक वातावरण मिळेल अशाठिकाणी रिलॅक्स होणे आवडते. आता नाताळ आणि न्यू इयर आल्याने कोकणातील विविध ठिकाणांच्या रिसॉर्टचे वेगाने बुकींग झाले आहे. महाराष्ट्र शासनाचे हे रिसॉर्ट शहरापासून दूर आणि नैसर्गिक वातावरणात असतील असा आमचा प्रयत्न आहे. तसेच बाहेर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\nदीप-वीरच्या लग्नापेक्षाही 'या' जोडीच्या लग्नाची गुगलवर चर्चा\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/father-modern-wi-fi-jagadish-chandra-bose-may-become-face-uks-new-50-pound-note-2502", "date_download": "2018-12-15T06:56:22Z", "digest": "sha1:U7XYXTGRBHQJYPIVWP7S5LRYJXDPLNX2", "length": 7472, "nlines": 43, "source_domain": "bobhata.com", "title": "इंग���लंडच्या नोटेवर असणार चक्क एका भारतीयाचा चेहरा...जाणून घ्या जगदीशचंद्र बोसांना हा मान का दिला जात आहे?", "raw_content": "\nइंग्लंडच्या नोटेवर असणार चक्क एका भारतीयाचा चेहरा...जाणून घ्या जगदीशचंद्र बोसांना हा मान का दिला जात आहे\nमंडळी, बँक ऑफ इंग्लंड ५० पाऊंडची नवीन नोट छापणार आहे. नवीन नोटेसोबत त्यांना एक नवीन चेहरा छापायचा आहे. यासाठी त्यांनी लोकांनाच पर्याय सुचवायला सांगितलं होतं. यावर लोकांनी तब्बल १ लाख ७५ हजार नावे सुचवली. शेवटी यातली काही नावे वगळून आता १ लाख १४ हजार नावे उरली आहेत.\nप्रत्येक भारतीयाला अभिमानस्पद वाटेल अशी गोष्ट म्हणजे या १,१४,००० लोकांमध्ये मध्ये एक भारतीय माणूस सुद्धा आहे. त्यांचं नाव सर जगदीशचंद्र बोस. कदाचित इंग्लंडच्या आगामी नव्या नोटेवर एका भारतीयाचा चेहरा चेहरा असू शकतो.\nमंडळी, योगायोग म्हणजे २०१८ हे वर्ष जगदीशचंद्र बोस यांच्या १६० व्या जयंतीचं वर्ष आहे. चला तर जाणून घेऊया तो कोणता शोध आहे ज्यामुळे जगदीशचंद्र बोस याचं विज्ञानातलं महत्व अनन्यसाधारण आहे.\nसर जगदीशचंद्र बोस यांचा सर्वात महत्वाचा शोध म्हणजे ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केलं. वनस्पतींमध्ये श्वसन व रक्ताभिसरण प्रक्रिया असते हा शोध त्यांचाच. याशिवाय त्यांचा आणखी एक शोध आहे ज्याबद्दल फारच क्वचित बोललं जातं. हा शोध म्हणजे “वायफाय’ (Wi-Fi).\nवायरलेस तंत्रज्ञानात जगदीशचंद्रांचं योगदान फार मोठं आहे. त्यांच्या संशोधनामुळेच आधुनिक रेडिओ विकसित होऊ शकला. टेसला, मार्कोनी या नामवंत शास्त्रज्ञांबरोबर त्यांची गणना रेडिओचा जनक म्हणून केली जाते. वायरलेस सिस्टीम आणि रेडिओ तंत्रज्ञान विकसत झालं नसतं तर आजच्या काळातील अत्यंत महत्वाच्या अशा ‘वायफाय’चा शोध लागलाच नसता. अशा प्रकारे जगदीशचंद्र बोस हे वायफायचा जनक ठरतात.\nरेडिओला विकसित करण्याचं श्रेय ‘गुलियेल्मो मार्कोनी’ या शास्त्रज्ञाला जातं. मार्कोनी जेव्हा रेडिओ विकसित करण्याचं काम करत होते तेव्हा त्यांच्याही आधी जगदीशचंद्रांनी रेडिओ बनवण्याच्या दिशेने पाऊल उचललं होतं. दोघांची प्रत्यक्षात भेटही झाली होती. जगदीशचंद्र बोस यांचं महत्व मार्कोनी यांनी सुद्धा मान्य केलं आहे.\nमंडळी, अशा या प्रतिभावंत शास्त्रज्ञाचा आज जन्मदिन. त्यांच्या कामाची दखल जगभरात घेण्यात आली, पण त्यांच्याच द���शात मात्र ते फारसे कोणाला ज्ञात नाहीत हे खेदाने म्हणावं लागतं. जर इंग्लंडच्या नोटेवर त्यांचा चेहरा छापण्यात आला तर प्रत्येक भारतीयासाठी तो अभिमानाचाच क्षण असेल.\nबोभाटा तर्फे सर जगदीशचंद्र बोस यांना आदरांजली \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://pclive7.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T07:49:52Z", "digest": "sha1:ZJBG6Z5X3CLUTB6PR2OY2TDR4KYE7DVU", "length": 12152, "nlines": 79, "source_domain": "pclive7.com", "title": "शिक्षकांच्या अंगी असणारा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया – नाना शिवले | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nHome पिंपरी-चिंचवड शिक्षकांच्या अंगी असणारा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया – नाना शिवले\nशिक्षकांच्या अंगी असणारा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया – नाना शिवले\nपिंपरी (Pclive7.com):- शिक्षकांच्या अंगी असणारा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया असतो. ज्यांच्याकडे उत्साह त्यांना यश प्राप्त होते. उत्साह उर्जा देतो व उर्जा कार्य सफल करते. असे मत शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद व पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने आयोजित इयत्ता दहावीच्या मराठी प्रथम भाषा बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भात शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात पिंपरी चिंचवड व मावळ येथील शिक्षकांसाठी कार्यशाळेत बोलत होते.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णा जाधव होते. याप्रसंगी शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, संस्थेचे संचालक विजय जाधव, पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाचे मुख्य विश्वस्त हनुमंत कुबडे, प्राचार्य बाळाराम पाटील, तज्ज्ञ मार्गदर्शक अशोक तकटे, ज्ञानदेव दहीफळे, डाॅ.सुजाता बेडेकर, संतोष काळे, नवनाथ तोत्रे,आजीनाथ गु-हाळकर, जगन्नाथ देवीकर, अंजली सुमंत आदी मान्यवर उपस्थित होते.\nनाना शिवले पुढे म्हणाले, भाषिक विकासाबरोबरच विचारक्षमता, स्वमत व अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे ही जबाबदारी मराठी भाषेचे अध्यापन करत असलेल्या प्रत्येक शिक्षकांची आहे. विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तकाच्या आधारे विविध उपक्रम व कृती करून घेतल्या पाहिजेत. जीवनात भाषेला महत्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते.\nहनुमंत कुबडे यांनी पाठ्यपुस्तकातील एकूण अभ्यासक्रमाचा धावता आढावा घेतला. त्यातून आपण विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व आशावाद निर्माण करु शकतो असे सांगत शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्षमतांचा विकास करावा असे सांगितले.\nतकटे म्हणाले ,शिक्षकांची भूमिका ही आता मार्गदर्शकाची आहे. प्रश्नपत्रिकेकडून कृतिपत्रिकेकडे, पारंपारिकतेकडून ज्ञानरचनावादाकडे आणि पाठांतराकडून अभिव्यक्तीकडे शिक्षकांनी आता जायचे आहे.श्रवण, भाषण-संभाषण,वाचन, लेखन,अध्ययन कौशल्य,भाषाभ्यास ह्या क्षमता शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायच्या आहेत.पद्य विभाग स्पष्ट करताना रसग्रहणाबाबत आशयसौंदर्य, काव्यसौंदर्य भाषिक वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर माहिती दिली.\nज्ञानदेव दहीफळे यांनी गद्य आणि स्थूलवाचन याबाबत सविस्तर माहिती देताना पाठ्यपुस्तकातील ज्ञानाला जीवनज्ञानाची जोड दिली पाहिजे असे सांगत गद्यपाठाचा वाड्मयप्रकार स्पष्ट केला. शिक्षकांनी कायम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कृतिपत्रिकेचा आराखडा याविषयी मार्गदर्शन केले.\nडाॅ. सुजाता बेडेकर यांनी उपयोजित लेखनात इ-पत्र, बातमी, कथापूर्ती, जाहीरात, सारांश लेखन, निबंधलेखन याविषयी माहीती दिली.\nपिंपरी चिंचवड व मावळ परिसरातील शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेत अभ्यासक्रम बदलाची भूमिका व क्षमता क्षेत्रे, गद्य, पद्य, स्थूलवाचन, व्याकरण, उपयोजित लेखन व कृतिपत्रिकेचा आराखडा या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.\nप्रास्ताविक विजय जाधव यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक अनिल करपे यांनी केले.प्राचार्य बाळाराम पाटील यांनी आभार मानले.\nदेशातील शाळा, महाविद्यालयात क्रिडा शिक्षणावर भर द्यावा; लोकसभेच्या सरकारी विधेयकात खासदार बारणेंनी वेधले लक्ष\nपिंपळे सौदागर येथील जुगार अड्ड्यावर छापा, तेरा जणांवर कारवाई\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/article-about-mixed-reality-1770853/", "date_download": "2018-12-15T07:54:28Z", "digest": "sha1:B6QZ3O465ZYSLE7AK2EY5LJE4JP4OTZQ", "length": 12477, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article about Mixed Reality | विज्ञानवेध : दिसतं ते सगळं खरं असतं? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nविज्ञानवेध : दिसतं ते सगळं खरं असतं\nविज्ञानवेध : दिसतं ते सगळं खरं असतं\nऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजे वास्तवात आभासी भर घालणारं हे तंत्रज्ञान आता फक्त नवलाईचं राहिलेलं नाही.\nमागे ‘पोकेमॉन गो’ हा खेळ खूपच गाजत होता. आपल्या मोबाइलमध्ये टिपलेल्या दृश्यात चक्क पोकेमॉन आलेले बघून ��गळे वेडावून गेले होते. त्यात मग खूप जण धडपडले, चुकीच्या जागी पोचले, काही तर हरवले देखील\nऑग्मेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणजे वास्तवात आभासी भर घालणारं हे तंत्रज्ञान आता फक्त नवलाईचं राहिलेलं नाही. हल्ली मिक्स्ड रिअ‍ॅलिटी तंत्रज्ञानात त्यातल्या आभासी गोष्टी आपण हाताळू शकतो. आपल्या सभोवताली प्रत्यक्ष दिसणारं आणि त्यात जोडीला आणखी काही असं हे मिश्रण अनेक ठिकाणी वापरलं जातं आहे.\nविमान उडवण्याचं प्रशिक्षण, अग्निशमन तंत्र, किंवा अत्याधुनिक युद्धसाधनं, यात प्रत्यक्ष सराव करण्याआधी मिक्स्ड रिअ‍ॅलिटी वापरण्याचा खूप फायदा होतो. तसाच फायदा होतो तो वैद्यकशास्त्रात. मानवी शरीराचा अभ्यास करताना वेगवेगळ्या अवयवांची अंतर्गत रचना समजून घ्यायला मिक्स्ड रिअ‍ॅलिटीची मदत होते. शस्त्रक्रियेच्या सरावासाठी आणि प्रथमोपचार करतानासुद्धा या तंत्राचा उपयोग होतो आहे.\nअलीकडे मिक्स्ड रिअ‍ॅलिटीचा आणखी एक डोकेबाज वापर झाला तो हवामानाची माहिती देताना. सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर फ्लोरेन्स हे चक्रीवादळ धडकणार होतं. अशा वेळी माहिती देताना अमुक वेगाचा वारा, तमुक उंचीच्या लाटा असं नेहमी सांगतात. काही ठिकाणी ही माहिती चित्ररूपाने दाखवतात. पण त्याच्याही पुढे जाऊन खऱ्याखुऱ्या जागी या तुफानाचं थैमान दाखवता आलं तर फक्त कल्पना करण्याऐवजी ते डोळ्यांसमोर उभं करता आलं तर फक्त कल्पना करण्याऐवजी ते डोळ्यांसमोर उभं करता आलं तर अशा प्रकारे धोक्याचा इशारा देता आला तर\nनॉर्थ कॅरोलायना राज्यात असा अनोखा प्रयोग तिथल्या वेदर चॅनेलने केला. रस्त्यावर वाढणारं पाणी, बघता बघता ते माणसाच्या उंचीइतकं झालेलं, त्यात हेलकावणाऱ्या गाडय़ा, वाऱ्याने झोडपलेली झाडं, पाणी आणखी वाढल्यावर बैठी घरं पूर्ण बुडून गेलेली- वादळाचा तडाखा दाखवणारं हे दृश्य इतकं जिवंत वाटत होतं, की हे खरं नाही, मिक्स्ड रिअ‍ॅलिटी आहे असं त्या चॅनेलला पुन्हा पुन्हा सांगावं लागत होतं\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\nदीप-वीरच्या लग्नापेक्षाही 'या' जोडीच्या लग्नाची गुगलवर चर्चा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n\"...तर बाबासाहेब आंबेडकर आज भाजपात असते\"\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-loans-marginal-farmers-will-be-waived-mumbai-maharashtra-12661", "date_download": "2018-12-15T07:36:58Z", "digest": "sha1:QGL4CKNJY4J7JK7ITCIK52IWDGFHOZHB", "length": 15848, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, loans for marginal farmers will be waived, mumbai, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअल्पभूधारक शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ होणार\nअल्पभूधारक शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ होणार\nशुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018\nमुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय कर्जमाफीसंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. एकरकमी कर्ज परतफेड योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचाही निर्णय शासनाने केला आहे.\nमुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून वगळण्यात आलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय कर्जमाफीसंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. एकरकमी कर्ज परतफेड योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचाही निर्णय शासनाने केला आहे.\nशेतकरी कर्जमाफीचा आढावा बैठक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आजपर्यंत २३ लाख ५१ हजार कर्ज खात्यांवरील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून, त्यापैकी २२ लाख १३ हजार खात्यांवर कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी या वेळी दिली.\nअल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेली खावटी कर्ज माफ करण्यासंबंधी राज्य शासन विचार करत होते. यावर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये चर्चा होऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती श्री. पाटील यांनी बैठकीनंतर दिली.या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. त्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंत http://aaplesarkar.maharashtra.gov.in/en/ संकेतस्थळावरुन ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.\nओटीएसला तीन महिने मुदतवाढ\nकर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड करण्यासाठी ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्याला आता तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत शेतकरी याचा लाभ घेऊ शकणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.\nकर्जमाफी मंत्रिमंडळ शेती farming\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/yogesh-parale-throws-light-french-presidential-elections-42967", "date_download": "2018-12-15T07:48:47Z", "digest": "sha1:22TJID7HX7E4CD7LNWUV6OQ6CVBOYJ7G", "length": 29808, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "yogesh parale throws light on french presidential elections 'राष्ट्रवाद व दहशतवादा'ची छाया फ्रेंच निवडणुकीवर | eSakal", "raw_content": "\n'राष्ट्रवाद व दहशतवादा'ची छाया फ्रेंच निवडणुकीवर\nमंगळवार, 2 मे 2017\nफ्रान्समध्येही आर्थिक समस्येबरोबरच निर्वासित व दहशतवाद असे दोन बाजू असणारे हे आव्हान राजकीयदृष्टया अधिक प्रबळ ठरण्याची शक्‍यता आहे. फ्रान्ससोबत एकंदर जागतिक राजकारणास निर्णायक वळण देण्याची क्षमता या निवडणुकीमध्ये आहे.\nयुरोपमधील अत्यंत महत्त्वपूर्ण देश असलेल्या फ्रान्समधील अध्यक्षीय निवडणुकीचा पहिला टप्पा गेल्या महिन्यात (23 एप्रिल) नुकताच पार पडला. या टप्प्यात कोणत्याही उमेदवारास स्पष्ट बहुमत न मिळाल्याने 'एन मार्च' या पक्षाचे नेते एमॅन्युएल मॅक्रॉन आणि 'नॅशनल फ्रंट' या पक्षाच्या नेत्या मरिन ले पेन या दोन मुख्य उमेदवारांमध्ये येत्या 7 मे रोजी पुन्हा एकदा निवडणूक घेतली जाणार आहे. फ्रान्सचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकॉईस हॉलंड (सोशालिस्ट पार्टी) यांनी अध्यक्षपदाची ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घोषित केला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर नव्याने उभा राहिलेल्या फ्रान्समध्ये पुन्हा एकदा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेणारे हॉलंड हे या देशाचे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.\nफ्रान्स व एकंदर युरोप खंड एका अत्यंत महत्त्वपूर्ण वळणावर असताना होणाऱ्या या अध्यक्षीय निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. युरोपमध्ये प्रतिदिन वाढणारा दहशतवादाचा मोठा धोका आणि ब्रिटनच्या युरोपिअन युनियनमधून बाहेर पडण्याच्या स्पष्ट निर्णयामुळे (ब्रेक्‍झिट) वेगाने बदलणारी राजकीय-आर्थिक परिस्थिती, या दोन संवेदनशील घटकांच्या पार्श्‍वभूमीवर फ्रान्समधील ही निवडणूक होते आहे. दहशतवादाचा सर्वाधिक धोका असलेल्या युरोपमधील देशांमध्ये फ्रान्सचा समावेश आहे. किंबहुना या अध्यक्षीय निवडणुकीचा पहिला टप्पा हा नोव्हेंबर 2015 मध्ये फ्रान्समध्ये घडविण्यात आलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या छायेमध्येच पार पडला होता. बदलत्या जागतिक परिस्थितीबरोबरच फ्रान्समधील राजकारणामध्येही यावेळी लक्षणीय बदल दिसून आला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर 'फिफ्थ रिपब्लिक' बनलेल्या फ्रान्सच्या इतिहासामध्ये प्रथमच अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणामध्ये देशातील पारंपारिक सेंटर-लेफ्ट वा सेंटर-राईट पक्षांच्या उमेदवारांचा समावेश नाही. शिवाय, पेन यांच्या नॅशनल फ्रंट पक्षाचा उमेदवार 2002 नंतर प्रथमच निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचू शकला आहे. अशा अत्यंत संवेदनशील पार्श्‍वभूमीवर निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या विविध विषयासंदर्भातील भूमिका समजावून घेणे आवश्‍यक आहे.\nउमेदवारांची तोंडओळख व पार्श्‍वभूमी\nएमॅन्युएल मॅक्रॉन (एन मार्च)\nमॅक्रॉन (वय 39) हे या निवडणुकीमधील सर्वांत तरुण उमेदवार आहेत. मॅक्रॉन यांनी 2014-16 या काळामध्ये फ्रान्सच्या उद्योग व अर्थमंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडण्याच्या काही महिने आधीच त्यांनी एन मार्च पक्षाची स्थापना केली. युरोपिअन युनियनकडे स्पष्ट कल असलेल्या मॅक्रॉन यांनी फ्रान्सची अर्थव्यवस्था आधुनिक करण्यासाठी सुधारणा कार्यक्रम राबविण्याची आवश्‍यकता असल्याची भूमिका स्पष्ट केली असून त्यांना प्रामुख्याने सेंटर-लेफ्ट विचारसरणीच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. फ्रान्सचे अर्थमंत्री असताना व्यवसायाभिमुख राजकीय सुधारणा राबविण्याकडे मॅक्रॉन यांचा कल दिसून आला आहे.\nफ्रान्सचे तत्कालीन पंतप्रधान मॅन्युएल वॉल्स यांनी अर्थमंत्री पदी नेमणूक करण्याआधी मॅक्रॉन हे राजकीयदृष्टया फारसे वजनदार व्यक्तिमत्त्व मानले जात नव्हते. किंबहुना या नेमणुकीमधूनच त्यांची फ्रान्सला खऱ्या अर्थी ओळख झाल्याचे मानले जाते. फ्रान्स या देशाचे दोन भाग झाले असून त्यांच्या भूमिका परस्पर हितविरोधी आहेत. ही दरी सांधून देशाला एकत्र आणण्याची आवश्‍यकता असल्याचे मत मॅक्रॉन यांनी सातत्याने मांडले आहे. मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच आठवड्यामध्ये कामाचे तास 35 असावेत, अशी भूमिका व्यक्त केली आहे. युरोपिअन युनियन व नाटोचे खंदे समर्थक असलेल्या मॅक्रॉन यांनी इयुंतर्गत प्रत्येक देशासाठी अनिवार्य असलेल्या निर्वासितांच्या कोट्यास विरोध दर्शविला आहे. युरोपिअन युनियनच्या सीमारेषा अधिक बळकट करण्याबरोबरच निर्वासितांसंदर्भात युरोपिअन युनियनचे समान धोरण असावे, असे मतही त्यांनी मांडले आहे.\nमेरिन ल पेन (नॅशनल फ्रंट)\nपेन (वय 48) या उमेदवार असलेल्या नॅशनल फ्रंट पक्षाची स्थापना त्यांचे पिता जीन मेरि ल पेन यांनी केली आहे. पेन यांनी याआधी 2012 मधील अध्यक्षीय निवडणूक लढविली होती. मात्र त्यावेळी त्यांना पराभव स���वीकारावा लागला होता. नॅशनल फ्रंट या पक्षाने कायमच फ्रान्समध्ये सातत्याने येणाऱ्या स्थलांतरितांच्या मोठ्या संख्येसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. मात्र नॅशनल फ्रंट पक्षाची वंशवर्चस्ववादी, मुस्लिमविरोधी अशा स्वरुपाची तयार झालेली प्रतिमा सौम्य करण्याचा य्यशस्वी प्रयत्न पेन यांनी केला आहे. किंबहुना, 2015 मध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जीन मेरि ल पेन या पेन यांच्या वडिलांनाही त्यांनी बडतर्फ केले होते. या पार्श्‍वभूमीवर फ्रान्सचे 'राष्ट्रीय हित' व 'फ्रेक्‍झिट' या दोन संवेदनशील मुद्यांवर पेन यांच्या प्रचार मोहिमेमध्ये सातत्याने भर देण्यात आला आहे. फ्रान्सची राष्ट्रीय सुरक्षा व स्थलांतर या दोन मुद्यांसंदर्भात पेन यांनी विशेष आक्रमक भूमिका दर्शविली आहे.\nगेल्या फेब्रुवारी महिन्यात पेन यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणामध्ये त्यांना मतदारांची पसंती असल्याचे दिसून आले आहे. याआधी 2012 मध्ये लढविलेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये पेन यांची यावेळची कामगिरी नक्कीच आश्‍वासक आहे. यामुळेच पेन यांची वैयक्तिक प्रतिमा सुधारण्याबरोबरच पक्षाच्या घसरत्या कामगिरीच्या दृष्टिकोनामधूनही ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. याचबरोबर, पेन यांच्या नॅशनल फ्रंटची भूमिका पाश्‍चिमात्य देशांमध्ये सध्या दिसून येणाऱ्या राष्ट्रवादी उजव्या मतप्रवाहाशीही अर्थातच जुळणारी आहे. पेन यांच्या 144 कलमी जाहीरनाम्यामध्ये फ्रान्सची सीमारेषा निर्वासितांसाठी बंद करण्याबरोबरच दरवर्षी 10 हजार निर्वासितांना देशाबाहेर काढण्याचे आश्‍वासनही देण्यात आले आहे. याचबरोबर, सत्ता मिळाल्यास युरोपिअन युनियनमधून बाहेर पडून युरोऐवजी फ्रॅंक हे चलन पुन्हा एकदा वापरात आणले जाईल, असेही जागतिकीकरणाच्या विरोधी असलेल्या पेन यांनी म्हटले आहे.\nयाबरोबरच, फ्रान्सबाहेर उत्पादित केल्या जाणाऱ्या फ्रेंच उत्पादनांवर करआकारणीबरोबरच परदेशी नागरिकांना रोजगार देणाऱ्या फ्रेंच कंपन्यांनाही आर्थिक चाप लावण्यात यावा, अशी पेन यांची भूमिका आहे. तसेच रशियाबरोबर संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक असलेल्या पेन यांनी नाटोमधून फ्रान्सने बाहेर पडावे, असे मत आग्रहपूर्वक मांडले आहे.\nराष्ट्रवाद: आर्थिक व सामाजिक\nफ्रान्समधील ही निवडणूक जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनामधून महत्त्वाची आहे कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही वर्षांत अत्यंत संवेदनशील ठरलेल्या दोन प्रश्‍नांसंदर्भातील फ्रेंच जनरेची भूमिका या निवडणुकीमधून स्पष्ट होणार आहे. पाश्‍चिमात्य देश व जागतिकीकरण यांचा तसा अतूट संबंध आहे; कारण आधुनिक जागतिकीकरणाची मुहूर्तमेढ पाश्‍चिमात्य देशांच्या सागरी व्यापारी मोहिमांमधूनच झाली आहे. विशेषत: ब्रिटनसह पश्‍चिम युरोपमधील इतर देश जागतिकीकरणाच्या या धोरणाचे खंदे पुरस्कर्ते मानले जातात. मात्र आता काळाने कूस पालटली आहे. अमेरिकेसहित युरोपमध्येही खुल्या स्पर्धेची भूमिका जोरकसपणे मांडणाऱ्या जागितीकरणाचा आश्‍वासक स्वीकार तर दूर राहिले; जागतिकीकरणाचा अव्हेर करणारे राष्ट्रवादी मतप्रवाह या देशांमधील राजकारणामध्ये वृद्धिंगत होऊ लागले आहेत. अमेरिकेमध्ये ट्रम्प वा फ्रान्समध्ये पेन यांसारखे नेत्यांनी केलेल्या अशा स्वरुपाच्या धोरणाचा पुरस्कार त्या त्या देशांमधील जनतेस आश्‍वासक वाटला आहे. जागतिकीकरणाचे रुढ नियम नाकारुन केवळ स्वत:च्या देशाचा विचार करणारे धोरण हे पाश्‍चिमात्य देशांमधील आर्थिक राष्ट्रवादाचा रुजणारा प्रवाह अधिक बळकट करणारे ठरेल. विशेषत: युरोपमधील आर्थिक समस्या अधिक जटिल होत असताना आर्थिक राष्ट्रवादाचा हा पुरस्कार अधिक प्रभावी होत आहे. याच स्वरुपाच्या धोरणाची परिणती ब्रेक्‍झिटमध्ये होताना युरोपने पाहिले आहे. अशाच धर्तीवर फ्रान्सही युरोपिअन युनियनमधून बाहेर पडल्यास (फ्रेक्‍झिट) या संघटनेसाठी ही मृत्युघंटाच ठरण्याची दाट शक्‍यता आहे.\nगेल्या काही वर्षांत फ्रान्स, बेल्जियमसहित युरोपमध्ये विविध ठिकाणी घडविण्यात आलेले दहशतवादी हल्ले येथील समाजमन व राजकारण ढवळून टाकण्यात यशस्वी ठरले आहेत. याचबरोबर सीरियामधील विध्वंसक युद्धानंतर युरोपमध्ये लक्षावधींच्या संख्येने येऊन धडकणाऱ्या निर्वासितांचे मोठे आव्हान युरोपमधील देशांपुढे आहे. इतक्‍या मोठ्या संख्येने येणारे निर्वासित हा केवळ कायदा वा सुव्यवस्थेसमोरील प्रश्‍न आहे. या समस्येचे सामाजिक- सांस्कृतिक कंगोरेही गंभीर आहेत. लक्षावधींच्या संख्येने येणाऱ्या मुस्लिम निर्वासितांमुळे युरोपमधील राजकीय-सामाजिक समतोल बिघडण्याची भीती विविध देशांमधील नेतृत्वाने सातत्याने व्यक्त केली आहे. फ्रान्समध्येही आर्थिक समस्येबरोबरच निर्वासित व दहशतवाद असे दोन बाजू असणारे हे आव्हान राजकीयदृष्टया अधिक प्रबळ ठरण्याची शक्‍यता आहे. फ्रान्ससोबत एकंदर जागतिक राजकारणास निर्णायक वळण देण्याची क्षमता या निवडणुकीमध्ये आहे.\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nभयपटांचे दिग्दर्शक तुलसी रामसे यांचे निधन\nमुंबई - ‘पुरानी हवेली’, ‘विराना’, ‘बंद दरवाजा’ या प्रकारच्या भयपटांचे दिग्दर्शक तुलसी रामसे (वय ७७) यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. छातीत दुखत...\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nसीमा लढ्याला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा - धनंजय मुंडे\nमुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह साडेआठशे गावांतील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या...\nमहासंघाच्या गर्दीने कॉंग्रेसला धसका\nनागपूर - भारिप बहुजन महासंघाने आयोजित केलेल्या वंचित आघाडीच्या जाहीरसभेसाठी चांगली गर्दी जमल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/feedback?start=21", "date_download": "2018-12-15T07:15:25Z", "digest": "sha1:X7ZQ3QCQFIGW2YYWXQYKJGHOSILZETK4", "length": 4452, "nlines": 79, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nखुप छान वेबसाइट आहे शरातिल सर्व ताजिया बात्मिया भेटअत असतात\nअगदी अंतर्राष्ट्रीय दर्जाचा उपक्रम . खुप छान. पुढील vaatchalis हार्दिक शुभेच्छा . कीप इट अप \nबहोत ही बढ़िया सर जी , मैंने फेसबुक पर यह साईट के बारे में देखा और बहोत ख़ुशी हुई की बीद शहर की लाइव मालूमात देनेवाला इ-पेपर आप शुरू करने वाले हैं....शुरू कीजिये हम आपके साथ हैं.अल्लाह करे आप खूब तरक्की करे...\nई ऍम वैरी हैप्पी तो सी फर्स्ट इ- न्यूज़ चनॆल फ्रॉम बीद.\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. स्टार मार्क केलेल्या सर्व Field भरणे आवश्यक आहे.\nMessage * [मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा] [शब्दमर्यादा फक्त 500 शब्द]\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T06:17:42Z", "digest": "sha1:BAKA27CJED4WE2XELNL77LJYWCHMWJHT", "length": 9181, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रामचंद्र खुंट येथील बेकायदेशीर इमारत पाडण्याचा आदेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरामचंद्र खुंट येथील बेकायदेशीर इमारत पाडण्याचा आदेश\nनगर: शहरातील मध्यवर्ती भागातील रामचंद्र खुंट येथे भररस्त्यावर असलेली बेकायदेशीर चार मजली इमारत पाडण्याचे आदेश महापालिकेने दिला आहे. येत्या 15 दिवसांत इमारतीचे अतिक्रमण न हटविल्यास मनपाकडून ही कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.\nरामचंद्र खुंट परिसरात सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यावर वैभव सुरेश पुप्पाल याने अवैधरित्या इमारत बांधलेली आहे. याविरोधात नंदकिशोर किसनलाल लाहोटी यांनी जिल्हा न्यायालयात मनाई हुकूमाचा दावा दाखल केला होता.\nबांधकामास स्थगिती आदेश पारीत केलेला असताना पुप्पाल याने बांधकाम सुरूच ठेवले. अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांचा सार्वजनिक रस्ता चार वर्षांपासून बंद झाला. डिसेंबर 2014 मध्ये तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.\nबांधकाम हटविण्यासंबंधी न्यू लाहो���ी गादी कारखान्याचे मालक रामेश्‍वर लाहोटी व नंदकिशोर लाहोटी यांनी मनपाकडे अवैध बांधकामासंदर्भात तक्रार केली होती. लाहोटी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.\nत्यानुसार जून 2017 मध्ये बांधकाम हटविण्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने मनपा प्रशासनाला दिले. त्यानुसार मनपाने 19 नोव्हेंबरला वैभव सुरेश पुप्पाल याच्याविरूध्द आदेश काढून दैनंदिन रस्ता बंद केल्याप्रकरणी बांधकाम पाडण्याचा आदेश दिले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमिताली-पोवार वाद विकोपाला\nNext articleअपंग मतदारांना लोकशाही प्रक्रियेची माहिती होण्यासाठी 3 डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nजम्मू-काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा : एक जवान शहीद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-2009-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2018-12-15T07:33:15Z", "digest": "sha1:FNC6KDUHZOFLAM3RFYJMAN4QPPGFQ653", "length": 18633, "nlines": 227, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "शिक्षण हक्क कायदा 2009 अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nशिक्षण हक्क कायदा 2009 अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (क) नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावरील शाळांमध्ये अपंग, अ.जा., अ.ज., वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली किंवा पूर्व प्राथमिक वर्गात (प्रथम प्रवेश स्तरावर) 25 टक्के प्रवेश राखीव ठेवणेची तरतूद आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील RTE अंतर्गत 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी कोल्हापूर जिल्हयातील नोंदणी केलेल्या 347 शाळांमधील 3501 जागांसाठी दि. 10/02/2018 ते दि. 07/03/2018 या कालावधीत पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारणेत आलेले आहेत. प्रत्यक्षात सदर कालावधीत एकूण 246 शाळांसाठी 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 70 शाळांसाठी 25 % आरक्षित क्षमतेपेक्षा जादा अर्ज आलेले आहेत. अशा खालील 70 शाळांसाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेचे आयोजन मंगळवार दि. 13/03/2018 इ. रोजी दुपारी ठिक 1.00 वाजता शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे करणेत आलेले आहे.\nसदर लॉटरी प्रक्रियेस खालीलप्रमाणे नमूद केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व सदर शाळांमध्ये प्रवेश घेणेसाठी अर्ज केलेल्या पालकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन श्री. सुभाष रा. चौगुले शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेले आहे.\nलॉटरी प्रक्रियेसाठी पात्र असलेल्या शाळांची यादी\nअ.क्र. तालुका शाळेचे नाव\n1 हातकणंगले लोकनेते राजारामबापू पाटील इंग्शिल स्कूल, कोरोची\n2 हातकणंगले कौतुक विद्या मंदिर शिरोली\n3 हातकणंगले आयडीयल इंग्लिश स्कूल शिरोली\n4 हातकणंगले सिंबोलिक इंटरनॅशनल स्कूल शिरोली पुलाची\n5 हातकणंगले नवजीवन विद्यानिकेतन शिरोली\n6 हातकणंगले संकल्प वि.मं. शिरोली\n7 हातकणंगले जिनियस इंग्शिल मिडीयम स्कूल पेठवडगांव\n8 हातकणंगले ग्रीन व्हॅली प्रायमरी पब्लिक स्कूल पेठवडगांव\n9 हातकणंगले गुरूकुल प्राथमिक विद्यालय पेठवडगांव\n10 हातकणंगले आयडीयल इंग्लिश स्कूल इचलकरंजी\n11 हातकणं���ले अनंतराव भिडे वि.मं. (इंग्रजी)\n12 हातकणंगले श्री बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल\n13 शिरोळ आचार्य आदीसागर इंग्लिश स्कूल उदगांव\n14 शिरोळ श्री दत्त बालक मंदिर शिरोळ\n15 शिरोळ गुरूकुल इंग्लिश मिडीयम स्कूल अब्दुललाट\n16 शिरोळ न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल जयसिंगपूर\n17 करवीर अविष्कार इंग्लिश स्कूल पाडळी खुर्द\n18 करवीर लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूल\n19 करवीर दूधगंगा व्हॅली सेमी इंग्लिश स्कूल इस्पुर्ली\n20 करवीर श्री आनंदराव पाटील (चुयेकर) इंग्लिश मिडीयम स्कूल\n21 करवीर रॉयल इंग्लिश स्कूल उचगांव\n22 करवीर ज्ञानकला विद्यानिकेतन उचगांव\n23 करवीर मॉडर्न इंग्लिश स्कूल पाचगांव\n24 राधानगरी न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल राधानगरी\n25 राधानगरी वक्रतुंड इंग्लिश मिडीयम स्कूल\n26 कागल सेंट ॲनेस इंग्लिश मिडीयम स्कूल\n27 भुदरगड आयडीयल इंग्लिश स्कूल शिंदेनगर (राणेवाडी)\n28 गडहिंग्लज बी. आर. चव्हाण इंग्लिश स्कूल\n29 गडहिंग्लज हलकर्णी भाग इंग्लिश मिडीयम स्कूल\n30 गडहिंग्लज विश्वनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल गडहिंग्लज\n31 चंदगड सेंट स्टिफन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चंदगड\n32 कोल्हापूर शहर छ. शाहू विद्यालय प्रायमरी\n33 कोल्हापूर शहर छ. शाहू विद्यालय सी.बी.एस.ई.\n34 कोल्हापूर शहर मॉडर्न इंग्लिश मिडीयम स्कूल\n35 कोल्हापूर शहर सेंट ॲन्थोनी स्कूल\n36 कोल्हापूर शहर श्रीमंत माईसाहेब बावडेकर ॲकॅडमी प्रायमरी\n37 कोल्हापूर शहर श्री दत्ताबाळ इंग्लिश मिडीयम स्कूल\n38 कोल्हापूर शहर न्यू मॉडेल इंग्शिल स्कूल\n39 कोल्हापूर शहर कोरगांवकर इंग्लिश मिडीयम स्कूल\n40 कोल्हापूर शहर भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल कोल्हापूर\n41 कोल्हापूर शहर संजीवन इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल\n42 कोल्हापूर शहर सृजन आनंद विद्यालय\n43 कोल्हापूर शहर श्रीपतराव बोंद्रे इंग्लिश मिडीयम स्कूल\n44 कोल्हापूर शहर विकास विद्यामंदिर प्राथमिक\n45 कोल्हापूर शहर एम. एस. पटेल इंग्लिश स्कूल\n46 कोल्हापूर शहर श्री हनुमंतराव चाटे स्कूल (इंग्रजी)\n47 कोल्हापूर शहर ओरीएंटल इंग्लिश ॲकॅडमीज प्रायमरी स्कूल राजारामपुरी\n48 कोल्हापूर शहर टॅरीयर शौर्य स्कूल\n49 कोल्हापूर शहर राधाबाई शिंदे इंग्लिश मिडीयम स्कूल\n50 कोल्हापूर शहर सेंट मॅरीज स्कूल\n51 कोल्हापूर शहर राणेज प्रायमरी स्कूल\n52 कोल्हापूर शहर न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल\n53 कोल्हापूर शहर ब्ल्यू बर्ड इंग्लिश स्कूल\n54 ���ोल्हापूर शहर प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल\n55 कोल्हापूर शहर अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूल\n56 कोल्हापूर शहर कोल्हापूर इंग्लिश स्कूल\n57 कोल्हापूर शहर अभिनव विद्यामंदिर\n58 कोल्हापूर शहर ॲड. पी. आर. मुंडरगी प्रायमरी इंग्लिश स्कूल\n59 कोल्हापूर शहर जवाहर इंग्लिश स्कूल\n60 कोल्हापूर शहर विमला गोयंका इंग्लिश स्कूल\n61 कोल्हापूर शहर श्री वसंतराव जयवंतराव देशमुख प्रायमरी इंग्लिश स्कूल कोल्हापूर\n62 कोल्हापूर शहर आनंद इंग्लिश मिडीयम स्कूल\n63 कोल्हापूर शहर कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूल\n64 कोल्हापूर शहर आदर्श प्रायमरी स्कूल\n65 कोल्हापूर शहर पोदार इंटरनॅशनल स्कूल\n66 कोल्हापूर शहर विमल इंग्लिश स्कूल\n67 कोल्हापूर शहर श्री हनुमंतराव चाटे स्कूल (मराठी)\n68 कोल्हापूर शहर साई इंग्लिश स्कूल\n69 कोल्हापूर शहर रॉयल इंग्लिश मिडीयम स्कूल उचगांव\n70 कोल्हापूर शहर कोल्हापूर पब्लिक स्कूल\nसदर लॉटरी प्रक्रियेबाबतच्या वृत्तास आपल्या लोकप्रिय दैनिकामधून प्रसिध्दी देणेत यावी, जेणेकरून पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना सदर दिवशी नियोजित ठिकाणी हजर होणे सोयीचे होईल.\n(श्री. सुभाष रा. चौगुले)\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New) December 10, 2018\nगोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर December 10, 2018\nदिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत. December 10, 2018\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T06:36:02Z", "digest": "sha1:GWBU45XHZG3YIU6VJHVJBQBPWZ75ROYU", "length": 12120, "nlines": 155, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "श्रीलंका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेला भेट आणि गौरवोद्गार | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छ���ा विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nश्रीलंका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेला भेट आणि गौरवोद्गार\nश्रीलंका लर्निंग मिशन या संस्थेकडून सबरागुमवा प्रोव्हीन्सियल कौन्सिलचे प्रधान सचिव हेरथकुलरत्ने त्या कार्यालयाचे सचिव श्रीयानी पद्मलथा आयुक्त बी.ए.सी.पी. बामुनांराची, सहाय्यक आयुक्त डब्लू जी एन समन कुमरा व एल. एम. पी. डब्लू बंदरा या पाच उच्चपदस्थ्‍ अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेला भेट देउुन उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेउुन कोल्हापूर जिल्हा परिषदेने समाजाच्या विविध घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नाबद्रदल गौरवोद्रगार काढले तसेच हे सर्व उपक्रम आम्हाला अत्यंत प्रेरणादायक ठरणार असून आपण हे सर्व उपक्रम सबरागुमवा प्राव्हीन्सियल कौन्सिल मध्ये राबवू हे आम्ही उपक्रम राबवून झालेली प्रगती पाहणेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि पदाधिकारी यांनी यावे असे आवाहन केले.\nसदर भेटीमध्ये सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत जि.प. अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले. त्याच बरोबर जिल्हा परिषदेच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार साहेब यांनी केले. चर्चेमध्ये जि.प. सदस्या सौ. विजया पाटील, सौ. प्रा. अनिता चौगुले, सौ. आकांक्षा पाटील, सौ. पद्रमाराणी पाटील, पं. स. सभापती सौ. रेश्मा सनदी, सौ. डॉ. स्नेहा जाधव, सौ. जयश्री तेली यांनी भाग घेतला. महिलांच्या प्रगतीसाठी श्रीलंकेमध्ये कोणते उपक्रम हाती घेतले याबाबत माहिती घेतली. श्रीलंकेच्या सबरागुमवा प्रोव्हिन्सियल कौन्सिल आणि श्रीलंका देशाबद्रदलचे सादरीकरण मुख्य सचिव हेरथ कुलरत्ने यांनी केले. जि.प. अध्यक्षा शौमिका महाडीक यांनी जिल्हा परिषदेच्या उपक्रमाबद्रदल आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेला भेट दिल्याबद्रदल या अभ्यासदौऱ्याबद्रदल अभिनंदन केले. सूत्र संचालन प्रा. संजय लोंढे यांनी केले. तर आभार अति. मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी मानले. तत्पूर्वी या अभ्यास दौरा सदस्यांनी महिला आर्थिक विकास महा��ंडळाचा आढावा घेउुन महिला उन्नतीसाठी कोल्हापूर जिल्हा परिषद करीत असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली.\nया कार्यशाळेसाठी श्री. राजेंद्र भालेराव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), जि.प. चे सर्व पदाधिकारी, जि.प. सदस्य, पं.स. चे सभापती, सदस्य, सरपंच, ग्रा,पं. सदस्य, जि.प. च्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच महाराष्ट् राज्यातील उच्च पदस्थ्‍ सौ. अनुवा कुंवर, श्री. दत्ता गुरव, श्री. चेतन वाघ, श्री. मालती सगणे, सुनंदा मांदळे, अजय देशमुख इ. उपस्थित होते.\nउपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New) December 10, 2018\nगोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर December 10, 2018\nदिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत. December 10, 2018\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/mumbai-indians-fell-sevsn-runs-short-of-kings-xi-punjab-260400.html", "date_download": "2018-12-15T07:49:43Z", "digest": "sha1:GEM4WSUNQLDZJYQZTMBY2ED44BL26TRP", "length": 13369, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंजाबचा मुंबईवर थरारक विजय", "raw_content": "\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nपंजाबचा मुंबईवर थरारक विजय\nशेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाबने 7 धावांनी बाजी मारली.\n12 मे : काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरूध्द किंग्ज इलेव्हन पंजाब या मॅचमध्ये पंजाबने मुंबईवर थरारक विजय मिळवलाय.शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाबने 7 धावांनी बाजी मारली.\nशेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 16 धावांची आवश्यकता होती. मात्र मोहित शर्माने टाकलेल्या अखेरच्या षटकात मुंबईचा संघ केवळ 8 धावाच करू शकला. विशेष म्हणजे मुंबईचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्ड या षटकात फलंदाजी करत होता,त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना विजयाची आशा होती. मात्र मोहित शर्माच्या घातक गोलंदाजीसमोर पोलार्ड सपशेल अपयशी ठरला.या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकच धाव निघाली. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर पोलार्डने षटकार ठोकत मुंबईच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या. परंतु नंतरच्या चार चेंडूवर मात्र मुंबईला केवळ एकच धाव करता आली.\nया विजयासह पंजाबला प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यात ���श आलं आहे.\nयाआधी पंजाबने दिलेल्या 230 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचीही सुरुवात वेगवान झालेली. पार्थिव पटेल आणि सिमन्स या सलामी जोडीने सुरुवातीलाच जोरदार फटकेबाजी केली.आणि अवघ्या 5 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या.त्यानंतर आलेले नीतेश राणा आणि रोहित शर्मा हे फलंदाज मात्र अपयशी ठरले.शेवटी कायरन पोलार्डने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करत वेगवान अर्धशतक झळकवलं.मात्र तो आपल्या संघास विजयापर्यंत घेऊन जाऊ शकला नाही.\nसुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या पंजाबच्या संघाने मुंबईच्या गोलंदाजीचे अक्षरश: कंबरडे मोडले. पंजाबकडून वृध्दिमान साहाने सर्वाधिक ९३ धावा केल्या. तर मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत २१ बाॅल्समध्ये ४७ धावा फटकावल्या.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\nViral Photo अमिताभ बच्चनपेक्षाही मोठा आहे अर्जुन तेंडुलकर, जाणून घ्या त्याची उंची\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-15T07:07:57Z", "digest": "sha1:6BDCHDETK7MA4SC4HOSQENOCTS74L5DE", "length": 3907, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "डेटिंगचा व्हिडिओ, पृष्ठ - व्हिडिओ डेटिंग", "raw_content": "\nडेटिंगचा व्हिडिओ, पृष्ठ — व्हिडिओ डेटिंग\nहा मेनू आहे. डेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही. आपण क्लिक करू शकता हे दुवे साफ करण्यासाठी आपला इतिहास किंवा अकार्यान्वित आहे. हा मेनू आहे. डेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीह���. आपण क्लिक करू शकता हे दुवे साफ करण्यासाठी आपला इतिहास किंवा अकार्यान्वित आहे. सेवा अटी — गोपनीयतेचे धोरण सामग्री काढण्याची — डेटिंगचा, व्हिडिओ — साधन डाउनलोड करण्यासाठी फ्लॅश व्हिडिओ — जाहिरात हा मेनू आहे. डेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही. आपण क्लिक करू शकता हे दुवे हा मेनू आहे. डेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही. आपण क्लिक करू शकता हे दुवे\n← डेटिंगचा वेबसाइट प्रेम\nतारखा मुली: आपल्या अभ्यासक्रम समलिंगी संबंध ठेवणारी स्त्री डेटिंग ऑटो चालणे किंवा बसणे →\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/economy-of-india-18-1798237/", "date_download": "2018-12-15T07:04:21Z", "digest": "sha1:E6XU3LO7DFQ4NAJAQVYX5RZ2WH3PIJ7A", "length": 12949, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Economy of India | तिमाहीगणिक घसरण असली तरी जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्थेचा मान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nतिमाहीगणिक घसरण असली तरी जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्थेचा मान\nतिमाहीगणिक घसरण असली तरी जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्थेचा मान\nजुलै ते सप्टेंबर या २०१८-१९ मधील दुसऱ्या तिमाहीतील अर्थप्रगतीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nमागील तीन तिमाहींच्या तुलनेत निराशाजनक राहिलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराने शेजारच्या चीनला मात्र याबाबत मात दिली आहे. त्याचप्रमाणे जागतिक तुलनेतही भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग सर्वाधिक नोंदला गेला आहे.\nजुलै ते सप्टेंबर या २०१८-१९ मधील दुसऱ्या तिमाहीतील अर्थप्रगतीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, या तिमाहीत आर्थिक विकास दर ७.१ टक्के नोंदला गेला आहे. तो आधीच्या तिमाहीतील ८.२ टक्क्यांच्या तुलनेत लक्षणीय घसरला असला तरी वार्षिक तुलनेत ६.३ टक्क्यांच्या दरापेक्षा तो अधिक आहे.\nरकमेमध्ये भारताचे सकल राष्���्रीय उत्पादन यंदाच्या तिमाहीत ३३.९८ लाख कोटी रुपये राहिले आहे. गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर २०१७ मध्ये ते ३१.७२ लाख कोटी रुपये होते. गेल्या वित्त वर्षांतील शेवटच्या दोन तिमाहींमध्ये विकास दर ७ ते ७.७ टक्क्यांदरम्यान नोंदला गेला आहे. चीनचा जुलै ते सप्टेंबरमधील ६.५ टक्के विकास दर नुकताच जाहीर झाला. गेल्या काही वर्षांतील तो किमान नोंदला गेला आहे. भारतात यंदाच्या तिमाहीत निर्मिती क्षेत्राची वाढ ७.४ टक्के तर कृषी क्षेत्राची वृद्धी ३.८ टक्के झाली आहे.\nकेंद्रीय अर्थव्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग भारताचा विकास दर एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहामाहीत उत्साहवर्धक राहिल्याचे नमूद केले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकणारा हा दर जगातील अर्थव्यवस्थेतही सर्वोत्तम असल्याचे ते म्हणाले.\nएकूणच कर रचनेला तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रक्रियेत सुलभता, अनुपालन तसेच करविषयक नियम शिथिल करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. गेल्या चार वर्षांत कर-राष्ट्रीय सकल उत्पादन गुणोत्तर १० वरून ११.५ टक्क्यांपर्यंत सुधारले आहे. घसरते वस्तू व सेवा करसंकल चिंताजनक जरूर आहे, परंतु त्याबाबतही उपाययोजना सुरू आहेत. – अजय भूषण पांडे, नवनियुक्त केंद्रीय महसूल सचिव\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने डाव सावरला; भारताचे अर्धशतक\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालय���ंमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/ind-vs-aus-sachin-tendulkar-and-oher-legends-praises-cheteshwar-pujaras-knock-1801520/", "date_download": "2018-12-15T07:10:51Z", "digest": "sha1:ATTXTIXG3DJXWCVPOV542SGUGAM6R2NR", "length": 12531, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "IND vs AUS Sachin Tendulkar and oher legends praises Cheteshwar Pujara’s Knock | IND vs AUS : पुजाराच्या खेळीवर ‘क्रिकेटचा देव’ प्रसन्न, म्हणाला…. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nIND vs AUS : पुजाराच्या खेळीवर ‘क्रिकेटचा देव’ प्रसन्न, म्हणाला…\nIND vs AUS : पुजाराच्या खेळीवर ‘क्रिकेटचा देव’ प्रसन्न, म्हणाला…\nपुजाराने २४६ चेंडूत १२३ धावांची अतिशय संयमी खेळी साकारली\nभारतीय संघाचा पहिला डाव २५० धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर भारताने दहावा गडी गमावला. या डावात भारताकडून सर्वाधिक धावा चेतेश्वर पुजारा याने केल्या. त्याने २४६ चेंडूत १२३ धावांची अतिशय संयमी खेळी साकारली. एकीकडे भारताचे गडी बाद होत असताना त्याने छोट्या छोट्या भागीदारी करत भारताला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. त्याच्या या खेळीची सर्वत्र प्रशंसा झाली. मुख्य म्हणजे क्रिकेटमधील महान माजी खेळाडूनीही त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली.\nक्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने ट्विट करत पुजाराचे कौतुक केले. ज्या परिस्थितीमध्ये पुजाराने शतक ठोकले, ते खरंच कौतुकास्पद आहे. या मालिकेत अशी अनेक शतके तुझ्या बॅटमधून पाहण्याची अपेक्षा आहे, असे सचिनने ट्विट केले आहे.\nभारताच्या कसोटी इतिहासात आपला वेगळा ठसा उमटवलेला व्ही व्ही एस लक्ष्मण यानेही पुजाराची स्तुती केली.\nमाजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने हटके अंदाजात पुजाराची पाठ थोपटली.\nऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मुडी यानेही पुजाराला शाबासकी दिली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIND vs AUS : हवेतच कमिन्सने साधला स्टंपवर निशाणा, पहा video\nIND vs AUS : आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी जबाबदारीने खेळायला हवं होतं – चेतेश्वर पुजारा\nBLOG : एक दिवस तरी पुजाराचा फोटो डि. पी. वर ठेवूया \nIND vs AUS : चेतेश्वर पुजाराच्या खेळीमुळे जुळून आला दुर्मिळ योगायोग \nIND vs AUS : चेतेश्वर पुजारा भारतीय संघाचा दुसरा द्रविडच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs?start=24", "date_download": "2018-12-15T06:50:01Z", "digest": "sha1:CASUP2WXXIRLC3MXMW6ENNLT6SI7QNF7", "length": 10610, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Video Songs - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'पिप्सी' चे 'गूज' हे मातृतुल्य भावनीक गाणे नक्की पहा\nलहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या सिनेमातील नुकतेच 'गूज' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. समाजातील दाहकता आणि वास्तविकता चिमुकल्या डोळ्यातून पाहण्याचा नवा दृष्टीकोन या सिनेमात मांडण्यात आला असून, 'गूज' या गाण्यामधून देखील ते प्रकर्षाने दिसून येते. येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हे गाणे ओमकार कुलकर्णी याने लिहिले असून, देबारपितो यांचे काळजाला भिडणारे संगीत त्याला लाभले आहे.\n'अवधूत गुप्ते' कोणाला म्हणे 'तु परी'\nप्रेमाच्या विरहातील गाणी सध्या तरुणाईमध्ये खूपच गाजतात. त्यात आता ���क नवं गाणं तरुणाईच्या भेटीला आले आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेचे ‘लव्ह लफडे’ सिनेमातील ‘तु परी’ हे गाणं नुकतचं रिलीज झालं आहे. संगीत दिग्दर्शक अनय नाईक, नृत्य दिग्दर्शक नितीन जाधव, तर गाण्याचे शब्द सचिन आंबत, संजय मोरे, अजय थोर्वे या तरुणांनी रचले आहेत. “धुंद स्वप्नातला, धुंद चेहरा तुझा, धुंद झाली नजर, जीव वेडावला, माझ्या मनातली तुच परी” या गीताला तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्तेचा आवाज भावनिक करुन जातो. अवधूत गुप्तेच्या सुंदर आवाजामुळे ती परी आपल्यासमोर आपसूक उभी राहते.\n'पिप्सी'चे सप्तरंगी गाणे - 'ता ना पि हि नि पा जा'\nलहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या आगामी सिनेमातील एक रंगबेरंगी गाणे, नुकतेच लाँच करण्यात आले. चानी आणि बाळूच्या निरागस मैत्रीवर आधारित असलेल्या, या सिनेमातील 'ता ना पि हि नि पा जा' हे इंद्रधनुष्याच्या रंगाची उधळण करणारे गाणे, बालमनाला भुरळ पाडणारे आहे.\n\"लेथ जोशी\" चित्रपटाचं प्रमोशनल साँग लाँच - \"एक मशीन\"\nचित्रपटाची ओळख कशाही पद्धतीनं होऊ शकते. चित्रपटाची ओळख गाण्यांनी होते, कथानकानं होते, मांडणीनं होते, अभिनयानं होते, छायांकनाने होते... १३ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या \"लेथ जोशी\" या चित्रपटाचं वैशिष्ट्यपूर्ण प्रमोशनल साँग सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.\n'इपितर' चित्रपटाचे रोमँटिक गीत \"मौनास लाभले अर्थ नवे\"\nपरश्या, बॉब्या आणि आर्थिंग्या ह्या तीन इरसाल मित्रांची धमाल कथा ‘इपितर’ सिनेमाव्दारे येत्या १३ जुलैला रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. ह्या सिनेमाचे ‘मौनास लाभले अर्थ नवे’ हे रोमँटिक गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. विजय गिते आणि निकिता सुखदेव ह्यांच्यावर चित्रीत झाले आहे.\n'ड्राय डे' चित्रपटातील जोशपूर्ण 'दारू डिंग डांग' गाणे\nहल्ली मराठी चित्रपटांच्या हटके नावाचा ट्रेंड रुजू झाला आहे. या हटके नावांमुळे चित्रपटांची प्रसिद्धी अधिक होत असल्याकारणाने, मराठी सिनेमांच्या या अद्भुत नावांचे स्वागतदेखील सिनेरसिक करताना दिसून येत आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा देखील याचे उत्तम उदाहरण आहे. येत्या १३ जुलै रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील 'दारू डिंग डांग' हे गाणेदेखील सिनेमाच्या नावाला साजे�� अगदी तसेच आहे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर आणि टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आलेल्या या गाण्याला अल्पावधीतच तुफान प्रसिद्धी मिळत आहे.\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/increase-breast-milk-production-in-marathi/", "date_download": "2018-12-15T06:47:30Z", "digest": "sha1:UY2BDTCPD4OHSESL4HSL4G2UK43Y55IK", "length": 13632, "nlines": 156, "source_domain": "healthmarathi.com", "title": "आईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk) - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nनवजात बाळासाठी आईच्या दुधाचे महत्त्व :\nनवजात बाळाचा प्रमुख आहार म्हणजे आईचे दुध हेच आहे. सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त स्तनपानच देणे आवश्यक असते. आईच्या दुधातून नवजात बालकाचे पोषण तर होतेचं शिवाय त्यामध्ये रोग प्रतिकारक घटक असल्याने बालकाचे अनेक रोगांपासून रक्षण होण्यास मदत होते. म्हणून नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे खूप महत्व आहे.\nमग प्रश्न असा येतो की ज्या नावमातांना पुरेसे दूध येत नाही त्यांनी काय करावे बाळाच्या आईला दूध येत नसेल तर काय करावे बाळाच्या आईला दूध येत नसेल तर काय करावे आईला दूध येण्यासाठी काय खावे लागेल, कोणता आहार घ्यावा, कोणते उपाय करावेत अशी सर्व उपयुक्त माहिती मराठीत खाली दिली आहे.\nआईने पोषक व संतुलित आहार घ्यावा. स्तनपान देणाऱ्या स्त्रीला आहारातून जास्त कॅलरीजची आणि कॅल्शियम, लोह यासारख्या पोषक तत्वांची खूप गरज असते. त्यामुळे स्तनपान देणाऱ्या स्त्रीने नेहमीपेक्षा जास्त आहार घेतला पाहिजे.\nप्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\nआईचे दूध वाढविण्यासाठी उपाय :\n• आईचे दूध वाढविण्यासाठी आहारात दूध व तूप, लोणी, पनीर इत्यादी दुधाचे पदार्थ असावेत.\n• मेथी, पालक, चवळी या पालेभाज्या, जेवणात शेवग्याच्या शेंगा आणि डाळिंब, स���रचंद, कलिंगड यासारखी फळे असावीत.\n• मांसाहार करीत असल्यास मांस, मासे आहारात समाविष्ट करू शकता.\n• आहारात नाचणी, बाजरी, गूळ, अळीव, डिंकाचे लाडू, शतावरी, बदाम, खारीक यांचा समावेश असावा. वरील सर्व पदार्थांमुळे स्तनदा मातेमध्ये प्रोलेक्टिन ह्या हार्मोन्सची निर्मिती अधिक प्रमाणात होऊन दूध जास्त प्रमाणात तयार होत असते.\n• आहाराबरोबरचं स्तनदा मातेने पुरेसे पाणीही प्यायला हवे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावे.\n• डॉक्टरांनी दिलेली औषधे, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या ह्या त्यांच्या सूचनेनुसार नियमित घ्यावीत. तसेच काहीवेळा आपले डॉक्टर दूध वाढवणारी औषधे देऊ शकतात. ती औषधेही डॉक्टरांच्या सूचनेनुसार घ्यावीत.\nआपल्या बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी खालील उपयुक्त माहितीही वाचा..\n• नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी.\n• बाळाचा वरचा आहार कसा असावा.\n• बाळाच्या वाढीचे व विकासाचे टप्पे.\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleअर्धशिशी किंवा मायग्रेनचा त्रास मराठीत माहिती (Migraine in Marathi)\nNext articleमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nडांग्या खोकला मराठीत माहिती (Whooping cough)\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nहे सुद्धा वाचा :\nहिमोग्लोबिन टेस्ट मराठीत माहिती (Hemoglobin test in Marathi)\nCT स्कॅन टेस्ट मराठीत माहिती (CT Scan in Marathi)\nरजोनिवृत्ती – मेनोपॉज मराठीत माहिती (Menopause in Marathi )\nअँजिओग्राफी मराठीत माहिती (Angiography in Marathi)\nतूरडाडाळीचे आरोग्यासाठीचे फायदे (Toor daal nutrition)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nस्वादुपिंडाला सूज येणे आजाराची माहिती आणि उपचार (Pancreatitis)\nअॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त) – Acidity in Marathi\nन्युमोनिया आजाराची माहिती मराठीत (Pneumonia in marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nऑटिझम किंवा स्वमग्नता आजाराची मराठीत माहिती (Autism in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mahila-sahitya-sammelan-in-buldhana-269515.html", "date_download": "2018-12-15T07:06:55Z", "digest": "sha1:NDGTDMVP3KRPSMDOCQUNDE2PXPVODO7W", "length": 12718, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यात", "raw_content": "\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यां��्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\n91वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्यात\nयंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्याच्या हिवराश्रममध्ये होणार आहे.. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळांची नागपुरात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.\n09 सप्टेंबर: यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाण्याच्या हिवराश्रममध्ये होणार आहे.. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळांची नागपुरात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भाला जोडणारा सेतू म्हणून बुलढाण्याची ओळख आहे. 3 ठिकाणांवरून अर्ज आले होते..बडोदा, दिल्ली आणि हिवराश्रम. त्यात दिल्लीनं माघार घेतली. या निर्णयामुळे साहित्य संमेलनाचं यजमानपद विदर्भाला मिळालंय.\nमहाराष्ट्रातून सुद्धा केवळ एकच अर्ज प्राप्त झाला होता. तो अर्ज बुलढाणा जिल्ह्याच्या हिवराश्रम येथून करण्यात आला होता. त्यामुळे महामंडळाने नियुक्त केलेली स्थळ निवड समितीने या तिन्ही ठिकणांना भेट दिली . यातील तिसरी भेट यांनी बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रमाला दिली.\nआता पर्यंतच्या 300 वर्षाच्या ह्या मराठी साहित्याच्या परंपरेच्या संमेलनाचा मान बुलढाणा जिल्ह्याला एकदाही मिळालेला नाही. त्यामुळे यंदाचे संमेलन हे बुलढाणा जिल्ह्यातच व्हावं व म��ाठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम महाराष्ट्रातच व्हावा अशी महाराष्ट्रातील साहित्य प्रेमींची मागणी आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO : डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nअभी तक \u0003खेलने के लिए\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/whatsapp-is-now-available-for-jio-phone-and-jio-phone-2-in-app-store-how-to-download/articleshow/65766312.cms", "date_download": "2018-12-15T08:25:57Z", "digest": "sha1:XZ65VRZVTYM54WV2QBQATFUONMRTWRPO", "length": 10823, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jio phone: whatsapp is now available for jio phone and jio phone 2 in app store how to download - Jio Phone whatsapp; 'जिओ-२'मध्ये वापरता येणार 'व्हॉट्सअॅप' | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nJio Phone whatsapp; 'जिओ-२'मध्ये वापरता येणार 'व्हॉट्सअॅप'\nरिलायन्सच्या 'जिओ फोन'ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर या फोनचं नवीन व्हर्जन 'जिओ-२' देखील बाजारात दाखल झाला. विशेष म्हणजे जिओ-२ हा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना फेसबुक, युट्यूब, गुगल मॅप यासोबतच 'व्हॉट्सअॅप' वापरता येणार आहे.\nJio Phone whatsapp; 'जिओ-२'मध्ये वापरता येणार 'व्हॉट्सअॅप'\nरिलायन्सच्या 'जिओ फोन'ला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर या फोनचं नवीन व्हर्जन 'जिओ-२' देखील बाजारात दाखल झालं. विशेष म्हणजे जिओ-२ हा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना फेसबुक, युट्यूब, गुगल मॅप यासोबतच व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे.\n'जिओ-२' च्या ग्राहकांना जिओ अॅप स्टोअरमधून व्हॉट्सअॅप डाऊनलोड करता येणार आहे. 'जिओ-२' मधील 'KaiOS या ऑपरेटिंग सिस्टिमवर व्हॉट्सअॅप उपलब्ध करण्यात आलं आहे. १० सप्टेंबरपासून जिओ अॅपमध्ये व्हॉट्सअॅप उपलब्ध आहे.\nभारतातील व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या वाढत असून व्हॉट्सअॅप आता जिओ फोनवर संपूर्ण भारतात उपलब्ध होणार आहे, असं व्हॉट्सअॅपचे उपाध्यक्ष 'क्रिस डॅनियल्स' यांनी सांगितलं. आपल्या जवळील व्यक्तींच्या संपर्कात राहण्यासाठी 'जिओ-२' मधील व्हॉट्सअॅपची नक्कीच मदत होईल असंही डॅनियल्स यांनी म्हटलं आहे.\n'जिओ-२' व्हॉट्सअॅप डाऊनलोड करण्यासाठी:\nसर्व प्रथम मेन्यू ऑप्शन उघडा\nफोनमधील अॅप स्टोर शोधा\nअॅप स्टोअरवर क्लिक करून व्हॉट्सअॅप सर्च करा\nआयकॉनवर क्लिक करून 'व्हॉट्सअॅप'डाऊनलोड करा\nमिळवा मोबाइल बातम्या(mobile phones News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmobile phones News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nJio Phone whatsapp; 'जिओ-२'मध्ये वापरता येणार 'व्हॉट्सअॅप'...\nबीएसएनएलची जिओला टक्कर; चार प्लॅन लॉन्च...\nपोस्टपेड ग्राहकांसाठी एअरटेलची नवी ऑफर...\n 'वीवो वी ११ प्रो' स्मार्टफोन आला; बुधवारपासून विक्री...\nजिओची ऑफर; ५ ₹ कॅडबरीवर १ GB डेटा फ्री...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2018-12-15T07:42:16Z", "digest": "sha1:4YRFFGSUOOFKRUKZTVVBGTOB4ZYXNEE2", "length": 5853, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १००४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: ९८० चे - ९९० चे - १००० चे - १०१० चे - १०२० चे\nवर्षे: १००१ - १००२ - १००३ - १००४ - १००५ - १००६ - १००७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nफ्रांसने बरगंडी प्रदेश बळकावून आपल्या राज्यात समाविष्ट केला.\nइ.स.च्या १००० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ डिसेंबर २०१७ रोजी ०२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T06:17:49Z", "digest": "sha1:EU5PT5HR3ZVFF5UFZ4RQNYYBFHML67MO", "length": 7799, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माजी केंद्रीय मंत्री सी. के. जाफर यांचे निधन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमाजी केंद्रीय मंत्री सी. के. जाफर यांचे निधन\nबंगळुरू: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी. के. जाफर शरीफ यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुली आहेत. जाफर यांनी 1991 ते 1995 या कालावधीत रेल्वेमंत्रिपद भूषवले होते.\nजाफर यांना गेल्या शुक्रवारी बेंगळुरूतील रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रविवारी हृदय प्रत्यार्पणाची शस्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. कॉंग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी जाफर यांच्या निधनाची माहिती दिली. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी जाफर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.\nजाफर शरीफ यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1933 रोजी चित्रदुर्ग येथील चाळकेरे येथे झाला होता. त्यांनी तब्बल 50 वर्षे राजकीय कारकीर्द घडविली. ते कर्नाटकातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते होते. 1991मध्ये त्यांच्याकडे रेल्वेमंत्रिपद सोपवले होते. त्यावेळी पी. व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान होते. ऑक्‍टोबर 1995 पर्यंत त्यांनी रेल्वेमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअयोध्येत धोक्‍याचा इशारा-साधूच्या वेषात दहशतवादी येण्याची शक्‍यता\nNext articleराम मंदिर बनले नाही, तर सरकार बनणार नाही : उद्धव ठाकरे\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\nराफेलवरून राज्यसभेत तुंबळ घोषणा युद्ध ; सोमवार पर्यंत सभागृह तहकुब\nलपवण्यासारखे काही नसेल तर होऊ द्या ना जेपीसी चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/146?page=51", "date_download": "2018-12-15T07:23:18Z", "digest": "sha1:3WOKN5WIVJNYX4VGMKIQPSMIIVAGCI3U", "length": 17056, "nlines": 218, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इतिहास : शब्दखूण | Page 52 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /इतिहास\nअफझलखान वध : शिवप्रताप दिवस ... १० नोव्हेंबर १६५९\nसन १६५५ - १६५६...\nRead more about अफझलखान वध : शिवप्रताप दिवस ... १० नोव्हेंबर १६५९\nभटकंतीची १० वर्षे ...\nबघता बघता भटकंतीची १० वर्षे सरली. कधी कशी काहीच कळले नाही. ह्या १० वर्षात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. गावागावातून विविध स्वभावाची लोक भेटली. खूप काही शिकलो. खूप काही घेतलं. काही देता आलं आहे का माहीत नाही. म्हणतात ना 'निसर्ग सर्वोत्तम शिक्षक आहे' पूर्णपणे पटले ह्या १० वर्षात. कधी उन्हात करपुन निघालो तर कधी पावसात भिजून. कधी वाटले नदीत वाहून जाईन की काय तर कधी वाटले दरीत पाय सरकतो की काय. नुसत्या पाण्या आणि पार्ले-जी च्या पुड्यावर सुद्धा दिवस काढले तर कधी गुलाबजाम सुद्धा हाणले. माझी प्रत्येक भटकंती काहीतरी नवीन देऊन जातेय मला.\nRead more about भटकंतीची १० वर्षे ...\nदुसरे दुर्ग साहित्य संमेलन... \nRead more about दुसरे दुर्ग साहित्य संमेलन... \nLAMAL, विषय: देव, १६ Oct. २०१०\nकाही लोकांकरता देव सखा असतो, काहींकरता मित्र, अनेकांकरता आधार तर इतरांकरता नसतोच. अजुनही प्रकार आहेत पण आपण त्या सर्वात शिरु शकणार नाही. पण देव हा प्रकार या पेक्षा कितितरी क्लिष्ट आहे. लोकांना, आजच्या आणि आधिच्या, या संकल्पनेबद्दल काय वाटायचे, काय वाटते याचा आढावा घ्यायचा प्रयत्न करु या, आणि त्या अनुशं��ानी आपल्याला बदलायला हवे का ते पाहुया.\nधर्म तत्वज्ञान विचार देव\nRead more about व्यक्ति तितक्या देव\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nदुसरी सुरत लुट आणि मराठा - मुघल लढाई ...\n१६ वर्षात जे कमावले ते जवळ-जवळ सर्व पुरंदरच्या तहात राजांनी गमावले होते. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाउंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्यस्वप्न साकार करायचेच ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. नोव्हेंबर १६६६ मध्ये आग्र्याहून स्वतःची सुटका करून परत आल्यावर शिवरायांनी औरंगजेबाच्या दख्खन सुभेदाराला म्हणजे शहजादा मुअझ्झम याला 'आपण झालेला तह मोडणार नाही' असे पत्र लिहून स्पष्ट कळवले होते. ह्या मागचे राजकारण साधे सरळ होते. लढण्याची ताकद पुन्हा एकदा निर्माण करायला काही अवधी जावा लागणारच होता.\nRead more about दुसरी सुरत लुट आणि मराठा - मुघल लढाई ...\nजलदुर्ग खांदेरी... समुद्री मार्गाने मुंबईच्या मुखाशी असणारा एक अत्यंत महत्वाचा असा जलदुर्ग शिवरायांनी राजापुरी येथील सिद्दी आणि मुंबई मधील इंग्रज यांच्या बरोबर मध्ये उभारला.\nउदिष्ट्ये होती २ . एक म्हणजे सिद्दीला जमिनीपाठोपाठ आता समुद्री मार्गाने सुद्धा कोंडीत पकडायचे आणि मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला जाण्यापासून रोखायचे. तसेच दुसरे म्हणजे थेट मुंबई वर तलवारीचे टोक ठेवायचे. इंग्रजांना धाकात ठेवायचे. मराठ्यांनी इंग्रजांशी केलेल्या राजकारणाचा हा एक मोठा भाग होता.\nपाहूया काही महत्वाच्या घडामोडी ज्या सप्टेंबर महिन्यातल्या होत्या...\nRead more about जलदुर्ग खांदेरी ...\nमहाराष्ट्रातील किल्ले ... गतवैभवाचे मानकरी ... आजचे भग्नावशेष ... \nसंदर्भ ग्रंथ - 'सह्याद्री' - स. आ. जोगळेकर.\nRead more about महाराष्ट्रातील किल्ले ... गतवैभवाचे मानकरी ... आजचे भग्नावशेष ... \nसंभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.\nतसे लहानपणापासुनच अवकाश आणि परग्रहवासी यांचे मला प्रचंड आकर्षण, पृथ्वीचि निर्मिती ,मनुष्याचा जन्म, सजीवस्रुष्टी, एक ना विविध प्रश्न आणि तितकेच जबरदस्त कुतूहल. त्यामुळे डिस्कवरी चॅनल वर पुरातन शास्त्र किंवा मध्यंतरी सुरु असलेली डर्विन वरची मालिका अशा विषयांवर अजुन विचार करायला भाग पाडते पण मनासारखे ऊत्तर नाहि मिळाले की चुकचुकल्यासारखे वाटत राहते..... असेच माहिती मिळवत असताना एक दिवस एक अफलातुन पुस्तक हाती लागले... डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे \"पृथ्विवर माणुस ऊपराच\".\nRead more about परग्रहवासी आणि मनुष्यजन्म\n१४ ऑगस्ट १६६० - चाकण उर्फ़ संग्रामदुर्गचा संग्राम ...\n१० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या अफझलखान वधाने हादरलेल्या आदिलशहाने दुप्पट मोठी फौज देऊन 'रुस्तुम-ए-जमा' याला पुन्हा मराठ्यांवर हल्ला करायला धाडले. त्याच्यासोबत होता बापाच्या वधाचा सूड उगवायला आलेला अफझलखानाचा मुलगा 'फाझलखान'. ह्या प्रचंड फौजेचा शिवरायांच्या नेतृत्वखाली पराभव करत मराठ्यांनी कोल्हापूर पावेतो मजल मारली आणि आदिलशाहीचा सर्वात बळकट असा 'पन्हाळगड' काबीज केला. खुद्द राजे मिरजेच्या किल्ल्याभोवती वेढा टाकून बसले. आता स्थिती अजून हाताबाहेर जायच्या आधी आदिलशहाने 'सिद्दी जोहर'ला त्याहूनही अधिक फौज देऊन मराठ्यांवर पाठवले.\nRead more about १४ ऑगस्ट १६६० - चाकण उर्फ़ संग्रामदुर्गचा संग्राम ...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-dog-meat-biryani-74309", "date_download": "2018-12-15T07:15:07Z", "digest": "sha1:SNU3KE5CUOMRC6XWGFUYEPKBZWXDYVBQ", "length": 15415, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad news dog meat in biryani रस्त्यावरील स्वस्त बिर्याणीत कुत्र्याचे मांस? | eSakal", "raw_content": "\nरस्त्यावरील स्वस्त बिर्याणीत कुत्र्याचे मांस\nमंगळवार, 26 सप्टेंबर 2017\nनसबंदी नसल्यामुळे वाढली संख्या\nनसबंदी बंद केल्याने शहरातील कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सध्या शहरात चाळीस हजारांहून अधिक कुत्रे आहेत. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करणे हाच एकमेव उपाय आहे; परंतु औरंगाबादेत दोन वर्षांपासून नसबंदी बंद आ��े, असे श्रीमती मथराणी म्हणाल्या.\nऔरंगाबाद : शहर परिसरात कुत्र्यांच्या मुंडक्‍याच्या कवट्या आढळून येत आहेत. कुत्रे मारून त्यांचे मांस रस्त्यावर स्वस्तात मिळणाऱ्या बिर्याणीमध्ये वापरले जात असावे, अशी शंका केंद्रीय पशुकल्याण बोर्डाच्या अधिकारी मेहर मथराणी यांनी सोमवारी (ता. 25) व्यक्‍त केली. या बिर्याणीचे नमुने घेऊन तातडीने तपासणी केली पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या.\nशहरात कुत्रे जाळ्याऐवजी फास लावून पकडण्यात येत असल्याची तक्रार केंद्रीय पशुकल्याण बोर्डाकडे करण्यात आली होती. त्यानुसार बोर्डाने महापालिकेला सूचना देऊन कुत्र्यांचा फास बंद करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, श्रीमती मथराणी यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या सूचनेनुसार कुत्र्यांची नसबंदी, त्यांना पकडण्याची पद्धत, कुत्र्यांची नागरिकांनी घ्यायची काळजी, त्यासाठी असलेले नियम याची माहिती देण्यासाठी महापालिकेला भेट दिली. आयुक्‍त दीपक मुगळीकर, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता गजानन मनगटे यांची त्यांनी भेट घेतली. महापालिकेच्या डॉग स्क्‍वॉडसोबत जाऊन कुत्रे कसे पकडतात याची पाहणीही त्यांनी केली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nमथराणी म्हणाल्या, की शहरात कुत्र्यांची केवळ मुंडकी आढळत असल्याचे श्री. बारवाल यांचे म्हणणे आहे. त्याचा आधार घेत हे धोकादायक असल्याचे नमूद करून त्यांनी कुत्र्यांच्या मांसाचा वापर रस्त्यावर स्वस्तात मिळणाऱ्या बिर्याणीमध्ये केला जात असवा, अशी शंका व्यक्त केली. रस्त्यावर मिळणाऱ्या स्वस्त बिर्याणीचे नमुने तपासावेत, अशी सूचना करणार आहोत. कुत्र्यांनाही योग्य वागणूक मिळाली पाहिजे. त्यांची हत्या करणे किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय करणे चुकीचे आहे.\nनसबंदी नसल्यामुळे वाढली संख्या\nनसबंदी बंद केल्याने शहरातील कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सध्या शहरात चाळीस हजारांहून अधिक कुत्रे आहेत. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करणे हाच एकमेव उपाय आहे; परंतु औरंगाबादेत दोन वर्षांपासून नसबंदी बंद आहे, असे श्रीमती मथराणी म्हणाल्या.\nशिवाय सध्या महापालिकेचे पथक एका भागातील कुत्रे पकडून दुसऱ्या भागात नेऊन सोडते. नियमानुसार हे चुकीचे आहे. त्या त्या भाग���तील कुत्रे तेथील लोकांना ओळखत असतात; परंतु दुसऱ्या भागात त्यांना नेऊन सोडल्यास तेथे त्यांच्या वर्तणुकीत बदल होतो. शिवाय अनोळखी वातावरण असल्याने ते भीतीपोटी अंगावर धावून जातात. म्हणून महापालिकेने पकडून आणलेले कुत्रे नसबंदीनंतर त्याच भागात सोडले पाहिजेत. त्याबाबत आयुक्‍तांना आम्ही सूचना दिल्या आहेत, असे मथराणी यांनी सांगितले.\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\n\"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो....\nजखमी स्ट्रीट डॉगचे ‘रूट कॅनल’\nनागपूर - रस्त्यावरील एक शांत कुत्रा अचानक आक्रमक झाला होता. त्याच्या वर्तणुकीतील बदल दंतवैद्य डॉ. साखरकर यांना दिसून आला. एके दिवशी त्याच्याकडे...\nपाळीव श्‍वानांची मुक्तपणे हागणदारी\nनागपूर - केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेकडून परिश्रम घेतले जात असतानाच शहरातील रिंग रोडसह विविध वस्त्यांतील मोठे रस्ते, मैदानांच्या...\nमोकाट कुत्र्यांनी तोडले दोन बालकांचे लचके\nजळगाव - आईसोबत श्री स्वामी समर्थांच्या बैठकीला जात असताना रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांनी दोन बालकांचे लचके तोडून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना...\n#StrayDogs मोकाट कुत्र्यांची गणना आता सोपी\nपुणे - शहरातील मोकाट कुत्र्यांची गणना करणे आता सोपे होणार आहे. नसबंदी आणि रेबीज लसीकरण केल्यानंतर या कुत्र्यांना बेल्ट लावला जाणार आहे. या सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/feedback?start=26", "date_download": "2018-12-15T08:08:57Z", "digest": "sha1:THFATZCOIWKUU3LVU6DKZPIAHR5M2HLH", "length": 4498, "nlines": 80, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nसर, आपण खरच खुप छान संकेतस्थळ तयार केले आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.\nखुप खुप छान उपक्रम आहे बीड लाइव साठी हार्दिक शुभेच्छा \nबीड खुप खुप छान मला एकदम मनापासुन आवडला ..\n१ च नंबर ...मला अभिमान वाटतो कि आपल्या बीड जिल्ह्याचे ऑनलाईन वर्तमानपत्र सुरु झाले .पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा\nसर, आपण खरच खुप छान संकेतस्थळ तयार केले आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. -विनोद लोंढे (Agriculture Collage Ashti)\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. स्टार मार्क केलेल्या सर्व Field भरणे आवश्यक आहे.\nMessage * [मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा] [शब्दमर्यादा फक्त 500 शब्द]\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/haryana-pilot-has-made-air-travel-elderly-2366", "date_download": "2018-12-15T07:56:45Z", "digest": "sha1:K7U3UKL5CSXFRSQRD5EF5K2REHNPGIH3", "length": 4828, "nlines": 36, "source_domain": "bobhata.com", "title": "त्याने पायलट होताच असं काही केलं की प्रत्येकजण त्याला सलाम करत आहे !!", "raw_content": "\nत्याने पायलट होताच असं काही केलं की प्रत्येकजण त्याला सलाम करत आहे \nएका लहानशा गावातला एक तरुण. त्याने पायलट होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं, खूप मेहनत केली आणि शेवटी तो पायलट झाला. स्वप्न साकार झाल्यावर त्याने आपल्या गावाशी असलेली नाळ तोडली नाही. त्याने चक्क ते केलं जे आजवर कोणीही केलं नव्हतं.\nहिसार, हरियाणा येथील सारंगपूर गावातल्या ‘विकास जानी’ या तरुणाने पायलट होताच गावातल्या ज्येष्ठ नागरिकांना चक्क विमानप्रवास घडवला आहे. नवी दिल्ली ते अमृतसर असा हा प्रवास होता. ७५ आणि ८० वर्षांचे आजोबा आणि अगदी नव्वदीतल्या आज्जी असे २२ ज्येष्ठ नागरिक या विमान प्रवासात सामील होते. यातल्या कोणीही आजवर विमान पाहिलाही नव्हता आणि तशी शक्यताही नव्हती. विकासमुळे त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात एक यादगार प्रवास करता आला.\nमंडळी, विकासने त्यांना फक्त विमानप्रवास घडवला नाही तर सुवर्ण मंदिर, वाघा बोर्डर आणि जालियानवाला बाग अशा ऐतिहासिक स्थळांची सैर सुद्धा करून आणली. विकास म्हणतो की पायलट होण्याआधी त्याने गावच्या वृद्धांना वचन दिलं होतं की पायलट झाल्यानंतर तो त्यांना आपल्या खर्चाने विमानातून फिरवून आणेल.\nमंडळी, या हटके कामगिरीसाठी विकासचं सर्वत्र कौतुक होत आहे. कौतुक तर होणारच ना राव, त्याने कामच असलं भारी केलंय.\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/temperatures-in-maha-likely-to-dip-in-next-two-days-258811.html", "date_download": "2018-12-15T07:01:53Z", "digest": "sha1:5P7IWOCF6CEQ47GPCOO32UJB7X2H7MGQ", "length": 11443, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उष्णतेत वाढ होण्याचा पुणे हवामान विभागाचा अंदाज", "raw_content": "\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या न���यिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nउष्णतेत वाढ होण्याचा पुणे हवामान विभागाचा अंदाज\n22 एप्रिल : राज्यात आत्ताच असह्य उकाडा आहे. त्यातच पुढच्या काही दिवसांत उष्णतेत आणखी वाढ होण्याचा अंदाज पुणे हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा ते लक्षद्वीपच्या दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढचे काही दिवस वातावरणात दमटपणा तयार होऊन उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज आहे.\nकोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत, तसंच विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.\nसध्या पहाटे गारवा आहे. परिणामी, किमान तापमानात किंचित घट झाली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्��� ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया ३२६ धावांवर ‘ऑल आऊट’, इशांतची धारदार गोलंदाजी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/bse-nse-nifty-sensex-77-1797564/", "date_download": "2018-12-15T07:07:45Z", "digest": "sha1:EGLAP6Q6EF7UYOHKU6ZL2V3KTGEZHROH", "length": 17224, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BSE NSE NIFTY SENSEX | रुपया भक्कम; तेलदरात उतार बाजारतेजीला इंधन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nरुपया भक्कम; तेलदरात उतार बाजारतेजीला इंधन\nरुपया भक्कम; तेलदरात उतार बाजारतेजीला इंधन\n‘निफ्टी’कडून १०,८०० चा टप्पा; ‘सेन्सेक्स’ ३६ हजार पार\n‘निफ्टी’कडून १०,८०० चा टप्पा; ‘सेन्सेक्स’ ३६ हजार पार\nचालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील अर्थविकासाबाबतची उत्सुकता कायम असतानाच शुक्रवारी अर्थदिलासा देणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. यामध्ये भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांच्या तेजीसह त्यांच्या अनोख्या टप्प्यासह खनिज तेल व भारतीय रुपया यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.\nसलग चौथ्या व्यवहारात मोठी निर्देशांक भर नोंदविताना भांडवली बाजाराने गुरुवारी नवे वरचे टप्पे गाठले. एकाच व्यवहारात तब्बल ४५० अंशांनी झेपावताना सेन्सेक्स ३६,२०० नजीक पोहोचला. तर सव्वाशे अंश भर टाकत निफ्टी १०,८५० पुढे गेला. तर चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य गुरुवारच्या एकाच व्यवहारात तब्बल ७७ पैशांनी उंचावले. परिणामी, स्थानिक चलन ६९.८५ पर्यंत भक्कम बनले. रुपयाची ही गेल्या तीन महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी राहिली.\nआंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीतील उतार रुपयाच्या भक्कमतेच्या पथ्यावर पडला आहे. खनिज तेलाच्या किमती प्रति पिंपामागे ६० डॉलरच्या खाली विसावल्या आहेत. काळे सोन्याच्या किमती व्यवहारात एक टक्क्याने खाली आल्या आहेत. लंडनच्या बाजाराप्रमाणेच अमेरिकेतही खनिज तेलाच्या किमतीत उतार अनुभवला जात आहे.\nखनिज तेलातील कमालीचा उतार हा भारतासारख्या देशाची चालू खात्यातील तूट तसेच महागाई कमी करण्यास प्रोत्साहित करणारा ठरू शकतो, असा आशावाद यानिमित्ताने अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.\n४५३.४६ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक ३६,१७०.४१ पर्यंत झेपावला. तर १२९.८५ अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा प्रमुख निर्देशांक १०,८५८.७० पर्यंत स्थिरावला. नोव्हेंबरमधील वायदापूर्तीदेखील गेल्या तीन महिन्यांच्या सर्वोच्च टप्प्यावरील राहिली.\nअमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हने गुंतवणूक तसेच अर्थव्यवस्थेबाबत आशादायक चित्र निर्माण केल्यानंतर त्याला येथील भांडवली बाजाराने साथ दिली. डॉलरच्या तुलनेत रुपया एकाच व्यवहारात जवळपास ७५ पैशांनी भक्कम बनल्याचे तसेच खनिज तेलाच्या किमती प्रतिपिंप ७० डॉलर खाली आल्याचेही गुंतवणूकदारांनी स्वागत केले.\nसप्ताहअखेर जाहीर होणाऱ्या चालू वित्त वर्षांतील दुसऱ्या तिमाहीच्या अर्थविकासाच्या अंदाजाकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत याबाबतची स्पष्टता होईल. जी २० राष्ट्रांच्या बैठकीत जागतिक व्यापार तणाव शिथिल होण्याबाबतची आशाही बाजारात व्यक्त होत आहे.\nसेन्सेक्समध्ये गुरुवारी बजाज ऑटो, कोटक महिंद्रा बँक, महिंद्र अँड महिंद्र, वेदांता, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एचडीएफसी लिमिटेड, आयटीसी, टाटा स्टील, टाटा मोटर्स आदी ५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर ओएनजीसी, पॉवरग्रिड, एनटीपीसी, इन्फोसिस, येस बँक, सन फार्मा यांच्यावर विक्री दबाव राहिला.\nमुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक मात्र ०.२३ टक्क्यांपर्यंत घसरते राहिले. महिन्याभरात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारात ९,००० कोटी रुपयांची समभाग खरेदी केली आहे.\nनोव्हेंबरच्या महिन्यातील वायदापूर्ती दरम्यान न��फ्टी ७ टक्क्यांनी वाढला आहे. त्याचा हा प्रवास १०,१०० पासून सुरू होत १०,९०० नजीक पोहोचला आहे.\nदुसरीकडे रुपया सलग तिसऱ्या व्यवहारात वाढला आहे. ७०.१५ या वरच्या टप्प्यावर सुरुवात करणाऱ्या स्थानिक चलनाचा गुरुवारच्या सत्रातील प्रवास ६९.७८ पर्यंत झेपावला. यापूर्वी रुपयाचा ७० खालील बंदस्तर २४ ऑगस्ट रोजी नोंदला गेला होता. त्यावेळी स्थानिक चलन ६९.९१ वर होते.\nयामुळे भांडवली बाजारातही महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या सत्रात अनोखी तेजी नोंदली गेली. तसेच प्रमुख निर्देशांकही वरच्या टप्प्यावर पोहोचले. चालू वर्षांच्या सुरुवातीला रुपयामध्ये १५ टक्क्यांपर्यंतची घसरण होती. मात्र वर्षांची अखेर भक्कम रुपयामध्ये परिवर्तित होताना दिसत आहे.\nखनिज तेल किमती पिंपामागे ६० डॉलरखाली\nरुपया ७७ पैशांनी भक्कम होत प्रति डॉलर ७० खाली\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-turbulence-annual-meeting-gokul-kolhapur-maharashtra-12549", "date_download": "2018-12-15T07:36:34Z", "digest": "sha1:AGRRVFMWWQEXFJOJMRJGSEWBWKWVZBEW", "length": 17680, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, turbulence in annual meeting of gokul, kolhapur, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत प्रचंड गोंधळ\n‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत प्रचंड गोंधळ\nसोमवार, 1 ऑक्टोबर 2018\nकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत रविवारी (ता. ३०) प्रचंड गोंधळ झाला. केवळ तीन मिनिटांत मंजूर, नामंजूर अशा घोषणांच्या गदारोळात सभा आटोपती घेण्यात आली.\nकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत रविवारी (ता. ३०) प्रचंड गोंधळ झाला. केवळ तीन मिनिटांत मंजूर, नामंजूर अशा घोषणांच्या गदारोळात सभा आटोपती घेण्यात आली.\nसभा सुरू असताना सत्ताधारी व विरोधकांत चप्पलफेक झाली. भेट म्हणून दिलेले खाद्यान्न, दुधाच्या पॅकिंग पिशव्या एकमेकांच्या अंगावर फेकण्यात आल्या. कार्यालयाच्या बाहेरून व्यासपीठाच्या दिशेने दगडफेक झाली. या हिंसक घटनांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर पोलिसांनी सभासदांना पांगविले. ज्या मल्टिस्टेट ठरावावरून सभेला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते, त्या ठरावासह अन्य ठराव मंजूर झाल्याचा दावा सत्ताधारी गटाने केला, तर दोन हजारांहून अधिक सभासद बाहेर असल्याचे कारण देत हा ठराव नामंजूर झाल्याचा आरोप विरोधी गटाने समांतर सभेत केला.\nगेल्या काही दिवसांपासून दूध संघ मल्टिस्टेट करण्याबाबत माजी आमदार महादेव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाने ठराव केला होता. याला पी. एन. पाटील यांनीही समर्थन दिले होते. हा ठराव सभेत मंजूर करण्यात येणार होता. आमदार सतेज पाटील यांच्या विरोधी गटाने याला विरोध केला होता. गेल्या पंधरा दिवसांत गावोगावी सभा घेऊन याबाबत दोन्ही गटांकडून वातावरण तापविण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्‍वभूमीवर रविवारच्या सभेला युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले. येथील ताराबाई पार्काच्या कार्यालयात सकाळपासून तणावाचे वातावरण होते. सभा अकराला असली तरी साडेसहा वाजल्यापासूनच सभास्थळी सभासदांना प्रवेश देण्यात येत होता. आठ वाजताच सभास्थळ पूर्ण भरले.\nदरम्यान दहा वाजण्याच्या सुमारास विरोधी सतेज पाटील गटाच्या समर्थकांनी वॉटरप��र्कजवळून एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले. तेथून आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, संजय मंडलिक, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह हजारो कार्यकर्ते मोर्चाच्या स्वरूपात सभेच्या ठिकाणी आले. बसण्यास पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांनी निषेध करीत सभेच्या ठिकाणाबाहेरच ठाण मांडले.\nअकरा वाजता सभेला सुरवात झाली. अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी ठरावाचे सविस्तर वाचन न करता केवळ ठरावांची संख्या सांगत सर्व ठराव मंजुरीसाठी ठेवल्यानंतर व्यासपीठासमोर मंजूर, नामंजूरचा गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ सुरू झाल्याचे लक्षात येताच अवघ्या तीन मिनिटांतच राष्ट्रगीताला सुरवात करून सभा गुंडाळण्यात आली. संतप्त विरोधी सभासदांनी व्यासपीठाच्या दिशेने चपलांची फेकाफेक केली. यामुळे वातावरण गंभीर झाले.\nविरोधकांनी या सभेचा निषेध करीत बाहेर येऊन समांतर सभा घेऊन निषेध केला. सभेनंतर महादेव महाडिक यांनी व्यासपीठावर येत ही सभा लोकशाही पद्धतीने झाल्याचे सांगत सर्व ठराव मंजूर केल्याबद्दल सभासदांचे आभार मानले. या वेळी पुन्हा गोंधळ झाला.\nकोल्हापूर दूध दगडफेक घटना\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसे���, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/2037", "date_download": "2018-12-15T07:49:52Z", "digest": "sha1:JCSJBH2AC3V563SPQLKE5E7HBK3NALZI", "length": 16169, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, jowar fodder crop plantation technology , AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटि��ग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान\nज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान\nज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान\nरविवार, 15 ऑक्टोबर 2017\nज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे. धान्याच्या कापणीनंतर पिकाचा वैरणीसाठी उपयोग केला जातो; पण यात हिरवी वैरण मिळत नाही. हिरव्या वैरणीसाठी कडवळ म्हणून ज्वारीची लागवड करणे महत्त्वाचे आहे. खरीप हंगामात पाऊस अनियमित जरी झाला, तरी ज्वारीचा चारा चांगल्या प्रकारे वाढू शकतो.\nजमीन : काळी, कसदार, मध्यम ते भारी, पण निचरा असणारी जमीन महत्त्वाची असते.\nज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे. धान्याच्या कापणीनंतर पिकाचा वैरणीसाठी उपयोग केला जातो; पण यात हिरवी वैरण मिळत नाही. हिरव्या वैरणीसाठी कडवळ म्हणून ज्वारीची लागवड करणे महत्त्वाचे आहे. खरीप हंगामात पाऊस अनियमित जरी झाला, तरी ज्वारीचा चारा चांगल्या प्रकारे वाढू शकतो.\nजमीन : काळी, कसदार, मध्यम ते भारी, पण निचरा असणारी जमीन महत्त्वाची असते.\nपूर्वमशागत : खरिपात जून ते ऑगस्टपर्यंत, रब्बी हंगामात सप्टेंबर - ऑक्‍टोबरमध्ये, उन्हाळी हंगामात फेब्रुवारी - मार्च महिन्यात पेरणी करावी. दोन ओळींत २५ ते ३० सें.मी. अंतर ठेवून तिफणीने ५ ते ७ सें.मी. खोलीवर बियाणे पेरावे. बियाण्याचे प्रमाण हेक्‍टरी ४० किलो असावे. पेरणीपूर्वी बियाण्यास ॲझोटोबॅक्‍टर जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे.\nसुधारित जाती : एम. पी. चारी, रूचिरा, पुसा चारी, फुले अमृता इत्यादी.\nखते : पूर्वमशागतीवेळेस हेक्‍टरी १५ ते २० गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. प्रत्येकी ५० किलो नत्र, स्फुरद, पालाश पेरणीवेळी द्यावे, तसेच पेरणीनंतर एक महिन्याने ५० किलो नत्र प्रतिहेक्‍टरी द्यावे.\nआंतरमशागत : एक कोळपणी करून एक खुरपणी/ भांगलण केल्यास चांगले उत्पादन मिळते.\nपाणी व्यवस्थापन : पावसाचा ताण पडल्यास १०-१२ दिवसांनी पाणी देणे आवश्‍यक आहे.\nउत्पादन : ज्वारीची कापणी पीक फुलोऱ्यात असताना करणे फायद्याचे आहे. ६५-७० दिवसांनी कापणी करावी. हिरव्या चाऱ्याचे ५०० ते ५५० क्विंटल प्रतिहेक्‍टरी उत्पन्न मिळते.\nहे लक्षात ठेवा : ज्वारीचा चारा ओला आणि वाळलेला चारा म्हणून आपण वापरत असतो. आपणास नेमका कोणत्या प्रकारच्या चाऱ्याची गरज आहे हे ध्यानात घेऊन या पिकाच्या लागवडीचे निय���जन करावे.\nसंपर्क : सुधीर सूर्यगंध - ९८२२६११९३४\n(लेखक डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) आहेत.)\nज्वारी वैरण खरीप रब्बी हंगाम चारा पिके\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/indian-hackers-take-down-over-500-pakistani-websites-response-cyber-attacks-against", "date_download": "2018-12-15T07:13:12Z", "digest": "sha1:L5OIHGKGBGNMFGI276UZHNX7C7GZJ3EJ", "length": 11575, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian Hackers Take Down Over 500 Pakistani Websites In Response To Cyber Attacks Against Universities भारतीय हॅकरकडून पाकच्या 500 साइट हॅक | eSakal", "raw_content": "\nभारतीय हॅकरकडून पाकच्या 500 साइट हॅक\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nपाकिस्तानी हॅकरनी काल दिल्ली विद्यापीठ, अलिगड मुस्लिम विद्यापीठ, आयआयटी दिल्ली, आयआयटी बीएचयू या प्रमुख शैक्षणिक संस्थांसह दहा वेबसाइट हॅक केल्या होत्या. त्यावर भारतविरोधी मजकूरही प्रसिद्ध केला होता.\nनवी दिल्ली - पाकिस्तानी हॅकरनी भारतातील दहा विद्यापीठांच्या वेबसाइट हॅक केल्यानंतर त्याला प्रत्त्युत्तर देत भारतीय हॅकरनी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या वेबसाइटसह सुमारे 500 वेबसाइट हॅक केल्या.\nपाकिस्तानी हॅकरनी काल दिल्ली विद्यापीठ, अलिगड मुस्लिम विद्यापीठ, आयआयटी दिल्ली, आयआयटी बीएचयू या प्रमुख शैक्षणिक संस्थांसह दहा वेबसाइट हॅक केल्या होत्या. त्यावर भारतविरोधी मजकूरही प्रसिद्ध केला होता. आता भारतीय हॅकरनी पाकिस्तानच्या 500 वेबसाइट हॅक केल्याचा दावा केला आहे. कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा अयोग्य असल्याचा संदेश त्या वेबसाइटवर झळकविण्यात आला.\nभारतीय हॅकरनी हॅक केलेल्या बहुतांश वेबसाइट या सरकारी खात्यांशी संबंधित होत्या. ब्लॅक हॅट्‌स आणि युनायटेड इंडियन हॅकर्स या गटांनी पाकिस्तानी वेबसाइट हॅक केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाची वेबसाइटही हॅक झाली होती. पाकमधील सरकारी सर्व्हरवर टीम आयबीएच परत आली आहे. काश्‍मीरमधील हस्तक्षेप थांबवा, अशा आशयाचे संदेश या वेबसाइटवर झळकत होते.\nऑस्ट्रेलियाने गाठला 326 धावांचा टप्पा\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाची शेपूट वळवळली. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्सने केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे ...\nराहुल गांधींनी माफी मागावी - मुख्यमंत्री\nमुंबई - राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष...\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nरेल्वे विद्यापीठाचे आज राष्ट्रार्पण\nनवी दिल्ली : भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी...\nमुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sumit-hindkesari-42857", "date_download": "2018-12-15T07:37:11Z", "digest": "sha1:B4F4F2XIVN52XNZLIK3LR374XITTX2DT", "length": 14119, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sumit Hindkesari सुमीत नवा \"हिंदकेसरी' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 1 मे 2017\nपुणे - नॅशनल कॅपिटल रिजन (दिल्ली) संघाचा सुमीत पन्नासावा \"हिंदकेसरी' ठरला. मातीमधील भारताचा या वर्षीचा सर्वोत्तम मल्ल असलेल्या सुमीतने सुवर्णमहोत्सवी किताबी लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित कटके याचे आव्हान गुणांवर 9-2 असे मोडून काढले.\nपुणे - नॅशनल कॅपिटल रिजन (दिल्ली) संघाचा सुमीत पन्नासावा \"हिंदकेसरी' ठरला. मातीमधील भारताचा या वर्षीचा सर्वोत्तम मल्ल असलेल्या सुमीतने सुवर्णमहोत्सवी किताबी लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित कटके याचे आव्हान गुणांवर 9-2 असे मोडून काढले.\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सहकर्याने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. येथील सणस मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत कुस्ती भलेही निकाली झाली नसली, तरी मल्लांचे मातीतील कौशल्य चाहत्यांच्या मनात घर करून केले. उपांत्य फेरीच्या प्रत्येकी दोन लढती खेळल्यावर तासाभरात दोन्ही मल्ल विजेतेपदाच्या लढतीसाठी आखाड्यात उतरले होते. दोघांची दमछाक निश्‍चित झाली होती. त्यांची देहबोलीच बोलत होती. तरी देखील कणखर मानसिकता आणि अनुभवाच्या जोरावर सुमीतने बाजी मारली. अभिजितला \"महाराष्ट्र केसरी' पाठोपाठ \"हिंदकेसरी' लढतीतही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.\nदोन वर्षांपूर्वी \"भारत केसरी' ठरलेल्या सुमीतने कुस्तीच्या पहिल्याच मिनिटाला अभिजितला बाहेर ढकलत गुणाचे खाते उघडले. त्यानंतर आक्रमक होत एकेरीपट काढून दोन गुणांची कमाई केली. चौथ्या मिनिटाला पुन्हा एकदा अभिजितला बाहेर ढकलत त्याने दोन गुणांची कमाई करत चार मिनिटांतच 4-0 अशी आघाडी मिळवली. सहाव्या मिनिटाला अभिजितने आपला हुकमी दुहेरी पटाचा डाव टाकत सुमीतला खाली दाबत दोन गुण मिळविले. मात्र, सुमीतच्या तुलनेत अभिजितची अधिक दमछाक झालेली दिसून आली. पहिल्या फेरीच्या सातव्या मिनिटाला अभिजितचा ढाक टाकण्याचा डाव फसला. धिप्पाड असूनही सुमीतने स्वतःची सुटका करून घेत कुस्ती बाहेर ढकलत दोन गुणांची कमाई केली.\nविश्रांतीला 6-2 अशी आघाडी घेतल्यावर दुसऱ्या फेरीची सुरवात संथ होती. पहिली चार मिनिटे खडाखडीतच गेली. पाचव्या मिनिटाला अभिजितने आकडी डाव टाकण्याचा सुरेख प्रयत्न केला. पण, या वेळीही सुमीत सटकला आणि त्याच्यावर डाव उलटवत त्याने दोन गुण मिळविले. त्यानंतर निष्क्रिय कुस्ती केल्याचा फटका अभिजितला बसला. त्याचा आयता आणखी एक गुण सुमीतला मिळाला.\nउपांत्य फेरीत अभिजितला हरवल्यामुळे विजेतेपदाचा विश्‍वास होता. लहानपणापासून \"हिंदकेसरी'चे स्वप्न बाळगले होते. ते सुवर्णमहोत्सवी वर्षात साकार झाले. आता राष्ट्रीय स्तरावर देखील भारताचे नाव उंचावण्याची मनीषा आहे.\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार...\n‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ फेब्रुवारीत\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ हे अधिवेशन अपुरा निधी आणि परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची सोय होऊ न...\nपुणे - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T06:31:36Z", "digest": "sha1:ZROH636WN66FYAJHWX5BFFFLRN33WIRN", "length": 11798, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विविध प्रकरणांनी पुणे न्यायालय प्रकाशझोतात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविविध प्रकरणांनी पुणे न्यायालय प्��काशझोतात\n– “डीएसके’, कोरेगांव भीमा, माओवादी संबंध प्रकरणांची सुनावणी\nपुणे – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांनी केलेल्या गुंतवणूकदाराच्या फसवणूक प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. प्रथम सत्र, त्यानंतर उच्च, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेला जामिनानंतर डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुलगा शिरीषसह विविध नातेवाईक, अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये 6 हजारहून अधिक गुंतवणूकदारांची 2300 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.\nया प्रकरणात नियम डावलून डीएसके यांना कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षांसह आठ जणांना अटक करण्यात आली होती. यावरून खळबळ झाली होती. हे प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले होते. त्यामध्ये सबळ पुरावे नसल्याने तिघांना दोषमुक्त करण्याचा अर्ज पोलिसांनी न्यायालयात केला आहे. याला गुंतवणूकदारांनी विरोध केला आहे. यावर सुनावणी होणार आहे.\nबंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून पोलिसांनी कारवाई करत सुरूवातीला रोना विल्सन, ऍड. सुरेंद्र गडलिंग, प्रा.शोमा सेन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे या पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर आणि भूमिगत असलेल्या पाच जणांवर 5 हजारहून अधिक पानाचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.\nविशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचे यातून समोर आले होते. त्यामुळे संपूर्ण देशात हे प्रकरण चर्चेत राहिले. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात पंतप्रधान यांच्या हत्येचा कट केल्याचे आणि लोकशाही शासन व्यवस्था आणि नागरिक यांच्याविरोधात युद्ध पुकारण्यासाठी अवैध हत्यारे आणि दारूगोळा मिळविण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याचे म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी राज्यासह परराज्यांत कारवाई करत पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.\nसर्वोच्च न्यायालयाने आदेश देत वरवरा राव, अरुण फरेरा, वरनॉन गोन्झालवीस, सुद्धा भारद्ववाज यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता.तर, दुसरीकडे कोरेगाव भीमा प्रकरणात मिलिंद एकबोटे यांना अटक करण्य���त आली. सुरूवातीला पोलीस कोठडी, नंतर न्यायालयीन कोठडी त्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांनी आता जामिनाच्या अटी शिथिल करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी होणार आहे.\nडॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात नवीन “थिअरी’\nसंपूर्ण देशाचे लक्ष वेधून राहिलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणात घडामोडी घडल्या. शरद कळसकर, सचिन अंदुरे, राजेश बंगेरा, अमित दिगवेकर, अमोल काळे या पाच जणांना सीबीआयने अटक केली. खुनाच्या गुन्ह्याची नवीन “थिअरी’ मांडली. या प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. आता या कायद्यात बेकायदेशीर प्रतिबंधक कायदा (यूएपीए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोषारोपपत्र दाखल करण्यास पोलिसांनी मुदतवाढ देण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकामगार उपायुक्‍तालयास महापरिनिर्वाण दिनाचा विसर\nNext articleआर्थिक दुर्बल घटकांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा 9 डिसेंबरला\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\nदारू शॉपच्या मालकाकडून करून घेतली स्वच्छता\nस्मार्ट सिटीचे कार्यालय महिन्याभरात पालिकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AE", "date_download": "2018-12-15T06:51:39Z", "digest": "sha1:NFYUFSKT3SEMR2A5YXSR6U3CRJL25PY7", "length": 4081, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॉचेफस्ट्रूम - विकिपीडिया", "raw_content": "\nपॉचेफ्स्ट्रूम दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाचे शहर आहे. मूइरिव्हियेर नदीच्या काठी असलेले हे शहर जोहान्सबर्गपासून १२० किमी आग्नेयेस आहे.\n२०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४३,४४८ होती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१८ रोजी १२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहे��;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-shivsena-dasara-melava-sound-polution-75222", "date_download": "2018-12-15T07:08:02Z", "digest": "sha1:KEKX76DTC6Q3WG4F6FQ2V7OQMWVL4O5K", "length": 10605, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news shivsena dasara melava sound polution शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ध्वनिप्रदूषण | eSakal", "raw_content": "\nशिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ध्वनिप्रदूषण\nसोमवार, 2 ऑक्टोबर 2017\nमुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दर वर्षीप्रमाणे यंदाही नेत्यांच्या भाषणबाजीने आवाजाच्या पातळीचा मर्यादाभंग केल्याचे आवाज फाउंडेशनच्या नोंदीतून स्पष्ट झाले आहे. संजय राऊत यांच्या भाषणाच्या वेळी आवाजाची पातळी 96.2 डेसिबल नोंदवली गेली. या मेळाव्यातील त्यांच्या भाषणामुळे सर्वाधिक ध्वनिप्रदूषण झाल्याचे आवाज फाउंडेशनच्या नोंदी सांगतात. आवाज फाउंडेशनच्या वतीने दर वर्षी दसरा मेळाव्यातील आवाजाच्या पातळीची मोजणी करण्यात येते. यंदाही आवाजाची पातळी मोजण्यात आली. कार्यकर्त्यांच्या सुरवातीच्या घोषणांचा आवाज 60 डेसिबलपर्यंत होता. महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पहिले भाषण केले. त्यांच्या आवाजाची पातळी 92 डेसिबलपर्यंत होती.\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nराम मंदिराचे निर्णय घेणे न्यायालयाचे काम नाही : शिवसेना\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काहीही चुकीचे सांगितले नाही, किंमत ठरविणे हे न्यायालयाचे काम नाही. तसेच राम मंदिराचा निर्णय घेणेही त्यांचे काम नाही...\nरामलिला मैदानावरून खाण अवलंबित आता जंतरमंतरवर\nपणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला...\nनको ते मतदारांनी नाकारलं, उखडून फेकलं : उद्धव ठाकरे\nमुंबई : जे नको ते मतदारांनी नाकारले. चार राज्यांत परिवर्तन घडविणाऱ्या निर्भय मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ईव्हीएम, पैसावाटप, गुंडागर्दी आणि...\nजनतेने भाजपला धडा शिकवला : शिवसेना\nनवी दिल्ली : युतीतील सर्व सोडून चालले आहेत. असे असले तरीदेखील शिवसेना आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आहे. जनतेने भाजपला धडा शिकवला...\nस्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच: संजय राऊत\nनाशिक : राज्यात शिवसेनेसाठी चांगले वातावरण असून, स्वबळावर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. नाशिकचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://zpkolhapur.gov.in/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-31052018-%E0%A4%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-15T06:28:05Z", "digest": "sha1:XCHXMHET74YNABR662GZXAU4JVO5TV3A", "length": 9971, "nlines": 156, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "दिनांक 31/05/2018 इ.रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमीत्य शपथ | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nदिनांक 31/05/2018 इ.रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमीत्य शपथ\nदिनांक 31/05/2018 इ.रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्य तंबाखू विरोधी शपथ सकाळी 11.00 वाजता घेण्यात आली.\nपुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांचे उपस्थितीत श्री.उदय कुलकर्णी,अधीक्षक ग्रामपंचायत विभाग व श्रीम. हेमांगी जाधव, विस्तार अधिकारी (कृषि) जिल्हा परिषद,कोल्हापूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्���संगी जागतिक तंबाखू विरोध दिनानिमित्य उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली. यावेळी प्रकल्प संचालक मा.डॉ.हरिष जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. संजय राजमाने, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. राहुल कदम, समाजकल्याण अधिकारी श्री.चंद्रकांत सूर्यवंशी, महिला व बाल विकास अधिकारी श्री.सोमनाथ रसाळ, पशुसंवर्धन अधिकारी श्री.एस.एच.शिंदे, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) श्री.एस.एस.शिंदे व सर्व विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग भाऊसाहेब फुंडकर यांचे निधन झालेने जिल्हा परिषेदेमार्फत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आले.\nया वेळी. श्री.बी.पी.माळवे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची माहिती व सुत्र संचलन केले. यावेळी मोठया संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nकृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करणेकामी कार्यवाही करणेत यावी. ही विनंती.\nउपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि)\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New) December 10, 2018\nगोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर December 10, 2018\nदिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत. December 10, 2018\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5042-rocking-rohit-raut-wins-2-awards", "date_download": "2018-12-15T07:26:49Z", "digest": "sha1:BB4HEIWHUOEGD4QPL37Z3UPZ7CVIRVWX", "length": 7433, "nlines": 218, "source_domain": "marathicineyug.com", "title": "रॉकिंग 'रोहित राऊत' ने पटकावले २ पुरस्कार! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nरॉकिंग 'रोहित राऊत' ने पटकावले २ पुरस्कार\nPrevious Article 'वायकॉम18 मोशन पिक्चर्स' चा पुढचा मराठी सिनेमा “सायकल” रिलीज होत आहे ४ मे २०१८ ला \n'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स फेम, महाराष्ट्राचा आवडता तरुण गायक, रोहित राऊत, याला नुकत्याच पार पडलेल्या रेडिओ मिरची संगीत पुरस्कारांमध्ये, ‘बेस्ट फिल्म सॉंग ऑफ द इयर: हृदयात वाजे समथिंग’ आणि ‘बेस्ट अल्बम ऑफ द इयर: ती सध्या काय करते’ साठी तब्बल २ पुरस्कार देण्यात आले.\nरोहितला एकूण ३ गट��त नामांकने होती, त्यापैकी २ गटात, परीक्षकांच्या बहुमतांनी, त्याने पुरस्कार पटकावले.\nआनंद व्यक्त करताना रोहित म्हणतो, \"हे वर्ष माझ्यासाठी खूप खास होतं. मला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा दिला तो म्हणजे माझ्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी, माझ्या मित्रांनी आणि अर्थात घरच्यांनी. त्यांनी माझ्यावर केलेलं जीवापाड प्रेम आणि त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीही विसरू शकणार नाही. मला मिळेलेले पुरस्कार हे माझ्यासाठी अधिक चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन असतं व माझ्या परीने मी नक्कीच उत्तम काम करत राहीन.”\nरोहित, तुला आमच्या खूप खूप शुभेच्छा \nPrevious Article 'वायकॉम18 मोशन पिक्चर्स' चा पुढचा मराठी सिनेमा “सायकल” रिलीज होत आहे ४ मे २०१८ ला \nरॉकिंग 'रोहित राऊत' ने पटकावले २ पुरस्कार\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-15T07:50:51Z", "digest": "sha1:25BUGVFC4XOH5WHSWDVG56IVXIYMCZHK", "length": 10938, "nlines": 75, "source_domain": "pclive7.com", "title": "गुरुविना प्रगती अशक्य – अमित गोरखे | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – ��ासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nHome पिंपरी-चिंचवड गुरुविना प्रगती अशक्य – अमित गोरखे\nगुरुविना प्रगती अशक्य – अमित गोरखे\nपिंपरी (Pclive7.com):- नॉव्हेल इन्स्टिट्यूटतर्फे वर्षभरात विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. संस्थचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांच्या हस्ते २५ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गोरखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयुष्यात गुरुला अतिशय महत्वाचे स्थान असून गुरुविना प्रगती अशक्य आहे. त्यामुळे गुरुंचा नेहमीच आदर ठेवावा, असेही ते म्हणाले.\nचिंचवड येथील नॉव्हेल इन्स्टिट्यूटच्या सभागृहात शुक्रवारी (दि.२७) रोजी झालेल्या कार्यक्रमाला संस्थेच्या विश्वस्त व ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा, नगरसेविका अनुराधा गोरखे, प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. अब्दुल कलाम यांच्या तीस-या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.\nगुरु पोर्णिमेचे महत्व विषद करताना अमित गोरखे यांनी सांगितले की, गुरुपोर्णिमेला ‘व्यासपौर्णिमा’ असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. त्यांना अभिवादन करण्याचा हा दिवस असतो.\nपोर्णिमा म्हणजे प्रकाश असून प्रकाशाची पोर्णिमा साजरी केली जाते. माणसाने आयुष्यात योग्यवेळी गुरु करणे गरजेचे आहे. योग्यवेळी गुरु मिळाल्यास माणसाला आयुष्यात कोणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही. त्यासाठी योग्य वेळी गुरु शोधा असे सांगत गोरखे पुढे म्हणाले, “आयुष्यात माणूस कोणत्याही क्षेत्रात पुढे जातो, तो केवळ गुरुंमुळेच त्यामुळे त्यांच्या प्रती नेहमी आदर ठेवणे गरजेचे आहे. दिव्यांग असलेले कृष्णगोपाल तिवारी यांना सनदी अधिकारी (आयएएस) होण्याची इच्छा होती. त्यांना सर्वजण म्हणत होते, की तुम्ही अधिकारी होऊ शकत नाहीत. परंतु, तिवारी यांनी गुरुच्या जोरावर यश पादाक्रांत केले असून आज ते पहिला दिव्यांग जिल्हाधिकारी म्हणून मध्यप्रदेशात कार्यरत आहेत. त्यांचा नुकताच केंद्र सरकारतर्फे गौरव करण्यात आला.\nदेशाचे दिवंगत तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपतीपदाच्या शपथग्रहण सोहळ्यास त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करण्याचे अधिका-यांनी सांगितले. त्यावेळी कलाम यांनी आपल्याला कुटुंब नसून आजपर्यंत इथे पोहचविण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, त्या गुरुंना शोधण्यास सांगितले. अधिका-यांनी कलाम यांच्या गुरुंना शोधून शपथग्रहण सोहळ्यास विशेष आंमत्रित म्हणून बोलविले होते, असे उदाहरण गोरखे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांनी गुरुंना कधी विसरु नये, असे आवाहनही त्यांनी केले.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsअमित गोरखेगुरूपौर्णिमाचिंचवडपिंपरीभाजपाशिक्षक सत्कार\nपुणे ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती\nपोलादपूर घाटात २०० फूट दरीत खासगी बस कोसळली\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97)", "date_download": "2018-12-15T06:24:48Z", "digest": "sha1:I5OW6JE2HT6T7JORFSM2NC7PBOP6HTPQ", "length": 6246, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तोकुशिमा (प्रभाग) - विकिपीडिया", "raw_content": "\nतोकुशिमा प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४,१४५ चौ. किमी (१,६०० चौ. मैल)\nघनता १९९ /चौ. किमी (५२० /चौ. मैल)\nतोकुशिमा (जपानी: 高知県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग शिकोकू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आ���ेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १९:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/congresss-absolute-majority-estimate-in-rajasthan-says-rajasthan-exit-poll-2018-1801821/", "date_download": "2018-12-15T07:02:36Z", "digest": "sha1:TZNAG4VVRIWCXHNK5YPPLDGAXRV2H2ZY", "length": 12718, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress’s absolute majority estimate in Rajasthan says Rajasthan Exit Poll 2018 |Rajasthan Exit Poll 2018 : राजस्थानात काँग्रेसला पूर्ण बहुमताचा अंदाज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nRajasthan Exit Poll 2018 : राजस्थानात काँग्रेसला पूर्ण बहुमताचा अंदाज\nRajasthan Exit Poll 2018 : राजस्थानात काँग्रेसला पूर्ण बहुमताचा अंदाज\nत्यामुळे गेल्या २० वर्षात प्रत्येक निवडणूकीनंतर सत्ताबदल रोखण्याच्या भाजपाची मनसुब्यांना काँग्रेसने सुरूंग लावल्याचे चित्र आहे.\nराजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकूण १९९ जागांवर मतदान पार पडले. ईव्हीएमच्या तक्रारी आल्यानंतरही यावेळी राजस्थानमध्ये यावेळी सर्वाधिक मतदान झाले. या निवडणुकीत वसुंधराराजे सरकारविरोधात असलेल्या जनमताचा काँग्रेसने पुरेपूर फायदा उठवला आहे. त्यामुळे गेल्या २० वर्षात प्रत्येक निवडणूकीनंतर सत्ताबदल रोखण्याच्या भाजपाची मनसुब्यांना काँग्रेसने सुरूंग लावल्याचे चित्र आहे.\nभाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य��ाथ यांच्याकडून झालेल्या प्रचारसभांमुळे या निवडणुकीला कांटे की टक्करचे स्वरुप दिले होते. दरम्यान, आज य़ेथे मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज समोर आले आहेत. यामध्ये राजस्थानात काँग्रेसचाच वरचष्मा राहणार असल्याचे चित्र आहे.\nयामध्ये टाइम्स नाऊ-सीएनएक्सच्या चाचणीनुसार, भाजपाची राज्यात यंदा निम्म्या जागांवर घसरण होणार असून त्यांना ८५ जागांवर समाधान मानावे लागेल. तर काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होऊन १०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य पक्षांच्या वाट्याला ९ जागा येतील. तसेच आजतक-एक्सिसच्या चाचणीमध्ये भाजपाला ६३ जागा, काँग्रेसला १३० जागा तर अन्य पक्षांना ६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\n२०१३ची आकडेवारी काय म्हणते\nराजस्थानमध्ये आजवर १४ विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. यांपैकी ९ वेळा काँग्रेसने येथे विजय मिळवला आहे. तर ४ वेळा भाजपाने तर एकदा जनता पार्टीने इथे सत्ता स्थापन केली आहे. भाजपाने २०१३मध्ये राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीतील आजवरचा सर्वात मोठा पक्ष ठरत मोठा विजय मिळवला होता. १६३ जागांसह वसुंधरा राजे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या होत्या. तर काँग्रेसच्या केवळ २१ जागा तर अन्य पक्षांच्या पारड्यात १६ जागा आल्या होत्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने डाव सावरला; भारताचे अर्धशतक\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्���’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Career&id=3138", "date_download": "2018-12-15T06:21:37Z", "digest": "sha1:RRSUJBL373URB77W3JMH5WLOKFP2NIWN", "length": 18277, "nlines": 104, "source_domain": "beedlive.com", "title": "आमच्या विषयी", "raw_content": "\nबीड येथे पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु\nआज एकाही भारतीय प्रेक्षक व वाचकाचा दिवस हा वृत्तपत्र व दूरचित्रवाणीवरील बातम्या पाहिल्याखेरीज जात नाही. प्रादेशिक पत्रकारितेचे सातत्याने विस्तारणारे क्षेत्र हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांसाठी एक नवं आव्हान म्हणून खुणावत आहे. यात हर तऱ्हेच्या विपुल संधी उपलब्ध आहेत.\nबीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयात कोणत्याही शाखेतुन बारावी उत्तीर्ण विद्याथ्र्यांसाठी बीए पत्रकारिता आणि जनसंवाद, कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्र्तीण असल्यास एमए पत्रकारिता आणि जनसंवाद, पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश सुरु झाले आहेत.\nमहाराष्ट्राचा विचार केला असता सर्वात आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारिता आणि जनसंवाद विषयीचे पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले. नंतरच्या काळात पुणे, नागपूर, जळगाव, नांदेड, येथील विद्यापीठांनी सुद्धा हा अभ्यासक्रम सुरू केलेला दिसतो.\nवसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड येथील पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमात माध्यम सिद्धांत, बातमीदारी, संपादन, माध्यम समीक्षण, जनसंपर्क आणि जनसंवाद, शोधपत्रकारिता, जनसंपर्क क्षेत्रातील संशोधन, ग्राफिक डिझायनिंग, जाहिरात सिद्धांत, दूरचित्रवाणी अभ्यास, चित्रपट अभ्यास, माध्यम कायदे, माध्यम संस्थांचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय जनसंपर्क, माध्यम अर्थशास्त्र, माध्यम निर्मिती, माध्यम आणि संस्कृती, विकास संवाद, जाहिरात संवाद आणि व्यवस्थापन, विपणन, माध्यम नियोजन, या विविध विषयांचा यामध्ये समावेश होतो.\nखाजगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रांत समसमान संधी पदवीचे शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण यामध्ये जो फरक आहे तो यामध्ये असलेल्या रोजगाराच्या संधीचा. या संधी बघत असताना खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांतील संधी बघितल्��ा जातात. जेव्हा आपण सरकारी क्षेत्राचा विचार करतो तेव्हा शासनाच्या विविध विभागाचे जनसंपर्क अधिकारी, मंत्रालयातील माहिती संचालक जिल्हाधिकारी, क्षेत्रीय प्रचार कार्यालय इत्यादी सर्व ठिकाणच्या नेमणुका या पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात तसेच प्रसार भारती महामंडळाच्या बहुतांश जागेवरती नेमणूक करताना पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला जातो. म्हणूनच हे शिक्षण महत्त्वाचे आहे. खाजगी क्षेत्रांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये जनसंपर्क अधिकारी असावाच यासाठी आग्रह असतो किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन याला आजकालच्या काळात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. माध्यम क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेणा-यांना ही संधी आपोआपच उपलब्ध होते. याखेरीज पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर स्वत:चा व्यवसाय करणे आणि तो माध्यम क्षेत्राशी निगडित करणे या संधी उपलब्ध असतातच.\nयामध्ये मुख्यत: माध्यम क्षेत्रातील ज्या काही विविध संधी आहेत. उदा. चित्रपट, टेलिव्हिजन, मुद्रित माध्यमे, इंटरनेट, इत्यादी सर्वाशी संबंधित विद्यार्थी स्वत:चा व्यवसाय उभारू शकतात. यात एखाद्या क्षेत्राशी निगडित त्या क्षेत्राला पुरवठा करणारा संबंधित व्यवसाय असेल किंवा स्वत: निर्मिती करणे असेल या सर्व गोष्टी आल्याच. यामध्ये चित्रपट निर्मिती, मालिका निर्मिती, विविध निर्मिती संस्था किंवा जाहिरात संस्था या सगळ्यांमधून हे विद्यार्थी स्वत:ला सिद्ध करू शकतात. वेगवेगळ्या अनेक अभ्यासक्रमानंतर ज्या वेळेला पदव्युत्तर शिक्षण माध्यमाच्या मार्फत घेतले जाते तेव्हा त्या दोन्हीचा मिळून दुग्धशर्करा योग आपल्याला दिसून येतो. उदा. ग्राफिक डिझाईन किंवा जाहिरात क्षेत्रात आधी ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केला किंवा वाणिज्यचे पदवी शिक्षण घेतले आणि नंतर माध्यमातून पदव्युत्तर शिक्षण घेतले असले तरीसुद्धा व्यावसायिक वाटचाल होऊ शकते. या संधीमध्ये तांत्रिक आणि मानवी अशा दोन बाजू आपल्याला बघाव्या लागतात. यामध्ये मानवी बाजू बघत असताना स्वत:चे उपजत जे कलागुण असतात किंवा विविध विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक दृष्टिकोनातून ज्या काही गुणांचा विकास केला जातो त्यांना संधी दिली जाते. उदा. कलादिग्दर्शक असेल, छायाचित्रकार असेल, किंवा दिग्दर्शक असेल, अभिनय क्षेत्रातील संधी असतील या सर्व संधी यातल्या मानवी बाजू म्हणून बघता येतील. जेव्हा आपण तांत्रिक बाजूंचा विचार करतो. त्यावेळी ग्राफिक डिझायनर, चित्रपट संकलक या सगळ्यांचा विचार आपल्याला येथे करावा लागतो. त्याचप्रमाणे तांत्रिक बाजूमध्ये कोणत्याही एखाद्या माध्यमाशी निगडित, कोणत्याही एखाद्या चित्रपट निर्मिती किंवा टीव्हीसाठी मालिका निर्मिती हे करत असताना त्यातले जे काही इतर घटक असतात, त्या घटकांमध्ये सुद्धा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला विद्यार्थी आपला सहभाग नोंदवू शकतो. यासाठी कारण म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विविध विषय. या विषयांमध्ये मुख्यत: माध्यम संशोधनावरती जास्त लक्ष केंद्रित केलेले दिसते. आणि दोन वेगवेगळ्या विभागातून माध्यम संशोधन दिले जाते. याच्या मागे हे कारण आहे की जगात माध्यम क्षेत्रात सर्वात जास्त संधी ज्या उपलब्ध आहेत. त्या माध्यमसंशोधनातूनच आहेत.\nशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उपसंपादक, वार्ताहर, सूत्रसंचालक, कथालेखक, छायाचित्रकार, रेडिओ जॉकी, ध्वनीसंकलक, दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक, कार्यकारी निर्माता, स्तंभलेखक, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट, बातमी विश्लेषक, जनसंपर्क अशा संधी उपलब्ध आहेत.\nआज भारतात तब्बल १०० वृत्तवाहिन्यांसह ४०० खाजगी वाहिन्या लोकांपर्यंत पोहोचतात. या क्षेत्रात करिअर घडवण्यात विपुल संधी माध्यम क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना खुलं झालं आहे. गेल्या काही वर्षामध्ये प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रांनी खप आणि वाचक संख्येत आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रादेशिक पत्रकारितेचे सातत्याने विस्तारणारे क्षेत्र पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांसाठी एक नवं आव्हान म्हणून खुणावत आहे. प्रादेशिक वर्तमानपत्रांच्या नवनवीन आवृत्त्यांमुळे राज्याच्या कानाकोप-यात नोकरीची संधी उपलब्ध होताना दिसत आहे. जाहिरात क्षेत्रातही प्रादेशिक भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच मराठी माध्यमातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना जाहिरात क्षेत्रात आपली कर्तबगारी सिद्ध करण्यास वाव आहे.\nवसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nकौशल्य विकास : शोध रोजगाराचा \nअनुसूचित जाती व नवबौध्द घटकासाठी पोलीस भरती पूर्��� प्रशिक्षण योजना\nबीड येथे पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु\nबीड जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी लातूर येथे सैन्य भरती मेळावा\nमहाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन २०१५-१६\nनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाइन : नवी संधी\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/new-committee-vitthal-temple-court-43091", "date_download": "2018-12-15T07:09:21Z", "digest": "sha1:WOWUHINXVWSDKDX5PMBX5YSNGP2626ED", "length": 13348, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "new committee for Vitthal temple - Court विठ्ठल मंदिरावर नवीन समिती नेमा - न्यायालय | eSakal", "raw_content": "\nविठ्ठल मंदिरावर नवीन समिती नेमा - न्यायालय\nबुधवार, 3 मे 2017\nपंढरपूर - श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी 30 जूनपूर्वी सरकारने नवीन मंदिर समितीची नियुक्त करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक व न्यायाधीश ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिले. न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे 4 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीपूर्वी नवीन समिती अस्तित्वात येणार आहे.\nपंढरपूर - श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी 30 जूनपूर्वी सरकारने नवीन मंदिर समितीची नियुक्त करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक व न्यायाधीश ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिले. न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे 4 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीपूर्वी नवीन समिती अस्तित्वात येणार आहे.\nकॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात आण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांची अस्थायी समिती नियुक्त केली होती. भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ही अस्थायी समिती बरखास्त करण्यात आली. त्यानंतर सरकारने तत्काळ नवीन मंदिर समिती नियुक्त न करता जिल्हाधिकाऱ्यांची समितीच्या सभापतिपदी नियुक्ती केली. तेव्हापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी, तसचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक म���दिर व्यवस्थापनाचे काम पाहत आहेत.\nश्री विठ्ठल रुक्‍मिणी व अन्य देवतांच्या पूजाअर्चा करण्यासाठी तात्पुरते पुजारी नेमण्यात आले. जोपर्यंत कायम स्वरूपाची स्थायी मंदिर समिती अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊ नयेत. पुजारी नेमताना मंदिर कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, अशा आशयाची याचिका वाल्मिक चांदणे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.\nअशी असेल नवीन समिती\nआता न्यायालयाच्या आदेशामुळे सरकारला श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर कायदा 1973नुसार समिती अध्यक्ष व अन्य 11 सदस्य अशी समिती नियुक्त करावी लागणार आहे. विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, पंढरपूर नगराध्यक्ष, एक महिला, एक अनुसूचित जातीची व्यक्ती, एक अनुसूचित जमातीची व्यक्ती आणि अन्य पाच अशी 11 जणांची समिती असेल.\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nवर्धन घोडे खूनप्रकरणी दोघांना आजीवन कारावास\nऔरंगाबाद - वर्धन घोडे या बारा वर्षांच्या शालेय मुलाचा पाच कोटींच्या खंडणीसाठी खून करणाऱ्या दोघांना अपहरण व खून करणे अशा दोन्ही कलमांन्वये शुक्रवारी...\nसात न्यायाधीशांच्या चौकशी समितीसाठी याचिका\nमुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयातील न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-will-win-mp-election-says-abp-lokniti-and-csd-exit-poll-1801797/", "date_download": "2018-12-15T07:08:09Z", "digest": "sha1:BB2BKZZZQ65VZNPZNQQH2KVLHUWX2AW4", "length": 12725, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress will win MP Election says ABP, Lokniti and CSD exit poll | मध्य प्रदेशात काँग्रेसला एकहाती सत्ता, एबीपी, लोकनीती आणि सीएसडीच्या एक्झिट पोलचा अंदाज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nमध्य प्रदेशात काँग्रेसला एकहाती सत्ता, एबीपी, लोकनीती आणि सीएसडीच्या एक्झिट पोलचा अंदाज\nमध्य प्रदेशात काँग्रेसला एकहाती सत्ता, एबीपी, लोकनीती आणि सीएसडीच्या एक्झिट पोलचा अंदाज\nभाजपाने जर मध्यप्रदेश गमावले तर तो पक्षासाठी मोठा धक्का मानला जाईल यात काहीही शंका नाही\nमध्य प्रदेशात काँग्रेसला १२६ जागा मिळून त्यांची सत्ता येईल असा अंदाज एबीपी, लोकनीती आणि सीएसडीच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. या पोलनुसार मध्यप्रदेशात भाजपाला ९४ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर इतर पक्षांना १० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतो आहे. मध्य प्रदेश राखण्यासाठी भाजपाने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात दुरंगी लढत या ठिकाणी बघायला मिळाली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मध्यप्रदेशात अनेक सभा घेऊन सत्ता राखण्याचं मतदारांना आवाहन केलं होतं. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ता पालट झालाच पाहिजे असं आवाहन करत शिवराज सरकारला सत्तेवरून पायउतार करा असे आवाहन जनतेला केले होते. एबीपी, लोकनीती आणि सीएसडीच्या एक्झिट पोलच्या सर्वेनुसार लोकांनी राहुल गांधींचे आवाहन ऐकल्याचे दिसते आहे. मध्यप्रदेशात २३० जागांसाठी मतदान झाले. बहुमताचा आकडा ११६ असा आहे. एक्झिट पोलनुसार मध्यप्रदेशात काँग्रेसची एकहाती सत्ता येईल असा अंदाज व्यक्त होतो आहे.\nपाच राज्यांचे निवडणूक निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत. त्यामध्ये कोणाला किती जागा मिळणार कुठे सत्तापालट होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोरम, छत्तीसगढ आणि तेलंगण या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल ११ डिसेंबरला लागणार आहे. यामध्ये मतदारांनी कोणाला कौल दिला आहे हे निश्चित होणार आहे सध्या एबीपी लोकनीती आणि सीएसडीचा एक्झिट पोलनुसार मध्यप्रदेशात सत्ताबदल होऊन ही सत्ता भाजपाकडून काँग्रेसला मिळणार आहे असे दिसते आहे. असे झाले तर भाजपासाठी हा मोठा धक्का असणार आहे यात काहीही शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/half-sleeve-tattoos-for-women/", "date_download": "2018-12-15T07:30:48Z", "digest": "sha1:WKI6DAYABV54QJFQRI4F7Z6X4HDFADN7", "length": 17424, "nlines": 84, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "महिलांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएन्एक्सएक्स आधा वही टॅटूस डिझाइन आइडिया - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nमहिलांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएन्एन्एन्एक्सएक्स आधा स्लीव्ह टॅटूस डिझाइन आइडिया\nमहिलांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएन्एन्एन्एक्सएक्स आधा स्लीव्ह टॅटूस डिझाइन आइडिया\nसोनिटॅटू नोव्हेंबर 22, 2016\nमहिला या प्रकारच्या टॅटूचे प्रेमी आहेत. हा एक अर्धी बाही गोंद आहे जो संपूर्ण फरक बनवितो. या टॅटूचे वेगवेगळे प्रकार आहेत जे आपण देखावा फरक करण्यासाठी वापरू शकता. जेव्हा आपण एक महिला म्हणून आल्हादक अर्धी बाही टॅटू तयार करता, तेव्हा आपण सुनिश्चित करु शकता की आपल्याजवळ एक चांगला tattooist असेल जो आपल्यासाठी उत्तम प्रकारे भिलिया करेल.\n1 स्त्रियांसाठी अर्धी पोपट टॅटू\n2 सुपर हाफ आवरण पिशवी\nस्त्रियांसाठी हा सुपर # अर्ध # स्लीव्ह टॅटू खूप लोकप्रिय होत आहे. टॅटू फॅन्डिंगचा मार्ग कसा आहे हे बर्याच स्त्रियांना विशेष बनवते.\n3 ग्रेट अर्धा आस्तीन टॅटू\nतेथे काही ठिकाणे आहेत जिथे आपल्याकडे # टॅटू असू शकते आणि सर्व डोळे आपल्यावर असतील. महिलांसाठी अर्ध स्लीव्ह टॅटू चिकट आहे म्हणूनच आपण हे आपल्याकडे असल्याचे सुनिश्चित करावे.\n4 विशेष आधिक स्लीव्ह टॅटू\nआपल्याला आवश्यक असलेली अर्धी बाही गोंदण प्रकार निर्दिष्ट करणे म्हणजे आपण करू शकाल. जेव्हा आपण हे कराल, तेव्हा आपल्यासाठी एक विशेष अर्धा बाही टॅटू असणे सुलभ होते जे लोकांना आपण ते शोधून काढू शकाल.\n5 सुंदर अर्धी आस्तीन टॅटू\nआपल्या अर्धी बाही टॅटूच्या डिझाईनमधील मोठ्या आकाराचा आकार मोठा आहे, शुल्काचा आकार अधिक आहे. आपण या प्रकारच्या गोंदण मध्ये स्वतःला सामील करण्यापूर्वी आपण हे समजणे आवश्यक आहे. बरेच स्त्री या गोंदण प्रेम.\n6 आश्चर्यकारक अर्धा आस्तीन टॅटू\nजेव्हा आपण अर्ध्या स्लीव्ह टॅटू डिझाइनची रचना करण्यासाठी टॅटूस्टीटर भाड्याने घेऊ इच्छित असाल, तेव्हा आपल्यासाठी परिपूर्ण टॅटू डिझाइनसह बाहेर येण्यापूर्वी आपण आपल्या डिझाइनची प्रथम प्रयत्न करा किंवा टॅटूइस्टसह रहा.\n7 लवली अर्धी आस्तीन टॅटू\nआपल्या टॅटूसाठी पुष्टीकृत डिझाईन मिळवत असताना, आपल्यासाठी कोणते डिझाइन चांगले आहे ते तपासण्यासाठी आपण सल्ला दिला जातो. लवली अर्धा बाही tattoos ते शरीरावर inked जातात तेव्हा आश्चर्यजनक छान झाले आहेत.\n8 सुंदर अर्धा आस्तीन टॅटू\nआपण नियोजित आधा बाही टॅटूचे क्षेत्र बदलण्याचा विचार करू शकता जर आपल्याला खात्री नसेल की टॅटूचे डिझाइन कसे दिसतील. प्रथम, या डिझाइनकडे पहा आणि हे आपलेच चांगले आह��� याची खात्री करा\n9 वर्ड आधा स्लीव्ह टॅटू\nएक टॅटू मिळवणे खूप स्त्रियांना होऊ इच्छितात अशी काहीतरी आहे. आपण या सारख्या अर्धा बाही गोंदलेले पाहिलेले नसल्यास, कदाचित, हे आपल्या बाहीवर हे डिझाइन करण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आहे.\n10 अर्धा आस्तीन टॅटू प्रेम\nआपण एक महिला म्हणून एक गोंदण मिळविलेला नाही की इव्हेंटमध्ये, आपण अर्धी बाही गोंदण घेण्याची वेळ आहे जी आपल्याला एक फॅशन प्रेमी महिला म्हणून आपण फरक बनविण्यास मदत करेल.\n11 मोर अर्ध आस्तीन टॅटू\nआपण अर्धवट बांबू मोर टॅटू मिळविण्याबद्दल विचार करीत असाल तर आपण अनेक मोर डिझाईन्सवर ऑनलाइन पहायला आणि आपली निवड करावी.\n12 फुलपाखरा अर्धा बाही गोंद\nआपण एक फुलपाखरू अर्धा बाही गोंदण प्राप्त करण्याचा विचार करत असताना, आपण निवडण्यासाठी इतके पर्याय आहेत आपल्या टॅटूचे कस्टमाइझेशन आपल्याला नेहमीच आवडेल अशा परिपूर्ण डिझाईनची मदत करेल.\n13 पोर्ट्रेट अर्धे झोपडी टॅटू\nआपल्याला आपल्या स्लीव्हवर पोर्ट्रेट पाहिजे असेल तर, पोर्ट्रेट अर्धा स्लीव्ह टॅटू मिळविणे आपल्याला आवश्यक असलेली # एडीया डिझाइन देईल.\n14 कूल अर्ध सुटकेचा टॅटू कल्पना\n15 अर्धा आस्तीन टॅटू सह फोटो\nजर तुम्ही एक चांगली मुलगी असाल, तर तुम्हाला एक चांगला टॅटू डिझाईन प्राप्त झाला आहे की ज्याची तुम्ही मनापासून कदर कराल. चांगल्या मुलीच्या अर्ध्या बाळाचे टॅटू असे काहीतरी आहे जे आपल्याला आवश्यक असलेल्या परिपूर्ण प्रदर्शनासाठी मदत करेल.\n16 शक्तिशाली अर्धा वल्ली टॅटू\nखरंच, गोंधळ प्रेमी नसलेल्या अगदी व्यक्ती देखील शक्तिशाली अर्धा बाही गोंदणे प्रेम करू शकता हेच कारण आहे की आम्ही अर्ध्या बाही टॅटूवर जगभरातील बर्याच प्रकारचे टॅटू पहात आहोत.\n17 गुलाब आणि घुबड अर्ध-स्लीव्ह टॅटू आइडिया\n18 विशेष अर्धा झोपडी टॅटू\nआपण विचार करणे आवश्यक आहे की मुख्य गोष्ट, आपण एक महिला म्हणून आपल्या पहिल्या गोंदण मिळत आहेत तर एक चांगला tattooist मदतीने एक विशेष अर्धा बाही गोंदणे प्राप्त आहे.\n19 ऑक्टोपस अर्धा पोपट टॅटू\nकाही व्यक्तींसाठी, ऑक्टोपस त्यांचा आवडता आहे आणि जेव्हा त्यांना त्यांच्या शरीरावर ऑक्टोपस अर्धा बाही टॅटू मिळते.\n20 छान घुबड अर्धी आस्तीन टॅटू डिझाइन\n21 फ्लॉवर अर्धा आस्तीन टॅटू\nया टॅटूकडे पहा आणि तो कसा दिसतो ते पहा. जेव्हा आपण खरंच त्या व्यक्तीचे जीवन कौतुक करतो, तेव्हा हे फ्लॉवर टॅटू तुमच्यासाठी आहे.\n22 फ्लॉवर डिझाइन अर्धा आस्तीन टॅटू\n23 अर्धा खेळणे टॅटू मध्ये छान कलाकृती\nत्यांच्या जीवनात विशिष्ट महत्त्व असणारे कोणीतरी गमावले तेव्हा काही लोक आठवण टॅटू आहेत. इतर व्यक्ती आपल्या आयुष्यात विशिष्ट वेळ आठवण्यासाठी टॅटू प्रेरणा देऊ शकतात.\n24 फुल अर्ध आस्तीन टॅटू डिझाइन\nकदाचित आपण आपल्या अर्धी बाही गोंद यांना कव्हर देऊ इच्छित नसाल तर फुलांनी सुशोभित केले तर बर्याच स्त्रियांना हे टॅटू आवडते जे कारण आहे की आपण आपल्या शरीरावर ते प्राप्त करू शकता.\n25 एलिफंट हाफ स्लीव्ह टॅटू आइडिया\n26 पायर्या अर्ध-स्लीव्ह टॅटू आइडिया\n27 महिलांसाठी छान अर्धी आस्तीन टॅटू\nटॅग्ज:स्लीव्ह टॅटू मुलींसाठी गोंदणे\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक. मला टोपी डिझाइनची टोपी, सेमिकोलन, क्रॉस, गुलाब, बटरफ्लाय, सर्वोत्कृष्ट मित्र, मनगट, छाती, जोडपे, बोट, फुल, खोपडी, अँकर, हत्ती, उल्लू, पंख, पाय, सिंह, भेडु, परत, पक्षी आणि हृदयाचा प्रकार आवडतो. . मला माझ्या वेबसाइटवर भिन्न वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडेल. आम्ही चित्रांचे कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करतो. तू माझ्या मागे येऊ शकतोस गुगल प्लस आणि ट्विटर\nमैना टटूगुलाब टॅटूहात टैटूपक्षी टॅटूचंद्र टॅटूगोंडस गोंदणगरुड टॅटूभौगोलिक टॅटूमान टॅटूफूल टॅटूपुरुषांसाठी गोंदणेहार्ट टॅटूवॉटरकलर टॅटूहात टॅटूहत्ती टॅटूस्लीव्ह टॅटूkoi fish tattooबाण टॅटूक्रॉस टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूपाऊल गोंदणेशेर टॅटूअनंत टॅटूमागे टॅटूमुलींसाठी गोंदणेडायमंड टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूउत्तम मित्र गोंदणेचीर टॅटूप्रेम टॅटूसंगीत टॅटूताज्या टॅटूफेदर टॅटूअँकर टॅटूऑक्टोपस टॅटूहोकायंत्र टॅटूछाती टॅटूआदिवासी टॅटूदेवदूत गोंदणेविंचू टॅटूडोळा टॅटूबटरफ्लाय टॅटूमांजरी टॅटूबहीण टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूमेहंदी डिझाइनसूर्य टॅटूटॅटू कल्पनाजोडपे गोंदणेपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सु���ारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-editorial-article-external-policy-128630", "date_download": "2018-12-15T07:08:15Z", "digest": "sha1:HVKJPVNJI5RUTPGCOF732EAALSVX5NYV", "length": 25506, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Edition Editorial Article on External Policy परराष्ट्र धोरण बहुसंलग्नतेकडे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 6 जुलै 2018\nयुरो-अटलांटिक क्षेत्राऐवजी इन्डो-पॅसिफिक क्षेत्राचा उदय व विस्तार हा सध्याचा प्रवाह महत्त्वाचा आहे. त्यामुळे जगाच्या बदलत्या राजकारणात भारताला नवा सन्मान मिळाला आहे; पण भारतासमोरची नवी आव्हानेही अधिक जटिल झाली आहेत.\nविसाव्या शतकाच्या उत्तराधात अमेरिका विरुद्ध सोव्हिएत महासंघ या दोन ध्रुवांमध्ये अटीतटीची स्पर्धा सुरू होती व म्हणूनच युरोप व अटलांटिक सागरी क्षेत्र जगात गाजत होते; पण 1991 मध्ये सोव्हिएत महासंघ संपुष्टात आला आणि जागतिक राजकारणाचा गुरुत्वमध्य आशिया व प्रशांत महासागर क्षेत्राकडे स्थलांतरित झाला.\nएकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच चीन व भारत या दोन देशांचे महत्त्व चढत्या भाजणीने वाढणार, हे स्पष्ट झाले. तेव्हा तर अमेरिकेच्या राज्यकर्त्यांना कळून चुकले, की यापुढे मॉस्कोऐवजी बीजिंग ही राजधानीच आपल्याला आव्हान देणार आहे. अशा परिस्थितीत आशिया-पॅसिफिक क्षेत्रात भारताच्या नेतृत्वाखाली नव्याने व्यूहरचना आखली पाहिजे, या जाणीवेतून वॉशिंग्टनचे सत्ताधीश नवी मांडामांड करू लागले.\nसिंगापूरला नुकत्याच झालेल्या शांग्रिला परिषदेत अमेरिकेच्या या नव्या व्यूहरचनेचा उत्कट साक्षात्कार झाला. यापुढे अमेरिकी पॅसिफिक कमांड, हे \"इन्डो-पॅसिफिक कमांड' या नावाने ओळखले जाईल,अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षणमंत्री जनरल जेम्स मॅटिस यांनी तेथे केली. गेल्या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले, की आशिया-पॅसिफिक क्षेत्राचे नवे नाव इन्डो-पॅसिफिक क्षेत्र असेल. अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी ट्रम्प यांच्या धोरणाला धरून आणखी पुढचे पाऊल टाकले आहे.\nजगाच्या अशा बदलत्या राजकारणात भारताला नवा सन्मान मिळाला आहे; पण भारतासमोरची नवी आव्हानेही अधिक जटिल झाली आहेत. भारताने स्वतःच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी यापुढे भूसंलग्न मानसिकतेल�� समुद्र-संलग्न मानसिकतेची जोड दिली पाहिजे. भूदल, नौदल व हवाई दल या तिन्ही फळ्या अत्याधुनिक केल्या पाहिजेत. आग्नेय दिशेकडे चोख लक्ष दिले पाहिजे; तसेच वायव्य दिशाही लाखमोलाची आहे, याचे भान भारताने ठेवले पाहिजे आणि अमेरिका व चीन यांच्या सुंदोपसुंदीत आपले \"सॅन्डविच' होणार नाही; भारताच्या सरहद्दी पेटणार नाहीत, याबाबतही अखंड सावध राहिले पाहिजे.\nनरेंद्र मोदींनी \"शांग्रिला संवाद' परिषदेत इन्डो-पॅसिफिक क्षेत्राची संकल्पना छान विशद केली. उदाहरणार्थ, हे क्षेत्र आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून अमेरिकेच्या पश्‍चिम किनाऱ्यापर्यंत पसरले आहे. हिंद महासागर, तसेच प्रशांत महासागरात सर्वसमावेशक व पारदर्शक धोरणे राबविली जावीत, अशी भारताची इच्छा आहे. आग्नेय आशियातील व अतिपूर्व आशियातील देशांना न्याय मिळावा, या दोन्ही महासागरांमधून मुक्त संचार करण्याची सर्वांना मोकळीक मिळावी, हीच भारताची आस आहे, असा आशय मोदींच्या भाषणात होता.\nचीनने या दोन्ही महासागरांवर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी 2015 मध्ये महत्त्वाकांक्षी व्यूहरचना अमलात आणली आहे. अमेरिकेच्या बलाढ्य आरमारातील विमानवाहू जहाजांना अटकाव करायचा व या जहाजांवरच्या क्षेपणास्त्रांपासून स्वतःच्या आरमाराचा बचाव करायचा, अशी चिनी उद्दिष्टे या व्यूहरचनेतून साकार होतील. ही व्यूहरचना ज्या विस्तीर्ण क्षेत्रात अमलात आली आहे, त्याच क्षेत्रात भारतालाही यापुढे कळीची भूमिका बजावायची आहे. म्हणूनच \"शांग्रिला संवादा'तील मोदींचे भाषण ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले.\nआज भारताच्या आरमारात \"विक्रमादित्य' हे विमानवाहू जहाज आहे; पण मोदींनी विशद केलेल्या विशाल \"इन्डो-पॅसिफिक' क्षेत्रात भारतीय आरमाराचा प्रभाव कायम ठेवायचा असेल, तर अमेरिका व चीन यांच्या मागे राहून चालणार नाही. आपल्या आरमाराला अत्याधुनिक लढाऊ विमानांची जोड द्यावी लागेल; तसेच सर्व सामग्री भारतातच तयार करावी लागेल. अंदमानच्या 572 बेटांवर दळणवळणाच्या सोयी उपलब्ध कराव्या लागतील. इन्डो-पॅसिफिक क्षेत्राचे सर्वेक्षण व संरक्षण करण्यासाठी नौदल, भूदल व हवाई दल या तिन्ही दलांची यंत्रणा अंदमानमध्ये तैनात आहे; पण यापुढे या यंत्रणेला अतिपूर्वेकडेही झेप घ्यावी लागेल. म्हणूनच समोरून येणाऱ्या आक्रमक जहाजांना अटकाव करण्यासाठी खोल सागरात दूरवर वेगाने जाऊ शकणारी जहाजे तयार करावी लागतील. समुद्र-संलग्न मानसिकता युद्धपातळीवर रुजवावी लागेल.\nभारताच्या आग्नेय दिशेला व अतिपूर्वेला जसे महत्त्व आहे, तसे व तितकेच महत्त्व वायव्येलाही आहे. तिथे तर चीन व पाकिस्तान हे दोन \"राहू-केतू' भारताला छळत आहेत. या वायव्य दिशेचे महत्त्व लक्षात घेऊनच पंतप्रधान मोदी \"शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन' च्या बैठकीसाठी चीनला गेले. रशिया, चीन, पाकिस्तान यांच्याबरोबर मध्य आशियातील चार देशांचे प्रमुखही तेथे आले होते. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, म्हणून काय केले पाहिजे, यावर या बैठकीत चर्चा झाली. चीनने भारतातून काही वस्तूंची भरीव आयात करावी, ज्या नद्या चीनमध्ये उगम पावतात व भारतात येतात त्यांच्या प्रवाहांवर चीनने नियंत्रण ठेवावे; तसेच जागतिक व्यापार संघटनेत भारताच्या भूमिकेला साथ द्यावी, अशा सूचना मोदींनी केल्या व त्या मान्यही झाल्या.\nचीनने काश्‍मीरमधून पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंत पोचण्यासाठी जो रस्ता बांधण्याचा घाट घातला आहे, त्याला भारताने विरोध केला. चीनने जगभर रस्ते व पूल यांचे जाळे विणताना कोणत्याही देशासमोर सार्वभौमत्वाला क्षती पोचविणारे आव्हान उभे करू नये, असा आग्रहही भारताने धरला. भूतानजवळ डोकलाममध्ये भारतीय लष्कराने चिनी सैन्याला अटकाव केला आहेच. म्हणजे चीनने मैत्रीच्या पडद्याआड भारतीय भूभागाचे अपहरण करू नये; उलटपक्षी भारताच्या वायव्येला शांतता प्रस्थापनेसाठी साह्यभूत व्हावे या दृष्टीने चीनमधील बैठक भारताला लाभदायक ठरली.\nअमेरिकेला चीनचे आव्हान संपुष्टात आणायचे आहे व भारताचीही हीच भूमिका आहे; पण म्हणून अमेरिकेच्या हातातले खेळणे बनण्यास मात्र आपला विरोध आहे. त्यामुळेच जागतिक व्यापार संघटनेत आपण चीनला पाठिंबा देऊन अमेरिकेचा निषेध नोंदविला आहे. अमेरिकेने रशियावर लादलेले निर्बंधही आपल्याला मान्य नाहीत, हे भारताने अमेरिकेला कळविले आहे. याच परिस्थितीत चीनलाही भारताने स्पष्ट केले आहे, की काहीही करून सतत अमेरिकेच्या विरोधात व्यूहरचना आखायची ही नीती आपल्याला मान्य नाही. भारताचे तटस्थ परराष्ट्र धोरण आता अधिक व्यवहार्य झाले आहे, भारताच्या हितसंबंधांची राखण करण्यासाठी सक्रिय झाले आहे. नजीकच्या काळात लष्करी सामर्थ्य वाढविणे आणि विविध द���शांशी सामरिक मैत्री सुदृढ करणे हे आपले परराष्ट्र धोरण आहे. म्हणजेच असंलग्नतेऐवजी बहुसंलग्नता हा भारताचा मंत्र आहे. या मंत्राच्या प्रकाशात आपल्या हितसंबंधांचे रक्षण व्हावे, या हेतूने भारताने सामरिक स्वायत्तता काळजीपूर्वक जपली आहे.\nचीनच्या पुढाकाराने जन्मास आलेल्या \"इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टमेन्ट बॅंके'त भारत सहभागी झाला आहे. या बॅंकेकडून अर्थसाह्य मिळवून ठिकठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा भारताचा इरादा आहे. त्याचवेळी अमेरिकेकडून हेलिकॉप्टर, जहाजे तयार करण्यासाठी; तसेच हिंद महासागरात व प्रशांत महासागरातही अखंड टेहळणी ठेवण्यासाठी आवश्‍यक सहकार्य मिळविण्याचा आपला मनोदय आहे. रशियाबरोबरील संबंध अधिक जोमाने सुदृढ व्हावेत म्हणूनही आपण पावले उचलली आहेत. सारांश, अमेरिका वा चीन यांपैकी कुणाच्याही आहारी जायचे नाही व सगळ्यांशी सलोखा ठेवून \"इन्डो-पॅसिफिक' क्षेत्रातील आपले नेतृत्व मजबूत करायचे, हेच खरे आपले धोरण असायला हवे.\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nगरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे...\nभारतीय लष्करामध्ये नवे अधिकारी दाखल\nडेहराडून : भारतीय लष्करी अकादमीमध्ये (आयएमए) शनिवारी झालेल्या दीक्षान्त संचलनातून 427 अधिकारी (जंटलमन कॅडेट) लष्करात दाखल झाले. प्रशिक्षण...\nमीच खरा हिंदू, मात्र काही बनावट- सिब्बल\nनवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय...\nसर्जिकल स्ट्राईकचा केला बाऊ; लष्करी अधिकाऱ्याचेच मत\nनवी दिल्ली : दोन वर्षापूर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा गरज नसताना बाऊ करण्यात आल्याचे, मत या कारवाईत...\nसर्जिकल स्ट्राईकवरील 'उरी'चा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई : भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची दखल बॉलिवूडने घेत या घटनेवरील आधारित 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/hindustan-unilever-gsk-consumer-healthcare-set-to-merge-1799400/", "date_download": "2018-12-15T07:06:59Z", "digest": "sha1:WP6GRLBETFSEAWJ5IXBKNB6BFP7NMJ4D", "length": 15645, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hindustan Unilever GSK Consumer Healthcare set to merge | हिंदुस्थान युनिलिव्हर-ग्लॅक्सोस्मिथक्लाईन इंडियाचे विलिनीकरण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nहिंदुस्थान युनिलिव्हर-ग्लॅक्सोस्मिथक्लाईन इंडियाचे विलिनीकरण\nहिंदुस्थान युनिलिव्हर-ग्लॅक्सोस्मिथक्लाईन इंडियाचे विलिनीकरण\nभारतीय ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार पूर्णत्वाला\nजीएसके समूहात हॉर्लिक्स, बूस्टसह विवा, माल्टोवा आदी नाममुद्रा आहेत. जीएसकेच्या भारतातील व्यवसायात ३,८०० मनुष्यबळ असून कंपनीचे उत्तर व दक्षिण भारतात दोन प्रकल्प आहेत. ते आता हिंदुस्थान यूनिलिव्हरच्या ताब्यात येतील.\nभारतीय ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार पूर्णत्वाला\nआघाडीचा अँग्लो-डच उद्योग समूह असलेल्या यूनिलिव्हरने स्पर्धक ग्लॅक्सोस्मिथक्लाईनचा भारतातील आरोग्य अन्न व पेय व्यवसाय खरेदी केला आहे. या व्यवहाराद्वारे यूनिलिव्हरचा आशियातील प्रामुख्याने २० देशांमध्ये विस्तार करता येईल. २७,७५० कोटी रुपयांच्या या व्यवहाराद्वारे भारतीय ग्राहक वस्तू क्षेत्रातील ताज्य सर्वात मोठा व्यवहार नोंदला गेला आहे. स्पर्धेत नेस्ले, कोकाकोला आदीही होते.\nयूनिलिव्हरने तिच्या हिंदुस्थान यूनिलिव्हर या भारतातील कंपनीमार्फत ग्लॅक्सोस्मिथक्लाईनचा जीएसके कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेड हा व्यवसाय खरेदी करत दोन्ही भारतीय कंपन्यांचे विलिनीकरण करण्याचे सोमवारी जाहीर केले. जीएसकेचा बांगलादेशातील व्यवसायातील ८२ टक्के हिस्सा खरेदीही केली आहे. भारता व्यतिरिक्त काही देशातील जीएसकेच्या काही मालमत्ताही यूनिलिव्हरच्या अखत्यारित आल्या आहेत.\nहॉर्लिक्स, बूस्टसारखी उत्पादने आता यूनिलिव्हरच्या भारतीय व्यवसायांतर्गत येतील. याबाबतच्या विलिनीकरणाला उभय कंपन्यांच्या संचालक मंडळाने सोमवारी मंजुरी दिली. यानंतर जीएसके कन्झ्युमर हेल्थकेअर लिमिटेडच्या प्रत्येक समभागाकरिता हिंदुस्थान यूनिलिव्हर लिमिटेडचे ४.३९ समभाग भागधारकांना अदा केले जाणार आहेत.\nया व्यवहारानंतर यूनिलिव्हर समूहाला अन्न व पेय उत्पादन व्यवसायात अधिक भक्कम स्थान प्राप्त करता येईल, असा विश्वास यूनिलिव्हरच्या या व्यवसाय विभागाचे अध्यक्ष नितिन परांजपे यांनी व्यक्त केला. समूहाचा सध्या या गटातील व्यवसाय २,४०० कोटी रुपयांचा असून तो नव्या व्यवहारामुळे १०,००० कोटी रुपयांपर्यंत होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.\nजीएसकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इमा वॉल्मस्ले यांनी, समूह आता औषधनिर्मिती व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रीत करेल, असे जाहीर केले आहे. कंपनीची क्रोसिन, इनो, सेन्सोडाईन आदी नाममुद्रा आहेत. येत्या वर्षभरात यूनिलिव्हरबरोबरचा व्यवसाय हस्तांतरण व्यवहार पूर्ण होईल, असेही सांगण्यात आले.\nजीएसके समूहात हॉर्लिक्स, बूस्टसह विवा, माल्टोवा आदी नाममुद्रा आहेत. जीएसकेच्या भारतातील व्यवसायात ३,८०० मनुष्यबळ असून कंपनीचे उत्तर व दक्षिण भारतात दोन प्रकल्प आहेत. ते आता हिंदुस्थान यूनिलिव्हरच्या ताब्यात येतील. कंपनीने सप्टेंबर २०१८ अखेर ४०.६० कोटी पौंडची विक्री नोंदविली आहे.\nविलिनीरण मंजुरीनंतर समभागांमध्ये उसळी\nदोन आघाडीच्या कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर हिंदस्थान यूनिलिव्हर तेच ग्लॅक्सोस्मिथक्लाईनचे समभागमूल्य जवळपास ४ टक्क्य़ांपर्यंत वाढले. हिंदुस्थान यूनिलिव्हरचा समभाग ४.१२ टक्क्य़ांनी वाढून १,८२५.९० रुपयांवर पोहोचला. सत्रात त्याने वार्षिक मूल्यउच्चांक नोंदविला. तर ग्लॅक्सोस्मिथक्लाईनचे समभागमूल्य ३.७५ टक्क्य़ांनी वाढत ७,५४२.८५ रुपय���ंवर पोहोचले. सत्रात त्याचे मूल्य जवळपास ६ टक्क्य़ांनी वाढले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/kevin-60-cm-24-price-prl2in.html", "date_download": "2018-12-15T07:50:29Z", "digest": "sha1:XJCKHSK5JFCFSBIAI7MXBWXWKQX7TKOS", "length": 12436, "nlines": 310, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "केविन 60 कमी 24 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकेविन 60 कमी 24\nकेविन 60 कमी 24\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकेविन 60 कमी 24\nकेविन 60 कमी 24 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये केविन 60 कमी 24 किंमत ## आहे.\nकेविन 60 कमी 24 नवीनतम किंमत Aug 14, 2018वर प्राप्त होते\nकेविन 60 कमी 24पयतम उपलब्ध आहे.\nकेविन 60 कमी 24 सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 7,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकेविन 60 कमी 24 दर नियमितपणे बदलते. कृपया केविन 60 कमी 24 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकेविन 60 कमी 24 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकेविन 60 कमी 24 - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकेविन 60 कमी 24 वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 24 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 1366 x 768 Pixels\nवेइगत विठोवूत स्टॅन्ड 4000 gm\nपॉवर कॉन्सुम्पशन 240 V\n( 316 पुनरावलोकने )\n( 2206 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2293 पुनरावलोकने )\n( 360 पुनरावलोकने )\n( 59 पुनरावलोकने )\n( 69 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1935 पुनरावलोकने )\n( 2188 पुनरावलोकने )\nकेविन 60 कमी 24\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/column/-/light/articleshow/45663216.cms", "date_download": "2018-12-15T08:21:04Z", "digest": "sha1:7WWRLEPIFGGZVVC45BCTR4FQDANMEYGF", "length": 12611, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News: light - प्रकाश एक ऊर्जा | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nब्रह्म, एकलत्व, तारे (सूर्यही त्यातलाच), ग्रह (उदा. पृथ्वी), वातावरण, समुद्र, नद्या ह्या गोष्टींना मेंदू नसतो असे म्हटले तर धार्मिक लोक बिथरतात. कारण त्यांनी एका काल्पनिक मेंदू असलेल्या देवाच्या हातात हा सगळा कारभार सोपवला आहे. खरे तर ज्याला आपण प्रकाश म्हणतो, जो अदृश्य असतो.\nब्रह्म, एकलत्व, तारे (सूर्यही त्यातलाच), ग्रह (उदा. पृथ्वी), वातावरण, समुद्र, नद्या ह्या गोष्टींना मेंदू नसतो असे म्हटले तर धार्मिक लोक बिथरतात. कारण त्यांनी एका काल्पनिक मेंदू असलेल्या देवाच्या हातात हा सगळा कारभार सोपवला आहे. खरे तर ज्याला आपण प्रकाश म्हणतो, जो अदृश्य असतो, पण जो आपल्या डोळ्यावर पडल्यावर आपल्याला दिसते, तो प्रकाश ऊर्जेचा एक फार जुना प्रवाह आहे. त्याला रंग नसतो, अगदी पांढरा रंगही नसतो. हा प्रवाह एका अर्थाने अविनाशी आहे. पृथ्वीच्या आरपार जात नसेलही, परंतु सूर्याच्या उत्सर्जनातून आलेली प्रवाही स्वरूपातली ऊर्जा तो पृथ्वीला तापवण्यात वापरतो आणि ऊर्जास्वरूपाने उरतोच. असल्याच ऊर्जेची इतर स्वरूपे इतर अणुरेणूंमध्ये बागडतात. जसा प्रकाश तरंगांचा आणि कणांचा बनलेला असतो तसेच हे अणुरेणूही बनलेले असतात. हेच अणुरेणू नेत्रपटलावर असतात, हेच चेतावतात, हेच मेंदूला निरोप पाठवतात. किंबहुना नेत्रपटले ही मेंदूने दूरवर धरलेली एक त्याचीच चकती असते (गच्चीत TVचा अँटेना असतो तशी) आणि विद्युत आणि रासायनिक क्रियेद्वारे ती मेंदूत प्रतिमा उमटवते. बघायला गेले तर मेंदू जडच पण त्यातल्या सगळ्या प्रक्रिया ऊर्जास्वरूप असतात. वीज ऊर्जा असेलही, परंतु ती निर्माण करायला जसा कारखाना लागतो तसेच हे. ह्या आदिम ऊर्जेला आपल्या उपनिषदात डोळ्याचा डोळा आणि कानाचा कान म्हटले आहे. ही मंडळी म्हणजे ऊर्जेची अनेक रूपे बिनधास्त काम करू शकतात. कारण ती नियम मोडत नाहीत. कारखाना बिघडला किंवा शरीर पडले तर ही मंडळी निरोप घेतात आणि इतरत्र चालू पडतात. ऊर्जेला भावना, हेतू, मन नसते. ऊर्जेला मूल होत नाहीत, तिचे स्वरूप बदलते तसे तिचे परिणाम बदलतात. असल्या असंख्य परिणामांची साखळी विश्वात अव्याहत चालू आहे. ह्या साखळीतले कधीतरी निमिषभर लागणारे आपण दिवे असतो.\nआपल्या दिव्यात जर हा उजेड पडला तर मग ओवी म्हणते,\nहा उदय होता ज्ञानियांसी अस्ताचे मग नावच नाही अस्ताचे मग नावच नाही ८९\nमिळवा सदर बातम्या(Column News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nColumn News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवे���...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nपृथ्वीच्या पाठीवर याा सुपरहिट\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/health-benefits-fresh-diet/", "date_download": "2018-12-15T07:50:03Z", "digest": "sha1:SUQPTZD6VAYDX76UL2ZJU3JSPZG7RI2E", "length": 11235, "nlines": 161, "source_domain": "healthmarathi.com", "title": "ताजा व गरम आहाराचे फायदे (Health benefits of fresh diet info Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nताजा व गरम आहाराचे फायदे :\nआहार नेहमी ताजा असतानाच खावा असा अलिखित नियम आहे आणि हा नियम योग्यच आहे.\nशरीरातील जाठराग्नीमुळे अन्नाचे पचन योग्यप्रकारे होऊन रस, रक्त, मांस आदि धातुंचे पोषण होत असतो. तर असा हा जाठराग्नी आहार गरम असताना घेतल्यास प्रदिप्त होण्यास मदत होते.\nताजे अन्न घेतल्याने होणारे फायदे :\n• आहार गरम असताना घेतल्यास भूक वाढते,\n• घेतलेल्या अन्नाचे सम्यक पचन होते,\n• अन्नाचे योग्य पचन झाल्याने रस, रक्तादि धातुंचे पोषण होते,\n• शरीराचे पोषण होते, शरीरक्रिया सुरळीत होते,\n• अन्न रुचकर लागते,\n• अन्न लवकर पचते,\n• पोट साफ होण्यास, मलमुत्राचे निसःरण योग्यरित्या होण्यास मदत होते. त्यामुळे शरीर हलके होते,\n• शरीराचे संतुलन राखण्यास मदत होते.\nयासाठी नेहमी ताजा, गरम आहारच सेवन करावा. सर्वच ऋतुंमध्ये गरम आहार घेतला पाहिजे विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्याच्या दिवसात तरी ताजा आणि गरम आहारच घेतला पाहिजे.\nआहारसंबंधीत हे सुद्धा वाचा..\n• उत्तम आरोग्यासाठी भाज्या कशा शिजवाव्यात\n• उन्हाळ्यात आहार कसा असावा\n• पावसाळ्यात काय खावे\n• हिवाळ्यात कोणते पदार्थ खावेत\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध ���्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleहृद्याच्या आरोग्यासाठी योग्य आहार माहिती (Healthy Heart Diet)\nNext articleकेसांची काळजी घेण्यासाठीचे उपाय मराठीत (Hair care tips in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nकाळी मिरी खाण्याचे फायदे (Black Pepper)\nहे सुद्धा वाचा :\nकाकडी खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Cucumber Health Benefits)\nवजन कमी करण्यासाठी मराठीत उपाय (Weight loss tips in Marathi)\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nव्यायामाची मराठीत माहिती – वर्कआउट टिप्स (Exercise tips in Marathi)\nडोळे लाल होण्याचा त्रास आणि उपाय (Red eye Problem)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nलेप्टोस्पायरोसिस मराठीत माहिती (Leptospirosis in Marathi)\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nक्षयरोग (टीबी) माहिती मराठीतून – TB Disease in Marathi\nफिट येणे, फेफरे येणे किंवा अपस्मार (Epilepsy) आजाराची माहिती\nस्वादुपिंडाला सूज आल्यावर दिसणारी लक्षणे (Pancreatitis Symptoms)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE.php", "date_download": "2018-12-15T07:51:13Z", "digest": "sha1:JCCKTNQVNHAYQOOI535OISPVHMHB4ZRB", "length": 81800, "nlines": 1203, "source_domain": "tarunbharat.org", "title": "प्रवासाच्या पाऊलखुणा | Tarun Bharat", "raw_content": "\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nराफेलवरील निकाल काँग्रेससाठी एक धडा आहे. कपोलकल्पित गोष्टींवरून प्रत्येक संरक्षण व्यवहारात घोटाळा शोधला तर तोंडघशी...\nतजिंदरपाल सिंग बग्गा, दिल्ली प्रद��श भाजपा प्रवक्ता\nशिखांचे हत्यारे कमलनाथला विधानसभा निवडणुकीसाठी पंजाबचे प्रमुख नेमले होते तेव्हा अमरिंदर सिंग यांनी त्यांना हटविण्यास...\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nचोराला हवी शाही बडदास्त\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nआरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर\nऊर्जित पटेल यांचा राजीनामा\nराष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार\nरिझर्व्ह बँक आणणार ग्राहक पडताळणीची नवी योजना\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nपीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nआधार-मतदार ओळखपत्राची जोडणी होणार अनिवार्य\nगुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास\nआरोग्यावर जीडीपीच्या २.५ टक्के खर्च करणार\nछत्तीसगड, राजस्थान काँग्रेस तर तेलंगणात टीआरएस विजयी\nकाश्मिरी पंडितांच्या छावणीवर अतिरेक्यांचा हल्ला\nचीनच्या ई-कॉमर्स संकेतस्थळ, अ‍ॅप्सवर लवकरच बंदी\nजनभावनेनुसार राममंदिरासाठी कायदा हवा\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nराम नाईकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द\nतर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nतीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल\nशरद पवारांनी दाखवली मोदींची चूक\nमाझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय\nपंतप्रधान मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन\nकाँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित\nतपास अधिकार्‍यांना काँग्रेस धमकावत आहे\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटन��दुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nपाकला एक डॉलरही देऊ नका\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nसार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\nमोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्�� आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्���ळ अफवा\nचोराला हवी शाही बडदास्त\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nभाजपाला सखोल चिंतनाची गरज\nचोराला हवी शाही बडदास्त\nनिवडणूक निकालांचा शोध आणि बोध…\nगावाच्या वाटेवर दाटून आलेलं धुकं…\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\n►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nवॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारता�� पाठविण्यामध्ये पुन्हा…\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nतेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\n►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\n►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\n►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\n►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53\nHome » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » प्रवासाच्या पाऊलखुणा\n॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |\nदेशातील वाहतूक सेवा आणि साधने यांच्या एकीकरणाचे स्वागतार्ह प्रयत्न सुरू झाले आहेत. सेवा आणि साधनांचा अधिकाधिक वापर होण्यासाठी आणि प्रवाशांच्या सेवेसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. हाच दृष्टिकोन इतर क्षेत्रातही देशाच्या हिताचा ठरणार आहे. हे बदल आज छोटे वाटत असले, तरी त्याचा वेग पुढील काळात वाढेल आणि भारतीय नागरिकांचा प्रवासही सुखकर होईल.\nआपल्या देशात प्रवास करणार्‍या नागरिकांची संख्या वाढतच चालली आहे, पण प्रवासादरम्यानच्या सेवासुविधा त्या वेगाने वाढत नाहीत. पण त्यातकाही सकारात्मक बदल होत असून हा प्रवास थोडा सुखकर होणार आहे. हे बदल आज छोटे वाटत असले, तरी त्याचा वेग पुढील काळात वाढेल आणि भारतीय नागरिकांचा प्रवासही सुखकर होईल, अशी आशा आपण करू यात.\nनव्या बदलांतील पहिला बदल ���हे तो मुंबईतला. प्रवासाची सर्व साधने वापरण्यासाठी मुंबईत एकच तिकीट किंवा कार्ड मिळण्याची सोय लवकरच होऊ घातली आहे. विकसित जगात अनेक शहरांत असलेली ही सोय भारतात प्रथम मुंबईत होते आहे. लोकल, बेस्ट बस, मोनोरेल, मुंबई मेट्रो आणि कदाचित टॅक्सी, तुम्ही प्रवास कशानेही करा, आपण काढलेले एकच तिकीट सर्व ठिकाणी चालणार, ही सोय ही मोठा दिलासा देणारी आहे. दिसायला हा बदल फार छोटा वाटतो, पण भारताच्या वाहतूक क्षेत्रात हा बदल क्रांतिकारी ठरणार आहे. शहरीकरण, रोजगार संधींचे केंद्रिकरण आणि हातातील पैसा वाढल्यामुळे प्रवास करणार्‍यांची संख्या देशात प्रचंड वाढली आहे. त्यामुळे प्रवासाचे साधन समोर येऊन उभे राहिले की ते भरले नाही, असे चित्र भारतात दिसत नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूरू, कोलकोता अशा मेट्रो शहरात तर सर्व सेवा उपलब्ध असताना आणि त्यात सातत्याने वाढ होत असताना त्या पुरत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे आपल्या मालकीची चार चाकी गाडी घेणार्‍यांची संख्या त्याच वेगाने वाढते आहे. त्याचा काय परिणाम होतो आहे, त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. म्हणता म्हणता केवळ मेट्रो शहरांतच नाही, तर आपल्या शहरांत वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्‍न हा राष्ट्रीय प्रश्‍न झाला आहे.\nपुण्यातील काही भागांत चार महिन्यांपूर्वी सार्वजनिक सायकली दिसायला लागल्या, तेव्हा सर्वांनाच आश्‍चर्य वाटले होते. पण पुण्यातील वाहतूक कोंडीतून आणि वाढत्या प्रदूषणातून मार्ग काढण्याचा तो एक प्रयत्न आहे, असे लक्षात येऊ लागले. या सायकली आल्या कोठून, याचा शोध घेतल्यावर लक्षात आले की त्या बंगळुरू कंपनीच्या आहेत आणि तेथे आता त्या अतिशय चांगल्या पद्धतीने वापरल्या जात आहेत. तेथेच ही कंपनी का सुरू झाली, याचे कारण होते, तेथे तशी गरज निर्माण झाली. त्या शहराची गेल्या १५-२० वर्षांत एवढी वाढ झाली की वाहतूक कोंडी हा त्या शहराची डोकेदुखी झाली आहे. विशेषतः आयटीत नोकरी करणारे तरुण दररोज तीन ते चार तास केवळ प्रवासावर खर्च करत आहेत. त्यातील काही तरुण आता या सायकली वापरू लागले आहेत. एक अंदाजानुसार तेथे सायकल वापरणार्‍यांची संख्या ४५ हजारांवर गेली आहे, तर खासगी कंपन्यांनी साडे तीन हजार सायकली शहरात ठिकठिकाणी उपलब्ध केल्या आहेत. या सायकलीची कुलुपे, संचलन आणि भाडे हे डिजिटल असल्याने त्या वापरण्यास ���तिशय सुलभ आहेत. अर्ध्या तासाला तीन रुपये हा दरही खूप कमी आहे. पण जोपर्यंत या सायकलींचा वापर वाढत नाही, तोपर्यंत त्या कंपनीला महापालिका मदत करते आहे. ही पद्धत जेव्हा सुरू झाली, तेव्हा सायकल चोरीला जाणे, त्यांची मोडतोड होणे असे प्रकार झालेच, पण ते गृहीत धरूनच ती योजना आली असल्याने ते प्रकार थांबले आणि सायकलींचा वापर सुरूच आहे. अर्थात, त्या चालविण्यासाठी पुण्याच्या रस्त्यांवर सुरक्षित जागा कोठून आणायची हा अडथळा आहेच.\nयाचा अर्थ एकच, तो म्हणजे वाहतुकीचे प्रश्‍न निर्माण होत आहेत आणि त्यांची नुसती चर्चा करत बसण्यापेक्षा ते प्रश्‍न एक आव्हान म्हणून सोडविणारे नागरिकही पुढे येत आहेत. विकसित देशातील लोकसंख्येची घनता खूपच कमी असल्याने तेथे ते प्रश्‍न खूप लवकर सोडविण्यात यश आले, मात्र आपले प्रश्‍न त्यापेक्षा खूपच जटील आहेत. अगदी उदाहरणच घ्यायचे तर अमेरिकेत लोकसंख्येची घनता केवळ ३३ आहे आणि आपली घनता ४२५ आहे त्यामुळे आपल्याकडे जी वाहतूक साधने आहेत, त्यांचा एकमेकांशी संबंध जोडून त्यांचा वापर अधिकाधिक चांगला करणे, हे फार महत्त्वाचे आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वाधिक बदनाम झालेल्या बंगळुरूमध्ये इंट्रीग्रेटेड रोड ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटीची सुरुवात होते आहे, हे साहजिकच आहे आणि अशा एका एजन्सीची आता देशभर गरज आहे. सिंगापूर आणि लंडनसारख्या शहरात अशा एजन्सी असून त्या मॉडेलवर हा सुसंवाद उभा करण्याचे हे स्वागतार्ह प्रयत्न आहेत.\nआपल्या देशात वाहतूक साधनांची किती कमतरता आहे, पहा. सरकारी आकडेवारीनुसार देशात सध्या १९ लाख बसेस आहेत. त्यातील फक्त २.८ लाख बसेस सरकारी वाहतूक कंपन्यांकडे आहेत. देशातील सर्व प्रवाश्यांची गरज भागविण्यासाठी एकूण ३० लाख बसेसची गरज आहे. चीनमध्ये १००० प्रवाशांना मागे सहा बस आहेत तर भारतात हेच प्रमाण १०००० प्रवाशांमागे केवळ चार इतके कमी आहे. ९० टक्के नागरिकांकडे वाहतुकीचे साधन नसताना ही स्थिती आहे, यावरून याचे गांभीर्य लक्षात येते. कमतरता आणि अकार्यक्षमता यामुळे बसचा प्रवास चांगला तर मानला जात नाहीच, पण त्यावर विसंबून राहावे, अशीही स्थिती नसल्याने चार चाकी गाड्या घेणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. चार चाकी गाड्यांच्या खपाचे वाढत चाललेले आकडे हा त्याचा पुरावा आहे.\n१३५ कोटी लोकसंख्येच्या या देशाला प्रवासी वाहतूक हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागेल, यासाठी कोणा ज्योतिष्याची गरज नाही, असे ही आकडेवारी सांगते. त्यामुळे मोठ्या शहरांत अनेक वाहतूक साधनांसाठी एकच तिकीट, मेट्रो, बुलेट ट्रेनसारखी खात्रीची आणि चांगली सार्वजनिक वाहतूक, कमी जागा लागणार्‍या ट्रामचा पर्याय मध्यम शहरांत खुला ठेवणे, प्रदूषण कमी होण्यासाठी पेट्रोल डिझेलऐवजी विजेवर चालणार्‍या मोटारी, डिझेल वाचविण्यासाठी रेल्वेवर ट्रक नेण्याचा मार्ग, सध्याच्या महामार्गांचा वापर सीएनजी, नैसर्गिक वायू अशी ऊर्जासाधने आणि दर्जेदार डाटा वहनासाठीच्या पायाभूत सोयी उभ्या करणे, अशा बहुविध मार्गांचा अवलंब करावाच लागेल.\nही झाली केवळ साधनांची चर्चा. पण त्यासोबत सार्वजनिक सेवा वापरण्यासाठी जी नागरिक म्हणून प्रगल्भता लागते, तीही पुढील काळात जाणीवपूर्वक वाढवावी लागेल. अर्थात, जेव्हा व्यवस्था म्हणून सेवासुविधा वाढतात, तेव्हा भारतीय नागरिक त्याला फार चांगला प्रतिसाद देतात, असा अनुभव आहे. त्याचे उदाहरण म्हणजे मेट्रोसारखी सुविधा दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांत भारतीय नागरिकांनी इतकी चांगली स्वीकारली आणि जपली आहे की नागरिकांविषयी तक्रार करण्यास जागा नाही. दिल्लीत मेट्रो सेवा उत्तम चालली असून तिचा दररोज सरासरी २७ लाख प्रवासी (२७०० फेर्‍या) तर मुंबईच्या उपनगरी सेवेचा दररोज सरासरी ७५ लाख प्रवासी (२३४२ फेर्‍या) वापर करतात. प्रवासाच्या या सोयी या महाकाय देशात वाढविण्याची तर गरज आहेच, पण तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्यात सुसंवाद प्रस्थापित केला तरच देशातील हा प्रवास सुखद होणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट यामुळे साध्य होणार आहे, ती म्हणजे सेवा आणि साधनांची मालकी आणि संचालन करणारी व्यवस्था वेगळी असली, तरी त्यांचे एकीकरण करणे, हे शक्य आहे, हे त्यातून सिद्ध होईल. असेच एकीकरण आपण अनेक क्षेत्रांत करण्याचे धाडस त्यामुळे करू शकू, जे आपल्या देशाच्या हिताचे आहे.\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nFiled under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पु��स्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (291) आंतरराष्ट्रीय (437) अमेरिका (157) आफ्रिका (12) आशिया (231) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (35) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (210) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (70) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (75) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (716) आंध्र प्रदेश-तेलंगणा (21) ईशान्य भारत (45) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (93) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (59) राजस्थान (31) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,901) अर्थ (89) कृषी (28) नागरी (844) न्याय-गुन्हे (304) परराष्ट्र (84) राजकीय (248) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (37) संरक्षण (134) संसद (102) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (777) अग्रलेख (381) उपलेख (396) साहित्य (5) स्तंभलेखक (1,002) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (22) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (57) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (58) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (203 of 1211 articles)\n‘तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म\nप्रासंगिक : शोभा फडणवीस | गेल्या ३० वर्षांत नक्षलवाद्यांनी घातलेला धुमाकूळ, चालविलेले हत्यासत्र, त्यांनी सुरू केलेला नरसंहार, पोलिसांवर केलेले अत्याचार, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-12-15T06:26:54Z", "digest": "sha1:GXGJJU74Q4GMMYJRMJUQAQ2NBAL7T5SA", "length": 5469, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत तांबे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत तांबे\nनायगाव- पुरंदर तालुका कृषी पदवीधर संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत सोमनाथ तांबे यांची निवड करण्यात आली आहे. केडगाव येथील खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात संघटनेचे संस्थापक महेश कडुस पाटील यांनी तांबे यांना निवडीचे पत्र दिले. कार्यक्रमात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गिरिश वैष्णव, जिल्हाध्यक्ष अक्षय कुडेकर, प्रदेश सचिव चेतन पगार, जिल्हा सरचिटणीस सचिदानंद वेताळ उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत तांबे म्हणाले की, पुरंदर तालुक्‍यातील कृषी पदवीधरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकिमान माझी गळाभेट राफेल करार नाही -सिद्धू\nNext article#AusvInd : पावसाचा व्यत्यय सुरूच; डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 90 धावांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/trilateral-discussion-between-modi-trump-and-abe-on-the-occasion-of-g2/", "date_download": "2018-12-15T07:00:49Z", "digest": "sha1:R3HBLYRVACAYT4TPGZZUMKUGA52MKIVA", "length": 11685, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“जी-2’च्या निमित्ताने मोदी यांची ट्रम्प आणि ऍबे यांच्याशी त्रिपक्षीय चर्चा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“जी-2’च्या निमित्ताने मोदी यांची ट्रम्प आणि ऍबे यांच्याशी त्रिपक्षीय चर्चा\nब्युनोस आयर्स: “जी-20′ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांच्याशी त्रिपक्षीय चर्चा केली. यावेळी जगभरातील महत्वाच्या विषयांसह बहुस्तरिय हिताच्या विषयांवरही चर्चा झाली. प्रशांत पॅसिफिक भूभागामध्ये चीनच्या वाढत्या प्रस्थाच्या पार्श्‍वभुमीवर शुक्रवारी संध्याकाळी झालेली ही चर्चा विशेष महत्वाची मानली जात आहे.\nसामूहिक तत्वांसाठी भारत यापुढेही काम करत राहिल, अशी ग्वाही मोदी यांनी यावेळी दोन्ही नेत्यांना दिली. “जेएआय’ (“जय’ – जपान, अमेरिका, भारत) ची ही बैठक लोकशाहीच्या तत्वांना समर्पित आहे, असे मोदी यांनी सांगितले. या बैठकीत तिन्ही देशांच्या दृष्टीकोनाचे अभिसरण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.\nजपानचे पंतप्रधा��� शिंझो ऍबे यांनी या “जय’च्या पहिल्या वहिल्या बैठकीमध्ये सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्‍त केला. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विकासाबाबत समाधान व्यक्‍त केले.\nतिन्ही नेत्यांनी या चर्चेदरम्यान संलग्नता, स्थायी विकास, दहशतवादाला विरोध आणि सागरी तसेच सायबर सुरक्षेसारख्या जागतिक पातळीवरील आणि परस्पर हिताच्या सर्व विषयांमधील सहकार्य मिळण्याच्या महत्वावर विशेष भर दिला. इंडो-प्रशांत क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरून खुल्या, मुक्‍त, निर्णायक आणि नियमावर आधारीत शांतता आणि सर्व मतभेदांवर शांततापूर्ण तोडगा अपेक्षित असल्याचे मत तिन्ही नेत्यांनी व्यक्‍त केले.\nदक्षिण चीन समुद्रामधील हद्दीवरून निर्माण झालेला वाद आणि पूर्व चीन समुद्रात जपानबरोबरच्या वादामध्ये चीन अडकलेला असतानाच ही त्रिपक्षीय चर्चा झाली. ही दोन्ही सागरी क्षेत्रे खनिज, तेल आणि अन्य नैसर्गिक स्रोतांनी समृद्ध असल्याचे मानले जात आहे. चीनने दक्षिण चीन समुद्रातील बहुतेक भागावर दावा केला आहे. व्हिएतनाम, फिलीपाईन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवाननेही या सागरी मार्गावर दावा केला आहे. या समुद्रातील अनेक बेटांवर चीनने सैन्य तैनात ठेवले आहे. सागरी मार्गात चीनकडून अडथळे आणले जाऊ नये यासाठी दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेकडून सातत्याने टेहळणी केली जात असते.\nपंतप्रधान मोदी यांनी जून महिन्यात सिंगापूरमध्ये झालेल्या शांग्रीला शिखर परिषदेतल्या बीजभाषणामध्ये इंडो-प्रशांत भूभागाबाबतची भारताची भूमिका स्पष्ट केली होती. “इंडो-प्रशांत क्षेत्राकडे भारत रणनिती म्हणून किंवा मर्यादित सदस्यांचा समूह म्हणून पहात नाही. वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिणारा गटही करू इच्छित नाही. कोणत्याही अर्थाने कोणत्याही एखाद्या देशाविरोधात याचा विचार आम्ही करत नाही. अशासारख्या भौगोलिक क्षेत्राचा असा विचार केला जाऊ शकत नाही.’ असे मोदी म्हणाले होते.\nमोदी, ट्रम्प आणि ऍबे यांनी अन्य देशांना विविध मार्गांनी सहकार्य देण्याचेही मान्य केले. बहुस्तरिय परिषदांमध्ये त्रिस्तरीय औपचारिक बैठकांचे महत्वही या तिघांनी मान्य केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबलिदान देणाऱ्या मराठा बांधवांच काय\nरा���्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\nराफेलवरून राज्यसभेत तुंबळ घोषणा युद्ध ; सोमवार पर्यंत सभागृह तहकुब\nलपवण्यासारखे काही नसेल तर होऊ द्या ना जेपीसी चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-news/viva-diva-shruti-ahir-1801395/", "date_download": "2018-12-15T07:06:31Z", "digest": "sha1:KFRAWD5WKEJTOTLTQSUZQPMPR7VNZMMH", "length": 8881, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "viva diva Shruti Ahir | व्हिवा दिवा : श्रुती अइर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nव्हिवा दिवा : श्रुती अइर\nव्हिवा दिवा : श्रुती अइर\nव्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी. यासाठी आपले वेगवेगळ्या वेशभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा.\nव्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी. यासाठी आपले वेगवेगळ्या वेशभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा. निवडक फोटोंना प्रसिद्धी देण्यात येईल. केवळ पोर्टफोलिओ असलेलेच फोटो छापले जातील याची दखल घ्यावी. फोटो viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवावेत. सब्जेक्टमध्ये व्हिवा दिवा असा उल्लेख करावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने डाव सावरला; भारताचे अर्धशतक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सा��ा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2018/04/26/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T06:41:58Z", "digest": "sha1:4V3HYM4EP53J4XU2PX5UNIK6EFM3BBPP", "length": 11086, "nlines": 157, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "दीप जळवून काय होणार आहे? « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« वसंत आणि श्रावण\nदीप जळवून काय होणार आहे\nआरशात तुझ्याच छबीवर नजर लावून\nएक नजर माझ्यावर टाकलीस\nतर तुझं काय जाणार आहे.\nतू पण सामिल आहेस\nमाझे किस्से माझ्याच मित्राना\nसांगून तुला काय मिळणार आहे\nमाझ्या समिप राहून अनोळखी\nरहाण्याचा बहाणा करीत आहेस\nदूर गेल्यावर हात हलवून\nत्याचा काय उपयोग होणार आहे\nजीवनभर माझ्या त्रुटी पाहून मला\nअस्तव्यस्त करीत आला आहेस\nमाझ्याच पडणार्‍या सावटीला दाखवून\nमला भिववून तुला काय मिळणार अहे\nनसेन मी तुझी कुणी लागेबंधी\nपण आहे असे दाखवीत आला आहेस\nतुझ्या दुनियेत मला घेऊन\nतुझ्यात कोणता बदल होणार आहे\nजीवनातला दुखमय प्रवास पाहून\nतुझेच पाय लटपटवीत आहेस\nदूर गेल्यावर हात हलवून\nत्याचा काय उपयोग होणार आहे\nतहानेने गळा सुकलेला पाहून\nपाण्याचा घडा दूरून दाखवित आहेस\nपतंग गतप्राण झालेला असताना\nदीप जळवून काय होणार आहे\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n« वसंत आणि श्रावण\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« मार्च मे »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर ��ाडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/olympus-e-pl6-mirrorless-camera-black-price-p8KoRF.html", "date_download": "2018-12-15T07:01:38Z", "digest": "sha1:SMBD4Y2226ZHLTG4RXZPVDLRPH2PBNSK", "length": 17935, "nlines": 398, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक\nऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक\nऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 39,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑ��िंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया ऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 11 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 14 - 42 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे MOS Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 sec\nमिनिमम शटर स्पीड 60 sec\nऑडिओ विडिओ इंटरफेस NTSC, PAL\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460000 Dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 16:9, 3:4, 3:2, 1:1\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 5858 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 18 पुनरावलोकने )\n( 104 पुनरावलोकने )\n( 176 पुनरावलोकने )\n( 1198 पुनरावलोकने )\n( 21 पुनरावलोकने )\n( 643 पुनरावलोकने )\n( 6063 पुनरावलोकने )\nऑलिंपस E प्ल६ मिररवरलेस कॅमेरा ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/esakal-satara-news-shivendrasinh-raje-udayanraje-news-76037", "date_download": "2018-12-15T07:49:00Z", "digest": "sha1:XEC26U4LPQLWMA3TZJSRTN4QM3EMVARJ", "length": 10597, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal satara news shivendrasinh raje udayanraje news शिवेंद्रसिंहराजे समर्थक एसपी ऑफिसवर धडकणार | eSakal", "raw_content": "\nशिवेंद्रसिंहराजे समर्थक एसपी ऑफिसवर धडकणार\nशनिवार, 7 ऑक्टोबर 2017\nकेवळ आमदार समर्थकांचेच पोलिसांनी अटक सत्र सुरू केल्याने शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक संपप्त झाले आहेत. सध्या सुरूची या आमदारांच्या निवासस्थानाकडे व जलमंदीर या खासदारांच्या निवासस्थानाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.\nसातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरूची या निवासस्थांनी\nसुमारे दोनशे ते अडीचशे समर्थक जमले आहेत. आमदारांसह हे समर्थक थोड्याच\nवेळात पोलिस अधीक्षक कार्यालयावर जाऊन आम्हा सर्वांनाच अटक करा, अशी\nकेवळ आमदार समर्थकांचेच पोलिसांनी अटक सत्र सुरू केल्याने शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक संपप्�� झाले आहेत. सध्या सुरूची या आमदारांच्या निवासस्थानाकडे व जलमंदीर या खासदारांच्या निवासस्थानाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपुण्यात वाहतूक नियम पाळा\nपुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांकडुन गरमागरम चहा पाजुन तोंड गोड करण्यात आले. नियमाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nआईबाबत अपशब्द वापरल्याने मुलाची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) : दोन मित्रांनी आईबाबत अपशब्द वापरले. ते सहन न झाल्याने एका तरूणाने आत्महत्या केली. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी दोन मित्रांवर...\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/21285", "date_download": "2018-12-15T07:53:40Z", "digest": "sha1:X7B2L7ZKDBKROJRBVIWTMOIJU34RK2G7", "length": 4363, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रस्तरारोहण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रस्तरारोहण\nसिंहगडाच्या चिलीम खड्याची उर्फ़ पोटयाटो पॉइ���टची चढ़ाई\nशनिवारी विवेक मराठे सरानी \"चिलीम खडा\" रविवारी दिनांक ११सेप्टेंबर १६ रोजी सर करण्याचा छोटेखानी बेत मांडला. सवंगडी तयार झाले, माझी निश्चिती कळविण्यास विलंब झाला आणि मी वेळेवर होकार दिला.\nनरवीर तानाजी मालुसारे रस्त्यावरील अभिरुचि येथे भेटून दुपारी १च्या सुमारास सिंहगडाकडे दुचाकीवरुन मार्गक्रमण केले. पार्किंगच्या आधी असलेल्या खिंडीत गाड्या लावून पायवाटेने चालायला सुरुवात केली.\nविवेक सरानी पूर्वी हा कडा प्रस्तारारोहन केलेला होता आणि त्यामुळेच आम्हाला आरोहण मार्गाची काळजी नव्हती तसेच सोबत जुजबी साहित्य सुद्धा होते.\nRead more about सिंहगडाच्या चिलीम खड्याची उर्फ़ पोटयाटो पॉइंटची चढ़ाई\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/author/upalkarsatish/page/3/", "date_download": "2018-12-15T06:36:48Z", "digest": "sha1:OJXEHKSN5FF46L2R3HDNUIGVPHUF4UW3", "length": 8199, "nlines": 145, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Dr. Satish Upalkar, Author at Health Marathi - Page 3 of 22", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहार्ट अटॅक : कारणे, लक्षणे व उपचार मराठीत (Heart attack in...\nनागीण रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार मराठीत (Shingles)\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nमहाहेल्थ अॅपची वैशिष्ट्ये (MahaHealth App)\nव्हेरिकोज व्हेन्स (Varicose veins) : कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार\nव्यायामाची मराठीत माहिती – वर्कआउट टिप्स (Exercise tips in Marathi)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nकिडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे (Kidney Failure in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nहार्ट अटॅकपासून दूर राहण्यासाठी मराठीत उपाय (Heart attack Prevention in Marathi)\nहिमोग्लोबिन वाढवण्याचे उपाय मराठीत माहिती (Increase hemoglobin in Marathi)\nवांगी खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Brinjal health benefits in Marathi)\nमलेरिया हिवताप मराठीत माहिती – Malaria in Marathi\nबद्धकोष्ठता – पोट साफ न होणे (Constipation in marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\n��ातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nचक्कर येण्याची कारणे, लक्षणे व उपाय मराठीत (Vertigo in Marathi)\nहिपॅटायटीस – कारणे, लक्षणे, प्रकार, निदान व उपचार मराठीत (Hepatitis)\nमलेरिया हिवताप मराठीत माहिती – Malaria in Marathi\nपार्किन्सन्स (कंपवात) कारणे, लक्षणे, उपचार मराठीत माहिती – Parkinson’s disease in...\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-one-person-dead-swine-flu-74123", "date_download": "2018-12-15T08:00:59Z", "digest": "sha1:HIFP6QQ6QQTWQYFW7FNPR5DVNHAAJA2H", "length": 12224, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagar news one person dead on swine flu संगमनेर : 'स्वाईन फ्ल्यू’ने कृषी सहाय्यकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसंगमनेर : 'स्वाईन फ्ल्यू’ने कृषी सहाय्यकाचा मृत्यू\nसोमवार, 25 सप्टेंबर 2017\nरमेश सोपान गडाख यांना चार दिवसांपासून ताप येत होता. त्यांच्यावर संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मात्र स्वाईन फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळ्याने रमेश गडाख यांना नाशिक येथील सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी पहाटे पाचच्या सुमारास उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.\nतळेगाव दिघे ( जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पारेगाव गडाख येथील रमेश सोपान गडाख ( वय ३५ ) या कृषी सहायक असलेल्या युवकाचा स्वाईन फ्ल्यू आजाराने रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला.\nअकोले तालुक्यातील शेरणखेल येथे ते कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते. या दुर्दैवी घटनेने पारेगाव गडाख गावावर शोककळा पसरली आहे.\nयाबाबतची माहिती अशी : रमेश सोपान गडाख यांना चार दिवसांपासून ताप येत होता. त्यांच्यावर संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मात्र स्वाईन फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळ्याने रमेश गडाख यांना नाशिक येथील सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी पहाटे पाचच्या सुमारास उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजयी, पत्नी व तीन महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात पारेगाव गडाख येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळावू स्वभावाच्या युवकाच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने पारेगाव गडाख गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\nभोजापूरच्या पाण्यासाठी नाशिक-पुणे महामार्गावर रस्तारोको\nतळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता....\nमाळशेज घाटात कार वीस फूट दरीत कोसळून अपघात\nसरळगांव (ठाणे) - माळशेज घाटात बुधवारी सायंकाळी चालकाचा ताबा सुटल्याने एक कार वीस फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन जण किरकोळ...\nप्रवरा नदी पात्रात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू\nसंगमनेर - संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथे दहा वर्ष वयोगटातील तीन शाळकरी मुलांचा प्रवरा नदी पात्रातील वाळूच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. आज सकाळी...\nनगरमध्ये प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलाची हत्या\nतळेगाव दिघे (जि. नगर) : बारावीत शिकणाऱ्या एकाची प्रेमप्रकरणातून चाकूने भोकसून हत्या करण्यात आली. प्रमोद संजय वाघ ( वय 17, रा. तिगाव ) असे...\nयुवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मोदींच्या पोस्टरला काळे फासले\nसंगमनेर - इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासा���ी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/constipation/", "date_download": "2018-12-15T06:23:28Z", "digest": "sha1:BQLZAHVBONOARLZNPOXKGGN2Q7QCD4FE", "length": 16918, "nlines": 173, "source_domain": "healthmarathi.com", "title": "बद्धकोष्ठता - पोट साफ न होणे (Constipation in marathi) - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nबद्धकोष्ठता – पोट साफ न होणे (Constipation in marathi)\nबद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होणे म्हणजे काय..\nबद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टीपेशन, मलावष्टंभ या आजाराचे मूळ म्हणजे घेतलेला आहार व्यवस्थितरीत्या पचन न होणे किंवा चुकीच्या पध्दतीने आहार घेणे, बैठे काम, व्यायामाचा अभाव, अवेळी खाणे, अवेळी झोपणे इत्यादी अनेक कारणे नैसर्गिकपणे, नियमित होणाऱ्या मलविसर्जनात अडथळा आणतात. यामुळे शौचास वेळेवर होत नाही, किंवा पोट साफ होत नाही, कधी कधी घट्ट शौचास होते आणि जोर देऊन शौचास झाल्याने मूळव्याधीसारख्या व्याधी जडण्याची शक्‍यता असते. मूळव्याधविषयी सर्व माहिती, उपचार मराठीत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..\nबद्धकोष्ठता या त्रासाची मराठीत माहिती, पोट साफ न होणे याची कारणे, लक्षणे कोणती जाणवतात, संडास साफ न होण्याच्या त्रासावर कोणते उपचार उपलब्ध आहेत जसे पोट साफ होण्यासाठी औषधे, गोळ्या, संडासला पातळ होण्यासाठी घरगुती उपाय (home remedies), आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, योगासने, पथ्य अपथ्य, योग्य आहार, व्यायाम या सर्वांची माहिती ह्या ठिकाणी मराठीमध्ये दिली आहे.\n• बद्धकोष्ठतेची लक्षणे म्हणजे अनियमित मलविसर्जन. कधी कधी दोन-तीन दिवस शौचास न होणे. नियमित पोट साफ न होणे.\n• ‎शौचास होताना त्रास होणे, कधी कधी खडा तयार होऊन रोग्याला शौचास जोर द्यावा लागतो.\n• ‎पोट गच्च होणे, सतत ढेकर येणे, पोटात गॅस होणे (Gas problems), तोंडाचा उग्र वास येणे, छातीवर दाब पडण्यासारखा वाटणे, डोके दुखणे, अस्वस्थता, भूक मंदावणे, रक्तदाब वाढणे,\n• ‎मानसिक ताण-तणाव वाढून रुग्ण चिडचिडा होतो.\nबद्धकोष्ठतेची कारणे – दररोज पोट साफ न होण्याची कारणे :\nपचनशक्तीच्या कार्यामध्ये झालेला बिघाड यापासून हा रोग होतो. बैठे काम किंवा सेडेंटरी लाईफ स्टाईल या लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते.\nअयोग्य आहारामुळे होते बद्धकोष्ठता –\nमांसाहार, तळलेले पदार्थ, म���दायुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे, अवेळी खाण्याची सवय यामुळे अवरोध किंवा बद्धकोष्ठता बळावते. कमी पाणी पिणे, चुकीच्या खाण्याच्या पध्दती अवलंबणे जसे पटपट खाणे, भरपेट खाणे इ. तसेच विविध प्रकारची पेये, अति आंबवलेले व तळलेले पदार्थ यामुळे आतड्याची क्रिया मंदावते परिणामी बद्धकोष्ठता होते.\nचुकिच्या सवयीमुळे होते बद्धकोष्ठता –\nशौचास लागलेली असतानासुद्धा न जाणे आणि वारंवार जुलाबाची औषधे घेणे यामुळे बद्धकोष्ठता बळावते. तंम्बाखु, दारू या व्यसनांमुळे आतड्याच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होऊन बद्धकोष्ठता निर्माण होते.\nनियमित पोट साफ होण्यासाठीचे उपाय मराठीत..\n• नेहमी अन्न चावून बारीक करून खावे.\n• ‎पाणी भरपूर प्यावे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्या.\n• ‎साधा आणि नैसर्गिक आहार हाच बद्धकोष्ठतेवरचा उत्तम उपचार आहे.\n• ‎भरपूर ताजी फळे, सर्व प्रकारच्या फळभाज्या, तसेच पालेभाज्या, कोशिंबीर, दही, ताक यांचा आहारात समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून ते पोट साफ ठेवण्यास मदत करते.\n• ‎नियमित व्यायाम आणि योगासने करावीत.\n• ‎बैठी कामे असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्ध्या तासासाठी चालणे, पायऱ्या चढणे-उतरणे, सायकलिंग यासारखे व्यायाम केल्याने पोटाचे स्नायू बळकट होतात आणि बद्धकोष्ठता टाळता येते.\n• ‎तळलेले, मसालेदार, मैदायुक्त पदार्थ टाळावेत.\n• ‎गडबडीत, पटपट खाणे टाळावे.\n• ‎सर्व प्रकारची व्यसने टाळावीत.\nबद्धकोष्ठता संबंधित खालील आजारांविषयीसुद्धा मराठीत माहिती वाचा..\n• मुळव्याधीचा त्रास व उपाय\n• भगंदर, फिशर यासारखे गुदमार्गाचे आजार\n• पोट साफ न झाल्याने होणारा पित्ताचा त्रास व त्यावरील उपाय\n• मायग्रेन डोकेदुखी, अर्धशिशीचा त्रास व उपाय\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nहे सुद्धा वाचा :\nगरोदरपणातील स्मार्ट टिप्स मराठीत माहिती (Pregnancy care tips in Marathi)\nलोण्यातील पोषक घटक (Butter nutrition)\nउत्तम आरोग्यासाठी भाज्या कशा पद्धतीने शिजवाव्यात..\nवजन कमी करण्यासाठी मराठीत उपाय (Weight loss tips in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nशीतपित्त (Urticaria) कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती\nगर्भाशय मुखाचा कॅन्सर मराठीत माहिती (Cervical Cancer in Marathi)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nजाणून घ्या गुदद्वाराचे विविध विकारांविषयी (Anal disease in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/wildlife", "date_download": "2018-12-15T08:18:12Z", "digest": "sha1:IHNYZJEZKWPIQX6MDJRHXB3UGOEB3QKY", "length": 24267, "nlines": 296, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "wildlife Marathi News, wildlife Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई-लखनऊ विमानात बॉम्बची अफवा\nरिझर्व्ह बँकेवर सरकारचा 'दास', सेनेचा हल्ल...\nMono चं व्यवस्थापन एमएमआरडीए स्वत: करणार\nभांडणातून मुलाकडून आईची हत्या\nमुंबईतील ७४ टक्के हॉटेल खाण्यालायक नाहीत\nrafale deal : 'सरकारने चुकीची माहिती दिली'\npulwama encounter : हिजबुलचे तीन दहशतवादी ...\nऑक्सिटोसीनवरील बंदीचा निर्णय रद्द\n'देशातील एटीएम बंद होणार नाहीत'\nभारत हा खरा मित्र: ट्रम्प\nपाकच्या मंत्र्याचा बीबीसीवर लाचखोरीचा आरोप...\nदुबईत भारतीय गिटारवादकाचा मृत्यू\nअभिनेत्री साँड्रा लॉक यांचे निधन\n'बिटकॉइन द्या अन्यथा बॉम्ब हल्ला करू'\n‘श्र���लंकन संसद बरखास्त करणे घटनाबाह्य’\nगेल्या चार वर्षांत २.३३ लाख कोटींची वसुली\nडेबिट कार्डसाठीही आकारले जाते शुल्क\nनव्या वर्षात व्याजदर घटणार\nघाऊक महागाईच्या दरात घसरण\nकोर्टाच्या निकालाचे स्वागत, मी निर्दोषच: अ...\nकृषिकर्जमाफीचा निर्णय व्यवहार्य ठरणार नाही...\nश्रेयस, सिद्धेशची दमदार शतके\nअल बरकत, सुळे गुरुजी शाळा विजयी\nश्रेयस, सिद्धेशची दमदार शतके\nपुन्हा दिसला दीपिकाच्या मानेवरचा RK टॅटू\n'विंक गर्ल' प्रिया वॉरियर यंदा गुगलवर हिट\n'द हंग्री' ठरणार जगातील सर्वात मोठा अनकट च...\n'केदारनाथ'च्या निर्मात्या प्रेरणा अरोरा या...\nसिनेरिव्ह्यू: मुंबई पुणे मुंबई ३\n#MeToo सुभाष घईंना क्लिन चीट\nशार्ट टर्म कोर्सच्या संगतीनं...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आ..\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय ने..\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहा..\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकार..\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा म..\nसॅनफ्रान्सकोमध्ये स्कुबा सांता दि..\nसूरतः मुलीच्या जन्मानंतर दोन तासा..\nवन्यजीव कायदा रद्द करण्याची रघुनाथ पाटील यांची मागणी\n‘वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे प्राण्यांची संख्या वाढली आहे. प्राण्यांचा उपद्रव वाढल्यामुळे सरकारने तातडीने हा कायदा रद्द करावा. याशिवाय बेगडी प्राणीप्रेम दाखवणाऱ्या ‘पेटा’सारख्या संस्थांवर बंदी घालावी, या मागणीसाठी संविधान दिनी (२६ नोव्हेंबर) विधानभवनवर मोर्चा काढणार असल्याची माहिती ’ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिली.\nशेतकऱ्यांचा जीव जाताना वन्यजीवप्रेमी कुठे होते\nराळेगाव परिसरात १३ शेतकरी-शेतमजुरांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरातील वन्यजीवप्रेमींना तिच्या प्रेमाचा उमाळा आला आहे. पण, शेतकऱ्यांचा जीव घेत असताना हे वन्यजीवप्रेमी कुठे होते या वाघिणीच्या दहशतीमुळे दोन वर्षे या परिसरातील हजारो हेक्टर जमीन पडीक राहिली.\n...आणि बेडकानंच सापाला गिळलं\nमाळढोक गेला, माळरानेही जाणार\nसध्या सुरू असलेला १ ते ७ ऑक्टोबर हा आठवडा खरे तर वन्यजीव प्रेमींच्या पर्वणीचा आठवडा. संपूर्ण भारतात तो 'वन्यजीव सप्ताह' म्हणून साजरा होतो. यावर्षी मात्र या सप्ताहाच्या सुरुवातीसच नेमकी 'महाराष्ट्रातून ���ाळढोक नामशेष' ही दु:खद बातमी आली. ती ऐकून वन्यजीव प्रेमी निश्चितच हळहळले असतील.\nमहाराष्ट्रात मागील वर्षभरात एकही माळढोक पक्षी दिसून आलेला नाही. त्यामुळे मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्रातूनही हा पक्षी नामशेष झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पश्‍चिम भारतातील बहुतेक राज्यांतून प्रसार पावलेला माळढोक आज केवळ राजस्थान, गुजरात व आंध्र प्रदेशमध्ये तग धरून आहे.\nविकास प्रकल्पांचा जंगलावरील परिणाम हा कायम संघर्षाचा मुद्दा राहिला आहे. व्याघ्रदिन नुकताच आटोपला. वाघ वाचविण्याचा कळवळा नव्याने पुढे आला. एका अहवालाने मात्र व्याघ्रप्रेमींची चिंता वाढवली आहे.\nइंडोनेशियात तीनशे मगरींची कत्तल\nइंडोनेशियात मगर चावल्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचा सूड घेण्यासाठी संतत्प जमावाने तब्बल तीनशे मगरींची कत्तल केली. पापुआ प्रांतामध्ये शनिवारी ही घटना घडली.\nतितर पक्षी भारतीय की चायनीज\nतितर पक्ष्याची विक्री करत असल्याच्या आरोपावरुन सीआयडीने एका पक्षी विक्रेत्याला अटक केली आहे. तर, हा तितर पक्षी चायनीज असल्याचा दावा विक्रेत्याने केला. अटक केलेल्या पक्षी विक्रेत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.\nमुंबई महानगर प्रदेशामध्ये (एमएमआर) येणाऱ्या जिल्ह्यांमधील वन्यप्राण्यांच्या नोंदी करून त्यांचे अस्तित्व दर्शवणाऱ्या नकाशाची निर्मिती करण्याचा निर्णय ठाणे वनविभागाकडून घेण्यात आला आहे. वन्यप्राणी संस्थांची टीम या नकाशाच्या निर्मितीसाठी काम करत आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबई-ठाण्यातून संरक्षित करण्यात आलेले वन्यजीवांची नोंद यात असेल. यामध्ये सुटका करण्यात आलेले वन्यप्राण्यांबरोबरच अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेले वन्यजीव, साप आणि विविध वन्यप्रजातींचे अस्तित्व यातून दिसून येणार आहे. शहरांलगत वन्यजीव आणि मानव यांच्यामध्ये होणाऱ्या संघर्षाच्या घटनांची नोंदही या नकाशात दर्शवण्यात येणार आहे. ठाणे वनविभाग, मुंबई मेट्रोपोलिटन रिजन एन्व्हॉयरमेंट इम्प्रुव्हमेंट सोसायटी (एमएमआरएईएस), टेरा एन्व्हॉरो आणि रॉ या संस्थांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे.\nसह्याद्रीतील उभयचरांना विषारी बुरशीचा संसर्ग\nमयुरेश प्रभुणे, पुणे जगभरात अनेक उभयचर (अँफिबिअन) प्रजातींच्या उच्चाटनासाठी कारणीभूत ठरलेल्या विषारी बुरशीचा (फंगस) संसर्ग आता सह��याद्रीपर्यंत ...\n‘तीन बोटी खंड्या’ पोहोचला टोकियोला\nपश्चिम घाटातील अत्यंत देखणा पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन बोटी खंड्या अर्थात 'ओरिएंटल ड्राव्फ किंगफिशर'चे अनोखे पैलू उलगडणारा 'फ्लाइंग रेनबो' हा लुघपट विशाल जाधव या वन्यजीव छायाचित्रकाराने केला आहे.\nवन्यजीवांच्या माहिती संकलनासाठी ‘प्राणी मित्र’\nजैवविविधता दिनाच्या निमित्ताने एक अॅप लाँच करण्यात येणार आहे. 'प्राणी मित्र' असे त्याचे नाव असून, सध्या ते प्राणीमित्र संघटना आणि व्यक्तींसाठी उपलब्ध असेल.\nगावात अस्वल शिरल्यानं भीतीचे वातावरण\nकाळवीट शिकारः सलमानच्या निकालाने बॉलिवूडला धक्का\nविक्रोळीतील कोल्हा पकडण्यात ‘रॉ’ला यश\nविक्रोळीतील गोदरेज परिसरात फिरणाऱ्या जखमी कोल्ह्याला पकडण्यात ठाण्यातील 'रॉ' अर्थात 'रेस्क्युइंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' संस्थेला यश आले आहे. उपचारानंतर या कोल्ह्याला ठाणे वनविभागाच्या ताब्यात दिले जाणार आहे.\nजाई वाघिणीचा मृत्यू, महाराजबागेत झाले अंत्यसंस्कार\nसिगारेट ओढणाऱ्या 'या' हत्तीचा व्हिडिओ व्हायरल\nएखाद्या हत्तीला कधी धूम्रपान करताना पाहिलंय का कदाचित, हा प्रश्नच काहीसा विचित्र वाटण्याची शक्यता आहे. परंतु, सध्या सोशल मीडियावर सोंडेतून ऐटीत धूर सोडणाऱ्या एका हत्तीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय.\nहत्तीचा 'स्मोकिंग' करतानाचा व्हिडिओ व्हायरल\nकाश्मीरः नागरिक - जवानांमध्ये धुमश्चक्री, गोळीबारात ६ ठार\nराफेल प्रकरणी चुकीची माहिती दिलीः शरद पवार\nRBIवर मोदी सरकारचा 'दास', सेनेचा हल्लाबोल\nइंडिगोच्या मुंबई-लखनऊ विमानात बॉम्बची अफवा\nBWF: पी व्ही सिंधूची अंतिम फेरीत धडक\n'हॉरर किंग' तुलसी रामसे यांचे मुंबईत निधन\nफेसबुक बग; ६८ लाख युजर्सचे फोटो सार्वजनिक\nLive: भारत वि. ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी\nनववर्षात कर्जदारांना 'अच्छे दिन';व्याजदर कपात\nभाकरी महागली; ज्वारी, बाजरीचे दर वाढले\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/teachers-gathered-against-center-chief-minister/articleshow/65768787.cms", "date_download": "2018-12-15T08:22:58Z", "digest": "sha1:KXX63A4NCYNUC7YEJX4GKSUX7LUIYETG", "length": 15204, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: teachers gathered against center chief minister - केंद्रप्रमुखाविरोधात शिक्षक एकटवले | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nकेंद्रप्रमुखाविरोधात शिक्षक एकटवलेनिलंबनाची मागणी; अकोल्यात २०० शिक्षकांची रजा म टा...\nनिलंबनाची मागणी; अकोल्यात २०० शिक्षकांची रजा\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nअकोले तालुक्यातील शिक्षण विभागातील अधिकारी जालिंदर खताळ आणि केंद्रप्रमुख सुनंदा दिकोंडा यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, या मागणीसाठी शिक्षक एकटवले आहेत. मंगळवारी दोनशेहून अधिक शिक्षकांनी रजा टाकून यासंबंधी वरिष्ठांना निवेदन दिले. त्यामध्ये या अधिकाऱ्यांबद्दल अनेक गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, खताळ यांना शाळाभेटींचे काम थांबविण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nअकोले तालुका शिक्षक समन्वय समिती आणि पत्रकार संघटनांनी प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे या अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी केल्या आहेत. अलीकडेच घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देण्यात आला आहे. सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी एक शिक्षिका आपल्या आजारी पतीसोबत रुग्णालयात थांबल्या होत्या. पतीची अवस्था अतिशय गंभीर होती. दुर्दैवाने त्यात त्यांचे निधन झाले. त्यामुळे नोकरीच्या अखेरच्या दिवशी त्या शाळेत हजर राहू शकल्या नाहीत. मात्र, परिस्थिती समजावून न घेता केंद्रप्रमुखांनी त्या शिक्षिकेची अनुपस्थिती नोंदविली. यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली. यासोबतच इतरही तक्रारी होत्या. अकोले पंचायत समितीतील शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराविषयी लक्ष वेधणारे २० मुद्द्यांचे निवेदन मंगळवारी अकोल्याचे गटविकास अधिकारी भास्करराव रेंगडे यांना देण्यात आले. उपसभापती मारुती मेंगाळ, गटशिक्षणाधिकारी प्रभारी अरविंद कुमावत या वेळी उपस्थित होते.\nअधिकाऱ्यांकडून महिलांसह शिक्षकांना दिली जाणारी अपमानकारक वागणूक, केला जाणारा भावनिक-मानसिक छळ, वादग्रस्त आर्थिक मुद्दे, हुकुमशाही वृत्तीने लादलेले टॅब खरेदीचे वादग्रस्त प्रकरण, शिक्षकांना दिली जाणारी नियमबाह्य अशैक्षणिक कामे, महिला शिक्षकांना रस्त्यात-चौकात अडवून विचारणा करणे, किर���ोळ कारणावरून नोटिसा देऊन शैक्षणिक वातावरण गढूळ करणे अशा मुद्द्यांकडे निवेदनात लक्ष वेधले आहे. या प्रकरणी अधिकारी जालिंदर खताळ आणि केंद्रप्रमुख सुनंदा दिकोंडा यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.\nशिक्षक नेते सुनील बनोटे, अण्णासाहेब आभाळे, सुभाष बगनर, सुधीर बोऱ्हाडे, राज्य शिक्षण बचाव कृती समितीचे समन्वयक भाऊसाहेब चासकर, शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब मुखेकर, गंगाराम लेंडे, अनिल मोहिते, प्रशांत गिते, रवींद्र रूपवते, भागवत लेंडे, संजय शिंदे, बाळासाहेब आवारी, भाऊसाहेब कासार, प्रताप आंबरे, विलास गव्हाणे, माधव गोडे, बाळासाहेब शेळके, गणपत सहाणे, गोरख देशमुख, सचिन गवांदे, मनीषा वाकचौरे, श्रीमती हिले, सुनीता रूपवते आदिंनी या वेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. उपसभापती मेंगाळ यांनी शिक्षकांच्या भावना आणि तक्रारी रास्त असल्याचे सांगत तक्रार असलेल्या संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करू, असे सांगितले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे, तसेच अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पोखरकर, प्रकाश टाकळकर, हेमंत आवारी यांनी अध्यक्ष शालिनीताई विखे, उपाध्यक्ष राजश्रीताई घुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बा��म्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nलोणी येथे २७ जुगारींना अटक...\nमराठा आरक्षणासाठी विद्यार्थिनीची आत्महत्या...\nजामखेडला दोन घटनांत अडीच लाख लुटले...\nयंदा ‘मुळा’ ओसंडून वाहण्याची शक्यता धुसर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/latest-privilege-club+shirts-price-list.html", "date_download": "2018-12-15T06:56:50Z", "digest": "sha1:W3VD53WBP2GQZ2X2RLXYV2TGIKHOO7PC", "length": 18834, "nlines": 530, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या प्रिव्हिलेज क्लब शिर्ट्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest प्रिव्हिलेज क्लब शिर्ट्स Indiaकिंमत\nताज्या प्रिव्हिलेज क्लब शिर्ट्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये प्रिव्हिलेज क्लब शिर्ट्स म्हणून 15 Dec 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 8 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक थे प्रिव्हिलेज क्लब में s फॉर्मल शर्ट 699 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त प्रिव्हिलेज क्लब शर्ट गेल्या तीन महिन्यांत सुरू थे प्रिव्हिलेज क्लब में s फॉर्मल शिर्ट्स Rs.389 किंमत सर्वात महाग एक थे प्रिव्हिलेज क्लब में s चेकेरेड फॉर्मल शर्ट SKUPDbDq7e जात Rs. 809 किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश शिर्ट्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस र 500 अँड बेलॉव\nशीर्ष 10प्रिव्हिलेज क्लब शिर्ट्स\nथे प्रिव्हिलेज क्लब में s फॉर्मल शर्ट\nथे प्रिव्हिलेज क्लब में s फॉर्मल तरौसेर्स\nथे प्रिव्हिलेज क्लब में s सासूल तरौसेर्स 8907372014739 १७त०१०७१ 30 ब्लॅक\nथे प्रिव्हिलेज क्लब में s फॉर्मल शर्ट 8907372136615 प्स२५५३ 42 पिंक\nथे प्रिव्हिलेज क्लब में s सासूल तरौसेर्स 8907372014807 १७त०१०८१ 34 ब्लॅक\nथे प्रिव्हिलेज क्लब में s फॉर्मल शिर्ट्स\nथे प्रिव्हिलेज क्लब में s कॉटन फॉर्मल शर्ट\nथे प्रिव्हिलेज क्लब में s चेकेरेड फॉर्मल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/voting-high-profile-bjp-candidate-sriramulu-performs-cow-worship-115850", "date_download": "2018-12-15T07:39:53Z", "digest": "sha1:BIB2ZH63UHE553D3TIDDPE7GFAWJYW63", "length": 11257, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Before Voting High Profile BJP Candidate Sriramulu Performs Cow Worship भाजप उमेदवाराचे गोपूजा करून मतदान | eSakal", "raw_content": "\nभाजप उमेदवाराचे गोपूजा करून मतदान\nशनिवार, 12 मे 2018\nभाजपचे बदामी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बी. श्रीरामुलू यांनी मतदानापूर्वी गोपूजा केली. श्रीरामुलू यांनी विधीवत भगवे वस्त्र, हळदीने माखलेल्या गायीची पूजा केली. त्यांच्या या गोपूजेचे फोटो व्हायरल झाले आहेत.\nबदामी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान आज सकाळपासून सुरु असून, भाजपचे बदामी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बी. श्रीरामुलू यांनी मतदानापूर्वी गोपूजा केली. श्रीरामुलू यांनी विधीवत भगवे वस्त्र, हळदीने माखलेल्या गायीची पूजा केली. त्यांच्या या गोपूजेचे फोटो व्हायरल झाले आहेत.\nबळ्ळारी येथील श्रीरामुलू यांनी बदामी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात लढत आहेत. श्रीरामुलू बळ्ळारीजवळील मोलकलमुरु मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. श्रीरामुलू यांनी निवडणुकीपूर्वी गायीची पूजा केली. त्यांच्या या गोपूजेचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आहेत. त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोमुळे सगळीकडे एकच चर्चा आहे.\nदरम्यान, श्रीरामुलू आणि भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस येड्डीयुरप्पा हे दोघेही विधिमंडळ सदस्य राहिले आहेत.\nगुगलच्या सर्चिंग ट्रेंड्‌समध्ये \"फिफा', \"बिग बॉस'ची चलती\nनवी दिल्ली : जगातील आघाडीचे सर्च इंजिन असणारे \"गुगल' जगभरातील कोट्यवधी नेटिझन्सना रोज मार्गदर्शन करत असते. त्यामुळे \"गुगल'च्या खात्यात...\n'दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना सरकारच्या इच्छेनुसार जामीन'\nमुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील तीन आरोपींना 90 दिवसांत आरोपपत्र दाखल केले नाही म्हणून...\nसीमा लढ्याला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा - धनंजय मुंडे\nमुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह साडेआठशे गावांतील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या...\nआता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची..\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...\nबालकांवर परिचितांकडूनच अत्याचार - विजया रहाटकर\nऔरंगाबाद - 'बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सर्वत्र वाढत चालले आहे. राज्यात 53 टक्‍के बालके बाल लैंगिक...\nपप्पूचा झाला 'परमपूज्य' : राज ठाकरे\nमुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून हिणवले जात होते. मात्र, पप्पूचा आता परमपूज्य झाला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%80.php", "date_download": "2018-12-15T07:07:08Z", "digest": "sha1:4V7OELJIIH37C5JJAWABTOV3Z4UDTUEV", "length": 96086, "nlines": 1208, "source_domain": "tarunbharat.org", "title": "केरळ पूरसंकट : नैसर्गिक की मानवनिर्मित? | Tarun Bharat", "raw_content": "\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nराफेलवरील निकाल काँग्रेससाठी एक धडा आहे. कपोलकल्पित गोष्टींवरून प्रत्येक संरक्षण व्यवहारात घोटाळा शोधला तर तोंडघशी...\nतजिंदरपाल सिंग बग्गा, दिल्ली प्रदेश भाजपा प्रवक्ता\nशिखांचे हत्यारे कमलनाथला विधानसभा निवडणुकीसाठी पंजाबचे प्रमुख नेमले होते तेव्हा अमरिंदर सिंग यांनी त्यांना हटविण्यास...\nराफे�� करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nचोराला हवी शाही बडदास्त\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nआरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर\nऊर्जित पटेल यांचा राजीनामा\nराष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार\nरिझर्व्ह बँक आणणार ग्राहक पडताळणीची नवी योजना\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nपीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nआधार-मतदार ओळखपत्राची जोडणी होणार अनिवार्य\nगुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास\nआरोग्यावर जीडीपीच्या २.५ टक्के खर्च करणार\nछत्तीसगड, राजस्थान काँग्रेस तर तेलंगणात टीआरएस विजयी\nकाश्मिरी पंडितांच्या छावणीवर अतिरेक्यांचा हल्ला\nचीनच्या ई-कॉमर्स संकेतस्थळ, अ‍ॅप्सवर लवकरच बंदी\nजनभावनेनुसार राममंदिरासाठी कायदा हवा\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nराम नाईकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द\nतर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nतीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल\nशरद पवारांनी दाखवली मोदींची चूक\nमाझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय\nपंतप्रधान मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन\nकाँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित\nतपास अधिकार्‍यांना काँग्रेस धमकावत आहे\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘ख���िस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nपाकला एक डॉलरही देऊ नका\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nसार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\nमोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nचोराला हवी शाही बडदास्त\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nभाजपाला सखोल चिंतनाची गरज\nचोराला हवी शाही बडदास्त\nनिव��णूक निकालांचा शोध आणि बोध…\nगावाच्या वाटेवर दाटून आलेलं धुकं…\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\n►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nवॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nतेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या ती��्र…\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\n►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\n►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\n►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\n►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53\nHome » आसमंत, पुरवणी » केरळ पूरसंकट : नैसर्गिक की मानवनिर्मित\nकेरळ पूरसंकट : नैसर्गिक की मानवनिर्मित\n॥ विशेष : विश्‍वराज विश्‍वा, कोची |\nकेवळ हे सर्व तज्ज्ञच नाही, तर मेट्रोमॅन व विख्यात इंजिनीअर श्री. ई. श्रीधरन् यांनीही आपले मत व्यक्त करताना म्हटले की, केरळचे हे महापुराचे संकट अयोग्य हाताळणी आणि प्रचंड पावसात सर्व धरणांची दारे एकसाथ उघडल्यामुळे उद्भवले आहे. केरळच्या तीन माजी सिंचन मंत्र्यांनीही एकत्रित पत्रपरिषद घेऊन आपले मत मांडले आहे. त्यातही त्यांनी, सर्व धरणांची दारे एकसाथ उघडल्यामुळे केरळमध्ये ही प्रलयासारखी स्थिती निर्माण झाली आणि त्यात लाखो लोक रातोरात पाण्याखाली बुडाल्याचे म्हटले आहे. आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या अनेक लोकांनीही हेच मत व्यक्त केले आहे की, धरणांचे गलथान व्यवस्थापन, केरळ सरकारची तसेच संबंधित अधिकार्‍यांची बेजबाबदार वागणूक यांचा केरळच्या या महाविनाशक पूरसंकटात मोठा हात आहे.\nकेरळमधील पूरसंकट नैसर्गिक की मानवनिर्मित याच्या निष्कर्षावर येण्याआधी आपण काही तज्ज्ञांची म���े जाणून घेऊ या. केरळमधील बहुतेक सर्व धरणांची दारे एकसाथ उघडल्यामुळे जो प्रचंड महापूर आला आणि केरळला उद्ध्वस्त करून गेला, तो दिवस लक्षात घ्या. तो होता १४ ऑगस्ट. आता श्री. मुरली तुम्मरुकुडी यांचे मत जाणून घेऊ. श्री. मुरली हे संयुक्त राष्ट्र संघाच्या आपदा निवारण समितीचे गेल्या २५ वर्षांपासून प्रमुख आहेत. पदाच्या जबाबदारीमुळे त्यांनी गेल्या दोन दशकांत जगभरातील सर्व प्रमुख आपदा जवळून बघितल्या आहेत. श्री. मुरली हे केरळचे आणि त्यातल्या त्यात माझ्याच गावचे असल्याने मला त्यांचा अभिमान आहे. केरळ राज्य सरकारशी त्यांचे चांगले संबंध आहेत आणि हे संकट येण्याआधी त्यांनी केरळ विधानसभेत आपदा निवारणसंबंधी व घ्यावयाच्या दक्षतेविषयी भाषणही दिले होते. केरळी समाजाकडून फेसबूकवर ते सर्वाधिक फालो केले जातात. अगदी सेलेब्रिटी, मंत्री, नोकरशाह आणि अनेक उच्चपदस्थ मंडळी फेसबूकवरील त्यांच्या पोस्ट काळजीपूर्वक वाचत असतात. हे सांगण्याचा उद्देश हा की, श्री. मुरली हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात, तसेच बाहेरच्या जगातही ते चर्चेत असतात. श्री. मुरली यांनी १४ जून २०१८ च्या आपल्या फेसबूक पोस्टवर राज्य प्रशासनाला तसेच लोकांना स्मरण करून दिले होते की, राज्यात पडत असलेला प्रचंड मुसळधार पाऊस व त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत होणारी वेगाने वाढ याकडे गंभीरतेने लक्ष द्या. दोन्ही ठिकाणी पाणी धोकादायक पातळीपर्यंत वाढत आहे आणि त्याबाबत सावध राहा. धरणातील पाण्याची पातळी येत्या जुलै महिन्यात कमाल स्तरावर येऊ शकते आणि म्हणून धरणातील पाणी कमी करण्यासाठी आम्हाला टप्प्या-टप्प्याने कार्यवाही करावी लागेल. मोसमी पावसाळ्याच्या मध्यात जून महिन्यातील ही स्थिती असल्याने, जलविद्युतनिर्मितीसाठी नंतर येणार्‍या पावसाने धरणात आवश्यक पाणी साठविता येईल. तसेच हवामान खात्याकडून आलेला पावसाचा अंदाज बघता, धरणात सध्या पुरेसे पाणी नाही म्हणून चिंतित होण्याचे कारण नाही. म्हणून धरणातील पाणी हळूहळू सोडणे सुरू करा. जेणेकरून बाहेर पडणारे पाणी नद्यांमध्ये सहज सामावले जाईल आणि काठावरच्या लोकांना कुठलेही नुकसान न पोहचविता ते समुद्रात निघून जाईल. कारवाईसाठी इतका पुरेसा अवधी असतानादेखील राज्य सरकारने, वीज मंडळाने किंवा राजकारण्यांनी या तज्ज्ञाच्या सल्ल्याकडे ल��्ष दिले नाही. २६ जुलै २०१८ ला पुन्हा श्री. मुरली यांनी लोकांना व प्रशासनाला इशारा दिला की, पावसाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि सर्व धरणांतील पाण्याची पातळी पूर्ण भरली आहे. धरण व्यवस्थापन धोरण संहितेनुसार अधिकतम किती पाणी साठवायचे याची एक योजना असते. त्या योजनेची शक्य तितकी ताबडतोब अंमलबजावणी करा. आम्ही जर तातडीने हालचाल केली नाही, तर संकटाला टाळणे शक्य होणार नाही. कुणीही याकडे लक्ष दिले नाही. मग कोण जबाबदार आहे\nपुन्हा एकदा ४ ऑगस्ट २०१८ ला या तज्ज्ञाने आपल्या अधिकृत सरकारी फेसबूक पेजवरून, धरणात साठलेल्या प्रचंड पाण्यामुळे काय संकट ओढवू शकते, याचा गंभीर इशारा दिला. त्यांनी २०१० सालच्या पाकिस्तानमधली तसेच २०११ मधील थायलंडच्या महापुराचा दाखलाही दिला. यात धरणाच्या गैरव्यवस्थापनामुळे किती प्रचंड नुकसान झाले, हेही सांगितले. अशीच परिस्थिती केरळमध्येही उद्भवू शकते, असा इशारा दिला. त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना, धरण व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य धरण सुरक्षा प्राधिकरण, इंजिनीअर्स, जलसाठा व्यवस्थापक, केरळ राज्य वीज बोर्ड, मंत्री व जिल्हा प्रशासन यांची ताबडतोब बैठक बोलावून त्यात कुठल्याही क्षणी अर्धे केरळ पाण्याखाली बुडण्याच्या संभाव्य धोक्याबाबत चर्चा करण्यास सांगितले. जर या ४२ धरणांची दारे एकसाथ उघडली तर भयानक स्थिती निर्माण होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. परंतु, ४ ऑगस्टलादेखील कुणीही या गंभीर इशार्‍याची दखल घेतली नाही. मग याला कोण जबाबदार आहे\nया क्षेत्रातील आणखी एका तज्ज्ञाने काय म्हटले ते पाहू. जेएनयूतील आपदा संशोधन केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अमिता सिंग यांनी, केरळच्या पुराबाबत दुसरी धक्कादायक माहिती उघड केली आहे. लोकांना पुरेशा आधी पूर्वसूचना देण्याचे केरळ प्रशासनाने पूर्णपणे टाळले. अत्यंत धोकादायक भाग कोणता तो आधीच रेखित करणे, अति आवश्यक नेमके बचावकार्य मार्गी लावणे, लोकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची स्थाने आधीच निश्‍चित करणे, औषधी व आवश्यक धान्यासाठी गोदाम तयार ठेवणे, जनावरांसाठी निवारा शिबिरांची व्यवस्था करणे, तसेच धरणाद्वारे आणि भूस्खलनामुळे येणार्‍या संकटाचा, फास्ट ट्रॅक जीआयएस आणि हवामानाची शक्यता यांच्यामाध्यमातून विचार करून ठेवणे इत्यादी कामे प्रशासनाने करणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासनाने वरीलपैकी काहीही केले नसल्याचे लक्षात आले. आश्‍चर्य म्हणजे, ईडब्ल्यूएस (अर्ली वार्निंग सिस्टम) स्थापन केलेली असतानाही ती कार्यरत आहे की नाही याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. मानवी तसेच उपकरणे या दोन्ही बाजू अजीबात सिद्ध नव्हत्या. ईडब्ल्यूएस एक अशी यंत्रणा असते, ज्याद्वारे मदत व बचाव कार्याची नेमकी कुठे आवश्यकता आहे त्याचा शोध व तदनुसार ते कार्य तिथे उपलब्ध करून देण्याचे काम तंत्रज्ञानाने होत असते. ईडब्ल्यूएसने लोकांना इशारा देण्याचे आपले काम चोख केले; परंतु एकीकडे या यंत्रणेवर लोकांचा नसलेला विश्‍वास व दुसरीकडे प्रशासनाचा गलथानपणा यामुळे या इशार्‍यांना योग्य प्रतिसाद देण्याचे काम झालेच नाही. भारतातील सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून गणल्या गेलेल्या केरळला कॉम्पट्रोलर अ‍ॅण्ड ऑडिटर जनरल (कॅग) यांच्या कार्यालयाने ताकीद दिली होती की, २.३४ कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक या ईडब्ल्यूएसमध्ये केल्यानंतरही, राज्य सरकारने या ईडब्ल्यूएसची स्थापना आणि त्यांची दुरुस्ती याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, ३५१ पैकी २८९ ईडब्ल्यूएस निकामी आढळून आले. थोडक्यात काय, ईडब्ल्यूएस ही एक तांत्रिक यंत्रणा आणि मुख्यत: प्रशासकीय उपकरण आहे आणि ते योग्य पद्धतीने हाताळून, संकटाच्या आधी सर्व संबंधित विभाग व यंत्रणांमध्ये तुम्हाला समन्वय घडवून आणायचा असतो.\nकेवळ हे सर्व तज्ज्ञच नाही, तर मेट्रोमॅन व विख्यात इंजिनीअर श्री. ई. श्रीधरन् यांनीही आपले मत व्यक्त करताना म्हटले की, केरळचे हे महापुराचे संकट अयोग्य हाताळणी आणि प्रचंड पावसात सर्व धरणांची दारे एकसाथ उघडल्यामुळे उद्भवले आहे. केरळच्या तीन माजी सिंचन मंत्र्यांनीही एकत्रित पत्रपरिषद घेऊन आपले मत मांडले आहे. त्यातही त्यांनी, सर्व धरणांची दारे एकसाथ उघडल्यामुळे केरळमध्ये ही प्रलयासारखी स्थिती निर्माण झाली आणि त्यात लाखो लोक रातोरात पाण्याखाली बुडाल्याचे म्हटले आहे. आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या अनेक लोकांनीही हेच मत व्यक्त केले आहे की, धरणांचे गलथान व्यवस्थापन, केरळ सरकारची तसेच संबंधित अधिकार्‍यांची बेजबाबदार वागणूक यांचा केरळच्या या महाविनाशक पूरसंकटात मोठा हात आहे.\nहवामान खात्याचा इशारा :\nभारतीय हवामान खात्याने तर स्पष्टच इशारा दिला होता की, या वर्षीच्या पावसाळ्यात म���सळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. जुलै महिन्यात बहुतेक सर्व प्रमुख प्रसिद्धिमाध्यमांनी हवामान खात्याचा हा इशारा प्रसिद्ध केला होता. या संदर्भातील इंडियन एक्सप्रेसच्या १० जुलै २०१८ च्या बातमीचे- ‘अतिप्रचंड पाऊस व वादळाचा हवामान खात्याचा केरळला इशारा’ हे शीर्षक तर स्पष्टच गंभीर ताकीद देणारे होते. आधीच्या सर्व अंदाजांना व सरासरी आकड्यांना चुकवत, सतत पडत असलेल्या विक्रमी पावसाबाबतचे स्पष्ट इशारे पुरेशा एक महिना आधी देण्यात येत असतानाही, कमीतकमी नुकसान व्हावे म्हणून कुठलेही प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले नाहीत. नेहमीप्रमाणे याही वेळेस सरकार अपयशी ठरले. पुन्हा ९ ऑगस्ट २०१८ रोजी भारतीय हवामान खात्याने पत्रक प्रसिद्धीस देऊन केरळ सरकारला इशारा दिला की, येत्या पाच दिवसांत प्रचंड पाऊस पडणार आहे. त्यासाठी तयार राहा. हा इशाराही पाण्यातच गेला. ज्यांच्या अधिपत्याखाली धरणे येतात ते मंत्री एम. एम. मणी यांनी तर या आगावू इशार्‍यांची थट्टाच केली आणि म्हणाले, धरणे सुरक्षित आहेत आणि आम्हाला जलविद्युत निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी साठविण्याची गरज असल्यामुळे आम्ही धरणातून पाणी सोडणार नाही. या महासंकटाच्या एक आठवडाआधी हेच मंत्री एम. एम. मणी बोलले होते की, प्रचंड पावसाचे इशारे आल्यावरही धरणांचे दरवाजे उघडण्याची आमची कुठलीच योजना नाही. मग आता हे संकट नैसर्गिक आहे की, प्रशासकीय गलथानपणाचे आहे\nवीजमंत्र्याचे बेताल बोल :\nवीज मंत्री एम. एम. मणी हे, केरळमध्ये कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी केलेल्या राजकीय हत्यांवरील त्यांच्या निलाजर्‍या प्रतिक्रियेने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. एका जाहीर सभेत ते म्हणाले होते की, आम्ही विरोधकांची यादीच तयार केली आहे आणि त्यांना एका मागोमाग एक संपविणार आहोत. एवढेच नाही तर त्यांनी खून कसे करणार, याची पद्धतही जाहीरपणे सांगितली होती. यामुळे ते खूप अडचणीतही आले होते. इडुक्की जिल्ह्याच्या डोंगराळ भागातून आलेल्या या व्यक्तीची केरळच्या राजकारणाला अशा रीतीने पहिली ओळख झाली होती. आता हाच कम्युनिस्ट राजकारणातील धटिंगण केरळच्या सर्व धरणांचे नियंत्रण करणार्‍या खात्याचा मंत्री आहे. याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार\n८ ऑगस्टला पत्रकारांनी यांना विचारले होते की, काठोकाठ भरलेल्या धरणांचे दरवाजे के���ळ राज्य वीज मंडळ का उघडत नाही सर्व धरणांमध्ये सर्वात मोठे असलेल्या व २४०३ फूट कमाल क्षमता असलेले इडुक्की धरण तर २३९९ फुटांच्या पातळीवर भरले आहे. फक्त चार फूटच बाकी आहे. अजूनही मुसळधार पाऊस पडतच आहे आणि येत्या काही दिवसात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंत्रिमहोदयांनी स्मित करत म्हटले की, मग वीज तयार करायला पाणी कोण आणणार सर्व धरणांमध्ये सर्वात मोठे असलेल्या व २४०३ फूट कमाल क्षमता असलेले इडुक्की धरण तर २३९९ फुटांच्या पातळीवर भरले आहे. फक्त चार फूटच बाकी आहे. अजूनही मुसळधार पाऊस पडतच आहे आणि येत्या काही दिवसात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंत्रिमहोदयांनी स्मित करत म्हटले की, मग वीज तयार करायला पाणी कोण आणणार तुम्ही अपुर्‍या पाण्यामुळे जर येत्या काळात वीजनिर्मिती कमी होऊन लोड शेडिंग करावे लागले तर तुम्ही स्वत:च मला त्यासाठी दोष द्याल. म्हणून काहीही झाले तरी आम्ही धरणाचे दरवाजे उघडणार नाही. धरण सुरक्षित आहे आणि त्याची काळजी करण्याचे कारण नाही. कदाचित अपुर्‍या शिक्षणामुळे किंवा ताठरपणामुळे म्हणा, नुकसान टाळण्यासाठी धरणाची दारे उघडून हळूहळू पाण्याचा विसर्ग सुरू करावा, या बर्‍याच तज्ज्ञांनी दिलेला सल्ला मंत्र्यांनी धुडकावून लावला. १४ ऑगस्ट रोजी धरणांनी पाणीसाठ्याची आपली कमाल पातळी गाठली आणि आता धरण वाहू लागण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा, केरळ राज्य वीज मंडळ, धरण सुरक्षा प्राधिकरण व या मंत्र्यापुढे सर्व धरणांचे दरवाजे एकसाथ उघडण्यावाचून दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. आणि त्यानंतरच्या पाच दिवसांमध्ये केरळमध्ये काय हाहाकार उडाला, याची सर्वांना कल्पना आहे. अर्धे केरळ राज्य पाण्यात बुडाले. शेवटी एकदाचे धरणाचे दरवाजे उघडल्यावर मंत्रिमहोदयांची प्रतिक्रिया ऐकून तर तुम्ही आश्‍चर्यचकित व्हाल. ते म्हणाले, माझ्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत सर्व धरणे काठोकाठ भरली आहेत, हे बघून मी आनंदाने समाधानी आहे. परंतु, सोबतच ज्या पाण्यापासून मी वीज तयार करू शकलो असतो, ते पाणी असे वाहू देण्यात येत असल्याचे बघून मला अत्यंत खेद होत आहे. धरणांची दारे उघडल्यानंतर लगेचच त्यांचे हे शब्द होते, हे लक्षात ठेवा. घनदाट लोकवस्तीत असलेल्या धरणांची सर्व दारे एकसाथ उघडल्यावर काय हाहाकार माजेल, याची थोडीही कल्पना राज्याच्या या मंत्र्याला नसावी, हे आश्‍चर्यच म्हटले पाहिजे. आणि आता सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात या मंत्र्यांनी जे उद्गार काढले ते केरळच्या जनतेचा अपमान व मस्करी करणारे होते. ते म्हणाले, जेव्हा पूर येतो तेव्हा काही जण मरणार आणि काही वाचणार, हे तर स्वाभाविकच आहे. केरळच्या या संकटाला प्राधान्याने जबाबदार असलेल्या या मंत्र्याच्या या शब्दांशी तुम्ही सहमत आहात का राज्याचा एक मंत्री असे बोलू शकतो यावर तुमचा विश्‍वास आहे राज्याचा एक मंत्री असे बोलू शकतो यावर तुमचा विश्‍वास आहे दुसर्‍या राज्याच्या एखाद्या मंत्र्याने असे म्हटले असते तर मीडियाची हीच प्रतिक्रिया राहिली असती काय\nप्रचंड पाऊस पडत असतानाही धरणांची दारे उघडून या शतकातील सर्वात भयानक संकटाला ओढवून घेणार्‍या सरकारी धोरणाची आणि धरण सुरक्षा संहितेचे उल्लंघन केल्याची, तज्ज्ञ समितीकडून चौकशी, राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने केली पाहिजे. आगावू इशारे आणि तज्ज्ञांचे सल्ले पूर्णपणे धुडकावून लावण्यात आले. धरणांची दारे उघडण्यापूर्वी संबंधित नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात राहणार्‍या लोकांना पुरेशा आधी सूचित करणे, तसेच पुरेशा आधी त्यांना तिथून सुरक्षित जागी हलविणे, याची आवश्यक काळजी घेण्यात आली नाही. ज्यांनी या राज्याला पाण्याखाली बुडविले, शेकडो लोकांचे बळी घेतले आणि कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान केले त्या गुन्हेगारांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करावेच लागेल व ते आपल्या कर्तव्याला जागले नाहीत म्हणून त्यांना अद्दल घडेल अशी शिक्षा केली पाहिजे. पंतप्रधान कार्यालयाने या सामूहिक हत्येच्या प्रकरणात दखल देत, या प्रकरणाची शास्त्रीय चौकशी करण्यासाठी समिती गठित केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदें���ाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (291) आंतरराष्ट्रीय (437) अमेरिका (157) आफ्रिका (12) आशिया (231) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (35) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (210) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (70) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (75) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (716) आंध्र प्रदेश-तेलंगणा (21) ईशान्य भारत (45) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (93) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (59) राजस्थान (31) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,901) अर्थ (89) कृषी (28) नागरी (844) न्याय-गुन्हे (304) परराष्ट्र (84) राजकीय (248) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (37) संरक्षण (134) संसद (102) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (777) अग्रलेख (381) उपलेख (396) साहित्य (5) स्तंभलेखक (1,002) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (22) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (57) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (58) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nसुरक्षा जवानांच्या मानवाधिकाराचे काय\nअभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | तीन वर्षांपूर्वी भाजपाला जो जनादेश मिळाला अन् त्यानंतर भारताला जे वैश्‍विक समर्थन मिळाले, मिळत आहे, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/monsoon-enters-kerala-climate-account-criteria/", "date_download": "2018-12-15T07:05:02Z", "digest": "sha1:GOVL6O54LSA5YNXVAMRRB6YRV54IY4GL", "length": 8419, "nlines": 196, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याचा निकष | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याचा निकष\nमान्सून केरळमध्ये दाखल; हवामान खात्याचा निकष\nदरवर्षी १ जूनला धडकणाऱ्या मान्सूनचे यंदा मात्र दोन ते तीन दिवस आधीच केरळात आगमन झाले आहे.\nदक्षिण भागात तसेच अरबी समुद्रा���्या अन्य भागात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं असल्याचं हवामान खात्यानं वर्तवले होते.\nकेरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे हा पाऊस शेतीसाठी चांगला असेल. त्यामुळे पावसात सातत्य दिसून येईल, असे हवामान विभागाने म्हटलेय.\n७ ते १० जून दरम्यान मान्सूनचा अंदाज याआधीच वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई तसेच आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरणामुळे आजचे तापमान ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.\nदरम्यान, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तसेच मुंबईत मान्सून ६ जुनपर्यंत दाखल होईल असेच दिसत आहे.\nमागिल लेख मालाडमध्ये ‘एमएम मिठाईवाला’च्या दुकानाला आग\nपुढील लेख बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/entertainment/teaser-new-marathi-song-danka-2267", "date_download": "2018-12-15T07:17:39Z", "digest": "sha1:MNXOE463NLXGKYDU5SXKC5Q6QAXFQGLT", "length": 5755, "nlines": 38, "source_domain": "bobhata.com", "title": "तरुणाईला वेड लावायला आलंय 'दणका' गाणं....झलक बघून घे ना भावड्या !!", "raw_content": "\nतरुणाईला वेड लावायला आलंय 'दणका' गाणं....झलक बघून घे ना भावड्या \nयावर्षी गणपती बाप्पाचं स्वागत होणार दणक्यात, महाराष्ट्राची उभी तरुणाई थिरकनार दणक्यात, कारण येत आहे 'दणका' हो 'दणका'….श्री दुर्गा फिल्म्स निर्मित, आदर्श शिंदे यांनी गायलेलं, मोहन नामदेव राठोड/रईस फारुखी दिग्दर्शित दणका हे गाणं रसिकप��रेक्षकांसमोर येत आहे.\nलेखक तात्या ननावरे यांची शब्दरचना लाभलेलं, अश्विन भंडारे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं या जोडीचा अस्सल मराठी भाषेला jazz या विदेशी संगीतप्रकाराचा तडका देऊन मराठी रसिकांना वेगळं व जोरदार काहीतरी देण्याचा नाविन्यपूर्ण प्रयत्न आहे.\nहे धम्माल गाणं नाशिकमध्ये चित्रित झालं. निर्माते श्री. सुधीर बागुल यांनी श्रवणीय असणार हे गाणं पहायलादेखील तितकंच रमणीय वाटावं, व नाशिकमधल्या जास्तीत जास्त कलाकारांना यात कला सादर करण्याची संधी मिळावी, हा उद्देश्य समोर ठेवून कोणतीही तडजोड न करता उच्च निर्मितीमुल्य देऊन नामांकित तंत्रज्ञ जसेकी कला निर्देशक योगेश इंगळे व छायाचित्रकार योगेश कोळी, नृत्य निर्देशक आनंद कुमार याना सोबत घेऊन, नृत्यतारका सिया पाटील सह तब्बल दोनशे कलाकारांच्या संचासह सलग चार दिवस चित्रीकरण करून हे गाणं पूर्ण केलं.\nदिग्दर्शक मोहन नामदेव राठोड, रईस फारुखी, व निर्मिती व्यवस्थापक गिरीश सांगळे टीमने घेतलेली मेहनत नक्कीच सफल होईल व ही 'दणका' नावाची संगीत मेजवानी महाराष्ट्राची जनता नक्कीच पसंद करेल.\nया निर्मिती प्रक्रियेत नाशिकचे स्थानिक कलाकार, नाशिक पोलीस, आकाशजी, महेश गायकवाड, ऍड. गुलाबराव आहेर, ऍड. बळीराम नामदेव राठोड,उद्योगपती राजेश जाधव व सुबोध पाटील फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.\nचला तर रसिकहो 'दणका'चा टीझर बघून घ्या \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/online-diwali-ank-2017-prathibha-1445", "date_download": "2018-12-15T06:57:37Z", "digest": "sha1:UYFEENL4GF7RHK44SCBJOQJ6AEZJ42UU", "length": 2240, "nlines": 32, "source_domain": "bobhata.com", "title": "वाचा ऑनलाईन दिवाळी अंक: प्रतिभा", "raw_content": "\nवाचा ऑनलाईन दिवाळी अंक: प्रतिभा\nव्यास क्रिएशन्सच्या तपपूर्ती वर्षानिमित्त वेगवेगळ्या १२ विषयांच्या दर्जेदार साहित्य फराळचा प्रतिभा दिवाळी अंकामध्ये आस्���ाद घ्या\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs?start=30", "date_download": "2018-12-15T06:49:54Z", "digest": "sha1:UCZGB7FWPVNR43A7NNTRBSAFAGKP4GBZ", "length": 9158, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Video Songs - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nरोहित राऊतचे ‘कधी कधी’ हे गाणं तरुणाईला लावणार वेड\nप्रेमात असताना मनाची होणारी तगमग ‘कधी कधी’ या गाण्यामधून प्रत्येकाला आपल्या प्रेमाच्या आठवणीत घेऊन जाणार आहे. ‘कधी कधी’ गाण्याचा मंत्रमुग्ध करणारा आवाज म्हणजे रोहित राऊतचा. हे गाणे वरुण जैन यांनी रचली आहेत. संगीत अनय नाईक यांचे तर नृत्यदिग्दर्शन नितीन जाधव, अवी नंदू यांनी केले आहे. गाण्यामध्ये दिसणारे चेहरे म्हणजे ‘लव्ह लफडे’ करणारी एक नवी जोडी रोहित फाळके आणि रुचिरा जाधव या दोघांची.\n‘इपितर’ चित्रपटाच्या गाण्यांना मिळतोय भरघोस प्रतिसाद\n‘इपितर’ सिनेमाविषयी त्याच्या फस्ट लूक पोस्टरपासूनच प्रचंड उत्सूकता होती. चित्रपटाच्या नावात जसे वेगळेपण आहे, तसचं वेगळेपण सिनेमाच्या संगीतामध्ये आहे. सिनेमाचे संगीत युट्यूबवर येताच संगीताला मिळणा-या रसिकांच्या प्रतिसादावरून संगीत जनमानसात लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.\n'ड्राय डे' नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट\n'गोरी गोरी पान, फुलासारखी छान...' ही कविता आता नव्या अंदाजात गायली जात आहे. लहानपणी प्रत्येकांनी म्हंटलेल्या या कवितेचे आगामी 'ड्राय डे' सिनेमातील रिमिक्सने सध्या सुपरहिट कामगिरी केली आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव लिखित तसेच दिग्दर्शित 'ड्राय डे' सिनेमातील या सुपरहिट गाण्याबरोबरच, इतर गाणीदेखील देखील सिनेप्रेक्षकांमध्ये तुफान प्रसिद्धी मिळवत आहे. येत्या १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हिट गाण्यांमुळे, '��्राय डे' ची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.\nमालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\nशशांक शेंडे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त 'रेडू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राज्य पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक सागर छाया वंजारी दिग्दर्शित या सिनेमाचे 'देवाक् काळजी रे' हे गाणं टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँँच करण्यात आले. हे गाणं सध्या वायरल होत आहे.\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pm-pik-vima-update-266336.html", "date_download": "2018-12-15T06:38:22Z", "digest": "sha1:M7GXM4SOYRNR2FZS4B5N6BNWZNBMSTHM", "length": 13168, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंतप्रधान पीक विमा योजनेला 5 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ", "raw_content": "\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बा��ाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nपंतप्रधान पीक विमा योजनेला 5 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ\nपंतप्रधान कृषी पीक विमा योजना 2017साठीचे अर्ज स्वीकारण्यासाठी आणखी पाच दिवसांची मुदतवाढ मिळालीय. शेतकऱ्यांना आता 5 ऑगस्ट पर्यंत पंतप्रधान पीक विमा काढता येणार आहे.\nमुंबई, 31 जुलै : पंतप्रधान कृषी पीक विमा योजना 2017साठीचे अर्ज स्वीकारण्यासाठी आणखी पाच दिवसांची मुदतवाढ मिळालीय. शेतकऱ्यांना आता 5 ऑगस्ट पर्यंत पंतप्रधान पीक विमा काढता येणार आहे. याआधी 31 जुलै म्हणजेच आजच अर्ज भरण्याची संपणार होती. बँकेसमोर इच्छूक अर्जदार शेतकऱ्यांच्या रांगा काही केल्या संपत नव्हत्या. बऱ्याच जणांचे पीक विम्याचे अर्ज भरणे राहून गेले आहेत. पण आता या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज 5 ऑगस्टपर्यंत बँकेच्या विविध शाखांमध्ये स्वीकारले जातील. यासाठी सीएससी केंद्र अधिकृत राहणार नाहीत. संबंधीत बँकांनाही मुदतवाढीबाबत ई-मेलद्वारे कळवण्यात आले आहे. राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनीच पीक विमा मुदतवाढीसंदर्भात आयबीएन लोकमतला माह���ती दिली आहे. शेतकरी बांधवानी काळजी न करता वेळेत पीक विमा अर्ज भरावेत आणि पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन फुंडकर यांनी केलंय.\nपरभणीत याच पंतप्रधान पीक विमा योजनेचा अर्ज भरतेवेळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने सरकारवरही बरीच टीका झाली होती. त्यानंतरच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पीक विमा योजनेचा अर्ज स्वीकारण्यास केंद्राकडून अखेर मुदतवाढ मिळाली आहे. इच्छूक शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO : डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nअभी तक \u0003खेलने के लिए\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-4/", "date_download": "2018-12-15T06:22:06Z", "digest": "sha1:SLAHH7GV2QOVIOCEVR4TH3S6ZOZFENRP", "length": 18921, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "सर्वोत्तम डेटिंगचा साइट गंभीर संबंध (मोफत चाचण्या)", "raw_content": "\nसर्वोत्तम डेटिंगचा साइट गंभीर संबंध (मोफत चाचण्या)\nऑनलाइन डेटिंगचा अनेकदा मिळते हे अयोग्य प्रतिष्ठा आहे की फक्त, पण संख्या, हे दाखवण्यासाठी च्या बाबतीत नाही. उदाहरणार्थ, एक बहुतांश धोकादायक वापरकर्ते शोधत आहात एक दीर्घकालीन बांधिलकी, आणि जोडप्यांना ऑनलाइन पूर्ण होण्याची अधिक शक्यता असते असे म्हणतात ते समाधानी मध्ये त्यांचे लग्न आहे. तर आपण आहोत की, नौका, आम्ही आढळले डेटिंगचा साइट आपण परिपूर्ण आहेत. होय, हे साइट आहेत बांधिलकी-देणारं, पण तो देखील उल्लेख आहे की, ते पूर्णपणे मोफत प्रयत्न करू. तेव्हा आपण शोधत आहात एक संबंध, आपण खरोखर चुकीच्या करू शकत नाही जुळत, राजा डेटिंगचा साइट. मध्ये स्थापना केली, आणि अधिकृतपणे सुरू मध्ये, सामना प्रदीर्घ-रनिंग आणि सर्वात यशस्वी ऑनलाइन डेटिंगचा, साइट कधी. तो होता प्रती दशलक्ष, तो पाहतो, प्रती दशलक्ष मासिक अभ्यागतांना, आणि तो मागे अधिक तारखा, संबंध, आणि विवाह कोणत्याही पेक्षा तो प्रतिस्पर्धी आहे. सामना देखील विश्वास ठेवतो की प्रेम ओळखणे नये बँक खंडित आहे, जे का साइटवर देते एक पूर्णपणे विनामूल्य सदस्यत्व आहे. तेव्हा आम्ही विचार एलिट एकेरी, आम्ही विचार गुणवत्ता, आणि त्या नक्की काय साइटवर जात आहे. आपली खात्री आहे की, आपण प्राप्त होणार नाही डझनभर आणि डझनभर सामने एक दिवस, पण लक्षात ठेवा की त्या बहुतेक सामने होईल विसंगत आहे. त्याऐवजी, एलिट एकेरी पाठवते आपण अनेक सामने एक दिन की आपण खात्री करण्यासाठी स्वारस्य असू. याच्या व्यतिरीक्त, एलिट एकेरी लक्ष केंद्रीत तयार गंभीर संबंध महाविद्यालयीन-सुशिक्षित, उच्च उत्पन्न, आणि अधिक प्रौढ एकेरी (ई. जी.,) आहे. खातो, झोपतो, आणि श्वासात संबंध, आणि साइट जबाबदार आहे बद्दल आम्हाला विवाह असल्याने. सर्वात मोठा लाभ एक सामील, याशिवाय की ते मोफत आहे, असे साइट सर्व करू. आपण करावे लागेल सर्व आहे बसा, प्रतीक्षा सामने येतात, आणि नंतर निर्दिष्ट आपल्याला आवडत असल्यास त्यांना किंवा नाही., संप्रेषण सुरू आहे. एकच वरिष्ठ इच्छित कोण पूर्ण करण्यासाठी एक जीवन भागीदार, आम्ही अत्यंत शिफारस आमच्या वेळ. नाही फक्त आपण नाही आहे क्रमवारी माध्यमातून लोक नाहीत, आत आपले वय श्रेणी, परंतु आपण देखील करणार नाही क्रमवारी माध्यमातून लोक आहेत जे फक्त काहीतरी शोधत प्रासंगिक आहे. याचा अर्थ आपण हे करू शकता अधिक वेळ खर्च जाणून मिळत कोण लोक आहेत समान जीवनशैली, समजुती, आणि मूल्ये. «काळा लोक पूर्ण» आहे की एक वापरकर्ता बेस च्या बनलेले लाखो काळा आणि एकेरी तसेच एकेरी संबंध आहे. प्रदान काही माहिती तुकडे, जसे आपले वय, लिंग, लैंगिक अभिमुखता, आणि स्थान, आणि नंतर ‘. हे विनामूल्य नोंदणी करण्यासाठी तसेच प्रोफाइल ब्राउझ करा आणि नखरा (ई. जी. द्वारे आवडी आणि आवडी). ख्रिश्चन मिसळणे स्वागत आहे प्रत्येकजण आत विश्वास, ‘ बाप्तिस्मा करणारा, मेथडिस्ट, प्रेस्बायटेरिन, सरळ आहे, आनंदी, किंवा समलिंगी संबंध ठेवणारी स्त्री, इतर आपापसांत अभिज्ञापक. ड्वाइट आणि चांदीचे नाणे फक्त एक आहेत हजारो ख्रिश्चन मिसळणे यशोगाथा. «त्या दोन लहरी एकाकी आता आहेत एक. आम्ही यापुढे एकाकी आणि उत्तम फिट एकत्र. धन्यवाद, ख्रिश्चन मिसळणे, मदत घेऊन या दोन जीव एकत्र. «पेनी यांनी सांगितले. बिजागर आहे, कधी कधी म्हणतात «विरोधी धोकादायक आहे», अंतिम संबंध अनुप्रयोग आहे. हे ब्रीदवाक्य आहे «विवेकी डेटिंग विवेकी लोक,» सर्व केल्यानंतर. येथे ते कसे कार्य करते: आपण विनामूल्य साइन अप करा, आणि नंतर आपण करू शकता, जसे, आणि किंवा टिप्पणी भाग लोकांच्या प्रोफाइल की बाहेर उभे सर्वात. आपण प्राप्त करू आवडी आणि आपल्या फोटो वर टिप्पणी आणि मला बद्दल विभाग आणि त्यामुळे वर. हे प्राप्त करण्यासाठी एक चांगला मार्ग एक संभाषण सुरू केले. कॉफी पूर्ण आपण मदत करते «पूर्ण आपल्या आवडत्या प्रत्येक दिवस. «येथे, सामने आहेत म्हणतात, आणि आपण वापरत कॉफी सोयाबीनचे जसे प्रोफाइल आणि वापर इतर वैशिष्ट्ये. आपण खरेदी करू शकता, सोयाबीनचे, किंवा आपण प्राप्त करू शकता मुक्त सोयाबीनचे वर अनुप्रयोग. कॉफी पूर्ण स्त्री-अनुकूल डेटिंगचा अनुप्रयोग आहे कारण तो स्थापना केली होती करून तीन महिला आणि तो कारण स्त्रिया पहिल्या वैशिष्ट्य दिसून येईल, जे महिला लोक आधीच त्यांना आवडले. मध्ये स्थापना केली, माशीचे फक्त परवानगी महिला संभाषण सुरू करण्यासाठी (आहात तर समलिंगी पुरुष किंवा समलिंगी संबंध ठेवणारी स्त्री, एकतर व्यक्ती आरंभ करू शकता.). या मदत करते रक्कम वर तोडणे, स्पॅम, विसंगत सामने, आणि अनुचित फोटो महिला प्राप्त शकते. आणखी एक महत्त्वाचा पैलू माशीचे आपण बद्दल माहित पाहिजे की, आपण एकदा आणि दुसर्या व्यक्ती जुळतात, आपण तास पाठवा आणि किंवा, किंवा सामना अदृश्य. ठीक आहे कामदेव सर्व संख्या — — जुळणारे अल्गोरिदम की सिद्ध करणे अत्यंत यशस्वी. प्रथम, आपण उत्तर प्रश्न स्वत: ला. पुढील, आपण निर्दिष्ट कसे आपण इच्छित एक भागीदार त्या प्रश्नांची उत्तरे. गेल्या, आपण रँक किती महत्त्वाचे त्या प्रश्नांची उत्तरे आहेत. किंमत दृष्टीने, ठीक आहे कामदेव मुक्त आहे. मात्र, साइट ऑफर नाही काही प्रीमियम वैशिष्ट्ये, जसे पाहून कोण, की काही डॉलर्स खर्च. काय आपण सामने सह «लोक आपण मार्ग पार केले,» आणि याचा काय अर्थ होतो अनुप्रयोग वापरते आपल्या स्थानाचा शिफारस समविचारी एकेरी कोण जाणे त्याच ठिकाणी म्हणून आपण (एक रेस्टॉरंट, बार, जिम.). ध्येय आहे की आपण दाखवा आपण शोधू शकलो प्रेम कुठेही. आपण जसे व्यक्ती, क्लिक किंवा टॅप. आपण नाही तर, आपण सर्व काय आहे क्लिक करा किंवा टॅब क्रॉस बटण. मेसेजिंग सक्षम आहे एकदा दोन लोक व्याज दाखवा, प्रत्येक इतर. «कोण आहे आपल्या सामना आज» आहे काय आपण पाहू शकाल वर एक मुख्यपृष्ठ आहे, आणि, आपण हे करू शकता म्हणून कदाचित सांगू करून त्या शब्द, गुणवत्ता सामना एक दिवस. आपण एक सूचना मिळेल दुपारी, आणि एकदा म्हणतो आपण एकमेकांच्या संपूर्ण लक्ष तास. अनुप्रयोग विनामूल्य उपलब्ध आहे द्वारे डेस्कटॉप, आणि खेळा, आणि तो ज्याचे; फक्त आपण घेऊ करण्यासाठी एक-दोन मिनिटे भरा प्रोफाइल व फोटो अपलोड. लीग सर्वात विशेष डेटिंगचा अनुप्रयोग मध्ये उद्योग, आणि तो का हे पाहण्यासाठी सोपे आहे. सगळ्यांनाच आहे सक्षम होण्यासाठी एक सदस्य लीग — आहे, अनेकदा प्रतीक्षा यादी. इतर नियम यांचा समावेश वापरकर्ते कोण आहेत निष्क्रिय दोन आठवडे, नाही संदेश प्रतिसाद म्हणून, किंवा आहेत आक्षेपार्ह बंद काढलेला जाईल अनुप्रयोग आहे. आणखी एक टीप आहे, अधिक आपण लॉग-इन, उच्च आपल्या सामना दर असेल. ऑनलाइन डेटिंगचा आहे अत्यंत मार्ग बदलले लोक पूर्ण. आपली खात्री आहे की, काही ऑनलाइन आहेत फक्त सेक्स शोधत, पण त्यानुसार, संशोधन, सर्वात शोधत आहात की काहीतरी करणार गेल्या. या डेटिंग साइट आणि अनुप्रयोग. आता शक्ती आपल्या हातात आहे. — डेटिंगचा सल्ला, मी सामग्री देखरेख धोरण, सामाजिक मीडिया प्रतिबद्धता, आणि मीडिया संधी. ‘ चीज किंवा माझ्या वर्ष प्रेम प्रकरण लिओनार्डो, मी ऐकत बीटल्स पाहणे, हॅरी पॉटर (मी एक अभिमान.), किंवा पिण्याचे. डेटिंग सल्ला एक संग्रह आहे डेटिंगचा तज्ञ कोण अधिकृत मान्यता दिलेली बुद्धी वर ‘सर्व गोष्टी डेटिंग’ दैनिक आहे. अस्वीकृती: महान प्रयत्न केले आहेत राखण्यासाठी विश्वसनीय डेटा सर्व ऑफर सादर केले. तथापि, हा डेटा प्रदान हमी न. वापरकर्ते नेहमी तपासा ऑफर प्रदाता आहे अधिकृत संकेतस्थळ चालू अटी आणि तपशील. आमच्या साइट भरपाई प्राप्त पासून अनेक देते साइटवर सूचीबद्ध. सोबत की पुनरावलोकन घटक, ही नुकसान भरपाई प्रभाव पडू शकतो कसे आणि कुठे उत्पादने दिसतात ओलांडून (समावेश, उदाहरणार्थ, कोणत्या क्रमाने ते दिसतात). आमच्या साइट समावेश नाही संपूर्ण विश्वाचा उपलब्ध करून देते. संपादकीय मते व्यक्त साइटवर काटेकोरपणे आहेत आमच्या स्वत: च्या आणि नाही आहेत प्रदान, त्याद्वारे मान्यताप्राप्त, किंवा मंजूर करून जाहिरातदार.\n← मोफत गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/6109-actress-reema-to-be-seen-again-on-big-screen", "date_download": "2018-12-15T07:11:16Z", "digest": "sha1:ML7INVGTIYUC2FKABCRKZ3IHNHE2VGLM", "length": 12055, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "चाहत्यांना पुन्हा घडणार अभिनेत्री 'रिमा' यांची भेट - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nचाहत्यांना पुन्हा घडणार अभिनेत्री 'रिमा' यांची भेट\nPrevious Article मराठी सिनेसृष्टीतली फ्रेश जोडी 'अनिकेत विश्वासराव' आणि 'स्नेहा चव्हाण'\nNext Article एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा ‘पाटील’ २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nदर्जेदार अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत लौकिक प्राप्त करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रिमा. सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. मराठी – हिंदी नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटविला. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्या आपल्या मधून निघून गेल्या तरी त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. रिमा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून, या चित्रपटाचे दिग्दर्शन लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी यांनी केले आहे.\nपाकिस्तानी युट्युबरने केले 'होम स्वीट होम' चे कौतुक\nरीमाताईंच्या ‘होम स्वीट होम’ ला सलमान खानच्या मराठीतून शुभेच्छा\nअभिनेत्री स्पृहा जोशीचे पती 'वरद लघाटे' चे सिनेसृष्टीत पदार्पण\nसुमीत राघवन आणि मृणाल कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र\nघराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं, याच घराविषयी आणि घरातील नात्यांविषयी भाष्य करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ ची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. यांची असून प्रोऍक्टिव्ह व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मीडिया प्रस्तुतकर्ता आहेत. हृषीकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत असलेल्या या ‘होम स्वीट होम’ या चित्रपटात रिमा यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. रिमा यांच्यासह मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका ‘होम स्वीट होम’ मध्ये आहेत.\nरिमा यांना त्यांच्या आईकडून अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांनी ५० पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांनी प्रथम मराठी रंगभूमी व मराठी चित्रपटामधून काम करण्यास सुरुवात केली. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना त्यांच्या अभिनय क्षमतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू झाला. त्यांचे खरे नाव नयन भडभडे होते तर त्यांची आई मंदाकिनी भडभडे या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. हिंदी चित्रपटात रिमा लागू यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका सर्वात जास्त केल्या आहेत. पण त्यांच्या सर्वच भूमिका जबरदस्त गाजल्या आहेत.\n‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे, संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. नात्यांच्या रिडेव्हलपमेंटवर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nPrevious Article मराठी सिनेसृष्टीतली फ्रेश जोडी 'अनिकेत विश्वासराव' आणि 'स्नेहा चव्हाण'\nNext Article एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा ‘पाटील’ २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात\nचाहत्यांना पुन्हा घडणार अभिनेत्री 'रिमा' यांची भेट\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृत��� पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2016/04/22/", "date_download": "2018-12-15T07:18:15Z", "digest": "sha1:RCZHNVJD2NN5PJ6AJXTDCT6CKYPT4N5E", "length": 9209, "nlines": 111, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2016 एप्रिल 22 « कृष्ण उवाच", "raw_content": "\nबर्‍याच दिवसानी माझी आणि यमुताईची भेट झाली होती.यमुताई वयाने माझ्यापेक्षा मोठी होती.तिचे विचार मला आवडायचे.नव्हेतर कधी भेट झाली तर मी निक्षून तिला चर्चा करण्यास उद्दुक्त करायचो. असंच एकदा मी तिला म्हणाल्याचं आठवतं, “काय गं यमुताई,तुला ह्या जगाचा,ह्या जगण्याचा अर्थ सापडला आहे का” यमुताई मला म्हणाली, “मी माझ्या बालपणाच्या आयुष्यापासून ह्या जगाचा काय विचार करायची ते […]\nमी आणि माझी आई.\nलेखन करण्यात मला विशेष वाटतं.\nहा ही क्षण निघून जाईल.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« जानेवारी मे »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/marathwada/aurangabad/", "date_download": "2018-12-15T06:54:32Z", "digest": "sha1:7MR23LEASH3CJT736OCW7HP4TBIOCPEK", "length": 8362, "nlines": 222, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "औरंगाबाद Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nजालना: भोकरदन-जाफ्राबाद मार्गावर भरधाव टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडले\nशुध्दीवर आल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा पहिला प्रश्न, दंगल शांत झाली का\nऔरंगाबाद हिंसाचारावरून शिवसेना-एमआयएमची एकमेकांवर चिखलफेक\nगोपनीय शाखा भजे खायला गेली होती की हप्ते गोळा करायला; विखे पाटलांचा सवाल\nऔरंगाबाद हिंसाचारामध्ये काही पोलीस आणि पोलीस अधिकारी गंभीर जख्मी\nलग्नाच्या सहाव्या दिवशी देवदर्शनासाठी गेलेल्या नवरदेवासह, दोघे अपघातात ठार\nकॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nखोतकरांचे आव्हान: बाण ‘अर्जुना’च्या हाती आणि वध ‘दानवा’चा होईल\nभाजपासोबत अजिबात युती नाही उध्दव ठाकरेंनी ठणकावले\nऔरंगाबादेत शिवसेना खासदारा विरोधात, शिवसेना आमदाराचा बंड का\nऔरंगाबाद जिल्हा परिषदचे सीईओ आर्दड यांची अहमदनगरला बदली, पवनीत कौर नव्या...\nजिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर बदली\nऔरंगाबादेत आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत तरूणाची भोसकून हत्‍या\nइमारतीवरून उडी मारलेल्या ‘त्या’ विद्यार्थ्याचा पहाटे मृत्यू\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/feedback?start=31", "date_download": "2018-12-15T06:21:09Z", "digest": "sha1:4EADPE2RWFTNNZQIXBC3LXENNRVIF4DL", "length": 4448, "nlines": 80, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nसर, आपण सुरु केलेले हे दैनिक खुपच छान आणी निपक्षपाती पनाचे आहे. आमचा आष्टी तालुका सदैव आपल्या पाठिशी उभा राहील. आपल्या पुढील वाटचालीसाठी धन्यवाद. - आपला विनोद लोंढे.\nबीड लाइव ला हार्दिक हार्दिक शुभेच्या\nमु.पो. हरिश्‍चंद्र पिंपरी ता. वडवणी जि. बीड, बीड, महाराष्‍ट्र, ९०९६६१५५८९, shinde.gajanan666@gmail.com\nखुप खुप छान मला एकदम मनापासुन आवडला ..\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. स्टार मार्क केलेल्या सर्व Field भरणे आवश्यक आहे.\nMessage * [मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा] [शब्दमर्यादा फक्त 500 शब्द]\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसि��्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/entertainment", "date_download": "2018-12-15T07:43:53Z", "digest": "sha1:YTQ6YWCMJTHAVJQDMDKH3JXYLOR2ACNN", "length": 4692, "nlines": 40, "source_domain": "bobhata.com", "title": "Entertainment | Bobhata", "raw_content": "\nपुलंच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू दाखवणारा 'भाई - व्यक्ती की वल्ली'.....ट्रेलर चुकवू नका \nनव्या लोकांचा आणि नव्या दमाचा भारी डाकूपट येतोय भाऊ.. टीझर पाह्यला का\n'दादा, मी प्रेग्नंट आहे' चे पोस्टर्स दिसत आहेत आम्ही सांगतो ही काय भानगड आहे..\nहा 'सिम्बा' आहे की 'सिंघम' ट्रेलर पाहून घ्या भाऊ \nहरिवंशराय बच्चन यांची १११ वी जयंती.....वाचा ‘मधुशाला’चा मराठी अनुवाद \n'दोघांत तिसरा, आता सगळं विसरा' उर्फ 'मुंबई-पुणे-मुंबई ३' चा ट्रेलर पाहिला का भाऊ\nलायन किंग येतोय आता नव्या रुपात. जुनं काय नसेल आणि नवीन काय काय असेल पटापट वाचून घ्या\n चक्क तैमुर सारखा दिसणारा बाहुला आलाय भाऊ....पाह्यलात का \nनेटफ्लिक्सच्या 'मोगली' चित्रपटात हे ५ हिंदी कलाकार देणार आवाज...तुम्हाला पटते का ही कास्टिंग \nअजय अतुलच्या संगीताने महाराष्ट्राला पुन्हा एकदा वेड लागणार....'माऊली' चित्रपटातलं पहिलं गाणं पाहून घ्या\nव्हिडीओ ऑफ दि डे : चक्क असा तयार झाला अक्षय कुमारचा २.० मधला लुक \nस्पायडरमॅनचा जन्मदाता जेव्हा भारतीय सुपरहिरो तयार करतो...जाणून घ्या ‘स्टॅन ली'च्या भारतीय सुपरहिरोबद्दल \nनैसर्गिक आपत्तीला 'प्रेमाचा प्रलय' घोषित करणाऱ्या 'केदारनाथ'चा ट्रेलर बघितला का राव \n 9 ओरिजिनल चित्रपटांची घोषणा यातले तर दोन 'मराठी' आहेत भाऊ...\nमहाराष्ट्राच्या लाडक्या 'भाईं'चा बायोपिक आलाय राव....टीझर पाह्यला नसेल तर लगेच पाहून घ्या \nभारतीय चित्रपटात 'इंटरव्हल' का असतो राव कुठून झाली याची सुरुवात \nव्हिडीओ ऑफ दि डे : रणवीर सिंगने साजरा केला मराठमोळ्या 'सिद्धार्थ जाधव'चा वाढदिवस....व्हिडीओ पाहून घ्या राव \nनाळ : आटपाट नगरातली आणखी एक गोष्ट मोठ्या पडद्यावर...ट्रेलर पाह्यला का भाऊ \nTechमंत्र : १५,००० पेक्षा कमी किंमत असलेले ६ बेस्ट स्मार्टफोन्स \nमराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार 'आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर'....ट्रेलर बघून घ्या भाऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/will-angela-merkel-win-the-elections-270126.html", "date_download": "2018-12-15T07:25:16Z", "digest": "sha1:7A6XKOHFYLWBJBKX4JLUL4WCY5KPISR3", "length": 15470, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जर्मनीत मर्कल चौथ्यांदा निवडून येणार?", "raw_content": "\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nजर्मनीत मर्कल चौथ्यांदा निवडून येणार\nगेल्या १७ वर्षांपासून त्या जर्मनीच्या अध्यक्षपदावर आहेत. २४ सप्टेंबरला जर्मनीत निवडणुका आहेत, आणि यावेळीही त्यांच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मर्कलच आहेत.\n18 सप्टेंबर:राजकारणात आलं की हे ध्यानात ठेवावं लागतं की पैसा कमवणं हे महत्त्वाचं नसतं. हे शब्द आहेत जर्मनीच्या अध्यक्षा अँजेला मर्कल यांचे. गेल्या १७ वर्षांपासून त्या जर्मनीच्या अध्यक्षपदावर आहेत. २४ सप्टेंबरला जर्मनीत निवडणुका आहेत, आणि यावेळीही त्यांच्या ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मर्कलच आहेत.\nमर्कल यांच्या या कार्यकाळातही अर्थव्यवस्था चांगली आहे. बेरोजगारी ११.२ टक्क्यांवरून ३.८ टक्क्यांवर आलीय. गाड्या आणि इतर महागड्या वस्तूंचा चांगला खप होतोय. ब्रेक्झिटनंतर बसलेल्या हादऱ्यांचा परिणाम जर्मनीवर तुलनेनं कमी झाला आहे. तिथला समाज जास्त उदारमतवादी झालाय. समलैंगिकांचे विवाह जर्मनीत आता कायदेशीर झाले आहेत.\nसमलैंगीक विवाहांचा मुद्दा महत्वाचा आहे. युरोपच्या अनेक देशांमध्ये समलैंगीक विवाहांना परवानगी आहे. इतके दिवस ती जर्मनीत नव्हती. मर्कल यांच्या पक्षाचाही त्याला विरोध होता. मग मर्कल बाईंनी शक्कल लढवली. सार्वमत घेतलं. लोकांचा कल होता समलैंगी विवाहांच्या बाजूनं मत दिलं. मर्कल यांनी स्वतः लक्ष घालून तिथल्या संसदेत कायदा मंजूर करून घेतला. यामुळे त्यांची तरुणांमधली लोकप्रियता कमालीची वाढली. समलैंगीक नागरिकांचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्यांच्या बाजूचे हक्क तरुणांना नेहमीच भावतात.\nजर्मनी ही एकेकाळची जगातली महासत्ता. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी हे बिरूद गमावलं. पण गेल्या काही वर्षात चित्र बदलतंय. युरोपिअन महासंघाचं नेतृत्व आज जर्मनी करतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनाही चार शब्द सुनवायला मर्कल बाई पुढेमागे पाहत नाहीत. ब्रेक्झिटच्या वेळीही ब्रिटन नाही तर नाही, आपलं काही अडत नाही, अशी स्पष्ट भूमिका बाईंनी घेतली. त्यामुळेही त्यांची प्रतिमा चांगलीच उंचावली. याचाही फायदा मर्कलना निवडणुकीत होणार हे नक्की.\nपण अशा काही गोष्टी आहेत, ज्या त्यांना तितक्या जमल्या नाहीत. पायाभूत सुविधांवर जर्मन सरकारनं खर्च करणं कमी केलंय. दुसरं म्हणजे, इंटरनेट���ा स्पीड जर्मनीत तुलनेनं कमी आहे. खरं वाटणार नाही, पण हा निवडणूकीत एक मुद्दा झालाय. तिसरा मुद्दा असा की जर्मनीत वयस्कर लोकांची संख्या लक्षणीय आहे. पण काही महिन्यांपूर्वी निवृत्तीचं वय ६५ वरून ६३वर आणण्यात आली. यावरून मर्कल यांच्यावर बरीच टीका झाली. ते काहीही असलं, तरी मर्कल पुन्हा निवडून येणार हे निश्चित.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविजय मल्ल्याच्या मुसक्या आवळणार आज होणार फैसला, CBI ची टीम लंडनमध्ये\nमहिलेची सुंदरता बेतली नोकरीवर, हिच्यासाठी लोक करत आहेत गुन्हा\nपरदेशातून भारतात पैसे पाठवण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर\n इंटरनेटचा स्पीड वाढणार; भारताचा सर्वात वजनदार उपग्रह अवकाशात झेपावणार\nपंतप्रधान मोदींना चढला फुटबॉलचा ज्वर, 'फिफा'च्या अध्यक्षांकडून मिळाली 'खास' भेट\nशीतयुद्ध संपवणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनिअर बुश यांचं निधन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://morayaprakashan.com/BookDetail.aspx?BookId=220", "date_download": "2018-12-15T06:41:53Z", "digest": "sha1:KFC6NDLFB3MLSNKJIRCVNYIAQ2HELGTL", "length": 2878, "nlines": 43, "source_domain": "morayaprakashan.com", "title": "युगद्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज", "raw_content": "\nप्रकाशक : मोरया प्रकाशन\nयुगद्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज\nहिंदू धर्माविषयीची ज्वलंत धर्मनिष्ठा आणि उदार सहिष्णुता ,राजकारणातील\nसावधपणा आणि दूरदृष्टीची राष्ट्रीयता ,उदार सहृदयता आणि न्यायप्रियता\n,नैतिकता आणि कर्तव्य -तत्परता यांसारख्या चरित्रगत लोकोत्तर अशा\nवैशिष्ट्यांमुळे शिवाजी महाराज हे युगद्रष्टे महापुरुष ठरले . शिवाजी\nमहाराजांच्या चरित्राचा अभ्यास आजच्या बिकट परिस्थितीमध्ये भारतीय\nसमाजासाठी अत्यंत प्रासंगिक व प्रेरणास्पद आहे .\nम्हणूनच शिवचरित्राचा जनसामन्यांमध्ये प्रसार करण्यासाठी 'युगद्रष्टे\nछत्रपती शिवाजी महाराज' या डॉ.गो.रा. कुलकर्णी लिखित आणि 'श्री संत\nसीताराम बुवा वालावरकर ट्रस्ट, श्री क्षेत्र डेरवण ' यांनी हिंदी व मराठी\nभाषेत प्रकाशित आणि मोठ्या प्रमाणावर वितरीत केलेल्या या ग्रंथाची नवीन\nमराठी आवृत्ती मोरया प्रकाशनतर्फे पुन:प्रकाशित करण्यात येत आहे.\nलेखक : डॉ.गो.रा. कुलकर्णी\nअनुवादक : डॉ.सौ. अवंतिका कुलकर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/dehu/", "date_download": "2018-12-15T07:53:42Z", "digest": "sha1:RRBRJNEJQFWTDTLQQOGGFDNQLDRUS4ZB", "length": 4783, "nlines": 56, "source_domain": "pclive7.com", "title": "Dehu | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nदेहु, आळंदी, पंढरपूर तिर्थ क्षेत्राच्या सुधारणांसाठी केंद्राने निधी द्यावा; खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- श्री क्षेत्र देहु, आळंदी व पंढरपूर या तिर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी व तिर्थ क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने जास्त निधी द्यावा अशी मागणी खासदार...\tRead more\nदेहूतील भूमिपुत्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संरक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – खासदार अमर साबळे\nपिंपरी (Pclive7.com):- देहू आणि आसपासच्या परिसरात रेडझोनच्या प्रश्नामुळे स्थानिक भूमिपुत्र शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. तसेच नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. यासंदर्भात केंद्रीय संरक...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/journalist-bukhari-murder-accused-militant-killed/", "date_download": "2018-12-15T06:59:30Z", "digest": "sha1:V3ZCCRP3O5ZNKI3W6OIGHNSJ6BOY5XUF", "length": 7002, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पत्रकार बुखारी हत्याकांडातल्या दहशतवाद्याचा खात्मा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपत्रकार बुखारी हत्याकांडातल्या दहशतवाद्याचा खात्मा\nश्रीनगर: काश्‍मीरातील पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या करणारा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी नावीद झट्ट याचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. जम्मू काश्‍मीरच्या बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तो मारला गेला आहे अशी माहिती सुरक्षा दलांच्यावतीने देण्यात आली आहे.\nपत्रकार शुजात बुखारी याच्या हत्या प्रकरणात पोलिस त्याचा बरेच दिवस शोध घेत होते. त्याचा खात्मा झाल्यानंतर त्याची प्रतिक्रीया उमटू नये म्हणून काश्‍मीर खोऱ्यातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बडगाम जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली आहे.पत्रकार बुखारी हे रायझींग काश्‍मीर या दैनिकाचे संपादक होते त्यांची श्रीनगर मध्ये त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरच गेल्या जून महिन्यात हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून नावीद फरारी होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअर्जेन्टिनात होणार ट्रम्प यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय बैठक\nNext articleआयफेल टॉवरच्या जिन्याला लिलावात मिळाली मोठी किंमत\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\nराफेलवरून राज्यसभेत तुंबळ घोषणा युद्ध ; सोमवार पर्यंत सभागृह तहकुब\nलपवण्यासारखे काही नसेल तर होऊ द्या ना जेपीसी चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AC_%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%8F%E0%A4%8F%E0%A4%B8_%E0%A5%A9%E0%A5%AF_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-12-15T06:23:31Z", "digest": "sha1:LIYUO5FQLV6AA5MZV4NB5V5WOU2K6PAQ", "length": 8806, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साब जेएएस ३९ ग्रायपेन - विकिपीडिया", "raw_content": "साब जेएएस ३९ ग्रायपेन\nसाब जेएएस ३९ ग्रायपेन\nस्वीडीश हवाईदलाचे जेएएस ३९ ग्रायपेन विमान\n२४७ (फेब्रुवारी २०१७ पर्यंत)\n$३ - ४ कोटी जेएएस ३९सी साठी[२][३][४]\nसाब जेएएस ३९ ग्रायपेन हे स्वीडीश विमान कंपनी साबने विकसित केलेले कमी वजनाचे एका इंज���नचे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे.\nग्रायपेन सी/डी ची वैशिष्ट्ये[संपादन]\nचालक दल : १ (डी साठी २)\nलांबी : १४.१ मी ( ४६ फुट ३ इंच ) दोन सीटर साठी: १४.८ मी (४८ फुट ५ इंच)\nपंखांची लांबी : ८.४ मीटर ( २७ फुट ४ इंच )\nउंची : ४.५ मी (१४ फुट ९ इंच)\nपंखांचे क्षेत्रफ़ळ : ३० चौरस मी ( ३२३ चौरस फुट)\nनिव्वळ वजन : ६८०० कि.ग्र.\nसर्व भारासहित वजन : ८,५०० कि.ग्र.\nकमाल वजन क्षमता : १४,००० किलो\nअति उंचीवर : २,२०४ किमी/तास, माख २[५]\nपल्ला : ३,२०० किमी\nप्रभाव क्षेत्र : ८०० किमी\nबंदुक : २७ मिमी, १२० गोळ्या (फक्त एक चालक दल आवृत्तीमध्ये)\nउडताना समुद्रसपाटीपासुन कमाल उंची : १५,२४० मी\n^ \"स्टिकर शॉक: एस्टिमेटिंग द रिअल कॉस्ट ऑफ मॉडर्न एअरक्राफ्ट\" (पीडीएफ) (इंग्रजी मजकूर). डिफेन्स एरोस्पेस. जुलै २००६. 15 January 2014 रोजी पाहिले.\n^ \"द जेएएस३९ ग्रायपेन: स्वीडन्स ४+ जनरेशन वाईल्ड कार्ड\" (इंग्रजी मजकूर). डिफेन्स इंडस्ट्री डेली. २०१४. 2016-10-16 रोजी पाहिले.\n^ सबिन पिरोन (१४ एप्रिल २००९). \"साब फेल्स टू लँड ग्रायपेन ऑर्डर्स, थ्रेटनिंग आऊटपुट\" (news). ब्लूमबर्ग. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 31 August 2012 रोजी मिळविली). [मृत दुवा]\n^ \"साब पिन्निंग इट्स होप्स ऑन मुव्हिंग ग्रायपेन टू ब्राझील\" (इंग्रजी मजकूर). चायना डेली. ०८-०७-२००९.\n^ \"ग्रायपेन फायटर सिस्टिम\" (इंग्रजी मजकूर). साब. .\nजगातील प्रमुख लढाऊ विमाने\nमिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर ·\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०१८ रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://morayaprakashan.com/BookDetail.aspx?BookId=221", "date_download": "2018-12-15T07:48:49Z", "digest": "sha1:SGD5LKLJKQGBCZONAUZBUFJUJOMIDG4Q", "length": 7689, "nlines": 36, "source_domain": "morayaprakashan.com", "title": "श्रीसमर्थांचा गाथा", "raw_content": "\nप्रकाशक : मोरया प्रकाशन\nमाझी काया आणि वाणी,गेली म्हणाल अंत:करणी,परी मी आहे जगत्जीवनी निरंतर \nनका करू खटपट ,पहा म��झा ग्रंथ नीट ,तेणे सायुज्यतेची वाट गवसेल की \nसदगुरू समर्थ रामदासांच्या उपदेशानुसार त्यांच्या सर्वसमावेशक अशा अफाट वाङ्मयसंपदेत मानवी जीवनातील परमोच्च ध्येयाच्या प्राप्तीसाठीचा मार्ग सापडतो .इंग्रजी सत्तेच्या कठीण कालखंडातही समर्थहृदय कै. शंकर श्रीकृष्ण देव ,कै.ल. रा .पांगारकर आणि प.पू. कै.अनंतदास रामदासी महाराज या तीन महापुरुषांनी समर्थ संप्रदायाच्या प्रचारासाठी फार मोठे वाङ्मयीन योगदान दिले . प्रत्येक समर्थ भक्ताच्या अंत:करणात या तिघांबद्दल आदर आणि कृतज्ञता आहे . तिघांनी समर्थांचे विस्तृत चरित्रग्रंथ तयार केलेच पण त्याच बरोबर समर्थांच्या कवितासमुद्रात मानस नौकेने यथेच्छ विहार केला . श्रीमत् ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास सुलभतेने करता यावा म्हणून अनंतदास महाराजांनी 'दासबोध प्रवेश' हा ग्रंथ साकारला . विद्यार्थ्यांकरिता व्यक्तिमत्व विकास साधला जाईल असे निवडक वेचे संपादित केले . आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रंथराज दासबोध , आत्माराम या व्यतिरिक्त असणारी, सर्वत्र विखुरलेली समर्थांची स्फुट कविता समग्र' गाथा' या स्वरुपात संपादित केली .समर्थांचा गाथा ची पहिली आवृत्ती १९२८ साली प्रकाशित करण्यात आली होती .\nमहाराष्ट्र धर्म राहिला काही , तुम्हांकारणे श्री छत्रपती शिवरायांना उद्देशून लिहिलेल्या या ओळी . वेळोवेळी समर्थ रामदासांची ही स्फूर्तीदायी वाणी श्री शिवरायांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहाय्यभूत ठरली.समर्थांच्या वाङ्मयात'महाराष्ट्र धर्माच्या' मूलभूत तत्त्वांची शिकवण आहे. कोणत्याही कालखंडात पडत्या, आडमार्गाला लागलेल्या राष्ट्राला योग्य मार्गावर आणून सोडण्याचे सामर्थ्य त्यात आहे .\nलोकसेवा म्हणजेच परमेश्वर सेवा होय हा विचार सातत्याने मांडणारे हे साहित्य आजच्या परिस्थितीत वाचले जाण्याची नितांत गरज आहे . याचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये धैर्य,उत्साह,स्फूर्ती ,कार्यप्रवणता उत्पन्न करण्याची विलक्षण जादू यात आहे .\nलेखक : प.पू.अनंतदास रामदासी\nसमर्थ रामदास स्वामींचे साहित्य प्रापंचिक व्यवहार ,सदाचार ,आध्यात्मिक मार्गदर्शन ,राजनीती ,व्यक्तिमत्व विकास ,व्यवस्थापन शास्त्र व संघटन कौशल्य ,काव्य व तत्त्वज्ञान अशा विविध पैलूंनी नटलेले आहे . जीवनोपयोगी सर्वच विषयांचे अचूक आकलन ,सखोल चिंतन व नेमके मार्गदर्शन चपखल शब्दांत व्यक्त करणारे हे परिपूर्ण साहित्य आहे . या साहित्याच्या प्रत्येक ओळीतून भगवद भक्ती ,व्यावहारिक शहाणपण ,पुरुषार्थ व भव्य उत्कट आणि अचूक प्रयत्नवाद अनुभवता येतो .समर्थांचे काव्य,अभंग,पदे, आरत्या ,भारुडे इत्यादी रचनांनी समृद्ध अशा या गाथ्यातून वाचकांना असाच एक विलक्षण आनंद अनुभवास येईल . प्रदीर्घ कालावधीनंतर उपलब्ध होणाऱ्या या ग्रंथात मूळ गाथेतील अभंगाबरोबरच समर्थ रामदास स्वामींच्या काही अन्यत्र प्रकाशित अशा रचना समाविष्ट केल्या आहेत. त्याचबरोबर कठीण शब्दांचे अर्थ, वर्णानुक्रमे पद्यसुची आणि विशेषार्थक टीपा यांच्या समावेशाने या गाथेला परिपूर्ण संदर्भ ग्रंथाचे अनमोल स्वरूप प्राप्त झाले आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://prajaktprakashan.com/index.php?route=product/search&tag=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2018-12-15T08:22:57Z", "digest": "sha1:XMGVTKZ5ZRPXEYE7EJR3F5K7YEFV5NRT", "length": 6259, "nlines": 130, "source_domain": "prajaktprakashan.com", "title": "Search - Tag - प्राजक्त प्रकाशन", "raw_content": "\n...आणि पानिपत :पानिपतच्या युद्धाबद्दल वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं असं बरंच लिहिलं गेलं आहे. 1600 ते 1761 या कालावधीतील घडामोडींचा एका दलित कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या नजरेतून घेतला गेलेला वेध म्हणजे ही क..\nगेली पंचवीस वर्षे कोल्हापूर मध्ये वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या मित्रमंडळींबरोबर अलास्का सारख्या अनोख्या प्रदेशात सफरीचा योग आला व त्यातूनच उलगडले हे प्रवास वर्णन .....\nआपला उस्मानाबाद, लातूर जिल्हा : आम्ही प्रकाशित केलेल्या या जिल्ह्याची माहिती सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी, शालेय विध्यार्थ्यांसाठी,पर्यटकांसाठी उपयुक्त आहे. ..\nआपला औरंगाबाद जिल्हा : आम्ही प्रकाशित केलेल्या या जिल्ह्याची माहिती सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी, शालेय विध्यार्थ्यांसाठी,पर्यटकांसाठी उपयुक्त आहे...\nआपला कोल्हापूर जिल्हा : आम्ही प्रकाशित केलेल्या या जिल्ह्याची माहिती सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी, शालेय विध्यार्थ्यांसाठी,पर्यटकांसाठी उपयुक्त आहे. ..\nआपला खान्देश (धुळे, नंदुरबार, जळगाव ) : आम्ही प्रकाशित केलेल्या या जिल्ह्यांची माहिती सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी, शालेय विध्यार्थ्यांसाठी,पर्यटकांसाठी उपयुक्त आहे. ..\nआपला ठ���णे जिल्हा : आम्ही प्रकाशित केलेल्या या जिल्ह्याची माहिती सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी, शालेय विध्यार्थ्यांसाठी,पर्यटकांसाठी उपयुक्त आहे. ..\nआपला नागपूर जिल्हा : आम्ही प्रकाशित केलेल्या या जिल्ह्याची माहिती सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी, शालेय विध्यार्थ्यांसाठी,पर्यटकांसाठी उपयुक्त आहे. ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-15T07:21:29Z", "digest": "sha1:AW365EJZQAO5WEGN52EFCREO56U3XMZY", "length": 12341, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अपघाती क्षेत्रातच रुग्णवाहिका मिळेना…! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअपघाती क्षेत्रातच रुग्णवाहिका मिळेना…\nअनेकांचा उपचाराअभावी मृत्यू; 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मागणी\n50 गावे, 20 आरोग्य उपकेंद्र\nमसूर प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सुमारे 50 गावे, 3 आरोग्य केंद्र व 20 उपकेंद्रे आहेत. मसूर येथे 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मिळाल्यास पुसेसावळी, कोपर्डे, उंब्रज, हेळगाव, किवळ याठिकाणी 15 ते 20 मिनिटात आरोग्य सेवा मिळू शकेल. सध्या ही सेवा एक तासानंतर मिळत आहे.\n-कराड ते मसूर मार्गावरील कारखाना परिसर\n-मसूर ते उंब्रज मार्गावरील वडोली भिकेश्वर\n-मसूर ते पुसेसावळी मार्गावर शामगाव घाट\n-मसूर ते रहिमतपूर मार्गावर तारगाव फाटा\n-कराड-विटा मार्गावरील सुर्ली घाट\nकराड – कराड उत्तरेतील मसूर परिसरात अरुंद रस्त्यासह अनेक ठिकाणी असणारी धोकादायक वळणे अपघाताला निमंत्रण देत आहेत. यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करताना समोर कधी काळ उभा राहिल हे सांगणे अशक्‍यच आहे. अशावेळी तात्काळ एखादी रुग्णवाहिका उपलब्ध होणे गरजेचे असते. मात्र, ऐनवेळी रुग्णवाहिकाच उपलब्ध होत नसल्याने जखमींचा उपचाराअभावी मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी या प्रमुख रहदारीच्या रस्त्यावर तातडीची सेवा पुरविणारी रुग्णवाहिकेची सोय करावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे.\nकराड उत्तरेकडील मसूर परिसर हा राजकिय व सर्व क्षेत्रासाठी महत्वाचा भाग म्हणून गणला जातो. या भागात हजारोंची लोकसंख्या असलेली अनेक गावे, वाड्या-वस्त्या आहेत. प्रत्येक गावास रस्ते आहे. याच भागात सुर्ली व शामगावचा घाट येतो. या घाटापासून कराडपर्यतचा प्रवास लक्षात घेता या मार्गावर अनेक ठि���ाणी अपघाती धोकादायक वळणे असलेली पहावयास मिळतात. काही ठिकाणी असलेले अरुंद रस्ते थेट अपघाताला निमंत्रण देत आहेत. तर काही ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्युांमुळे वाहनधारकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. शामगाव व सुर्ली घाटातही अनेकदा गंभीर स्वरुपाचे अपघात झालेले आहेत.\nयामार्गावर एखादी अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ त्यांच्या परीने जखमींना मदत करतात. जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी ते रुग्णवाहिका मिळविण्याचा प्रयत्न करतात. शासनाने तातडीची सेवा म्हणून 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. मात्र ही रुग्णवाहिका कराड व उंब्रज येथे आहे. ग्रामस्थांनी 108 क्रमांकाला फोन करुन रुग्णवाहिकेची मागणी केल्यास याबाबत उंब्रज किंवा कराडला कळविले जाते. मात्र, ऐनवेळी या दोन्ही ठिकाणच्या रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. तसेच इतर रुग्णालयांच्या गाड्याही वेळेत त्याठिकाणी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या खासगी वाहनांचा आधार घेऊन ग्रामस्थ जखमीला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही वेळा जखमीवर वेळेत उपचार न झाल्याने त्याला जीव गमवावा लागतो. ही वस्तुस्थिती आहे.\nकराड तालुक्‍यात 108 क्रमांकाच्या 5 गाड्या\nकराड तालुक्‍यासाठी 108 क्रमांकाच्या 5 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्यामधील चार रुग्णवाहिका कराड दक्षिणमध्ये आहेत. तर एक रुग्णवाहिका कराड उत्तरेतील तालुक्‍यातील गावांसाठी आहे. दक्षिणेत उपजिल्हा रुग्णालयात 1, मलकापूर नगरपंचायतीकडे 1, कृष्णा रुग्णालयाकडे 1 तर उंडाळे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे 1 रुग्णवाहिका आहे. कराड उत्तरमध्ये फक्त उंब्रज येथे एक रुग्णवाहिका कार्यरत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘अप्सरा आली’ कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत विराजमान होणार ही अभिनेत्री\nNext articleराजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकरी निघाले दिल्लीतल्या घेराव आंदोलनाला\nटवाळखोर तरुणांकडे वाई पोलिसांचे दुर्लक्ष\nप्रतापगडावरील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून झाली पुष्पवृष्टी\nसाताऱ्यातील चित्रकारांच्या प्रदर्शनास मुंबईत प्रतिसाद\nधर्मवीर प्रतिष्ठानमुळे कबड्डीला गतवैभव : मनोज पवार\nविभागीय स्पर्धेम���्ये सेवागिरी इंग्लिश मिडियम स्कूलचे यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-apmc-76478", "date_download": "2018-12-15T07:44:07Z", "digest": "sha1:EHC7VNKLYRBQMOFYHMBX2NUPCOX33CEU", "length": 13370, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news apmc एपीएमसीत वाहनचालकांची लूट | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nनवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचाराच्या प्रकारांमुळे नेहमीच गाजली आहे. सध्या फळबाजारातील वसुली वाहनचालकांची डोकेदुखी बनली आहे. येथील आवक-जावक गेटवर बाजार समितीच्या ठरलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे घेतले जात आहेत. विशेष म्हणजे त्याची पावतीही दिली जात नाही. त्यामुळे हे पैसे नेमके कुणाच्या खिशात जातात, असा सवाल वाहनचालक आणि व्यापाऱ्यांनी केला आहे.\nनवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचाराच्या प्रकारांमुळे नेहमीच गाजली आहे. सध्या फळबाजारातील वसुली वाहनचालकांची डोकेदुखी बनली आहे. येथील आवक-जावक गेटवर बाजार समितीच्या ठरलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे घेतले जात आहेत. विशेष म्हणजे त्याची पावतीही दिली जात नाही. त्यामुळे हे पैसे नेमके कुणाच्या खिशात जातात, असा सवाल वाहनचालक आणि व्यापाऱ्यांनी केला आहे.\nबाजार समितीच्या नियमानुसार मालाची गाडी आत सोडण्यासाठी पाच ते दहा रुपये शुल्क आकारले जाते. मात्र प्रवेशद्वारावरील कर्मचारी जादा पैसे घेतात. एखादी गाडी आत आली की ती ओव्हरलोडेड आहे, असे सांगून वेगळी पावती व दंड भरावा लागेल, असे सांगून ५० ते १०० रुपये घेतले जातात. एखादी गाडी सायंकाळी माल घेऊन आली, तर ती रिकामी होईपर्यंत रात्र होते. त्यामुळे वाहनचालक सकाळी गाडी बाहेर काढतो. त्या वेळी त्याच्याकडे पैशाची मागणी केली जाते. रात्रभर गाडी बाजारात का उभी केली हे बेकायदा आहे, आता ५०० रुपये आणि तो भरायचा नसेल तर २०० रुपये द्या, असे सांगून २०० रुपये घेऊन वाहन सोडले जाते. अशा प्रकारे बाजाराच्या प्रवेशद्वारावर दररोज ५० ते ८० हजारांचा गल्ला जमवला जातो. तेव्हा या प्रकाराला समितीने आळा घालावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.\nफळ बाजारात झालेल्या या प्रकाराची माहिती अजून तरी माझ्यापर्यंत आलेली नाही. याबाबत माहिती घेतो. काय प्रकार आहे तो तपासून पाहतो. तुम्ही याबाबत सह सचिवांशी बोला.\n- शिवाजी पहिणकर, सचिव, बाजार समिती\nबाजाराच्या आवारात प्रवेश करण्���ासाठी प्रवेश फी आणि बाहेर जाताना बाजार फी आकारली जाते. मात्र त्याची रितसर पावती दिली जाते.\n- अविनाश देशपांडे, सहसचिव, बाजार समिती\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nराजकीय वादात रखडले कोस्टल रोडचे भूमिपूजन\nमुंबई - मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करायचे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या, हे निश्‍चित होत...\nमुंबई - भारतीय पोपट पाळणाऱ्यांची आता खैर नाही. मुक्‍या जीवाला पिंजऱ्यात ठेवणाऱ्या पशुप्रेमींना शोधण्यासाठी वन विभागाने मुंबईत खबरी पेरले आहेत....\nदोन तासांसाठी पाच तास रखडपट्टी\nठाणे - वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचा फटका मुंबई आणि ठाण्यातील एसटीच्या प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीत एसटी प्रवाशांना दोन तासांच्या अंतराकरिता पाच-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/virat-picture-with-anushka-sharma-become-golden-tweet-of-2018-1801096/", "date_download": "2018-12-15T07:31:02Z", "digest": "sha1:KNA5L5UXLEGRGYQN2SOZ4NYG3JLSDZXT", "length": 11541, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "virat kohli picture with anushka sharma become golden tweet of 2018 | अनुष्कासाठी विराटने केलेले ‘ते’ ट्विट ठरलं या वर्षीचं गोल्डन ट्विट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nअनुष्कासाठी विराटने केलेले ‘ते’ ट्विट ठरलं या वर्षीचं गोल्डन ट्विट\nअनुष्कासाठी विराटने केलेले ‘ते’ ट्विट ठरलं या वर्षीचं गोल्डन ट्विट\nमागील वर्षीदेखील विराटचं एक ट्विट गोल्डन ट्विट ठरलं होतं.\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गेल्या वर्षी ११ डिसेंबरला इटलीमध्ये लग्न केलं. तेव्हापासून आजतागायत या जोडीची रोज नवनवीन चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे या जोडींमध्ये असलेलं प्रेम हे साऱ्या चाहत्यांना ठावूक आहे. काही दिवसापूर्वी विराटने ट्विटरवर त्यांच्या पहिल्या करवां चौथा फोटो शेअर केला होता. या ट्विटवर लाखो युजर्सने लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला होता. त्यामुळे विराटचं हे ट्विट यंदाचं गोल्डन ट्विट ठरलं आहे.\nप्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी करवाचौथचा दिवस खास असून आपल्या पतीसाठी हे व्रत केलं जातं. त्यामुळे अनुष्कानेही विराटसाठी करवां चौथचं व्रत केलं होतं. त्यामुळे विराटने ट्विटवर अनुष्कासोबतचा फोटो शेअर करत ‘अनुष्का माझं सर्वस्व आहे’ असं म्हणत त्याचं प्रेम व्यक्त केलं होतं. विराटने केलेल्या या ट्विटला २ लाखापेक्षा अधिक लाईक्स आणि १४ हजारपेक्षा जास्त रिट्विट करण्यात आलं आहे. त्यामुळे विराटचं हे ट्विट यावर्षीचं ‘गोल्डन ट्विट ऑफ २०१८’ ठरलं आहे.\nदरम्यान, गेल्यावर्षी देखील विराटने लग्नानंतर अनुष्कासोबतचे फोटो शेअर केले होते. विराट अनुष्काच्या लग्नाचे फोटोसुद्धा त्यावेळी चर्चेचा विषय ठरले होते. त्यामुळे विराटने केलेल्या ट्विटला ८८ हजार रिट्विट मिळाले होते. तर ५ लाख ४४ हजारपेक्षा अधिक लाईक्स मिळाले होते.त्यामुळे २०१७ चं गोल्डन ट्विट हा बहुमानदेखील विराटलाच मिळाला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6404-bigg-boss-marathi-lady-contestants-reveal-their-game-on-assal-pahune-irsal-namune", "date_download": "2018-12-15T07:37:29Z", "digest": "sha1:FBQDL75FB42WI67AZ6F6NVB3M3UTVAWK", "length": 13205, "nlines": 218, "source_domain": "marathicineyug.com", "title": "“अस्सल पाहुणे इसराल नमुने” कार्यक्रमामध्ये बिग बॉस मराठीचे बिनधास्त सदस्य पहिल्यांदाच करणार बेधडक खुलासे ! - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n“अस्सल पाहुणे इसराल नमुने” कार्यक्रमामध्ये बिग बॉस मराठीचे बिनधास्त सदस्य पहिल्यांदाच करणार बेधडक खुलासे \nPrevious Article कलीचा होणार नवशक्तींशी सामना - ‘विठुमाऊली’ मालिकेचे नवरात्री विशेष भाग\nNext Article “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेत विठ्ठल – बीरदेव येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nकलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारत आहेत. किशोर चौघुले, प्राजक्ता हनमघर, भूषण कडू, ओंकार भोजने हे काही इरसाल पात्र या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवत आहेत. या लोकप्रिय मंडळींची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे बघण्याची संधी मिळत आहे. कलर्स मराठी या महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीने बिग बॉस या कार्यक्रमाचे मराठमोळ रूपं प्रेक्षकांच्या भेटीस आणले होते. या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, भरपूर प्रेमं दिले. कार्यक���रम सुरु होताच प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळविण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. याच पहिल्यावहिल्या पर्वाची पहिली विजेती मेघा धाडे, तसेच उषा नाडकर्णी, रेशम टिपणीस, सई लोकूर, स्मिता गोंदकर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये बिग बॉसच्या या बिनधास्त सदस्यांनी पहिल्यांदाच बेधडक खुलासे केले आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका अस्सल पाहुणे इरसाल नमुने याचा बिग बॉस मराठी महिला विशेष भाग या आठवड्यामध्ये गुरु – शुक्र रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nकार्यक्रमामध्ये गप्पा आणि गोष्टीबरोबर अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले ज्याची उत्तर यांनी दिली आहेत. जसे मेघा धाडेला मकरंद यांनी विचारले कि तू बिग बॉसच्या वेळेस मत Manage केले होते हे खरे आहे का हे खरे आहे का तसेच उषा नाडकर्णी यांना विचारले तुमच्या फटकळ स्वभावाने बरेच दुखावले जात असतील तुम्हाला हे मान्य आहे का तसेच उषा नाडकर्णी यांना विचारले तुमच्या फटकळ स्वभावाने बरेच दुखावले जात असतील तुम्हाला हे मान्य आहे का सईला बिग बॉसच्या प्रवासामध्ये कोणा ना कोणाची तरी साथ वा आधार लागला त्याशिवाय ती पुढे नाही जाऊ शकली असं प्रेक्षकांना वाटत होत... असं का घडलं सईला बिग बॉसच्या प्रवासामध्ये कोणा ना कोणाची तरी साथ वा आधार लागला त्याशिवाय ती पुढे नाही जाऊ शकली असं प्रेक्षकांना वाटत होत... असं का घडलं बिग बॉस मध्ये टिकून राहण्यासाठी बिकीनिचा आधार स्मिता तुला का घ्यावासा वाटला बिग बॉस मध्ये टिकून राहण्यासाठी बिकीनिचा आधार स्मिता तुला का घ्यावासा वाटला याबद्दल काय सांगशील या प्रश्नांची उत्तरं हे सदस्य काय देतील काय सांगतील हे तुम्हाला या आठवड्या मध्ये बघायला मिळणार आहे. तसेच या सदस्यांसोबत गाणी ओळखण्याचा खेळ देखील खेळण्यात आला. ज्यावेळेस सईने मकरंद अनासपुरे यांसोबत डान्स केला.\nयाबरोबरच मेघाने तिची मुंबईमधील प्रवासाची गोष्ट आणि वेगवेगळे अनुभव सांगितले. सईने राजेश श्रुंगारपूरे याबद्दल एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट सांगितली आहे तर मेघाने किशोर चौघुले यांबाबत सांगितले. या भाग बघायला आणि या बेधडक सदस्यांबद्दल जाणून घ्यायला नक्कीच मज्जा येणार आहे. या पाच जणींना एक छानशी भेट देखील देण्यात आली. त्याचबरोबर या सदस्यांसाठी त्यांच्या जवळच्या व्यक्तीने एक छोटासा मेसेज दिला ज्यामध्ये मेघासाठी पंढरीनाथ कांबळी तर सईसाठी तिची आई वीणा लोकूर, रेशमसाठी हर्षदा खानविलकर, उषा ताईसाठी अलका कुबल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.\nतेंव्हा बघायला विसरू नका अस्सल पाहुणे इरसाल नमुने याचा बिग बॉस मराठी महिला विशेष भाग या आठवड्यामध्ये गुरु – शुक्र रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nPrevious Article कलीचा होणार नवशक्तींशी सामना - ‘विठुमाऊली’ मालिकेचे नवरात्री विशेष भाग\nNext Article “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेत विठ्ठल – बीरदेव येणार प्रेक्षकांच्या भेटीला\n“अस्सल पाहुणे इसराल नमुने” कार्यक्रमामध्ये बिग बॉस मराठीचे बिनधास्त सदस्य पहिल्यांदाच करणार बेधडक खुलासे \n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs?start=36", "date_download": "2018-12-15T07:10:07Z", "digest": "sha1:NESMRD32XWHYX4CVCVX7BRYOB54MAVZZ", "length": 9823, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Video Songs - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे\nलँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त 'रेडू' या सिनेमातील, 'करकरता कावळो' हे गाणे टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँँच करण्यात ��ले. या गाण्याचे लेखन आणि संगीत राज्य पुरस्कारप्राप्त विजेते विजय नारायण गवंडे यांचे असल्यामुळे, हे गाणे रसिकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे. तसेच, अमिता घुगरी आणि प्रवीण कुंवर या स्थानिक कलाकारांकडून हे गाणे गाऊन घेतले असल्यामुळे, या गाण्यात 'कोकणचो धम्माल' सिनेप्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.\n‘वायू’ म्हणतोय ‘श्या... कुठे येऊन पडलो यार.....\nएक कोवळं रोपटं...त्याच्या जागेवर आनंदाने‌ डोलणारं....अचानक उपटून दुसरीकडे पेरलं तर काय होईल त्याचं कोल्हापूरात आपल्या घरात.. अंगणात...मित्रांमध्ये...रमलेला हा मुलगा..\".वायू \"..... त्याला अचानक उचलून‌ मुंबईत आणलं आई-बाबांनी.... गोंधळलेल्या... घुसमटलेल्या वायूच्या मनांत आलेला हा वैताग...श्या... कुठे येऊन पडलो यार....श्या...\n\"ताईच्या लग्नाला\" गाणे झाले सुपरहिट - नक्की पहा\nया कोळीवाड्याची शान, वाट बघतोय रिक्षावाला रिमेक या गाण्यांचे संगीतकार, बानुबया बानुबया, लागिरं झालं जी, येरे येरे पैसा, पिपाणी या गाण्यांनी अक्षरश: मराठी रसिक प्रेक्षकांना वेड लावले. यांचे गायक म्हणजे प्रवीण कुंवर. त्यांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आवाज मनाला साद घालतो. प्रविण कुंवर विविध भाषांमध्ये तीस पेक्षा जास्त चित्रपटाचे संगीतकार आहेत. आतापर्यंत अनेक सुपरहीट गाणी देणाऱ्या प्रवीण कुंवर यांचं ‘ताईच्या लग्नाला’ हे नवीन गाणं सध्या प्रचंड धुमाकूळ घालत आहे.\n'बेधडक' चित्रपटातलं \"दमछाक\" बॉक्सरच्या घडण्याचं दमदार गीत\nकोणताही खेळ खेळण्यासाठी खेळाडूला अफाट कष्ट करावे लागतात, जीवतोड मेहनत ही करावीच लागते. एका बॉक्सरच्या घडण्याचं दर्शन घडवणारं \"दमछाक....\" हे \"बेधडक\" या चित्रपटातलं गाणं सोशल मीडियात चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे. दमदार शब्द, उत्तम संगीत आणि अप्रतिम छायांकन ही या गाण्याची वैशिष्ट्य आहेत. \"बेधडक\" हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होत आहे.\n‘मंकी बात’ च्या ‘हाहाकार...’ ला बच्चेकंपनीची पसंती\nनिष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या बहुचर्चित ‘मंकी बात’ या धम्माल बालचित्रपटातील ‘हाहाकार...’ गाणे नुकतेच युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता ‘हाहाकार...’ या गाण्याला सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चेकंपनीची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे दिसते.\n'सच���न पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T07:39:16Z", "digest": "sha1:B2VMED6GF6TEVJIJ76BFHT3H26OIASOD", "length": 11699, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अबाऊट टर्न: प्रतिष्ठित! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहाबळेश्‍वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणीसुद्धा माणसं हॉटेलात एसी रूम मागतात, याचं पूर्वी नवल वाटायचं. मुळात अशा ठिकाणचे हॉटेलवाले एसी रूम उपलब्ध करून देतात याचंच आश्‍चर्य वाटायचं. परंतु एसी रूममध्ये राहण्याचा किंवा एसी मोटारीतून प्रवास करण्याचा संबंध तापमानापेक्षा प्रतिष्ठेशी अधिक आहे, हे हळूहळू समजायला लागलं. जंगलातल्या शांत रस्त्यांवर मोटारीचा हॉर्न वाजवू नये, असे फलक लावूनसुद्धा या प्रतिष्ठित मंडळींचा वेळच अधिक मौल्यवान ठरतो आणि थोडा वेळ जरी कुठे थांबावं लागलं तरी एसी मोटारींचे हॉर्न वाजू लागतात. खरं तर काळाची गरज ओळखून जंगलातल्या छोट्या-मोठ्या प्राण्यांनीच आपल्या सवयी बदलायला हव्यात प्राण्यांना तसं रीतसर ट्रेनिंग देणं ही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच, की वातानुकूलित वातावरणात राहण्याचा संबंध प्रतिष्ठेशी जोडण्यास आम्ही सरावलो आहोत.परंतु परवा रेल्वे प्रशासनानं जाहीर केलेल्या एका आकडेवारीनं आमच्या या गृहितकावरही मोठ्ठा आघात केला. रेल्वेच्या टॉयलेटमध्ये ठेवलेल्या डब्याला काही ठिकाणी साखळी बांधून ठेवली जाते, हे आम्ही ऐकून होतो. परंतु रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या बेडशीटना, उश्‍यांना आणि पांघरुणांना साखळी कशी लावणार प्राण्यांना तसं रीतसर ट्रेनिंग देणं ही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच, की वातानुकूलित वातावरणात राहण्याचा संबंध प्रतिष्ठेशी जोडण्यास आम्ही सरावलो आहोत.परंतु परवा रेल्वे प्रशास��ानं जाहीर केलेल्या एका आकडेवारीनं आमच्या या गृहितकावरही मोठ्ठा आघात केला. रेल्वेच्या टॉयलेटमध्ये ठेवलेल्या डब्याला काही ठिकाणी साखळी बांधून ठेवली जाते, हे आम्ही ऐकून होतो. परंतु रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या बेडशीटना, उश्‍यांना आणि पांघरुणांना साखळी कशी लावणार आंघोळीसाठी दिल्या जाणाऱ्या टॉवेलला साखळी कशी बांधणार आंघोळीसाठी दिल्या जाणाऱ्या टॉवेलला साखळी कशी बांधणार या वस्तू सामान्यतः रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये पुरवल्या जातात आणि तिथून त्या चोरीला जातात.\nप्रतिष्ठित व्यक्‍तींचा प्रवास अधिकाधिक आरामदायी व्हावा म्हणून लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना एसी डबे जोडले जातात आणि त्यांना नित्य वापराच्या या वस्तू पुरवल्या जातात. या वस्तू मोठ्या संख्येनं गायब झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. गायब झालेल्या वस्तूंची आकडेवारी डोळे फिरवणारी आहे. रेल्वेच्या एसी डब्यांमधून एका वर्षाच्या कालावधीत 12,83,415 टॉवेल गायब झालेत. 4,71,077 चादरी आणि 3,14,952 उश्‍यांचे अभ्रे चोरीला गेलेत. प्रवाशांनी पळवलेल्या उश्‍यांची संख्या 56,287 असून, 46,515 ब्लॅंकेटसुद्धा एसी डब्यांमधून गायब झाली आहेत. कोच अटेंडंट सांगतात की, प्रवास संपताना टॉवेल आणि चादर बॅगेत टाकून नेण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. वातानुकूलित डब्यात दररोज 3,90,000 “सेट’ प्रवाशांना पुरवले जातात. त्यात एक चादर, टॉवेल, उशी आणि ब्लॅंकेटचा समावेश असतो. हे प्रतिष्ठित प्रवासी डब्यातून उतरताना त्यांच्या बॅगा तपासणंही कुणाला प्रशस्त वाटणार नाही. तशी विनंती केली, तर या प्रतिष्ठितांची रिऍक्‍शन काय असेल प्रतिष्ठितांनी केलेली चोरी ही “चोरी’च्या व्याख्येत कधीच बसत नाही, याची उदाहरणं आपल्याला देशभरात अनेक स्तरांवर पाहायला मिळतात.\nआता रेल्वेनं किमान टॉवेलची चोरी रोखण्याचं मनावर घेतलंय. आकारानं छोटे, किमतीत स्वस्त आणि “यूज अँड थ्रो’ नॅपकिन प्रवाशांना पुरवले जाणार आहेत. खरं तर सामान्यतः प्रवासात लागणाऱ्या वस्तू आपण घरूनच सोबत नेतो. परंतु प्रतिष्ठितांचं लगेज वजनदार असता कामा नये. किमान रेल्वेच्या डब्यात प्रवेश करताना तरी उतरताना बॅगेचं वजन थोडंसं वाढलं म्हणून काय बिघडलं उतरताना बॅगेचं वजन थोडंसं वाढलं म्हणून काय बिघडलं अखेर अर्थव्यवस्थेचा एकंदर डोलारा अशाच प्रतिष्ठितांच��या खांद्यावर उभा असतो. टॉवेल-बेडशीटचं वजन त्यापुढं किरकोळ आहे\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext article2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारत सर्वात जास्त पदक जिंकेल : क्रीडामंत्री राठोड\nअबाऊट टर्न : “अन्नदाता’\nसाहित्यविश्‍व : सुनीता देशपांडे\nविदेशरंग : अमेरिकेला धोका चीनी वर्चस्वाचा\nटिपण : पराभवाच्या झटक्‍यानंतर भाजपा आत्मपरिक्षण करणार का\nकलंदर : काळ, वेळ व भोवळ\nविविधा : पांडुरंग सातू नाईक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-15T06:16:53Z", "digest": "sha1:W2PHXDL25Z65WTCSSWJC67J5UH4T43XR", "length": 11593, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“त्या’ पिस्तुलाचा डॉ. दाभोलकर हत्येशी संबंध नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“त्या’ पिस्तुलाचा डॉ. दाभोलकर हत्येशी संबंध नाही\nवकील धर्मराज चंडेल : आरोपपत्र दाखल करण्यास 90 दिवसांच्या वाढीला विरोध\nपुणे – अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन अंदुरे याचा मेहुणा शुभम, अजिंक्‍य सुरळे आणि त्यांचा मित्र रोहित रेगे यांच्याकडून सीबीआयने ऑगस्ट 2018मध्ये औरंगाबाद येथून एक पिस्तूल जप्त केले होते. सदर पिस्तूल हे सीबीआयतर्फे गुजरात येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याबाबतचा अहवाल नुकताच सीबीआयला प्राप्त झाला असून, अहवाल नकारात्मक आहे. या पिस्तुलातून डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्या नसल्याचा अहवाल गुजराथ फॉरेन्सिक लॅबने दिला असल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल यांनी न्यायालयाला दिली. तसेच आरोपपत्र दाखल करण्यास 90 दिवसांची वाढ करण्यास विरोध केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. सय्यद यांच्या न्यायालयात शुक्रवारी याप्रकरणाची सुनावणी झाली.\nयावेळी अॅड. धर्मराज न्यायालयात युक्तीवाद करत होते. ते म्हणाले की, सीबीआय केवळ काय तपास केला हे सांगते. मात्र, पिस्तुलच्या तपासात काय निष्पन्न झाले हे सांगत नाही. या न्यायालयास 90 दिवसांची मुदतवाढ देण्याचा अधिकार नसल्याचे बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल यांनी मद्रास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे दाखला देत सांगितले. जर दोषारोपपत्र दाखल करण्यास वाढ हवी असेल तर, तपास पूर्ण का झाला नाही, सरकारी वकीलांचा अहवाल तसेच केसमधील महत्वाच्या मुद्यांवर काय तपास झाला, अजून कोणत्या मुद्यावर तपास करावयाचा आहे, आरोपीला जेलमध्ये का ठेवयाचे आहे, या सर्व गोष्टी सीबीआयने स्पष्ट करणे गरजेचे होते. परंतु, सीबीआयने सादर केलेला अहवालातून ठोस काही निष्पन्न होत नाही.\nमनिष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल यातून सुरुवातीला गोळ्या झाडण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला होता. मात्र, त्यानंतर पुढे काय झाले हे अद्याप सीबीआयने स्पष्ट केले नाही. तपासात सीबीआयने नेमकी काय प्रगती केली हे सांगितले नाही. त्यांनी विरेंद्र तावडेवर जे आरोपपत्र दाखल झाले. त्याच आरोपपत्रातील मुद्दे पुन्हा मांडून 90 दिवसांची वाढ मागितली आहे. त्यामुळे त्यांना ही मुदतवाढ देण्यात येऊ नये, अशी मागणी केली.\nन्यायालयाने याप्रकरणी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकला असून त्यावरील निर्णय शनिवारपर्यंत राखून ठेवला आहे. दरम्यान, सचिन अंदुरेच्या अटकेला 90 दिवसपूर्ण होत असून बचाव पक्षाच्या वतीने जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सचिन अंदुरेला न्यायालयात हजर करणणत आले होते. त्यावेळी त्याची पत्नी, मुलगीही न्यायालयात हजर होती.\nदरम्यान, अंदुरेच्या मेहुण्याकडून जप्त करण्यात आलेले पिस्तुलाचा दाभोलकर हत्या प्रकरणात वापर असल्याचा दावा आम्ही कधी केलेला नाही. अमोल काळे याला गौरी लंकेश खून प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याची डॉ. दाभोलकर प्रकरणात ही भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सीबीआयचे सरकारी वकील बी. राजू यांनी न्यायालयाला सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमुख्यमंत्र्यांचा डाव हाणून पाडणार\nNext article“हॅंडलिंग चार्जेस’ आकारल्यास वाहन वितरकांवर फौजदारी\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\nदारू शॉपच्या मालकाकडून करून घेतली स्वच्छता\nस्मार्ट सिटीचे कार्यालय महिन्याभरात पालिकेत\nकामाची गती रोखून ठेवण्याचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641501.html", "date_download": "2018-12-15T06:18:45Z", "digest": "sha1:HXUNI76FWCUDGT4SATOLXNZE7GG7GN7G", "length": 2961, "nlines": 52, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - कविता : ऊठ मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र", "raw_content": "\nकविता : ऊठ मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र\nकविता : ऊठ मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र\nउठ मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र\nहे विश्वची अमुचे घर असे नसे केवल एक महाराष्ट्र\nया मातीतच टिळकही घडले तर स्वातंत्र्योत्तर कृमी\nनाळ आपुली पावन भूची\nजा नसे तुम्हास जाण\nउठ मराठ्या आधी जागा हो\nमग फिटेल सारे वाण\nटाक एक तू पाऊल पुढचे\nबघ पेटेल उभी ही दिल्ली\nवाऱ्याचे तू रोख मोडसी\nतुजसम नसे रे कोण धाडसी\nअंगार जन्मतः नसनसात भिनला\nका रे उगा तू रडसी\nउठ मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र\nहे विश्वाची अमुचे घर असे नसे केवल एक महाराष्ट्र\nअंग्रेजी पिलावळ हि भारी\nमाय माउली विकून खाती\nइतिहासाची पाने तू गिरवी\nइतिहासच पुन्हा तू घडवी\nया मातीचे मोल बाळगा\nउठ मराठ्या जागा हो अन पेटव सारे राष्ट्र\nहे विश्वाची अमुचे घर असे नसे केवल एक महाराष्ट्र II\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sahitya-sahawas/articleshow/50596767.cms", "date_download": "2018-12-15T08:26:32Z", "digest": "sha1:LG36SRLGNOWNN5PZ6WRICAHALKF6XNVF", "length": 12752, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: sahitya sahawas - ‘साहित्य सहवास’च्या कट्टागप्पा पुस्तकरूपात | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\n‘साहित्य सहवास’च्या कट्टागप्पा पुस्तकरूपात\nवांद्रे येथील ‘साहित्य सहवास’ने अनेक लेखक, लेखिकांना घडताना पाहिले. ‘साहित्य सहवास’च्या कट्ट्याने एखादा लेख, कथा, कादंबरी साकारण्याआधीच त्याबद्दलच्या चर्चा रंगतानाही ऐकल्या. जगातील कुठलाही विषय या कट्ट्याला वर्ज्य नाही. एखाद्या विषयाचे बहुपेडित्व या चर्चेच्या माध्यमातून उलगडत जाते.\nसुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विशेष पुस्तक\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nवांद्रे येथील ‘साहित्य सहवास’ने अनेक लेखक, लेखिकांना घडताना पाहिले. ‘साहित्य सहवास’च्या कट्ट्याने एखादा लेख, कथा, कादंबरी साकारण्याआधीच त्याबद्दलच्या चर्चा रंगतानाही ऐकल्या. जगातील कुठलाही विषय या कट्ट्याला वर्ज्य नाही. एखाद्या विषयाचे बहुपेडित्व या चर्चेच्या माध्य���ातून उलगडत जाते. त्यामुळेच या कट्ट्यावरच्या गप्पा साहित्य सहवासाच्या पन्नाशीनिमित्त जगासमोर याव्या, असे साहित्य सहवासच्या रहिवासी लेखिका दीपा गोवारीकर यांच्या सून शाझिया गोवारीकर यांना वाटले. त्यातूनच साकारले आहे १३ मैत्रिणींच्या ‘कट्ट्यावरच्या गप्पा’ हे पुस्तक.\nसाहित्य सहवासातील लेखिका, लेखकांच्या पत्नी, मुली या पुस्तकातून व्यक्त झाल्या आहेत. हे पुस्तक २६ जानेवारी रोजी ‘साहित्य सहवास’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या विशेष सोहळ्यात प्रकाशित केले जाणार आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा कुंचला हाती घेतला आहे. छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांनी राज यांच्याकडे पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार राज हे मुखपृष्ठ रेखाटत आहेत.\nसाहित्य सहवासातील अनुराधा आठवले, दीपा गोवारीकर, गिरीजा कीर, हेमांगी रानडे, कल्याणी पगडी, नीलिमा भावे, पुष्पा भारती, शालिनी प्रधान, सुकन्या आगाशे, उषा देशमुख, वासंती गाडगीळ, वासंती फडके, डॉ. विजया राजाध्यक्ष या मैत्रिणींच्या गप्पा ऐकताना या गप्पांना पुस्तक रूप मिळावे, अशी इच्छा शाझिया यांनी व्यक्त केली. त्यानुसार या लेखिकांनी ‘कट्ट्यावरच्या गप्पां’साठी लेख आणि कथा लिहिल्या.\nदरवर्षी २६ जानेवारीला साहित्य सहवासचा कॉलनी डे साजरा केला जातो. यंदाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण कॉलनीच हा दिवस खास साजरा करण्याच्या प्रयत्नात आहे. यानिमित्त विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला २६ जानेवारीला येणाऱ्या विशेष कॉलनी डेची उत्सुकता लागली आहे.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांस��हारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘साहित्य सहवास’च्या कट्टागप्पा पुस्तकरूपात...\nखासगीकरणाला मैदान मोकळे नाही...\nखुली मैदाने शाळांना द्या\nअली असगरला कोर्टाकडून दिलासा...\nतीळगुळ घ्या, एकोपा राखा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/air-india-passengers-protest-over-6-hour-delay-take-127372", "date_download": "2018-12-15T07:44:20Z", "digest": "sha1:UZJVJU6HZIJPAUVIE3OI5Z7MPL5YM3GN", "length": 11960, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Air India Passengers Protest Over 6-Hour Delay In Take-Off एअर इंडियाचे विमान सहा तास धावपट्टीवरच | eSakal", "raw_content": "\nएअर इंडियाचे विमान सहा तास धावपट्टीवरच\nरविवार, 1 जुलै 2018\nएअर इंडियाचे दिल्ली-कोची- दुबई या मार्गावरील विमान तब्बल सहा तास धावपट्टीवरच थांबले होते. या विमानाची नियोजित वेळ शनिवारी पहाटे पाच वाजून 10 मिनिटांची होती. तांत्रिक कारणामुळे विमानाला विलंब झाल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. मात्र पुरेसे कर्मचारी नसल्याने विमान थांबविल्याचा दावा कंपनीच्या सूत्रांनी केला.\nनवी दिल्ली - एअर इंडियाचे दिल्ली-कोची- दुबई या मार्गावरील विमान तब्बल सहा तास धावपट्टीवरच थांबले होते. या विमानाची नियोजित वेळ शनिवारी पहाटे पाच वाजून 10 मिनिटांची होती. तांत्रिक कारणामुळे विमानाला विलंब झाल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. मात्र पुरेसे कर्मचारी नसल्याने विमान थांबविल्याचा दावा कंपनीच्या सूत्रांनी केला.\n\"एआय 933 दिल्ली-कोची- दुबई हे विमान तांत्रिक कारणामुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबविण्यात आले. सकाळी 11 वाजता विमानाने उड्डाण केले. या विलंबामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत,' असे ट्विट एअर इंडियाने केले आहे. कर्मचाऱ्यांची समस्या सुटल्यानंतर विमान 11 वाजता मार्गस्थ झाले. या विमानात 170 प्रवासी होते.\nएअर इंडियाचेच दिल्ली-टोकियो विमानालाही काल रात्री सात तास उशीर झाला. विमानातील वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्याने ���ा उशीर झाल्याचे सांगण्यात आले. या विमानाची वेळ काल रात्री सव्वानऊ वाजता होती. ते सात तासांनंतर म्हणजे पहाटे चार वाजता उडाले. कंपनीच्या अशा अवव्यस्थेबद्दल दोन्ही विमानांच्या प्रवाशांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे.\nमुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे संशयित असल्याने, याप्रकरणी दाखल...\nरामलिला मैदानावरून खाण अवलंबित आता जंतरमंतरवर\nपणजी : खाण, खनिज विकास व नियंत्रण कायद्यात दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलीला...\nजातीय समीकरणांचे पारडे जड\nनवी दिल्ली- विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशामुळे सध्या कॉंग्रेस पक्षात सध्या चैतन्य निर्माण झाले असून, कॉंग्रेसकडून आज राजस्थान, मध्य प्रदेश...\n'मुख्यमंत्री आता आम्ही ठरवू'\nशिर्डी (जि. नगर) : काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देशाला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे. छोटे...\nऔरंगाबाद : महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्णयास बुधवारी (ता.12) केंद्रीय...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad-paschim-maharashtra/marathi-news-marathi-website-kolhapur-news-sambhaji-gandmale-59857", "date_download": "2018-12-15T07:26:12Z", "digest": "sha1:MQJPZGHIUZVTIOARZKPJDDC5FQAHJPH3", "length": 15962, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi website kolhapur news Sambhaji Gandmale भिनली वेदना रोमारोमात, विचारीत जाब विवेकाला...! | eSakal", "raw_content": "\nभिनली वेदना रोमारोमात, विचारीत जाब विवेकाला...\nरविवार, 16 जुलै 2017\nआश्रमात घरच्यांनी सोडून ��िलेल्यांबरोबरच काही स्वतःहून येथे दाखल झालेले ज्येष्ठ आहेत. मात्र काहीही असले तरी आयुष्याच्या सायंकाळी त्यांना मायेची उब मिळायलाच हवी.\n- विवेकानंद कुंभार, विद्यार्थी\nकोल्हापूर : ''नियती जितकी कठोर तितकेच का नरम पडत जाते काळीज भिनते वेदना रोमारोमात विचारीत जाब विवेकाला...'' साऱ्यांचेच काळीज चिरून टाकणाऱ्या 'नटसम्राट' चित्रपटातील अनेक संवादांपैकी हा एक संवाद. समाजात वृद्धाश्रम वाढले. तेथे भौतिक सुविधा जरूर आहेत, पण ज्येष्ठांशी मनमोकळा संवाद साधायला कुणीच नाही. नेमकी हिच वेदना महावीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्याही रोमारोमात भिनली. स्वतःच्याच विवेकाला त्यांनी जाब विचारला आणि बाहुबली (ता. हातकणंगले) येथील आचार्य शांतिसागर वृद्धसेवा आश्रमातील तब्बल बेचाळीस ज्येष्ठांना दत्तक घेतले.\n'नटसम्राट' या चित्रपटामुळे वाढते वृद्धाश्रम आणि ज्येष्ठांच्या प्रश्‍नांबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण महावीर कॉलेजच्या पिछाडीस असलेल्या कर्नल गायकवाड यांच्या वाड्यात झाले. त्यामुळे महाविद्यालयाला या प्रश्‍नाशी कसे जोडून घेता येईल, असा विचार पुढे आला आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी तसा प्रस्ताव विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांनीही लगेच प्रतिसाद दिला आणि बाहुबली येथील वृद्धसेवा आश्रमात महिन्यातून दोनदा जावून ज्येष्ठांबरोबर एक दिवस घालवायचा निर्धार झाला. महाविद्यालयापासून रेल्वेस्टेशन गाठायचे आणि तेथून रेल्वेने हातकणंगले आणि तेथून बाहुबली, असा हा प्रवास सुरू झाला. पुढे महिन्या-दोन महिन्यांनी काही विद्यार्थी गळलेही, पण पंचवीस विद्यार्थ्यांनी वर्षभर हा उपक्रम नेटाने सुरू ठेवला. यंदाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि प्राचार्यानी पुन्हा नवीन विद्यार्थ्यांना आवाहन केले. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागाची ग्वाही दिली. पुन्हा हा उपक्रम आता सुरू होणार आहे.\nआश्रमात सर्व भौतिक सुविधा आहेत. मनोरंजनपर उपक्रम होतात, पण या विद्यार्थ्यांनी वर्षभरात तेथील ज्येष्ठांशी नात-नातवांप्रमाणे नाते जोडले आहे. ज्येष्ठ महिलांचे केस विंचरणे, पाय दाबून देणे, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणे, पत्र लिहून पाठवणे, मित्रांशी संपर्क घडवून आणणे, विविध पारंपरिक खेळ खेळणे, अनुभवांच�� शेअरिंग करणे आदी गोष्टी हे विद्यार्थी करतात आणि 'कुणी घर देता का घर' हा प्रश्‍न मनातून काढून टाका, असे आवाहन ज्येष्ठांना करतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या जाणिवाही अधिक समृद्ध झाल्या असून घरातील ज्येष्ठांशी त्यांची नात्यांची वीण आणखीन घट्ट होत असल्याचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, समन्वयक प्रा. गोमटेश्‍वर पाटील सांगतात.\nमहाविद्यालयांची नाळ समाजाच्या तळागाळापर्यंत पोचली पाहिजे, यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. मोबाईल पुस्तक गॅलरी या उपक्रमातून जिल्ह्यातील वाड्या-वस्त्या विद्यार्थी व विद्यार्थींनीनी पिंजून काढल्या आणि महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बेटी बचाओ अभियानही अधिक व्यापक केले आहे. समाजातील ज्येष्ठांना आदर मिळावा. त्यांच्या आयुष्याची सायंकाळ अधिक सुखद व्हावी, यासाठी आता प्रयत्न सुरू असल्याचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी सांगितले.\nजरिनच्या 'झलक'साठी तुंबळ हाणामारी\nऔरंगाबाद - एका मोबाईल शॉपीच्या उद्‌घाटनासाठी शुक्रवारी औरंगाबादेतील कॅनॉट प्लेस येथे चित्रपट...\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\nआशियाई चित्रपट महोत्सव २४ पासून\nपुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक...\n#MeToo दिग्दर्शकांच्या संघटनेतून साजिद खान निलंबित\nमुंबई - देशातील \"# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या...\n#HappyBirthdayThalaiva : थलैवा रजनीकांतला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nचेन्नई : चित्रपटसृष्टीचे थलैवा सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 68वा वाढदिवस अभिनयाच्या हटके स्टाईलमुळे रजनी जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच देशासह जगभरात...\n'जैत रे जैत' चित्रपटाला स्मिता पाटील स्मृती पुरस्कार\nमुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इ��टरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/picsart_11-27-04-29-02/", "date_download": "2018-12-15T07:50:00Z", "digest": "sha1:EEH2VG75HQJA4AOEQXUEHCKRAV3DEQPO", "length": 6389, "nlines": 112, "source_domain": "healthmarathi.com", "title": "PicsArt_11-27-04.29.02 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nगर्भलिंग निदान कायदा व गर्भपात मराठीत माहिती (PCPNDT Act)\nवंध्यत्व निवारण आधुनिक उपचार मराठीत माहिती (Fertility Treatments in Marathi)\nप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठीत माहिती (PM Jeevan Jyoti Bima...\nवजन कमी करण्यासाठी मराठीत उपाय (Weight loss tips in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nपॅरालिसिस (लकवा) आजाराची मराठीत माहिती- Paralysis in Marathi\nअतिसार, जुलाब मराठीत माहिती (Diarrhoea in Marathi)\nन्युमोनिया आजाराची माहिती मराठीत (Pneumonia in marathi)\nत्वचेला खाज सुटणे : कारणे आणि उपाय (Skin Itching in Marathi)\nकांजण्या आजाराची मराठीत माहिती (Chicken pox in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2016/04/", "date_download": "2018-12-15T08:00:13Z", "digest": "sha1:NOCJSH6OFCX7ZUYXIWGBOP5TCEVH7LRJ", "length": 9179, "nlines": 111, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2016 एप्रिल « कृष्ण उवाच", "raw_content": "\nबर्‍याच दिवसानी माझी आणि यमुताईची भेट झाली होती.यमुताई वयाने माझ्यापेक्षा मोठी होती.तिचे विचार मला आवडायचे.नव्हेतर कधी भेट झाली तर मी निक्षून तिला चर्चा करण्यास उद्दुक्त करायचो. असंच एकदा मी तिला म्हणाल्याचं आठवतं, “काय गं यमुताई,तुला ह्या जगाचा,ह्या जगण्याचा अर्थ सापडला आहे का” यमुताई मला म्हणाली, “मी माझ्या बालपणाच्या आयुष्यापासून ह्या जगाचा काय विचार करायची ते […]\nमी आणि माझी आई.\nलेखन करण्यात मला विशेष वाटतं.\nहा ही क्षण निघून जाईल.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« जानेवारी मे »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-43123", "date_download": "2018-12-15T07:24:54Z", "digest": "sha1:O7DNW2OU5ID7HKRQLRS6GYBHX2STIV43", "length": 14623, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical ‘पीटी’वर वक्रदृष्टी! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 3 मे 2017\nठिकठिकाणची आक्रसणारी मैदाने, त्यावर होणारी अतिक्रमणे म्हणजे खेळण्याच्या आनंदाला वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या वाढणे. वास्तविक शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ किती उपयुक्त ठरतात, हे अनेक तज्ज्ञांनी आजवर परोपरीने सांगून झाले आहे; परंतु तरीही खेळ या विषयावर ‘ऑप्शनल’ची मुद्राच जणू काही कायमची ठोकलेली आहे. पण मैदानांवरील हे अतिक्रमण केवळ भौतिक स्वरूपाचे आहे, असेही नाही. आता अभ्यासक्रमांतूनही त्यांचे स्थान कोपऱ्यात ढकलले जात आहे.\nठिकठिकाणची आक्रसणारी मैदाने, त्यावर होणारी अतिक्रमणे म्हणजे खेळण्याच्या आनंदाला वंचित राहणाऱ्या मुलांची संख्या वाढणे. वास्तविक शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ किती उपयुक्त ठरतात, हे अनेक तज्ज्ञांनी आजवर परोपरीने सांगून झाले आहे; परंतु तरीही खेळ या विषयावर ‘ऑप्शनल’ची मुद्राच जणू काही कायमची ठोकलेली आहे. पण मैदानांवरील हे अतिक्रमण केवळ भौतिक स्वरूपाचे आहे, असेही नाही. आता अभ्यासक्रमांतूनही त्यांचे स्थान कोपऱ्यात ढकलले जात आहे.\nमुळात सध्या शारीरिक शिक्षणाचे तास ज्या पद्धतीने उरकले जातात, तेच खूप चिंताजनक आहे. खरी गरज आहे, ती त्याची रचना आणि अंमलबजावणी सुधारण्याची. क्रीडाशिक्षकांच्या नेमणुका वेळेवर आणि पुरेशा होतील, हे कटाक्षाने पाहण्याची. ते तर दूरच राहिले; उलट इतर विषयांचे अभ्यासतास वाढविण्याच्या नादात पहिली कात्री शारीरिक शिक्षणाला लावली जाते. शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार विद्या प्राधिकरणाने जे नियोजन जाहीर केले आहे, ते पाहता प्राथमिक व माध्यमिक या स्तरांवर भाषा, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव या विषयांच्या तासिका कमी होणार आहेत.\nयामागची कारणे काहीही असोत; परंतु या विषयांबाबत शिक्षण क्षेत्रात असलेल्या उपेक्षेचा प्रश्‍न या निर्णयामुळे प्रकर्षाने समोर आला आहे, हे निश्‍चित. ही दूरवस्था शिक्षण क्षेत्रातील धोरणकर्त्यांमुळे तर आली आहेच; परंतु संस्थाचालक, शिक्षक, पालक हे सगळेच कमी-अधिक प्रमाणात त्याला जबाबदार आहेत. ऑलिंपिक पदकतालिकेत भारताचे स्थान नगण्य असल्याचे पाहून उसासे टाकणाऱ्यांची संख्या आपल्याकडे मोप आहे; पण आपल्या घरातील मुलगा खेळातच करिअर करतो, असे म्हणाला तर त्यापैकी बहुतेक जण काहीतरी संकट कोसळल्यासारखा चेहरा करतील, अशी शक्‍यता जास्त. शारीरिक शिक्षणाच्या बाबतीतच नव्हे, तर भाषा आणि कला यांविषयीदेखील अशीच उपेक्षा दिसून येते आणि त्याचेच प्रतिबिंब शिक्षण विभागाच्या निर्णयात पडलेले आहे. भाषा, कला आणि कार्यानुभव या सर्व गोष्टी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जीवनाचे शिक्षण देत असतात. बौद्धिक आणि भावनिक विकासाशी त्यांचा संबंध आहे. त्या विषयांच्या बाबतीत असा ‘खेळ’ करणे संबंधित विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तर समाजाच्या दृष्टीनेही अनिष्ट आहे.\nगुगलवर सनी लिओनीपेक्षा 'ही' ठरली सरस\nनवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये गुगल सर्चमध्ये पहिल्या स्थानावर आबाधित असलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला यंदा विंक गर्ल प्रिया वारियर हिने मागे...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत ��सल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nऑस्ट्रेलियाने गाठला 326 धावांचा टप्पा\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाची शेपूट वळवळली. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्सने केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे ...\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\nराहुल गांधींनी माफी मागावी - मुख्यमंत्री\nमुंबई - राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/sony-kd-65x9500e-164-cm-65-price-pr7XGR.html", "date_download": "2018-12-15T06:59:14Z", "digest": "sha1:7YEEA4WSXOPIYX4WWZVCVU4MVKGUEW3C", "length": 13368, "nlines": 320, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी कड ६५क��स९५००ए 164 कमी 65\nसोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65\nसोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65 किंमत ## आहे.\nसोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65 नवीनतम किंमत Jul 17, 2018वर प्राप्त होते\nसोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65टाटा Cliq उपलब्ध आहे.\nसोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65 सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 2,33,230)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65 दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65 - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65 वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 65 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 3840 x 2160 Pixels\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स Dolby Digital Plus\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स 4K Ultra HD\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 44 पुनरावलोकने )\n( 40 पुनरावलोकने )\n( 40 पुनरावलोकने )\nसोनी कड ६५क्स९५००ए 164 कमी 65\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://morayaprakashan.com/BookDetail.aspx?BookId=224", "date_download": "2018-12-15T07:06:31Z", "digest": "sha1:ZEAOS3MMULCWFVRSK2UCNTYHZDOFYFNK", "length": 1786, "nlines": 32, "source_domain": "morayaprakashan.com", "title": "योग एक जीवनशैली", "raw_content": "\nप्रकाशक : मोरया प्रकाशन\nआजच्या वैज्ञानिक युगाने सुविधांबरोबर मानवी जीवनातील समस्याही तितक्याच सुपरफास्ट वेगाने वाढवल्या आहेत. सामाजिक ,कौटुंबिक आणि व्यक्तिगत अशा सर्वच स्तरांवर प्रत्येक व्यक्ती आज काळजीने ग्रस्त आहे. अशा वेळी प्रश्न पडतो कि या मोहजालातून बाहेर येउन खरेखुरे सुखपूर्ण आयुष्य जगण्याचा काही मार्ग आहे कि नाही या मूलभूत प्रश्ना���े उत्तर आहे योगमार्ग या मूलभूत प्रश्नाचे उत्तर आहे योगमार्ग याचा परिचय करून देणारे हे पुस्तक. \nलेखक : अनिल सरोदे\nअनुवादक : सौ. सुरेखा महाजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/328-die-in-earthquake-in-iran-iraq-274171.html", "date_download": "2018-12-15T07:03:16Z", "digest": "sha1:VHYNHRKDG5GZZSP7AD4KKAPBZQCMOKZI", "length": 11814, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इराण-इराक सीमेवर भूकंप; 328 जणांचा मृत्यू", "raw_content": "\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nइराण-इराक सीमेवर भूकंप; 328 जणांचा मृत्यू\nआतापर्यंत 140 जणांचा या भुकंपात मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत.\n13 नोव्हेंबर: इराण-इराक सीमेवरील परिसर रविवारी रात्री भूकंपाने हादरला आहे. आतापर्यंत 328 जणांचा या भूकंपात मृत्यू झाला आहे. तर 1700 लोकं गंभीर जखमी झाले आहेत.\nया भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्टर स्केल इतकी होती. कुर्दीस्तानपासून जवळ असलेल्या पेंजविन परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. इराकच्या उत्तरेकडील भाग आणि राजधानी बगदादला सर्वाधिक फटका बसला. इराण सीमेवरील गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. इराणमधील एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, देशातील १४ राज्यांना भूकंपाचा तडाखा बसला आहे. या सर्व राज्यांमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा अधिकाऱ्यांनी केली आहे. गेल्या 13 वर्षात इराणमध्ये झालेला सगळ्यात मोठा भुकंप आहे. याआधी २००३मध्ये भुकंपात २६ हजार लोक मृत्युमुखी पडले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविजय मल्ल्याच्या मुसक्या आवळणार आज होणार फैसला, CBI ची टीम लंडनमध्ये\nमहिलेची सुंदरता बेतली नोकरीवर, हिच्यासाठी लोक करत आहेत गुन्हा\nपरदेशातून भारतात पैसे पाठवण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावर\n इंटरनेटचा स्पीड वाढणार; भारताचा सर्वात वजनदार उपग्रह अवकाशात झेपावणार\nपंतप्रधान मोदींना चढला फुटबॉलचा ज्वर, 'फिफा'च्या अध्यक्षांकडून मिळाली 'खास' भेट\nशीतयुद्ध संपवणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष सीनिअर बुश यांचं निधन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\n��ोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/", "date_download": "2018-12-15T08:10:02Z", "digest": "sha1:ETCWHJTRKZDGNKJWVEWJMH5GEGYVDHEV", "length": 32185, "nlines": 325, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "कृष्ण उवाच", "raw_content": "\nदिवस असती जणू पांखरे\nविसरू कसे मी गेलेले दिवस ते\nवाटे त्या दिवसानी पुन:श्च यावे\nवाटे असे आधिक्याने मम अंतरी\nदिवस असती जणू पांखरे\nपिंजर्‍यात ती राहिली असती\nसदैव मी पाळीली असती\nदाणे देऊनी निगा केली असती\nघट्ट मिठीत घेतली असती\nमनी फुललेली ही तस्वीर\nकदापी फुसून गेली नसती\nविसरू कसे मी गेलेले दिवस ते\nवाटे त्या दिवसानी पुन:श्च यावे\nवाटे असे आधिक्याने मम अंतरी\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nस्मरण घडले अंतरातून अन\nक्षीण लहर ऊसळली थंडाव्यातून\nप्रीतिची जखम ऊभारून आली\nअंतरातून सहज आठवण आली\nस्मरतात ते दिवस अजूनी\nस्थिरलो होतो अंतरात कधी\nअन हसून हसून आलिंगनात\nगुरफटलो होतो तरी कधी\nखेळता खेळता जीवावर बेतले कधी\nप्रीतिची जखम ऊभारून आली कधी\nकाय सांगू दीपकाच्या प्राक्तनाचे\nजळण्याविना उरते शल्य प्रीतिचे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nस्मरण घडले अंतरातून अन\nक्षीण लहर ऊसळली थंडाव्यातून\nपतंग आम्ही करीतो ज्योतीवर प्रीति\nरमणीच्या ज्वाला आम्हा जाळीती\nविषाद होता होते बद्नामी प्रीतिची\nअन यायची उभारून जखम प्रीतिची\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nबोलू द्या मला अंतरातून माझ्या\nवा राहू दे मला माझा मी मुका\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nम्हणुद्य़ा त्यांना जे म्हणतील तसे\nकसे ऊमलले हे फुल उपवनामधे\nप्रीत नसे माळ्याच्या नयानामधे\nहसत हसत काय आले नजरेला\nवहाणार्‍या आंसवांना आता वाहू दे\nस्वप्न खुषीचे कधी ना पाहिले\nजरी पाहिले गेले ते स्मरणातूनी\nनसेलही काही दिले गेले तुझ्याकडूनी\nजे दिलेस तू ते मला उपभोगू दे\nअंगिकारेल कुणी व्यथा कुणाच्या\nजगी कुणी एव्हडे सिद्ध नसावे\nवाहणार्‍या आंसवांना अजूनी वाहू दे\nएव्हडे तरी वचन मजला दे\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया)\nजणू अंतरंग भंगून गेले\nहोता तो बहाणा सख्या\nमाझे प्राक्तन असे होते\nजणू अंतरंग भंगून गेले\nदु:ख नसते तर अन्य असते\nभाग्यात माझ्या रुदन असते\nअशा समयी काय समजावे\nतू कुणी जाचक तर नाही ना\nतुझ्या अंगी ह्रदय वसावे\nतुझ्या अंगी पाषाण तर नाही ना\nतू ऊध्वस्त केलेस मला\n��सेच मी समजून गेले\nमाझे प्राक्तन असे होते\nजणू अंतरंग भंगून गेले\nहोता तो बहाणा सख्या\nमाझे प्राक्तन असे होते\nजणू अंतरंग भंगून गेले\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n कर सहन निष्ठुर अन्याय\nजमान्याशी झुंजत रहा अआणि जगत रहा\nअसेच हसत रहा अन अश्रु ढाळीत रहा\n कर सहन निष्ठुर अन्याय\n हिच आहे प्रथा प्रीतिची\nतुला भोगाव्या लागतील व्यथा\nअन तू मात्र त्यांना दुवा देत रहा\n कर सहन निष्ठुर अन्याय\nतो नजरेचा एकच कटाक्ष\nठेवलास समिप तुझ्या अंतरात\nतोच कटाक्ष देईल तुला सहारा\n कर सहन निष्ठुर अन्याय\nअन्याय करील दुनिया वा सतावेल जमाना\nतू मात्र जपून ठेव तुझ्या अंतरीच्या भावना\n कर सहन निष्ठुर अन्याय\nजमान्याशी झुंजत रहा अआणि जगत रहा\nअसेच हसत रहा अन अश्रु ढाळीत रहा\n कर सहन निष्ठुर अन्याय\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया)\nकाळाने किती थट्टेने केला अन्याय\nकाळाने किती थट्टेने केला अन्याय\nतू तुझी न राहिलीस अन मी माझा\nविकल मनाने भेटलो जणू असे\nविरह कदापी जणू जाणीला नसे\nतुही तुला विसरलीस अन मी मला\nएकाच वाटेवर अवघी दोन पाऊले\nकाळाने किती थट्टेने केला अन्याय\nतू तुझी न राहिलीस अन मी माझा\nजायचे कुठे ठाऊक नाही\nनिघालो परंतु मार्ग नाही\nकसली ओढ माहित नाही\nस्वप्न मन गुंफत नाही\nकाळाने किती थट्टेने केला अन्याय\nतू तुझी न राहिलीस अन मी माझा\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\nरे मना धीर धर ना जरा\nरे मना धीर धर ना जरा\nकुणाचा मोह करावा हे ह्या\nनिर्दय मोहाला माहित नसे\nहया जीवनाची चढती ढळती\nप्रभा कुणी बरे धरून ठेवीली\nरंगावरती कुणी बरे रोख आणिली\nरुपावरती कुणी बरे बंधने आणिली\nकुणी बरे केली ही नसती अटकळ\nउपकार मान तयाचे सत्वरी\nज्याने निभावली साथ तुझ्याशी\nस्वप्न असते जनन-मरणाची मेळ\nविसरूनी जा त्या स्वप्नाला\nरे मना धीर धर ना जरा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nतुझ्या वाटेला लावून नजर बसेन मी\nअसे वदणारे ते दिवस कुठे बरे गेले\nरहा तू हवे तिकडे तू एकच माझा सखा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nपदो पदी केली पुजा माझ्या सख्याने\nअन रडविले मला बहरलेल्या फुलांनी\nतुझ्या वाटेला लावून नजर बसेन मी\nअसे वदणारे ते दिवस कुठे बरे गेले\nमाझ्या नजरेत मला भासे\nदिवस जणू आहे अंधारी रात्र\nसावट माझी संगे माझ्या मात्र\nरहा तू हवे तिकडे तू एकच माझा सखा\nकसे विसरीन मी तुला सहजपणे असा\nआठवणी सख्याच्या माझ्या अंतराच्या दर्पणावर\nतोडूनी ह्रदयाला एकटे रहाणे आले माझ्यावर\nतुझ्या वाटेला लावून नजर बसेन मी\nअसे वदणारे ते दिवस कुठे बरे गेले\nश्रीकृष्ण सामंत(सॅन होझे कॅलिफोर्निया)\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nमन भरून कसे पाहू मी तुला\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nतू माझी कसे तुला मी म्हणू\nसार्‍य़ा जगाला कसे मी पटवू\nमन भरून कसे मी तुला पाहू\nउताविळ तू अन बेचैन मी\nतुला भेटण्या उत्कंठा वाढली\nसंयमाची सीमा आता संपली\nदाह प्रीतिचा अंग जाळू लागली\nआज भेटीची घडी का चुकली\nभासे ह्रदयाची धडधड बंद पडली\nअशी हसतमुख तुला पाहुनी\nभाग्य जीवनाचे उद्या येईल\nमन भरून कसे पाहू मी तुला\nसंशयी मना कसे सांगू मी तिला\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n“हे विश्व एव्हडं मोठं आहे की,ते स्वतःच एक चमत्कार आहे.हा चमत्कार समजायला एकच मार्ग नसणार.”..कुणीतरी म्हटलंय.\nरमाकांतचं वाचन दाणगं आहे.त्याची बैठकीची खोली असंख्य पुस्तकानी भरलेली आहे.मी एकदा त्याला सहज म्हणालो,\n“कायरे रमाकांता तुझ्या खोलीत एव्हडी पुस्तकं आहे तू खरोखरच ती उघडून वाचतोस का\nमाझा प्रश्न रमाकांतला विचीत्र वाटला नाही.कारण हा प्रश्न त्याला अनेकानी विचारलेला आहे हे त्याच्या हसण्यावरून मला कळलं.मला म्हणाला,\n“अरे,त्यातूनच मला काहीतरी लिहिण्याच्या कल्पना सुचतात.पुस्तक वाचताना लेखक आपल्याशी बोलत असतो.ते बोलणं एकतर्फी असतं.पण वाचकाला त्या लेखकाकडून अनेक उत्तरे शोधून मिळतात.”\nपुढे रमाकांत सांगू लागला,\n“प्रत्येकाच्या अंगात काही ना काही तरी कला आणि ज्ञान असतंच असतं.असं असतानाही आपल्याला खरा माणूस म्हणण्याचं कारण असं असेल की,आपण इतरांशी कसे वागतो,त्याच्याशी कसा संबंध ठेवतो, यावर अवलंबून आहे.प्रसिद्ध इतिहासकार जाणतात की,जीवनभर ज्ञान मिळण्यासाठी आयु्ष्यात येणारे भोग नुसतेच अपरिहार्य नसतात तर अनिवार्यही असतात.”\nखरं काय आणि खोटं काय ह्या प्रश्नाचा उहापोह करताना रमाकांत पुढे सांगू लागला,\n“मला असं वाटतं की,काही लोकांना काही गोष्टी ठाऊक असतात.पण मला म्हणायचं आहे की ह्या ठाऊक असणार्‍या गोष्टी ठाऊक असणं हे कुणालाही फरक करील अशातला भाग नाही.एखादा चांगला गणित-तज्ञ अंका विषयी,आकड्या विषीयी खरं काय ते समजायला ज्ञात असेल,आणि एखादा चांगला इंन्जीनियर पदार्थसंबंधाने शक्तीचा वापर करून स्वतःला हवं असलेलं उद्दिष्ट मिळवू शकेल.\nपरंतु,इंजीनियर काय किंवा गणित-तज्ञ काय ते प्रथम माणूस असतात.तेंव्हा त्यांना काय किंवा मला काय जास्त जास्त भावतं ते फक्त ज्ञान नाही किंवा अंगी असलेलं कसब नाही तर त्यांचं इतर माणसांशी असलेले संबंध महत्वाचे असतात.कुणालाही इंजीनियर किंवा गणित -तज्ञ असण्याची गरज नाही उलट दुसर्‍याशी कसे संबंध ठेवून रहायला हवं हे माहित पाहिजे.\nआणि आपले हे एकमेकाबरोबरचे संबंध जे जीवनात खूप महत्वाचे असातात पण तेव्हडेच ते ठेवणं फार कठीण असतं,कारण इथेच कळायला बरं वाटतं की खरं काय आणि खोटं हे कळायची जरूरी असते.मला नेहमीच असं वाटतं की,खरं काय आणि खोटं काय ह्याची खात्रीलायक माहिती आपल्याला नसते.आणि जरी ती असली तरी मला असं वाटतं की,ते शोधून काढणं इतकं कठिण असतं की आपल्या स्वतःच्या रुची प्रमाणे आणि स्वतःचा कल असल्या प्रमाणे आपलं खरं आहे असं सहाजिक वाटत असताना,खरं नक्कीच काय आहे ह्या बद्दल आपली खात्री व्हावयास हवी.\nप्रत्यक्षात,आपल्या मनात आपल्याला उत्तम धारणा असली पाहिजे की खरंच खरं काय आहे त्याबद्दल. आणि त्यानंतर त्यावर पैज लावून कृती केली पाहिजे आणि असं करीत असताना तीळभर ही मनात आलं नाही पाहिजे की आपण म्हणतो तेच खरं आहे.\nखरं खरं काय आहे ह्याची आपल्याला खात्री नसताना आपलं मन मोकळं असायला हवं.आणि कुणी आपलं प्रबोधन जरी केलं तरी ते ऐकायला आपलं मन मोकळं असायला हवं.कारण आपण म्हणतो ते खरं ही नसावं. पण त्याचवेळी आपल्याला दृढनिश्चयी आणि उत्साहपूर्ण ही असायला हवं,जेणेकरून आपला प्रयत्न वास्तविक असणं भाग आहे.\nमला तरी असं वाटतं की,खरं सिद्ध करण्यासाठी वास्तविकता विनयशिलता आणि मन उदार ठेवून जे खरं आहे ते करण्यासाठी प्रयत्नशिल असणं.आणि त्याहूनही कठीण असतं की खरं करून दाखवणं.कारण असं करीत असताना कदाचित आपल्याला आपल्याशीच झुंज देण्यात प्रयत्नशील असाण्य़ात भाग पडावं लागेल.\nखरं करून दाखवण्याच्या प्रयत्नात आपल्याला आपल्याशी झूंज द्यावी लागते.कारण स्वभावतःच आपण प्रत्येकजण अशा तर्‍हेने वागतो आणि अशा तर्‍हेने विचार करतो की जणू आपणच सर्व काही आहो.पण मला विचाराल तर मी काही तसा नाही.आणि तसं मनात जरी मी आणलं तरी मी चुकीचा होऊ शकतो.\nम्हणजेच प्रत्येकाला स्वतःशीच झूंज सतत द्यावी लागते.आणि ह्याचाच अर्थ असा होतो की,जीवनात व्यथा सहन करणं हे नुसतच अपरिहार्य नाही तर ते अनिवार्य आहे.फक्त ह्या धारणेतून आपलं हित कसं ते साधलं पाहिजे हेच जीवनात शिकलं पाहिजे.\nमाझ्या मनात असाही विचार येतो की,सर्वथा आपलीच जीत व्हायला हवी असल्यास त्याला किंमत मोजावी लागते.आणि ही माझी धारणा कुठून आली हे ही मला ठाऊक आहे.एखादा अपघाताने का होईना कुठल्या धर्मात जन्म घेतो आणि कुठल्या देशात जन्म घेतो ह्यातून ही धारणा येत असावी.\nआणखी एक माझी धारणा धर्माला कारण ठरवते.आणि ते म्हणजे धर्माची श्रद्धा असते की,प्रेम ही अशी एक गोष्ट आहे की ती जीवनाला अर्थ देते आणि जीवनाला उद्दिष्ट देते.आणि दुसरं म्हणजे जीवनातले भोग लाभदायक होतात जेव्हा प्रेमाचं त्याला अग्रगण्य असतं.\nसर्व धर्म असंच चांगलं चांगलं सांगत असतात.तेव्हा अमूक एकच धर्म श्रेष्ठ आहे असं म्हणणं खरं ठरणार नाही.कुणी तरी म्हटलंय,\n“हे विश्व एव्हडं मोठं आहे की,ते स्वतःच एक चमत्कार आहे.हा चमत्कार समजायला एकच मार्ग नसणार.”\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\nमी आणि माझी आई.\nलेखन करण्यात मला विशेष वाटतं.\nहा ही क्षण निघून जाईल.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-marathwada-news-700-crore-demand-rural-area-road-59997", "date_download": "2018-12-15T07:47:44Z", "digest": "sha1:5XJOWOBZB2YIAP4M7EMZKDXC5OVKJPDA", "length": 19045, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur marathwada news 700 crore demand for rural area road ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सातशे कोटींची मागणी | eSakal", "raw_content": "\nग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सातशे कोटींची मागणी\nरविवार, 16 जुलै 2017\nजास्तीत जास्त निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन; रामचंद्र तिरुके यांची माहिती\nलातूर - जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात चार हजार ९६२ किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग आहेत. यापैकी पन्नास टक्के रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सातशे कोटी लागणार आहेत.\nजास्तीत जास्त निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन; रामचंद्र तिरुके यांची माहिती\nलातूर - जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यात चार हजार ९६२ किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्ग आहेत. यापैकी पन्नास टक्के रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सातशे कोटी लागणार आहेत.\nया निधीची मागणी शुक्रवारी (ता. १४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या जिल्हा आढावा बैठकीत करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त निधी देण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी शनिवारी (ता. १५) पत्रकार परिषदेत दिली.\nया वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, महिला व बालकल्याण सभापती संगीता घुले उपस्थित होत्या. श्री. तिरुके म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. मागील अनेक वर्षांपासूनचे हे चित्र बदलण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. सर्व रस्त्यांचे अभियंत्यांमार्फत सर्वेक्षण करून निधी मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे. एका रस्त्याचे काम अनेकवेळा केल्याचे दाखवून निधी हडपण्याचा प्रकार मागील काळात झाला. त्याची पुनरावृत्ती यापुढे होणार नाही. दर्जेदार कामांसाठी सूक्ष्म निरीक्षण केले जाईल.‘‘साडेसहाशे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इमारतीची बिकट स्थिती आहे. अनेकवर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने पंचवीस कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. जिल्ह्यात ८२ हजार कुटुंबांकडील स्वच्छतागृहाचे बांधकाम बाकी आहे.\nते पूर्ण करून येत्या डिसेंबरपर्यंत जिल्हा पाणंदमुक्त करण्याचे जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट आहे. यासोबत पंतप्रधान आवास योजनेतून बेघरांना घरकुल देण्याचे कामही प्राधान्याने करण्यात येणार आहे. योजनेत मागेल त्याला घर देण्यासाठी जुलैअखेरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.\nघरकुलासाठी जागा नसलेल्यांनाही पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहे. यातून जिल्हा बेघरमुक्त करण्याचे नियोजन आहे. सहाशे अंगणवाड्यांच्या इमारतीसाठीही निधी देण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा बीओटी तत्त्वावर देऊन उत्पन्न वाढीचे प्रयत्न आहेत. कमी दराने भाडे तत्त्वावर दिलेल्या जागा व इमारती परत घेण्यात येणार आहेत. देवणी गोवंश संवर्धनासाठी विविध उपाययोजनांचा प्रस्तावही दिल्याचे त्यांनी सांगितले.\nशंभर टक्के शाळा डिजिटल करणार\nजिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ७६२ शाळा डिजिटल झाल्या असून उर्वरित ५२२ शाळा सप्टेंबरपर्यंत डिजिटल करण्यात येणार आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. या शाळांतील वीजबिलांचाही प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असून थकीत वीजबिलासाठी तोडलेली शाळांची वीज जोडण्याचे आदेश त्यांनी ऊर्जा विभागाला दिले आहेत. सर्व शाळांना सौरऊर्जा यंत्रणाही देण्याची मागणी केल्याचे श्री. तिरुके यांनी सांगितले. मागील काही वर्षांचा निधीचा खर्च राहिल्याने नवीन निधी मिळण्यास अडचणी येत असून रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी तालुक्‍यातील सर्व कामे क्‍लब करून हॉटमिक्‍स असलेल्या कंत्राटदारालाच ती देण्यात येणार असल्याचे बांधकाम सभापती देशमुख यांनी सांगितले.\nनागपूरच्या धर्तीवर लातूरचा विकास\nमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आपण नागपूरच्या धर्तीवर लातूरचा विकास करण्याचा आग्रह धरला. जिल्ह्याचा मानवविकास निर्देशांक उंचावण्याबाबत विभागावर चर्चा झाल्याचे श्री. तिरुके यांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून मुख्याध्यापिकाविना सुरू असलेल्या १३३ शाळांत पदोन्नतीने मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात आली. स्टेप ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शिक्षकांच्या तक्रारींचे निवारण केले. यामुळे लहानसहान प्रश्‍नांसाठी जिल्हा परिषदेत होणारी शिक्षकांची गर्दी कमी करण्याचाही प्रयत्न केल्याचे श्री. तिरुके म्हणाले.\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nलातूरच्या 'रेणा'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार\nपुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील...\nदीडपट हमीभाव ग्राहकांसाठी का\nबारामती - केंद्र सरकारने दीडपट हमीभाव जाहीर केल्यानंतर बाजारात अजूनही नव्या हंगामातल्या शेतीमालाची परवड सुरूच आहे. सध्या ज्वारी, बाजरी, मका, हरभरा,...\nमांगूर माशाची विक्रीवर कायमची बंदी; एकाने घेतले विष\nनांदेड : केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची...\nमूळ ओबीसींच्या आरक्षणासाठी ४६ संघटना एकवटल्या\nलातूर : राज्य सरकारने मराठा समाजाचा ओबीसी आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्यातील अस्तित्वातील ओबीसी समाजामध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झालेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-252367.html", "date_download": "2018-12-15T06:32:17Z", "digest": "sha1:J5APGXW3FRA3NRWEXPHNATV3S5N5OG77", "length": 11537, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रपतींनी अमिताभ आणि टीमसोबत पाहिला 'पिंक'", "raw_content": "\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नाराय�� राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nराष्ट्रपतींनी अमिताभ आणि टीमसोबत पाहिला 'पिंक'\n26 फेब्रुवारी : राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी 'पिंक' सिनेमा पाहिला. आणि सिनेमा बघताना त्यांच्यासोबत होते बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, चित्रपट निर्माते शुजित सरकार, तापसी पन्नू.\nपिंक गेल्या वर्षी रिलीज झाला. महिलांचं स्वातंत्र्य, स्त्रीला गृहित धरण्याची वृत्ती यावर सिनेमा परखडपणे भाष्य करतो. राष्ट्रपतींनी यावेळी सगळ्यांचा सत्कार केला.\n���िग बींनी याबाबत ट्विट करून आपला आनंद शेअर केलाय.\nसिनेमात महत्त्वाची भूमिका करणाऱ्या साक्षी पन्नूनं तर हा न विसरता येणारा अनुभव असल्याचं म्हटलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: amitabhpinkPranav mukharjiअमिताभ बच्चनपिंकप्रणव मुखर्जीसाक्षी पन्नू\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया ३२६ धावांवर ‘ऑल आऊट’, इशांतची धारदार गोलंदाजी\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2018-12-15T06:26:09Z", "digest": "sha1:UFXHOW5N6YLIUJPR2S2HZIJ74WSIFE3Y", "length": 4221, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पायोनियर १० - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१४ रोजी २३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:User_fr-2", "date_download": "2018-12-15T07:11:46Z", "digest": "sha1:6JT5Y4TSGTPA7CRUTDA7FN44D3WAC35V", "length": 5831, "nlines": 286, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:User fr-2 - विकिपीडिया", "raw_content": "\n\"User fr-2\" वर्ग��तील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmrcl.com/mr/project/project-route", "date_download": "2018-12-15T06:27:28Z", "digest": "sha1:72MJDA4CIVVGCZHW7I6PYOQ5I7XEEN7X", "length": 10458, "nlines": 191, "source_domain": "www.mmrcl.com", "title": "प्रकल्पाचा मार्ग (Project Route) | MMRC", "raw_content": "\nआपल्या मेट्रोला जाणून घ्या\nआमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये\nमुंबई मेट्रो -३ चे फायदे\nमुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये\nअनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव\nवाहतुक वळविण्याची नमुना योजना\nसुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना\nजमिनीच्या आवश्यकतेची नमुना योजना\nपुनर्वसन व पुनर्स्थापना (आर & आर )\nइन-सिटू आर & आर कार्यालय पत्ता\nप्रकल्प अहवाल व कागदपत्रे\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कंत्राटदार\nसार्वजनिक माहिती अधिकारी / सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी\nनियमित विचारले जाणारे प्रश्न\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित(भारत सरकार व महाराष्ट्र शासन याचा संयुक्त प्रकल्प)\nप्रकल्पाचा मार्ग (Project Route)\nप्रकल्पाचा मार्ग (Project Route)\nकुलाबा-वांद्रे-सिप्झ हा ३३.५ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग आहे. या मार्गावर २७ स्थानके असून त्यापैकी २६ भुयारी व १ जमिनीवर आहे. स्थानकांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:\nदोन स्थानकांमधील अंतर (मीटर्स मध्ये)\n१ कफ परेड ० ०.००\n२ विधान भवन ६०० १,४३८\n३ चर्चगेट ६८५ २,२१६ पश्चिम रेल्वे टर्मिनल्स\n४ हुतात्मा चौक ८१७ ३,०८७\n५ छत्रपती शिवाजी टर्मिनस मेट्रो ८५४ ३,९०२ मध्य रेल्वे टर्मिनल्स\n६ काळबादेवी ९३५ ४,७५४\n७ गिरगाव ७२५ ५,४५२\n८ ग्रांट रोड १,५४० ७,०३५ पश्चिम रेल्वे उपनगरी स्थानक\n९ मुंबई सेन्ट्रल मेट्रो ९११ ७,९५१ पश्चिम रेल्वे टर्मिनल्स, राज्य परिवहन बस डेपो\n१० महालक्ष्मी १,१४९ ९,०४७ पश्चिम रेल्वे उपनगरी स्थानक\n११ विज्ञान संग्रहालय १,१०० १०,२०८\n१२ आचार्य अत्रे चौक १,२०० ११,२५६\n१३ वरळी १,४०८ १२,७२३\n१४ सिद्धिविनायक १,५५५ १४,२८६\n१५ दादर १,२७७ १५,६८३\n१६ सितलादेवी १,७६९ १७,३६४\n१७ धारावी १,७८१ १९,०९५\n१८ वांद्रे कुर्ला संकुल १,९१९ २०,९२५\n१९ विद्यानगरी १,५८७ २२,१३८\n२० सांताक्रूझ १,२१५ २३,१५५\n२१ स्थानिक विमानतळ २,२७२ २५,५१०\n२२ सहार रस्ता १,६०७ २७,२२०\n२३ आंतरराष्ट्रीय विमानतळ १,०५२ २८,२०२\n२४ मरोळ नाका ८७१ २९,२०० मेट्रो लाईन १\n२५ एमआयडीसी १,३९६ ३०,२८०\n२६ सिप्झ १,३२१ ३१,६९७\n२७ आरे डेपो ३३,०००\n\"उद्देशप्राप्तीच्या दिशेने आखलेले प्रकल्प वेगाने वाटचाल करु लागतात तेव्हा ती एक प्रशंसनीय बाब ठरते. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा ३३. किमी प्रकल्पाची प्रगती देखील अशीच वेगाने होत आहे. मुंबईतील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ठरवलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो वाहतूक ही पर्यावरणपूरक असून मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्यास मदत होईल \"\nमेट्रो ३ च्या दिनदर्शिकेत जेजेच्या विद्यार्थ्यांची चित्रे\nमेट्रो दिनदर्शिकेत झळकणार विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे\nआणि उलगडले मेट्रोचे अंतरंग\nकुलाबा-वांद्रे-सिप्झ दरम्यान ३२ ब्रेकथ्रू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-15T07:28:49Z", "digest": "sha1:PYQS5NOUXLS57CPDD3UYTHZOBOHT2UIB", "length": 9565, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विद्यापीठात पाणीटंचाई आणखी महिन्याभर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविद्यापीठात पाणीटंचाई आणखी महिन्याभर\nटॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतोय\nपुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. विद्यापीठाला आता टॅंकरच्या पाणीपुरवठ्यावरच अवलंबून राहवे लागत आहे. आणखी महिनाभर हीच अवस्था कायम राहणार आहे.\nपुण्यातील खडकवासल्याच्या कालवा फुटीपासून शहरात बऱ्याचशा भागातील पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठालाही पाणी टंचाईची तीव्र झळ बसू लागलेली आहे. यातून अद्याप विद्यापीठाची सुटका झालेली नाही. विद्यापीठात विविध विभाग आहेत. विद्यार्थ्यांचे वसतिगृह, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, अतिथीगृह या ठिकाणी नेहमीच गर्दी होत असते.\nपाणी ही जीवनावश्‍यक बाब असल्याने त्याचा प्रत्येकाकडून वापर होणार हे स्पष्टच आहे. त्यातूनही सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन विद्यापीठाकडून अनेकदा करण्यात आलेले आहे. मात्र तरीही पाणी टंचाईची समस्या अद्यापही कायम असून त्याचा सर्वांनाच फटका बसू लागला आहे. आता पाण्याच्या नियोजनाचे गांभीर्य विद्यापीठाच्या लक्षात येऊ लागले आहे.\nविद्यापीठाने पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी समितीही स्थापन केलेली आहे. पाणी किती येते व पाण्याचा किती प्रमाणात वापर होतो याची तपासणी करण्यात येणार आहे. पाईपलाईनमधून पाणी गळती होते का याचाही शोध घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले आहे. पाणीसाठ्याच्या टाक्‍यांची अवस्थाही तपासली जाईल. आवश्‍यक त्या सर्व दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाला टॅंकरच्या पाणीपुरवठ्याचा आधार घ्यावा लागतो आहे. महिन्याभरात पाणीप्रश्‍न सोडविण्यात येईल. त्यानंतर टॅंकरची संख्या आपोआपाच कमी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.\nविद्यापीठात 19 ते 23 डिसेंबर दरम्यान “युवास्पंदन’ आंतरविद्यापीठ पश्‍चिम विभाग युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या काळात विद्यापीठात मोठी गर्दी होणार असून या काळात गैरसाय होऊ नये म्हणून टॅंकरच्या पाणीपुरवठ्यात वाढ करावीच लागणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसातारच्या श्‍लोक घोरपडेचा सुपरक्रॉस चॅम्पियनशिपमध्ये द्वितीय क्रमांक\nNext article“कामे सुरू न केल्यास राष्ट्रवादीतर्फे आंदोलन’\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-2018/", "date_download": "2018-12-15T06:54:31Z", "digest": "sha1:F5DZB2EPDXUL4RSXLFEJWI6D6NXU2YRV", "length": 9573, "nlines": 152, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जागतिक महिला दिन 2018 | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nश��न्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजागतिक महिला दिन 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर कडील महिला व बालकल्याण विभागा मार्फत दि. 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिन 2018, महिलांमध्ये मतदान प्रक्रिया संदर्भात जागृती कार्यक्रम,अस्मिता योजना शुभारंभ ,अंगणवाडी प्रवेशोत्सव अभियान 2018 ची उद्घोषणा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सन 2017-18 वितरण सोहळा असा संयुक्तिक क ार्यक्रम राजर्षि छत्रपती शाहु सभागृह, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे मा. सौ. शौमिका अमल महाडिक, अध्यक्षसोा, जि. प. कोल्हापूर यांचे शुभहस्ते व मा. श्री. सर्जेराव ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्षसोा, जि. प. कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमास मा. अविनाश सुभेदार,जिल्हाधिकारी, कोल्हापूर, मा. डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारीसोा, जि. प. कोल्हापूर, मा. निलीमा तपस्वी, आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार ü यांची विशेष उपस्थिती आहे.जिल्हयातील सोळा प्रकल्पातील प्रत्येकि तीन याप्रमाणे 48 अंगणवाडी सेविकाना पुरस्कार वितरीत करणेत येणार आहे.\nया कार्यक्रमास मा. सौ. शुभांगी रामचंद्र शिंदे, सभापतीसोा, महिला व बालकल्याण समिती, मा.श्री.विशांत महापुरे, सभापतीसोा, समाजकल्याण समिती, मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे, सभापतीसोा, शिक्षण व अर्थ समिती, मा. श्री. सर्जेराव पाटील (पेरीडकर), सभापतीसोा, बांधकाम व आरोग्य समिती, जि.प.कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nतरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मा. जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडीक व महिला व बाल कल्याण सभापती मा. सौ. शुभांगी शिंदे यांनी केले आहे.\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New) December 10, 2018\nगोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर December 10, 2018\nदिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत. December 10, 2018\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्य���त जनजागृती December 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-rain-57588", "date_download": "2018-12-15T07:24:00Z", "digest": "sha1:ENLTFUUZP4NF5GTJM5SXIOBW6UYJDHQJ", "length": 17016, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news rain जिल्ह्यात पर्जन्यमान मोजण्यासाठी ८६ यंत्रेच! | eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यात पर्जन्यमान मोजण्यासाठी ८६ यंत्रेच\nबुधवार, 5 जुलै 2017\nभडगाव - बदलत्या नैसर्गिक परिस्थितीला ओळखणे हवामान खात्याला सद्यःस्थितीला अवघड झाले आहे. गावात पावसाच्या जोरदार सरी बरसतात, तर शिवार कोरडेठाक असते. असे असताना जळगाव जिल्ह्यातील एक हजार ५०२ गावांचे पर्जन्यमान अवघ्या ८६ गावांतील ठराविक ठिकाणी बसविलेल्या पर्जन्यमापकांवरून ठरविले जाते. हा प्रकार म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा घेण्यासारखा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्जन्यमान किती खरे आणि किती खोटे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.\nभडगाव - बदलत्या नैसर्गिक परिस्थितीला ओळखणे हवामान खात्याला सद्यःस्थितीला अवघड झाले आहे. गावात पावसाच्या जोरदार सरी बरसतात, तर शिवार कोरडेठाक असते. असे असताना जळगाव जिल्ह्यातील एक हजार ५०२ गावांचे पर्जन्यमान अवघ्या ८६ गावांतील ठराविक ठिकाणी बसविलेल्या पर्जन्यमापकांवरून ठरविले जाते. हा प्रकार म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा घेण्यासारखा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्जन्यमान किती खरे आणि किती खोटे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.\nपडलेल्या पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी महसूल यंत्रणेकडून मंडळस्तरावर ग्रामपंचायतींसह तलाठी कार्यालयांच्या छतांवर पर्जन्यमापक यंत्र बसविले जाते. पावसाळ्यात दररोज सकाळी आठला २४ तासात पडलेल्या पावसाचे मोजमाप केले जाते. त्यांची नोंद घेतली जाते. तेथील पडलेला पाऊस हा संपूर्ण मंडळातील समाविष्ट गावांचा पाऊस समजला जातो. तालुक्‍यातील मंडळात पडलेल्या पावसाची सरासरी हा तालुक्‍याचा एकूण पाऊस धरला जातो. तालुक्‍याच्या सरासरी पावसाच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविल्या जातात. त्यावरून राज्याचे धोरण ठरविले जाते. पाऊस मोजण्याची ही पद्धत केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे; तर संपूर्ण राज्यात वर्षानुवर्षे तशीच सुरू आहे.\nजिल्ह्यातील १५ तालुक्‍यात १ हजार ५०२ गावे आहेत. या सर्व गावात किती पाऊस पडला, हे अवघ्या ८६ गावात पडलेल्या पावसावर ठरविले जाते. भलेही पर्जन्यमापक यंत्र ज्या गावात बसविले आहे, ते वगळून मंडळातील इतर गावात पावसाचा थेंब पडला नसेल, तरी पाऊस पडल्याचे गृहीत धरले जाते. सध्याच्या बदलत्या नैसर्गिक हवामान परिस्थितीचा अंदाज हवामान खात्यालाही येत नाही. त्यामुळे एकाच गावात पडलेल्या पावसावरून इतर गावांचा पाऊस गृहीत धरणे कितपत योग्य आहे असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.\nगावात जोरदार पाऊस पडतो तर शिवारात पावसाचा थेंब नसतो. एवढेच नाही तर चरणाऱ्या बैलाचे एक शिंग ओले तर दुसरे कोरडे राहील इतका पाऊस लहरी झाला आहे. अर्थात, याला पुष्टी देणारे अनुभव अनेकांच्या पाठी आहेत. काल (ता. ३) भडगाव शहरातील गिरणा नदीच्या पलीकडील पेठ भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. शेतात काम करणारे मजुरही घरी आले. मात्र, बस स्थानकाजवळ पावसाचा थेंब नव्हता. त्यामुळे पावसाचे शासकीय यंत्रणेकडून घेण्यात येणारे मोजमाप किती खरे व किती खोटे असते, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.\nपडलेल्या पावसावर शासन धोरण ठरवते. पीक विमा हा हवामानावरच आधारित असतो. या यंत्रांवर मोजमाप झालेल्या पावसाच्या नोंदींवरच शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. त्यामुळे पर्जन्यमापक यंत्र म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा घेणारे ठरले आहेत. त्यामुळे शासनाने पाऊस मोजण्याच्या पद्धतीत बदल करावा व सर्वसमावेशक अशी नवी पद्धत विकसित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.\nपर्जन्यमान मोजण्याची पद्धत बदलवणे ही काळाची गरज बनली आहे. जुनी पद्धत कालबाह्य ठरली आहे. प्रत्येक गावात हवामानाचा अंदाज सांगणारे केंद्रच शासनाने उभे करायला हवे. शेतकऱ्यांच्या सध्याच्या अडचणीला नैसर्गिक परिस्थितीही काही प्रमाणात कारणीभूत आहे. गावातच पावसाचे मोजमाप झाले अन्‌ हवामानाचा अंदाज आला तर शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणी दूर होण्यास मदत होईल\n- विश्वासराव पाटील, कृषिभूषण, लोहारा (ता. पाचोरा)\nपूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता\nमुंबई - बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...\nथंडीचा कडाका वाढला; रात्रीचा पारा नऊ अंशांवर\nजळगाव - गेल्या आठवडाभरापासून जाणवत असलेला थंडीचा कडाका आणखीनच वाढल्याने जळगावसह जिल्ह्यात हुडहुडी भरली आहे. रात्रीचा पारा नऊ अंशांवर आल्याने...\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा चांगलाच वाढला आहे. तापमान १० अंशांच्या खाली घसरल्याने नाशिक, औरंगाबादमध्येही...\nवेदांगीचा १३ देशांचा प्रवास पूर्ण\nपिंपरी - जगभरातील विविध देशांमधून जलद सायकल प्रवास करण्याच्या उद्देशाने ज्ञानप्रबोधिनी, निगडीची माजी विद्यार्थिनी, युवा सायकलपटू वेदांगी कुलकर्णी...\nनगरला हंगामातील नीचांकी ९.२ अंश तापमानाची नोंद\nपुणे - उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह सुरळीत झाल्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकणात किमान तापमान सरासरीच्या खाली उतरले आहे. नगर येथे हंगामातील नीचांकी...\nमहाबळेश्वरमध्ये पडले पहिले 'हिमकण'\nमहाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून आज (ता.11) वेण्णा लेक परिसरात मोठ्या प्रमाणावर गारठल्यामुळे हिमकण जमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/sports-news-worldcup-football-competition-76725", "date_download": "2018-12-15T07:52:23Z", "digest": "sha1:Z3VW7K4Z7PHOTEKWYZPUP2IO5PUDDSIL", "length": 11980, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news worldcup football competition स्पेनचा नायजरवर दमदार विजय | eSakal", "raw_content": "\nस्पेनचा नायजरवर दमदार विजय\nबुधवार, 11 ऑक्टोबर 2017\nकोची - स्पेनने विश्वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील गोलांचे शतक पूर्ण करताना नायजरविरुद्ध ४-० असा विजय मिळविला. या सफाईदार विजयामुळे स्पेनने सलामीची लढत जिंकलेल्या नायजरला मागे टाकत दुसरा क्रमांकही मिळविला. लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोनाचा आक्रमक अबेल रुईझ याने दोन गोल करीत स्पेनच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. स्पेनने सरस गोलसरासरीवर निगेरला मागे टाकले आहे. त्यांचे आता या स्पर्धेच्या इतिहासात एकूण १०२ गोलही झाले आहेत. स्पेनला स्थिरांवण्यास वेळ लागला; पण गाफील नायजर बचावाचा फायदा घेत रुईझने २१ व्या मिनिटास खाते उघडले; तसेच ४१ व्या मिनिटास रिबाउंड किकवर आघाडी वाढवली.\nक��ची - स्पेनने विश्वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील गोलांचे शतक पूर्ण करताना नायजरविरुद्ध ४-० असा विजय मिळविला. या सफाईदार विजयामुळे स्पेनने सलामीची लढत जिंकलेल्या नायजरला मागे टाकत दुसरा क्रमांकही मिळविला. लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोनाचा आक्रमक अबेल रुईझ याने दोन गोल करीत स्पेनच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. स्पेनने सरस गोलसरासरीवर निगेरला मागे टाकले आहे. त्यांचे आता या स्पर्धेच्या इतिहासात एकूण १०२ गोलही झाले आहेत. स्पेनला स्थिरांवण्यास वेळ लागला; पण गाफील नायजर बचावाचा फायदा घेत रुईझने २१ व्या मिनिटास खाते उघडले; तसेच ४१ व्या मिनिटास रिबाउंड किकवर आघाडी वाढवली.\nफुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरले \"बिग बी'\nनागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' या हिंदी चित्रपटाच्या \"शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात...\n\"झुंड'च्या शुटिंगसाठी महानायक नागपुरात दाखल\nनागपूर : नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' चित्रपटाच्या शुटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सकाळी नागपुरात दाखल झाले. ज्या परिसरात या चित्रपटाचे...\nफ्रॉम अर्जेंटिना विथ लव्ह (ढिंग टांग\n\"\"जगभर मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा, परिसंवाद वगैरे घडत असतात. विचारांची देवाणघेवाण होते. करारमदार होतात. व्यापारास चालना मिळून विकसनशील देशांसाठी...\nआयपीएलमधील एका सामन्याची कमाई सर्वात भारी\nलंडन - क्रिकेट विश्‍वाला भूरळ पाडणाऱ्या आणि मालामाल करणाऱ्या आयपीएलने आता जगात सर्वात श्रीमंत लीग असा लौकिक मिळवला आहे. आयपीएलमधील प्रमुख खेळाडूंची...\nरेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू\nरेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू नागपूर : : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी उमेदवार (...\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्��िंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/priyanka-and-nick-jonas-honeymoon-plan-1801512/", "date_download": "2018-12-15T07:07:25Z", "digest": "sha1:W6FESMHZ4QRTH6C2E52NQHD5GPAKGOJL", "length": 11003, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Priyanka and Nick Jonas honeymoon plan | प्रियांका-निकचं असं असेल हनिमून प्लॅनिंग | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nप्रियांका-निकचं असं असेल हनिमून प्लॅनिंग\nप्रियांका-निकचं असं असेल हनिमून प्लॅनिंग\nसुट्टीवरुन परतल्यानंतर प्रियांका आगामी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करणार आहे.\nप्रियांका चोप्रा, निक जोनास, priyanka chopra, nick jonas\nजोधपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणाऱ्या निक जोनास आणि प्रियांका चोप्रा यांच्या लग्नाचं जंगी सेलिब्रेशन सध्या सुरु आहे. नुकतंच या जोडीने दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये शाही रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. त्यानंतर ते बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी मुंबईमध्ये एक रिसेप्शन पार्टी देणार आहेत. त्यानंतर ही जोडी हनिमूनला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.\nलग्नाच्या धामधुमीतून थोडीशी उसंत घेत ही जोडी एकमेकांना वेळ देणार आहे. विशेष म्हणजे ही जोडी दोन वेळा हनिमूनला जाणार आहे. ख्रिसमसच्या सुट्टीत एकदा आणि त्यानंतर प्रियांकाच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा अशा दोन वेळा त्यांनी हनिमूनचा प्लॅन केला आहे.\nख्रिसमसच्या काळात प्रियांका सुट्टी घेणार असून २७ डिसेंबरला ही जोडी हनिमूनसाठी रवाना होणार आहे. त्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीमध्ये ते परत येणार असल्याचं ‘इंडिया टुडे’ने म्हटलं आहे. या लहानशा सुट्टीवरुन परत आल्यानंतर प्रियांका ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ते मोठ्या सुट्टीवर जाणार आहेत. यावेळी त्यांचा दौरा जास्त दिवसांचा असेल.\nदरम्यान, प्रियंका शोनाली बोस यांच्या ‘द स्काय इज पिंक’ चित्रपटात काम करत असून अभिनेता फरहान अख्तर तिच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : राहुल २ धावांवर त्रिफळाचीत; भारताला...\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-256961.html", "date_download": "2018-12-15T06:31:27Z", "digest": "sha1:2APUQ6L2PASVL57DIW3MSJYPMU3FBJPA", "length": 14981, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IBN लोकमत एक ब्रँड, मुख्यमंत्र्यांच्या IBN लोकमतला शुभेच्छा", "raw_content": "\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nIBN लोकमत एक ब्रँड, मुख्यमंत्र्यांच्या IBN लोकमतला शुभेच्छा\nIBN लोकमत एक ब्रँड, मुख्यमंत्र्यांच्या IBN लोकमतला शुभेच्छा\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: मुंबईतलं भीषण वास्तव, Heart Attack आल्यानंतरही टॅक्सी चालकांचा रुग्णालयात नेण्यास नकार\nVIDEO : डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nVIDEO : 500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेला हा नेता होणार मुख्यमंत्री\nVIDEO: झरीन खानच्या कार्यक्रमात तुफान राडा, लोखंडी रॉडने हाणामारी\nरस्सीखेच खेळात अती जोर लावल्याने विद्यार्थ्याने गमावले प्राण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\nVIDEO : पन्नाशीतला पापड; 'या' पापडामुळे शेकडो महिला बनल्या उद्योजिका\nVIDEO: नाणा��� प्रकल्पाविरोधात शिवसेना पेटली, रिफायनरीचे बॅनर फाडले\nतीन राज्यातल्या पराभवाचा महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम\nपवारांना अजूनही राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य नाही का\n2014 चे आयाराम, 2019 चे गयाराम ठरणार\nVIDEO: रिक्षाने बाईकस्वाराला दिली धडक, पण क्षणभरही न थांबता पळाला\nVIDEO : निवडणूक पराभवानंतर नरेंद्र मोदींची देहबोली खरंच बदलली का\nVIDEO: काँग्रेसचा वनवास संपला, महाराष्ट्रातही सुरू झालं जंगी सेलिब्रेशन\nVIDEO : नगरमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार, गाड्यांची तोडफोड\nमराठा आरक्षण : वकील सदावर्तेंवर असा झाला हल्ला, पाहा हा LIVE VIDEO\nLIVE VIDEO: अनिल गोटे आणि गिरीश महाजन भिडले\nVIDEO: निकालानंतर ईव्हीएम वादात, अनिल गोटेंची पहिली प्रतिक्रिया\nIsha-Anand wedding : नीता अंबानी यांची नृत्याच्या माध्यमातून कृष्णाला मानवंदना\nहुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांनी पोलीस निरीक्षकालाच केली मारहाण, समोर आला VIDEO\nलेफ्ट हँड ड्राईव्ह बसची टेम्पोला भीषण धडक, 2 जण जागीच ठार\nVIDEO: नाशिककरांनो, आतापासून पाण्याची काटकसर करायला सुरुवात करा\nVIDEO: पिंपरीमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला चिमुकल्याचा मृतदेह, भटक्या कुत्र्यांनी काढला उकरून\nVIDEO: कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी भोवळ येऊन कोसळले\nभाजपला धक्का; प्रशांत हिरे आणि अपूर्व हिरेंची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी\nVIDEO: 'साताऱ्यात फक्त मीच चालतो'च्या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची गाडी फोडली\nVIDEO: देवाची पूजा करते म्हणून वृद्ध महिलेला चौघांनी बेदम मारलं\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nनाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nबातम्या, मुंबई, मनोरंजन, लाईफस्टाईल\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A5%E0%A5%8B_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T08:05:16Z", "digest": "sha1:WKNBVQ4LNOZYPRUDRVACK2BTD3ASDKQN", "length": 5459, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोथो भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nसोथो दक्षिण आफ्रिका प्रदेशामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. सोथो भाषा लेसोथो देशाची तसेच दक्षिण आफ्रिका देशाच्या ११ पैकी एक राजकीय भाषा आहे. नायजर-काँगो भाषासमूहामधील ही भाषा जगातील सुमारे ६० लाख लोकांची मातृभाषा आहे.\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nमृत दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी ११:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/aadhaar-mandatory-avoid-fake-pan-cards-government-tells-supreme-court-43081", "date_download": "2018-12-15T07:34:59Z", "digest": "sha1:QTOOXKLP7KMBFLQHORNASRKSR5W65VRY", "length": 16773, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aadhaar mandatory to avoid fake PAN cards: Government tells Supreme Court बनावट पॅन कार्डच्या प्रतिबंधासाठी आधार आवश्‍यक | eSakal", "raw_content": "\nबनावट पॅन कार्डच्या प्रतिबंधासाठी आधार आवश्‍यक\nबुधवार, 3 मे 2017\nमोबाईल फोन, क्रेडिट कार्ड नसायला आपण काही हिमालयात राहत नाही, अशाप्रकारच्या पोकळीत आपण जगूच शकत नाही. त्यामुळे अदृश्‍य जीवन जगण्याची मागणी करणे योग्य नसल्याचे मुकुल रोहतगी म्हणाले.\nनवी दिल्ली - बनावट पॅन कार्डवर प्रतिबंध घालण्यासाठी आधार कार्ड आवश्‍यक केले असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली. महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे केंद्र सरकारची बाजू मांडली.\nपॅन कार्ड हे संशयित असू शकते किंवा ते बनावटही असू शकते; मात्र आधार कार्ड हे सुरक्षित व मजबूत अशी व्यवस्था असून, ज्याद्वारे व्यक्तींची ओळख पटवता येऊ शकते व बनावट व्यक्ती जनतेसमोर आणता येणे शक्‍य असल्याचे केंद्र सरकारच्या वतीने आज सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. आधार कार्डच्या उपयोगामुळे केंद्र सरकारने गरीब, तसेच निवृत्तिवेतनधारकांसाठीचे पन्नास हजार कोटी रुपये वाचविले असल्याचेही रोहतगी यांनी या वेळी सांगितले. देशभरात दहा लाखांवर पॅन कार्ड रद्द करण्यात आली असून, 113.7 कोटी आधार कार्डचे वितरण करण्यात आले असून, आधार कार्डमध्ये बनावटगिरी करता येणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.\nनागरिकांची ओळख माहिती असणे हा केंद्र सरकारचा हक्क आहे. समाजाचा एक घटक म्हणून कोणत्याही नागरिकाला स्वत:ची ओळख लपवण्याची मुभा देता येणार नाही, असेही केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले. कर भरण्यासाठी पॅन कार्ड व आधार कार्ड बंधनकारक करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान रोहतगी यांनी युक्तिवाद केला.\nमोबाईल फोन, क्रेडिट कार्ड नसायला आपण काही हिमालयात राहत नाही, अशाप्रकारच्या पोकळीत आपण जगूच शकत नाही. त्यामुळे अदृश्‍य जीवन जगण्याची मागणी करणे योग्य नसल्याचे मुकुल रोहतगी म्हणाले.\nनुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामधील वित्त विधेयक 2017 मधील प्राप्तिकर कायद्याच्या कलम \"139 अअ'च्या घटनात्मक अस्तित्वाला जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे. या कलमान्वये पॅन कार्ड नोंदविण्यासाठी व करभरणा करण्यासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ शाम दिवाण यांनी युक्तीवाद केला. यासंदर्भात युक्तिवाद करताना दिवाण म्हणाले, \"आधार कार्डच्या सक्तीमुळे नागरिक गुलाम होतील, असे सांगत आधार कार्डच्या सक्तीमुळे नागरिकांना जबरदस्तीने त्यांच्या हातांचे ठसे व बुबुळांचे छायाचित्र द्यावे लागते. यामुळे राज्यघटनेच्या नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली ठरेल. हात आणि डोळा हे शरीराचे प्रमुख अंग असून, संपूर्ण शरीरावर संबंधित व्यक्तीचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे त्याचे नमुने मागण्याचा अधिकार सरकारला नाही. लोकशाही व्यवस्थेत सरकारने नागरिकांवर पाळत ठेवणे योग्य नाही. त्यामुळे आधारची संकल्पनाच लोकशाही मूल्यांविरोधात आहे.'\nमात्र महाधिवक्ता रोहतगी यांनी ही भूमिका खोडून काढली. \"कोणाताही अधिकार हा सर्वोच्च नसतो. त्याप्रमाणे शरीरावरील अधिकारही सर्वोच्च नाही. अपवादात्मक परिस्थितीत हा अधिकार काढून घेतला जाऊ शकतो. बायोमॅट्रिक माहिती ही अतिश्‍य संवेदनशील माहिती असते. तसेच बायोमॅट्रिक माहिती सार्वजनिक करायची झाल्य��स कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागेल. प्रशासन या माहितीची गुप्तता आणि सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेईल, असेही रोहतगी यांनी या वेळी सांगितले.\nगुगलच्या सर्चिंग ट्रेंड्‌समध्ये \"फिफा', \"बिग बॉस'ची चलती\nनवी दिल्ली : जगातील आघाडीचे सर्च इंजिन असणारे \"गुगल' जगभरातील कोट्यवधी नेटिझन्सना रोज मार्गदर्शन करत असते. त्यामुळे \"गुगल'च्या खात्यात...\nहर्सूल कारागृहात सापडल्या बॅटरी, मोबाईल\nऔरंगाबाद : नाशिक येथील कारागृहात सापडलेले मोबाईल तसेच कोल्हापूर कारागृहात पिस्तूल सापडल्यानंतर हर्सूल कारागृहातही एक मोबाईल व दोन बॅटरी सापडल्या...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nराहुल गांधींनी माफी मागावी - मुख्यमंत्री\nमुंबई - राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष...\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/gutkha-seized-nanded-128350", "date_download": "2018-12-15T07:21:16Z", "digest": "sha1:7JE5UEHFW6FWXCOA3ZN43LR6W4TJDIQ7", "length": 11982, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gutkha seized in Nanded नांदेडमध्ये साडेपाच लाखाचा गुटखा जप्त | eSakal", "raw_content": "\nनांदेडमध्ये साडेपाच लाखाचा गुटखा जप्त\nगुरुवार, 5 जुलै 2018\nजुन्या नांदेडातील चौफाळा भागात स्थागुशाचे पोनि राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपो��ि विश्वंभर पल्लेवाड व त्यांचे पोलीस कर्मचारी ४ जुलै रोजी पेट्रोलींग करीत होते. यावेळी रामेश्वर मारोतराव ठाकुर हा गुटखा घेवून जात असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.\nनांदेड : शासनाने प्रतिबंधीत केलेल्या विविध कंपन्याच्या गुटख्याची शहर व जिल्ह्यात खुलेआम विक्री सुरु आहे. अनेक ठिकाणी गुटख्याचे साठे आढळून येत आहे. अशाच एका गुटख्याच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (४ जुलै ) रोजी धाड टाकून ५ लाख ३८ हजार रुपये किंमतीचा रंजनीगंधा, गोवा आदी कंपन्याचा गुटखा जप्त केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.\nजुन्या नांदेडातील चौफाळा भागात स्थागुशाचे पोनि राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विश्वंभर पल्लेवाड व त्यांचे पोलीस कर्मचारी ४ जुलै रोजी पेट्रोलींग करीत होते. यावेळी रामेश्वर मारोतराव ठाकुर हा गुटखा घेवून जात असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.\nयावेळी पोलीसांनी चौकशी केली असता सदर गुटखा मो.इम्रान मो. अशरफ यांच्या घरातून दुकानात घेवून जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलीसांनी घर व दुकानाची झाडाझडती घेतली असता गोवा, रजनीगंधा या सारख्या गुटख्याचा साठा आढळून आला. यामध्ये पोलीसांनी ५ लाख ३८ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करुन दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सपोनि विश्वंभर पल्लेवाड यांनी दिली आहे..पूर्ण प्रल्हाद कांबळे..\nठाण्यात पुन्हा जळीत कांड, शहरात खळबळ\nठाणे : ठाण्यातील पाचपाखाडी आणि लोकमान्यनगर येथे दुचाकी जळीतकांडची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी घोडबदंर येथील पातलीपाडा भागात तीन दुचाकी...\nअभिनेत्री जरीन खानला पाहाण्यासाठी दोन गटात हाणामारी\nऔरंगाबाद : एका मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (ता. 14) औरंगाबादेतील कॅनोट प्लेस येथे सिनेअभिनेत्री जरीनखान आल्या होत्या. या...\nअल्पवयीन युवतीवर बलात्कार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा\nनांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे...\nएटीएम कार्डची अदलाबदल करुन शेतकऱ्याला सव्वा लाखांचा गंडा\nउरुळी कांचन - हातचलाखीने ए.टी.एम. कार्डची अदलाबदल करुन, हिंगणगाव (ता. हवेली) येथील शेतकऱ्यास एका अनोखळी तरुनाने सव्वा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा...\nलोक���च्या दारातील गर्दीने घेतला तरुणीचा बळी\nउल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ...\nवीर रेल्वे स्थानकात दोन पोलिसांना मारहाण\nमहाड : श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी पोलिस निरिक्षकाला पर्यटकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्थानकात सेवा बजावत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-dhoom-style-bikers-126685", "date_download": "2018-12-15T07:07:37Z", "digest": "sha1:RSBX7R5IVDH2YIQ27U6A4AKQZ6FFNV7E", "length": 13372, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news dhoom style bikers धूमस्टाईल बाईकर्सना आवरणार तरी कोण? | eSakal", "raw_content": "\nधूमस्टाईल बाईकर्सना आवरणार तरी कोण\nगुरुवार, 28 जून 2018\nसातारा - धूमस्टाईलने दुचाक्‍या पळविणाऱ्यांमुळे दोन दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला नाहक जीव गमवावा लागला. त्यामुळे साताऱ्यात रात्री धुमाकूळ घालणाऱ्या या बाईकर्सना आवरणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nसातारा - धूमस्टाईलने दुचाक्‍या पळविणाऱ्यांमुळे दोन दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला नाहक जीव गमवावा लागला. त्यामुळे साताऱ्यात रात्री धुमाकूळ घालणाऱ्या या बाईकर्सना आवरणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nरात्रीच्या वेळी साताऱ्यातील रस्त्यांचा रेसर्स ट्रॅकप्रमाणे उपयोग करण्याचे प्रकार बऱ्याच दिवसांपासून युवकांकडून सुरू आहेत. सुसाट वेगात वेडीवाकडे वळणे घेत या बाईकर्सची शहरात रेस सुरू असते. त्यामुळे रस्त्यावरून शांतपणे चाललेल्या अन्य वाहनचालकांची पंचाईत होते आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री राजन शहा हे शाहू कलामंदिरातील कार्यक्रम संपवून घरी चालले होते. या वेळी वेगात आलेल्या दुचाकीचालकाने धडक दिल्याने ते खाली पडले. डोक्‍याला मार लागल्याने ���्यांचा जागीच मृत्यू झाला. अशा प्रकारच्या घटना साताऱ्यात यापूर्वीही घडल्या आहेत. अनेकांच्या जिवावर बेतले आहे. तर, काहीजण जखमी झाले आहेत. गाड्यांच्या रेसची हौस कोणाच्या तरी जिवावर उठतेय, याचे भानही या दुचाकीस्वारांना नसते. मात्र, त्यामुळे एखाद्याचे संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त होत आहे. माणसांबरोबरच प्राण्यांनाही या बाईकस्वारांच्या वेगाचा फटका बसलेला आहे.\nवाहतूक शाखेलाही या बाईकर्सच्या प्रकाराची माहिती आहे. त्यामुळे अधूनमधून रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी होत असते. त्या वेळी हे युवक रस्त्यावर धुमाकूळ घालत नाहीत. तपासणी मोहीम थंडावली की यांच्या गाड्यांना पुन्हा वेग येत आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी सातारचे रस्ते प्रामुख्याने राजपथ धोकादायक बनत आहे. अनेकजण गर्दीच्या वेळीही आपले वाहन चालविण्याचे कौशल्य आजमावण्यात दंग असतात. अनेकदा दोन-तीन वाहनांना धडक देऊन हे निघून जातात. ठोस कारवाई होत नसल्यामुळे या बाईकर्सचे फावत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी \"धूमस्टाईल'ने वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कडक कारवाई करणे आवश्‍यक आहे.\nकऱ्हाड - घरगुती गॅसचा होणारा अवैध वापर टाळण्यासह सिलिंडरच्या काळाबाजारावर निर्बंध यावेत, यासाठी राज्यातील गॅस एजन्सीजची अचानक छापा टाकून तपासणी...\nसातारा तालुक्‍यातील रस्त्यांसाठी ३.३६ कोटी\nसातारा - सातारा शहरातून जाणाऱ्या प्रमुख तीन राज्य मार्गांची सुधारणा करणे आणि सातारा तालुक्‍यातील शेरेवाडी ते कुमठे, बोगदा ते डबेवाडी आणि...\nस्वतंत्र आयुष रुग्णालयाचा प्रस्ताव\nसातारा - आयुष विभागाचा विस्तार करत नागरिकांना या उपचार पद्धतींचा अधिक लाभ मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली...\nकोरेगावचा आरोग्य विभाग ‘सलाइन’वर\nकोरेगाव - तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त असल्याने तालुक्‍याच्या आरोग्याची काळजी वाहणारा...\n'देशातील शहरांची नावे हिंदू प्रेरक ठेवा'\nसातारा - देशात सर्वत्र हिंदूप्रेरक शहरांची नावे पुन्हा ठेवायला हवीत. समर्थ सेवा मंडळाच्या वेदांचे रक्षण करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे वेदांचा...\n...अन् जीवदान मिळालेल्या घारीने घेतली आकाशात भरारी\nकऱ्हाड : येथील शनिवार पेठेत झाडा��रील पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या पक्षाची पालिकेच्या अग्नीश्यामक दलाच्या जवानांनी सुटका केली. नागरीकांना सतर्कतेने ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/with-no-profit-in-sight-state-farmers-stare-at-losses-258848.html", "date_download": "2018-12-15T07:20:53Z", "digest": "sha1:EOMAXVAAUTX57URX3KILAEYQWCK2BD5H", "length": 11562, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तूर विकायची कशी ?, बळीराजा हैराण", "raw_content": "\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nव्यापारी ४ हजार रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी करत होते. तर शासन ५ हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी नाफेडच्या माध्यमाने करतंय\n22 एप्रिल : हिंगोली जिल्ह्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झालंय. त्यामुळे तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली होती. तुरीचं उत्पादन चांगलं होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू नाही तर चिंता दिसतेय.\nव्यापारी ४ हजार रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी करत होते. तर शासन ५ हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी नाफेडच्या माध्यमाने करतंय. मात्र शासनाने घोषणा जरी केली असली तरी नाफेड खरेदी करत नव्हतं. अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांची तूर पडून आहे.\nफक्त तीन दिवसांसाठी नाफेडने पुन्हा तूर खरेदी सुरू केलीय. .विशेष म्हणजे जी तूर सध्या गोदामात पडून आहे त्याच तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. नवीन येणाऱ्या तुरीची खरेदी करण्यात येणार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO : डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newslist?cat=Latestnews&start=101", "date_download": "2018-12-15T06:21:15Z", "digest": "sha1:ZAPGA63P4NPOAWVJPLBW2MIIEEJQ3HDS", "length": 13379, "nlines": 144, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nशहिद भगतसिंग यांची पत्रकारिता विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी- सुनिल क्षीरसागर\nमाणसाचे माणसाद्वारे होणारे शोषण थांबले पाहिजे या उद्देशाने स्वातंत्र्य चळवळीत भगतसिंगानी भाग घेतला. त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा देण्याचे कार्य केले. भगतसिंग हे केवळ क्रांतीकार नव्हते तर ते एक\tRead More\nशिक्षक हा समाजाचा दिशादर्शक - रमेश पोकळे\nपाटोदा शिक्षक सह.पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न\nपाटोदा (प्रतिनिधी) देशाची युवा पिढी घडवून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून घडत आहे.आज देशाचा,समाजाचा आणि विद्याथ्र्याचा शिक्षक हा दिशादर्शक असल्याचे शिक्षकांचा मानसन्मान राखणे\tRead More\nभ्रष्टाचार निर्मुलनासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे-डॉ.गणेश ढवळे\nबीड दि.२७ (प्रतिनिधी) भ्रष्टाचार ही भारतीय प्रशासनाला लागलेली किड आहे. ती मुळातून उखडून टाकल्याशिवाय सर्वसामान्यांची शासकीय कामे लवकर होणे शक्य नाही. त्यामुळे भ्रष्टाचार निर्मुलनासाठी या देशातील युवकांनी पुढे येणे गरजेचे\tRead More\nनागरिकांनी खबरदारी बाळगावी जिल्हाधिकारी राम यांचे आवाहन\n- प्रशासन सतर्कपणे सर्वत्र कार्यरत\n- एनडीआरएफची दोन पथके दाखल\nबीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाले, तलाव तसेच धरणे पाण्याने\tRead More\nकै.अण्णासाहेब पाटील आर्थीक विकास महामंडळाला एक हजार कोटींची तरतुद करा-रमेश पोकळे\nबीड दि.२५(प्रतिनिधी) मराठा समाजातील सुशिक्षित बेराजगारांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रूपयांची भरीव तरतुद करा अशी मागणी पालकमंत्री ना.\tRead More\nदमदार पाऊस; रब्बीचा मार्ग मोकळा\nबीड जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरूवात झाली असून गुरुवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. जिल्ह्यात एकूण सरासरी पाऊस झाल्याची नोंद झाली असून या पावसाने रब्बी पेरण्याचा मार्ग\tRead More\nगेली दोन तीन दिवस अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत असल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण होते; पण जोरदार पावसाची सगळ्यांनाच प्रतीक्षा होती, अखेर आज ती प्रतीक्षा संपली. आज गुरुवारी\tRead More\nबिंदुसरा नदिला पूर, रहिवाशांना सुरक्षीत स्थळी हालवणे आवश्यक\nबीड शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्याने बिंदुसरा नदीला पुर आला आहे. त्यामुळे बीड शहरात नदीकाठी असलेल्या रहीवाशांना तात्काळ इतरत्र हालणे अवश्यक आहे. सकाळी ९.०० वाजे पर्यंत पावसाचा जोर वाढतच\tRead More\nबिंदुसरा नदिला पूर, रहिवाशांना सुरक्षीत स्थळी हालवणे आवश्यक\nबीड शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्याने बिंदुसरा नदीला पुर आला आहे. त्यामुळे बीड शहरात नदीकाठी असलेल्या रहीवाशांना तात्काळ इतरत्र हालणे अवश्यक आहे. सकाळी ९.०० वाजे पर्यंत पावसाचा जोर वाढतच\tRead More\nसरकारच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा - मुख्यमंञी\nबीड जिल्हा भाजपा पदाधिका-यांच्या प्रशिक्षण वर्गाचे मुंबईत थाटात उद्घाटन\nकेंद्र व राज्य सरकारमार्फत राबविण्यात येत असलेल्या लोकहिताच्या कल्याणकारी योजना समाजातील सर्वसामान्य घटकापर्यंत यशस्वीरित्या पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे सांगत\tRead More\n१ मे पासून जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक\nकातकरी बोलीःआदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी\nसर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nमहात्मा फुले यांच्यामुळे मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध- प्राचार्य विठ्ठल एडके\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भूमिका- पंकजा मुंडे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा - प्रा. मिसाळ\nबीड जिल्ह्यात माता-बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन\nनेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे\nसारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठों���रे\nनेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा\nरमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद\nआता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-15T06:17:55Z", "digest": "sha1:MJMXV5WYSQYE7VU2MAUQ2445PO3ORUNO", "length": 5882, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संगणक प्रशिक्षण अनुदान मंजुरी पत्र प्रदान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंगणक प्रशिक्षण अनुदान मंजुरी पत्र प्रदान\nआळेफाटा- राजुरी- बेल्हे जिल्हा परिषद गटातील विद्यार्थीनींना जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या हस्ते संगणक प्रशिक्षण अनुदान मंजुरीची पत्रे प्रदान करण्यात आली. संगणक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागा अंतर्गत 3800 रूपये अनुदान देण्यात येते. निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच सुनिता घोडे, उपसरपंच सुवर्णा गाडगे, रानमळा गावचे माजी सरपंच सुरेश तिकोने, माऊली मुळे, नाजीर चौघुले, रामदास गाडगे, गोविंद गाडगे, योगेश गाडगे, योगेश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पांडुरंग पवार यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आवाहन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअवसरी खुर्द ते शिर्डी साईबाबा पायी पालखीचे प्रस्थान\nNext articleव्यक्‍तिमत्त्व : शिकत राहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rupee-plunges-new-record-low-12624", "date_download": "2018-12-15T07:44:22Z", "digest": "sha1:DNKG6D5DQRRJXJSSHCYHAN5U76UUEQP6", "length": 15859, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rupee plunges to new record low | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'रुपयाची घसरण थांबता थांबेना'\n'रुपयाची घसरण थांबता थांबेना'\nबुधवार, 3 ऑक्टोबर 2018\nनवी दिल्ली : रुपयाचा उलटा प्रवास हा सातत्याने चालू आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची बुधवारी ऐतिहासिक घसरण झालेली पहायला मिळाली. रुपयाने अमेरिकी डॉलरमागे बुधवारी सकाळी 73.34 असा घसरल्याचे निदर्शनास आले. अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया 34 पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर 73.34 असा विक्रमी तळ रुपयाने दाखवला.\nनवी दिल्ली : रुपयाचा उलटा प्रवास हा सातत्याने चालू आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची बुधवारी ऐतिहासिक घसरण झालेली पहायला मिळाली. रुपयाने अमेरिकी डॉलरमागे बुधवारी सकाळी 73.34 असा घसरल्याचे निदर्शनास आले. अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात रुपया 34 पैशांच्या घसरणीने प्रति डॉलर 73.34 असा विक्रमी तळ रुपयाने दाखवला.\nदरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाची दिवसेंदिवस घसरण होत असल्याने याचा परिणाम सर्वत्र होताना दिसत आहे. देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, सोमवारी मुंबईत पेट्रोलने 91 रुपयांची पातळी ओलांडली. याचबरोबर आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडची दरवाढ झाली असून, तो प्रथमच पाचशे रुपयांवर गेला आहे. पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 24 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 83.73 रुपये आणि डिझेलचा दर 75.09 या आतापर्यंतच्या ऐतिहासिक विक्रमी पातळीवर पोचला.\nरुपयाच्या निचांकी घसरणीचा परिणाम सर्वत्र होताना दिसत आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही आजपासून वाढ झाली. अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2.89 रुपये वाढ करण्यात आली असून, तो 502 रुपयांवर गेला आहे. याचबरोबर विनाअंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 59 रुपये वाढ करण्यात आली असून, तो 879 रुपयांवर गेला आहे. गॅस सिलिंडरच्या दरातील ही सलग पाचव्या महिन्यांतील दरवाढ आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्��े ग्राहकांना प्रतिसिलिंडर 320.49 रुपये अंशदान मिळत होते. आता ऑक्‍टोबरमध्ये हे अंशदान 376 रुपये झाले आहे. त्याचबरोबर, रुपया महागल्याने आयात, परदेशातील प्रवास, परदेशातील शिक्षण महागले आहे.\nदिल्ली सकाळ इंधन ओला गॅस gas सिलिंडर शिक्षण education\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअक��ला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/vadodara_groom-dies-of-heart-attack-during-wedding-procession-260436.html", "date_download": "2018-12-15T07:48:50Z", "digest": "sha1:UPTTZDTGOJKGBFA3NDEKVQXPFNXLJHRC", "length": 12309, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वरातीत नाचताना नवरदेवाचा हार्ट अॅटॅकनं मृत्यू", "raw_content": "\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nवरातीत नाचताना नवरदेवाचा हार्ट अॅटॅकनं मृत्यू\nस्वतःच्या लग्नाच्या वरातीत नाचताना एका नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना गुजरातमधील बडोद्याच्या रानेळी गावात घडलीये. 9 मे रोजी घडलेली ही घटना आहे.\n12 मे : लग्न म्हणजे दोन जिवांचा मिलाप...आयुष्याची एक नवी सुरुवात...पण गुजरातमध्ये सागर सोलंकी तरुणासोबत नियतीने क्रुर चेष्टा केली. आयुष्याच्या वाटेत सहभागी होणाऱ्या जोडीदाराच्या उंबरठ्यावर असताना या नवरदेवाला मृत्यूने गाठलं.\nरानेळी इथं राहणाऱ्या सागर सोलंकी या 25 वर्षीय तरुणाचं 9 मे रोजी लग्न ठरलं होतं. मोठ्या उत्साहात सागरची वरात निघाली. डीजेच्या तालावर ठेका धरत त्याचे मित्र बेभान होऊन नाचत होते. मित्रांच्या या उत्साहात सागरही सहभागी झाला. त्याच्या मित्राने त्याला खांद्यावर घेऊन नाचत होते. थोड्यावेळानंतर अचानक सागरला अस्वस्थ वाटू लागलं आणि काही कळाच्या आता दुसऱ्याच क्षणाला त्यानं मान टाकली. सागरने अचानक मान टाकल्यामुळे मित्र हैराण झाले. त्याला तातडीने खाली उतरवलं.\nत्याला लगेच हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात ��लं. पण डाॅक्टरांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. बोहल्यावर चढण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी सागरचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. सोलंकी कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nविषारी 'प्रसाद' खाल्ल्याने 10 जणांचा मृत्यू; 80 जणांची प्रकृती गंभीर\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/mukhya-batmya/?filter_by=popular", "date_download": "2018-12-15T06:53:08Z", "digest": "sha1:7N33UEC453L2UJEMYB7U7OSLZHZ5FBXQ", "length": 8127, "nlines": 230, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मुख्य बातम्या Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nमुंबई माणूस डिजीटल वृत्तपत्राचे श्रीमती अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते शुभारंभ\nमाजी आमदार राजीव राजळे पंचतत्वात विलीन\nविकास वेडा झालाय ही भाजपामधूनच आलेली स्लोगन… राज ठाकरे\nबातमितील ‘सत्यता’ तपासून बातमी देणे आवश्यक- आमदार आशिष शेलार\nकुठेही पळा, अटक करणारच – विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे\nरिक्षाचालकाचा मुलगा टीम इंडियात\nमुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, पावसामुळे पसरले अंधाराचे साम्राज्य\nझिम्बाब्वेत चिनी कंडोमचा आकार पडतोय लहान\nफेरीवाल्यांकडून प्रशासनाला २ हजार कोटींचा हप्ता- राज ठाकरे\nमुंबईपासून ‘ओखी चक्रीवादळ’ एक हजार किमीवर\nराज ठाकरेंचे नवे व्यंगचित्र; भाजपच्या ‘चिंतन’ बैठकीवरुन मोदी- शहांवर निशाणा\nमाध्यमांनी नि:पक्ष काम करावे- किशोरी शहाणे\nप्रभू येशूचे अद्वितीय कार्य\nइराण-इराक भूकंप; मृतांची संख्‍या ४५० वर\nअरबी समुद्रात भुकंप होण्याची शक्यता…\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://morayaprakashan.com/ArticleDetails.aspx?BookreviewId=1&NB=", "date_download": "2018-12-15T06:56:22Z", "digest": "sha1:FSBCJRKGBHUAHEHZM4U3X3TRWVP7NCF3", "length": 8385, "nlines": 25, "source_domain": "morayaprakashan.com", "title": "Moraya Prakashan | मोरया प्रकाशन", "raw_content": "\nपुस्तक - काश्मीर धुमसते बर्फ\nजम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल , जेष्ठ निवृत सनदी अधिकारी आणि राज्यसभेचे सदस्य जगमोहन यांच्या My Frozen Turbulence in Kashmir या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद\nअनुवाद - मो . ग . तपस्वी , सुधीर जोगळेकर\nजम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल , जेष्ठ निवृत सनदी अधिकारी आणि राज्यसभेचे सदस्य जगमोहन यांचा काश्मीर विषयाचा अभ्यास दांडगाच नव्हे तर अन्य सर्व अभ्यासकांच्या तुलनेत अद्वितीय आहे, त्याला अधिकारसंपन्नतेची जोड आहे.My Frozen Turbulence in Kashmir या त्यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथाने काश्मीर समस्येविषयीची एक विलक्षण जागृती तर समाजमनात केलीच, पण गेली ६५ वर्षे पाकिस्तानची या विषयाकडे पाहण्याची दृष्टी कशी सदोष राहिली आहे यांचेही दिग्दर्शन केले आहे.काश्मीर : धुमसते बर्फ या नावाने जगमोहन यांच्या या ग्रंथाचा मराठी अनुवाद सर्वप्रथम प्रसिद्ध झाला तो १९९२ साली... जेष्ठ पत्रकार , दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मनाचे स्थान असलेले एक लेखक , ज्वलंत राष्ट्रभक्त मोरेश्वर गणेश तपस्वी यांनी तो अनुवाद केला होता.. मुळच्या इंग्रजी तजुर्म्याच ते मराठी रुपांतर असल्याने त्याला अनुवाद म्हणायचं, अन्यथा ते अनुनादाकडे वळणारच लेखन अधिक होतं.. या हृदयीचे त्या हृदयी घालण्याची विलक्षण क्षमता त्या मराठी तजुर्म्यात होती..आज दुर्दैवाने तपस्वी आपल्यात नाहीत...अन्यथा जगमोहनांच्या मूळ इंग्रजी लेखनाची नवी आवृत्ती आली आहे हे समजायचाच अवकाश , तपस्वींनी प्रकाशकाची चिंता न करता मराठी तजुर्मा केव्हाच हातावेगळा करून टाकला असता.. काश्मीरची समस्या चिघळवत ठेवण्यास जसा पाकिस्तानला विशेष इंटरेस्��� आहे , तसच ते राज्य आणि तिथले राजकारण सातत्याने धुमसते ठेवण्यात शेख घराण्याला विशेष रस आहे... काश्मीरची सत्ता निरंकुशपणे शेख घराण्याच्या हाती रहावी यासाठी सिद्धान्तहीन राजकारणाचे प्रयोग या घराण्याने गेली ६५ वर्षे काश्मिरात केले आहेत . नेहरू-गांधी घराण्याच्या हाती देशाची राजवट दीर्घकाळ होती, जम्मू- काश्मिरातील सरकारे तर निव्वळ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कार्यरत होती , पण पाकिस्तानने जसा योजून काश्मीरचा विषय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उकळता ठेवला, तसा तो ठेवणे किंवा जगाची-मतांची-पुन्हा सत्तेत येण्या-न येण्याची फारशी पर्वा न करता भारत सरकराने तो हाताळावायासाठी जनमताचा रेटा भारत सरकारच्या पाठीवर राहिला असता तर जगमोहनना धुमसत्या बर्फाची रक्तरंजित कहाणी लिहावी लागली नसती...गेल्या ६५ वर्षातल केंद्र सरकारचे नियोजन चुकत गेले म्हणूनच काश्मीरचे भूत आपल्या डोक्यावर कायमच बसलं, बांगलादेशाला स्वातंत्र मिळवून देऊनही बांगला निर्वासितांचा प्रश्न कायम राहिला, अल्पसंख्याकांच्या मतांच्या आधारावर निवडणुका जिंकून सत्तेत राहता येत हे गणित समजल्यामुळे त्याचं अकारण लांगुलचालन करण्याचे सत्ताधाऱ्यांचे बेशरम प्रयोग वाढत राहिले , त्याच मानसिकेतून अयोध्येतला राममंदिराचा प्रश्न चिघळता राहिला, त्याच पराभूत मानसिकेतून गोध्रा हत्याकांड घडूनही हिंदूच आरोपीच्या पिंजऱ्यात कायम राहिले, आणि पूर्वांचलला उर्वरित भारतापासून तोडणारी चिंचोळी भूपट्टी ताब्यात घेण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांकरवी मूलनिवासिंना देशोधडीला लागावे लागले.. २६ नोव्हेंबर २००८ सालचा मुंबई शहरावरचा हल्ला त्यातूनच घडला,रझा अकादमीचा मोर्चा त्याच्याच परिणामी घडला आणि आगे देखो क्या क्या होता है ची आरोळीही त्यातूनच उमटली..सुप्त झालेलं भारतीय मानस जागे करण्याच्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे जगमोहन याचं हे लेखन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T07:17:41Z", "digest": "sha1:RRUY7T2UX4QVPQEJ4BIA5KFHUIJB2HIG", "length": 25125, "nlines": 258, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "डा आनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण व सत्कार कार्यक्रम दि २६-०२-१८ रोजी आयोजित केलेबाबत | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा प��िषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nडा आनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण व सत्कार कार्यक्रम दि २६-०२-१८ रोजी आयोजित केलेबाबत\nडॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार वितरण व अधिकारी ,कर्मचारी सत्कार\nराज्यातील उत्कृष्ट कार्य करणरे प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय त्याच प्रमाणे खाजगी संस्थाना व खाजगी वैदयकिय व्यवसायीकांना वैयक्तीक स्वरुपाचे पुरस्कार देऊन प्रोत्साहन देणे साठी महाराष्ट्र शासना मार्फत डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार योजना सुरु करणेत आलेली आहे.\nराज्यातील माता व बाल मृत्युचे प्रमाण कमी करणे, प्रजनन व बालआरोग्य विषयी सेवा अधिक प्रभावी पणे देणे, कुटूंब कल्याण उपक्रमाची यशस्वी पणे अंमलबजावणी करणे आणि लोक सहभागातुन विवीध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे हा या पुरस्कार योजनेच्या मागील महत्वाचा उद्देश आहे.\nकोल्हापूर जिल्हयामध्ये सन 2016-17 च्या सार्वेात्कृष्ठ कामाच्या निकषा नुसार जिल्हयातील त्ीान प्रा आ केंद्र. त्ीान उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय अथवा सेवा रुग्णालय अशा सात संस्था पूरस्कारासाठी निवड करावयाची होती. त्या करिता जिल्हयातील अकरा प्रा आ कंेद्रे, दहा उपकेंद्रे व जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून एका ग्रामीण रुग्णालय असे प्रस्ताव प्राप्त झाले.\nशासनाच्या मागदर्शनुसार मा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करुन सदर प्राप्त प्रस्ताव प्राप्त संस्थांना भेटी देऊन समिती मार्फत मुल्यमापन करुन निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्त संस्थाना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देणेत येणार आहे.\nतसेच जिल्हा परिषद स्वनिधी मधून उत्कृष्ट काम कारणा-या अधिकारी व कर्मचारी यांचा प्रोत्साहनपर सत्कार करणे त येणार आहे. आरोग्य कार्यक्रमाच्या विविध संवर्गामध्ये उत्कृष्ट काम करणारे तालुका आरोग्य अधिकारी, वैदयकिय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक , आरोग्य सहाय्यिका, तालुका नर्सिग ऑफीसर, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आरोग्य विभागात विषेश उल्लेखनीय काम करणारे अधिकारी, कर्मचारी, क. सहाय्यक, व. सहाय्यक यांना सत्कार करणेत येणार आहे. अधिकारी, कर्मचारी यांचे चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा जिल्हास्तरावर सत्कार करणेत येणार आहे. सत्कार करण्यात येणा-या अधिकारी, कर्मचारी यांची यांदी सोबत जोडण्यात आलेली आहे.\nसदर पुरस्कार वितरण कार्यक्रम मा. शौमिका अमल महाडिक , अध्यक्षा, जि.प. कोल्हापूर, मा. सर्जेराव ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्ष यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे निमित्त प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. सतिश पत्की यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी मा. सर्जेराव बंडू पाटील, आरोग्य सभापती, तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमनार, तसेच सर्व विषय समितीचे सभापती, मा. पी.पी. धारुरकर,उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर, डॉ एल.एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, सी.पी.आर. कोल्हापूर उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी हे करत आहेत.\nडॉ . आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार प्राप्त आरोग्य संस्था\nअ क्र प्रा आ केंद्राचे नांव बक्षिस पात्र रक्क्म शेरा\n1 बोरपाडळे ता पन्हाळा 25000 प्रथम क्रमांक\n2 भेडसगांव ता शाहूवाडी 15000 व्दितीय क्रमांक\n3 कडगांव ता भूदरगड 1000 तृतीय क्रमांक\nप्राथमिक आरोग्य उपकंेद्र –\nअ क्र उप केंद्राचे नांव बक्षिस पात्र रक्क्म शेरा\n1 कुदनूर ता चंदगड 15000 प्रथम क्रमांक\n2 उजळाईवाडी ता करविर 10000 व्दितीय क्रमांक\n3 एकोंडी ता कागल\nपिंपळे ता पन्हाळा 2500\nअ क्र उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालयाचे नांव बक्षिस पात्र रक्क्म शेरा\n1 वसाहत रुग्णालय गांधीनगर 50,000\nअधिकारी व कर्मचारी प्रोत्साहनपर सत्कार जिल्हा परिषद स्वनियधी योजना\nअ क्र अधिकारी /कर्मचाररी नांव हूददा प्रा आ केंद्राचे नंाव उपकेंद्राचे नांव तालूका शेरा\nविषेश उल्लेखनीय काम केलेले अधिकारी कर्मचारी\n1 डॉ एफ ए देसाई प्रजिमाबासंगा अधिकारी जि प मूख्यालय — —\n2 श्री एम.बी.चौगले सांख्यिकिअधिकारी जि प मूख्यालय — —\n3 श्री एस. एस. घोरपडे शितसाखळी तत्रंज्ञ जि प मूख्यालय — —\n4 श्री व्ही. आर. शेरखान�� चित्रकार नि छायाचित्रकार जि प मूख्यालय — —\n5 श्री सुबराव पोवार व सहा लेखा जि प मूख्यालय — —\n6 श्री बी. डी बोराडे क सहायक जि प मूख्यालय — —\n7 श्रीम . प्रतिभा गुरव क सहायक जि प मूख्यालय — —\nसर्व आरोग्य विषयक कामात उत्कृष्ट काम केलेले तालुका आरोग्य अधिकारी\n1 डॉ ए आर गवळी तालूका आरोग्य अधिकारी — — कागल\nओ.पी.डी. व आय. पी.डी. काम उत्कृष्ट असलेले वैदयकिय अधिकारी\n1 डॉ एन एस माळी वै.अधिकारी भेडसगांव — शाहूवाडी\n2 डॉ आर ए निकम वै.अधिकारी बांबवडे — शाहूवाडी\n3 डॉ बी. डी सोमजाळ वै.अधिकारी अडकूर — चंदगड\nसर्व आरोग्य विषयक कामात उत्कृष्ट काम करणारे आरोग्य पर्यवेक्षक\n4 श्री एस एस ईंदूलकर आ.पर्यवेक्षक — — करविर\nमाता बाल संगोपन कार्यक्रमाध्ये उत्कृष्ट काम करणारी तालुका नर्सिग ऑफीसर\n1 श्रीम अमिना लगारे\nश्रीम रंजना सुरेश साळोखे तालूका नर्सिंग ऑफीसर\nतालूका नर्सिंग ऑफीसर —\nसाथरोग कामात उत्कृष्ट काम करणारे आरोग्य सहाय्यक\n1 श्री जे .शी. भोईर आ सहायक उत्तूर — आजरा\n2 श्री एस डी राजगिरे आ सहायक मडिलगे — भूदरगड\n3 श्री पी आर नाईक आ सहायक पिंपळगाव — भूदरगड\nप्रसुती कामात उत्कृष्ट काम करणा-या प्रा.आ.केंद्रातील आरोग्य सहाय्यिका\n1 श्रीम ए एल पाटील आ सहायीका भेडसगांव — शाहूवाडी\nश्रीम ए ए चोपडे आ सहायीका भेडसगांव — शाहूवाडी\nश्रीम आर.एच. कांबळे आ सहायीका भेडसगांव — शाहूवाडी\n2 श्रीम जी पी पसरणीकर आ सहायीका बाबंवडे — शाहूवाडी\nश्रीम एस एस साठे आ सहायीका बाबंवडे — शाहूवाडी\nश्रीम ए पी समूद्रे आ सहायीका बाबंवडे — शाहूवाडी\n3 श्रीम पी व्हि गायकवाड आ सहायीका पु शिरोली — हातकणंगले\nश्रीम व्ही व्ही सौदडे आ सहायीका पु शिरोली — हातकणंगले\nई औषधी प्रणाली मध्ये उत्कृष्ट काम केलेले औषध निर्माण अधिकारी\n1ृ श्री पी पी लाड औ नि अधि सरवडे — राधानगरी\n2 श्री एन एन सोनवणे औ नि अधि आळते — हातकणंगले\n3 श्रीम जितकर औ नि अधि चिखली — कागल\nउल्लेखनीय प्रसुती काम केलेल्या आरोग्य सेविका\n1 श्रीम एल डी देसाई आ सेविका कडगांव शेनोली भूदरगड\n2 श्रीम एस आर कूदनूर आ सेविका कोवाड कूदनेर चंदगड\n3 श्रीम एम एस परीट आ सेविका हलकर्णि तेरणी गडहिंग्लज\n4 श्रीम एस व्ही मगदूम आ सेविका गारीवडे खेरीवडे ग-बावडा\n5 श्रीम एस आर बडेकर आ सेविका हूपरी रेंदाळ हातकणंगले\n6 श्रीम एस बी कदम आ सेविका हेरले माणंगाव हातकणंले\n7 श्रीम के ए सनगर आ सेविका पिंपळगांव केनिवडे कागल\n8 श्रीम एस ए भिमटे आ सेविका भूये निगवे दु करविर\n9 श्रीम एस के मोरे आ सेविका ठिकपूर्ली ठिकपूर्ली राधानगरी\n10 श्रीम सी ए फडतारे आ सेविका केखले अमृतनगर पन्हाळा\n11 श्रीम एस एल पाटील आ सेविका माण कोपार्डे करविर\n12 श्रीम एस ए चौगले आ सेविका नांदणी धरनगूत्ती शिरोळ\nआर.सी.एच. पोर्टल मध्ये उत्कृष्ट काम करणा-या आरोग्य सेविका\n1 श्रीम एस ए गोडगणे आ सेविका वांटगी पारेवाडी आजरा\n2 श्रीम एस बी मालडकर आ सेविका मिनचे खू मिनचे भूदरगड\n3 श्रीम एस डी नाईक आ सेविका आडकूर आमरोळी चंदगड\n4 श्रीम एम डी तुप्पट आ सेविका कडगांव वडरगे गडहिंग्लज\n5 श्रीम आश्विनी लोहार आ सेविका निवडे मनदूर ग बावडा\n6 श्रीम आर पी सनगर आ सेविका हूपरी रेंदाळ हातकणंगले\n7 श्रीम एस व्हि कूळवमोडे आ सेविका सिध्दनेर्ली बेलवडे खू कागल\n8 श्रीम ए डी पाटील आ सेविका उचगांव नेर्ली करविर\n9 श्रीम आर सामसांडेकर आ सेविका तारळे हासने राधानगरी\n10 श्रीम पी वाय गूरव आ सेविका बा भोगांव किसरुळ पन्हाळा\n11 श्रीम के एस जाधव आ सेविका आंबा गजापूर शाहूवाडी\n12 श्रीम पी ए भाटे आ सेविका नांदणी एडाव शिरोळ\nपुरुष शस्त्रक्रिया कामात उत्कृष्ट काम करणारे आरोग्य सेवक\n1 श्री एस एस साजने आ सेवक भादवन भादवण आजरा\n2 श्री एम एस देशपांडे आ सेवक मडिलगे मडिलगे भूदरगड\n3 श्री सि एल बेंनके आ सेवक पाटगांव डूकरवाडी चंदगड\nश्री पि टि मेंगाने आ सेवक कानूर खू कानूुर खू चंदगड\n4 श्री एच जी घेवडे आ सेवक नूल चन्नेकूपी गडहिंग्लज\n5 श्री एच बी गूरव आ सेवक निवडे किरवे ग बावडा\n6 श्री सी एम भंडारी आ सेवक सावर्डे नंरदे हातकणंगले\n7 श्री के एस पाटील आ सेवक क सांगाव लिंगणूर कागल\n8 श्री एस बी भोसले आ सेवक भूये शिये करविर\n9 श्री एन के कूकडे आ सेवक तारळे गूडाळ राधानगरी\n10 श्री एस एस बनसोडे आ सेवक पडळ माजगांव पन्हाळा\n11 श्री एस के हावळ आ सेवक भेडसगांव तुरुकवाडी शाहूवाडी\nश्री एस जी साठे आ सेवक माण उच्चत शाहूवाडी\n12 श्री एम डी पांडव आ सेवक अ लाट अ लाट शिरोळ\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New) December 10, 2018\nगोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर December 10, 2018\nदिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत. December 10, 2018\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/ibn-lokmat-special-show-on-lingana-fort-trekking-258871.html", "date_download": "2018-12-15T06:30:48Z", "digest": "sha1:3XARHLU54UPEQO2Q7MDAVAHSSB7FVLL5", "length": 9471, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "थरार लिंगाण्याचा...", "raw_content": "\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nVIDEO: मुंबईतलं भीषण वास्तव, Heart Attack आल्यानंतरही टॅक्सी चालकांचा रुग्णालयात नेण्यास नकार\nVIDEO : कतरिनाचे ठुमके बघताना सगळ्यांचं हरपलं भान\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/indigestion/", "date_download": "2018-12-15T07:14:04Z", "digest": "sha1:Y5CXFJ5RNUH2UBTT6WSYBMILQPS3J2GD", "length": 18921, "nlines": 181, "source_domain": "healthmarathi.com", "title": "त्रास अपचनाचा आणि उपचार (Indigestion in Marathi) - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nत्रास अपचनाचा आणि उपचार (Indigestion in Marathi)\nअपचन होणे म्हणजे काय..\nअपचन म्हणजे अन्न नीट न पचणे. आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच जणांमध्ये अपचन, गॅसेस, अॅसिडिटी याचा त्रास होताना दिसतो, याला कारण आपली फास्ट जीवनपद्धती. अपचनाचा त्रास प्रत्येकात वेगवेगळे लक्षण घेऊन प्रकटू शकतो. यामूळे भोजनानंतर अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे, छातीत जळजळणे, हृद्य अधिक धडकणे, वारंवार ढेकर येणे, घाम येणे या लक्षणाबरोबर मळमळणे, कोष्ठबद्धता (शौचास साफ न होणे) हे लक्षणसुद्धा आढळतात.\nपोटामध्ये अन्नाचे पचन करणाऱ्‍या पाचक स्त्रावांची (Digestive enzymes) निर्मिती होत असते. पचन म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे पाचक रसात रूपांतर होणे, ज्यामुळे आपलं पोषण व शरीरध���रणा होत असते. आपली पचनसंस्था म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत गेलेली एक लांबलचक पोकळ नळीच होय, ज्याची लांबी साधारणपणे नऊ मीटर इतकी असते. अन्नाचे पूर्ण पचन करून त्यातली पोषणद्रव्ये शरीरात शोषून घेणे व शेवट राहिलेला मळ शरीरातून गुदद्वारामाग्रे बाहेर टाकणे हे काम पचनसंस्था अव्याहतपणे करत असते.\nसामन्यता घेतलेले अन्न अन्ननलिकेतून पोटामध्ये आल्यानंतर त्यावर पाचक स्त्रावांची प्रक्रिया होते व त्या अन्नाचे पचन योग्य रितीने होते. मात्र जेंव्हा ह्या पाचक स्त्रावांची उत्पत्ती कमी होते तेंव्हा अन्नाचे पचन योग्य रित्या होत नाही यामुळे अपचनाच्या तक्रारी उद्भवतात.\nअपचनाचा विकार मुख्यत: दोन कारणांनी होतो. अयोग्य जीवनशैलीमुळे आणि काही शारीरिक व्याधीमुळे अपचनाचा त्रास होतो.\n• शरीरात पाचक रसांचा अभाव किंवा कमतरता निर्माण झाल्यास अपचनाची समस्या उद्भवते.\n• ‎अयोग्य आहारामूळे, आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात भोजन करणे, रात्री उशीरा भोजन करणे, भोजनाच्या वेळा न पाळणे, भराभर जेवण करणे, अन्न व्यवस्थित न चावता गिळणे.\n• ‎अधिक तेलकट, मसालेदार चमचमीत पदार्थ खाणे, चहा, कॉफी यांचे अधिक सेवन करणे.\n• ‎दारू, तंबाखूच्या व्यसनामूळे अपचनाच्या तक्रारी वाढतात.\n• ‎रात्रीच्या वेळेची जागरणे, अतिताण, मानसिक तणाव, अतिकाळजी या सर्वामुळे अपचनाचा विकार वाढतो.\n• ‎वेदनाशामक औषधे, स्टिरॉईड्स यांचा अतिरिक्त वापरामुळे अपचनाच्या तक्रारी वाढतात.\nही माहिती कॉपी पेस्ट करू नका :\nही माहिती आपणास कॉपी पेस्ट करून वापरता किंवा शेअर करता येणार नाही. तसा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – हेल्थमराठी डॉट कॉम © कॉपीराईट सूचना.\n• भूक न लागणे, आंबट ढेकर येणे, तोंडात आम्ल पाणी येणे, मळमळ होणे, छातीत जळजळणे.\n• ‎डोके दुखणे, चक्कर येणे, हृद्य अधिक धडकणे, पोटात गॅस तयार होणे (bloating), जेवणानंतर पोट फुगणे, ढेकर येणे,\n• पोट साफ न होणे,\n• ‎अन्न न खाण्याची इच्छा होणे,\n• ‎वारंवार सुस्ती येते, कोणत्याही कार्यात मन लागत नाही, थकवा, अनिद्रा, वारंवार झोपमोड होणे यासारखी लक्षणे अपचणात जाणवतात.\nअपचन ही समस्या काही गंभीर आजारांचे पूर्व लक्षण असू शकते. म्हणूनच अपचनाबरोबरचं सतत उलट्या होणे , उलटीत रक्त पडणे , वजन कमी होणे वा भूक मंदावणे, घास गिळताना त्रास होणे, अशी लक्षणे दिसून येत असतील ��र डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्यावा .\nअपचनाच्या त्रासावर ह्या करा उपाययोजना :\n• संतुलित पोषक आहार घ्या. पचनास हलका असा आहार घ्या.\n• ‎वरण-भातातून तूप घालून खावे. आयुर्वेदिक हिंग्वाष्टक चूर्ण गरम भातातून तूप घालून खाल्यास अपचनाची समस्या दूर होते.\n• ‎अन्न व्यवस्थित चालवू खावे.\n• ‎दिवसभरात एकाचवेळी भरपूर जेवण्यापेक्षा अनेकदा थोडे थोडे जेवावे.\n• ‎आवश्यक ती विश्रांती घ्या.\n• ‎नियमित व्यायाम करावा.\n• ‎मानसिक व शारीरिक ताण कमी करण्यासाठी योग वा रीलॅक्सेशन थेरपीचा अवलंब करावा.\n• ‎जड आहार, तिखट- तेलकट पदार्थांचे सेवन करू नये.\n• ‎तम्बाखुचे सेवन, मद्यपान, धूम्रपान करने टाळा.\n• ‎चहा, कॉफी, कोल्ड्रिंकचे सेवन करू नये.\n• ‎जेवल्यावर लगेच झोपू नये. शक्य असल्यास शतपावली करावी. ते शक्य नसल्यास किमान थोडावेळ बसून रहावे व मगच झोपावे.\nअपचन संबंधित खालील लेखसुद्धा वाचा..\n• पोट साफ न होण्याची समस्या आणि उपाय\n• मूळव्याधीचा त्रास व उपाय\n• पित्ताचा त्रास आणि उपाय\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nहे सुद्धा वाचा :\nमासिक पाळी म्हणजे काय..\nरक्त चाचण्यांमधील नॉर्मल प्रमाण (Blood test normal value in Marathi)\nताकामधील पोषक घटक मराठीत माहिती (Buttermilk nutrition)\nलहान मुलांमधील लठ्ठपणा मराठीत माहिती (Childhood obesity)\nडेंग्‍यू आजाराची मराठीत माहिती (Dengue Fever in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची म��ाठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nनागीण रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार मराठीत (Shingles)\nएनीमिया आजार मराठीत माहिती (Anemia in Marathi)\nऑटिझम किंवा स्वमग्नता आजाराची मराठीत माहिती (Autism in Marathi)\nसोरायसिस : कारणे, प्रकार, लक्षणे आणि उपचार माहिती (Psoriasis in Marathi)\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pclive7.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-12-15T07:53:11Z", "digest": "sha1:GU3WFHXQ4YRTQ74TF5ABTJTUYLSR42FJ", "length": 9335, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "विद्यार्थी करणार अवयवदानाबद्दल जनजागृती; लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड घेणार दखल | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nHome पिंपरी-चिंचवड विद्यार्थी करणार अवयवदानाबद्दल जनजागृती; लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड घेणार दखल\nविद्यार्थी करणार अवयवदानाबद्दल जनजागृती; लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड घेणार दखल\nपिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ चिंचवड, रो���री क्लब ऑफ पिंपरी, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी आणि प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. या मोहिमेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे. उपस्थितांनी अवयवदान करण्याची शपथ घेतली.\nगुरुवार (दि.९) रोजी प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी येथे हा उपक्रम सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत राबविण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. अवयवदान मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षा वैजयंती आचार्य, इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा मनीषा समर्थ, मेहुल वर्मा, युथ डायरेक्टर शिल्पागौरी गणफुले, प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. मंजुषा धुमाळ आदी उपस्थित होते.\nनितीन ढमाले म्हणाले, “पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे सुसंस्कृत आणि पुढारलेली शहरे म्हणून ओळखली जातात. विविध उल्लेखनीय उपक्रमांमुळे ही ओळख निर्माण झाली आहे. अवयवदान मोहीम यशस्वी आणि मोठ्या प्रमाणात राबवून ही ओळख आपल्याला कायम करण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. विद्यार्थ्यांनी जर संकल्प केला तर तो संकल्प विद्यार्थी तडीस नेतातच. विद्यार्थ्यांनी या मोहिमेत स्वतः सहभागी होऊन आपल्या पालकांना, तसेच आसपासच्या नागरिकांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. एका व्यक्तीच्या अवयव दानामुळे सात जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे एका व्यक्तीमध्ये त्याच्या मृत्यू पश्चात सुद्धा सात माणसांना जगवण्याची ताकद असते.”\nपिंपळे सौदागर येथील जुगार अड्ड्यावर छापा, तेरा जणांवर कारवाई\nचिंचवडकरांनी अनुभवला तुकाराम महाराज आणि महासाधू मोरया गोसावी यांच्या भेटीचा सोहळा\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/contempt-petition-against-casino-maharaja-goa-125178", "date_download": "2018-12-15T08:05:45Z", "digest": "sha1:I6IJHS5YE6EM5RCIHO5J4Q6MF3SZM4VA", "length": 12150, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Contempt petition against casino maharaja in goa गोवा - कसिनो महाराजाविरुद्ध अवमान याचिका | eSakal", "raw_content": "\nगोवा - कसिनो महाराजाविरुद्ध अवमान याचिका\nगुरुवार, 21 जून 2018\nगोवा : राज्याची राजधानी असलेल्या पणजी शहरातील पदपथावर कसिनो महाराजाचे बेकायदा कार्यालय उभारण्यात येऊनही पणजी महापालिका बघ्याची भूमिका घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदपथावरील अतिक्रमाणास बंदी घातली आहे. त्यामुळे याविरुद्ध एका नागरिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अवमान याचिका सादर केली आहे व त्यावरील सुनावणी येत्या सोमवारी ठेवण्यात आली आहे. याचिकेत सरकार व पणजी महापालिकेला प्रतिवादी करण्यात आले आहे.\nगोवा : राज्याची राजधानी असलेल्या पणजी शहरातील पदपथावर कसिनो महाराजाचे बेकायदा कार्यालय उभारण्यात येऊनही पणजी महापालिका बघ्याची भूमिका घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदपथावरील अतिक्रमाणास बंदी घातली आहे. त्यामुळे याविरुद्ध एका नागरिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अवमान याचिका सादर केली आहे व त्यावरील सुनावणी येत्या सोमवारी ठेवण्यात आली आहे. याचिकेत सरकार व पणजी महापालिकेला प्रतिवादी करण्यात आले आहे.\nया पदपथ अतिक्रमणाविरुद्ध काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने पणजी महापालिका तसेच बंदर कप्तान अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. पणजी महापालिकेने हे अतिक्रमण हटविण्याचे महिन्यापूर्वी आश्वासन दिले होते मात्र अजूनही कृती काहीच नाही. या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालण्यास पदपथ नसल्याने रस्त्याच्या बाजूने चालावे लागते. या रस्त्यावरून वेगाने वाहने धावत असल्याने पादचाऱ्यांना धोकादायक बनले आहे.\nपिंपरी - येथील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एकमध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून शेड बांधले. तेथे अनधिकृतपणे वाहने...\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nद��ड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nअतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात शिवसेनेची महाड पालिकेवर धडक\nमहाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण दूर करताना मनमानी आणि...\nठाणे पालिकेचे पाच कोटी बुडवले\nठाणे - ठाणे परिवहन सेवेच्या बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर मिळालेल्या बसथांब्यावर वारेमाप जाहिरात करून आपला गल्ला भरणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/narendra-modi-selfish-prakash-ambedkar-politics-129437", "date_download": "2018-12-15T07:55:30Z", "digest": "sha1:57SKM5BXGE65JOU26YUTXCKH2C2SKBK4", "length": 12473, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "narendra modi selfish prakash ambedkar politics मोदींसारखे स्वार्थी होऊ नका - प्रकाश आंबेडकर | eSakal", "raw_content": "\nमोदींसारखे स्वार्थी होऊ नका - प्रकाश आंबेडकर\nमंगळवार, 10 जुलै 2018\nऔरंगाबाद - अमेरिकेत कुटुंबवत्सल व नीतिमत्तेच्या संकल्पनेला पाहून लोक अध्यक्षांची निवड करतात. आपल्याकडे हे पाहिले जात नाही. मोर्चे काढून, निवेदने देऊन अत्याचार थांबणार नाहीत; तर सत्ता मिळवून हे अत्याचार थांबविता येतील. वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून न्याय देण्याचा निर्धार केल्याचे भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. सुरवातीलाच सेल्फी म्हणजे सेल्फिश, मोदींसारखे स्वार्थी होऊ नका, अशी टीकाही त्यांनी केली.\nओबीसी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजाच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक समस्यांसंदर्भात स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेत सोमवारी ते बोलत होते. मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. कैकाडी, मुस्लिम, वडार, धनगर, नाथजोगी, आदिवासी कोळी, खाटीक, ओबीसी या संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या व्यथा संवाद यात्रेत मांडल्या. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीला साथ देण्याचा निर्धार केला.\nबहुजन आघाडीला किमान 12 जागा द्याव्यात\nआगामी लोकसभा निवडणुकीत किमान 12 जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्याचा खुला प्रस्ताव आहे. त्यावर ठाम असून, धर्मनिरपेक्ष व लोकशाही मानणाऱ्या पक्षांसोबत जाण्याचा विचार आहे. कॉंग्रेसने गरज नसल्याची भूमिका घेतली तर बोलणी अशक्‍य आहे. मोदी सरकार रॅफेलची प्रकरणात अदानी-अंबानींसाठी देशाची सुरक्षा धोक्‍यात घालत असल्याची टीकाही आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nनागपूर - एका युवकाने १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची राजस्थानमध्ये दीड लाख रुपयांत विक्री केली. विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याने त्या मुलीला...\nसीमा लढ्याला मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा - धनंजय मुंडे\nमुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह साडेआठशे गावांतील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या...\nनिर्भया प्रकरण; आरोपींना त्वरित फाशीची याचिका फेटाळली\nनवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च...\nदैवीशक्‍तीच्या बहाण्याने मुलींवर लैंगिक अत्याचार\nपुणे : अंगात दैवी शक्‍ती येत असल्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीसह महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे....\nराष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ\nपिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनत��ला हवा असलेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bornphd.blogspot.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2018-12-15T07:52:34Z", "digest": "sha1:GFVY3F3MEXYEYI5DIGIYJLSRCP2QPX4Z", "length": 7931, "nlines": 69, "source_domain": "bornphd.blogspot.com", "title": "हेम..: भंभागिरी - १५ ऑगस्ट २०१० भाग २", "raw_content": "\nभंभागिरी - १५ ऑगस्ट २०१० भाग २\nभामेरकडे वळतांनाच 'बलसाणे २५किमी' ची पाटी बघितल्यावरच डोक्यात ट्युब पेटली होती की, प्राचिन मंदिराचा ठेवा असलेलं धुळे जिल्ह्यांतलं ते हेच गांव, पण आत्तापर्यंत कुठेही वाचनात हे नव्हतं की भामेरपासून बलसाणे इतक्या जवळ आहे. पोटपूजा आटोपून बलसाण्याकडे जाण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालं होतं. साक्री- नंदुरबार मार्गावर बलसाण्याचा फाटा लागतो. फाट्यापासून ३-४ किमी. आत गांव आहे. मंदिराची चौकशी केल्यावर सगळे जैन मंदिराची माहिती सांगत होते, त्यांवरून जैन मंदिराचे या गांवात बर्‍यापैकी प्रस्थ असल्याचे जाणवत होते. मात्र आम्ही शंकराच्या मंदिराची माहिती विचारल्यावर 'पुराना मंदिर....'म्हणून ओळखलं जाणारं मंदिर जरा उपेक्षितच असल्याचं लक्षात आलं.गांवातील मुख्य जैन मंदिराजवळून पुढे गेल्यावर गांवाबाहेर एका कुंपण घातलेल्या शेतात हा मंदिरसमुह आहे. गेट उघडंच होतं, त्यांतून आंत शिरून शेताच्या बांधावरुन या समुहापाशी आलो.\nमुख्य मंदिराच्या डावीकडील २ मंदिरे अत्यंत भग्नावस्थेत आहेत. हा जर पंचायतन समूह असेल तर उजवीकडील २ मंदिरांचा मागमूसही दिसत नाही. आवारातील १ ल्या मंदिराचं छप्पर व गाभारा साफ ढासळलेला आहे. मात्र शाबूत असलेल्या खांबांवरील व तुळईवरील कोरीव काम गतवैभवाची साक्ष देतात.\nहे बहुधा पंचायतनातील गणपतीचं मंदिर असावं, कारण मंदिराबाहेरच पोटावरील भाग गायब असलेली गणरायाची भग्न मूर्ती पहायला मिळते, पण अशाही स्थितीतील मूर्तीच्या डाव्या हाताची बोटे, पाय व उंदीर यांच्या घडणीतली सुबकता लक्��ात येते.\n२ रं मंदिरही छप्पर उडालेल्या स्थितीत आहे. गाभार्‍यामध्ये देवीची छातीपासून खालचा भाग नाहीशा अवस्थेतील मूर्ती आहे, पण प्रभावळीच्या रचनेवरुन मूळ स्वरुपातील रेखीव मूर्तीची कल्पना येऊ शकते.\nगाभार्‍यातील वरच्या कोपर्‍यांत किर्तीमुखं कोरलेली आहेत.\nसंपूर्ण मंदिराचं छप्पर नाहीशा स्थितीत असलं तरी कोरीव खांब, तुळया व एकूण प्रमाणबद्धतेची कल्पना येते.\nबाकी २ मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर बर्‍यापैकी अवस्थेत आहे. भूमीज शैलीचं शिखर असलेलं हे मंदिर ११ व्या शतकांतलं असावं. भूमीज शिखर स्थापत्त्यशैलीमध्ये, शिखर सुरु होते तिथल्या कोनाड्यापासून ते कळसाच्या भागापर्यंत मध्यभागी चटईसारख्या नक्षीची पट्टी असते व पट्ट्यांमधील जागेत छोट्या शिखरप्रतिकृतींचे थर असतात.\nमंदिराच्या बाह्यांगावर सूरसुंदरींची शिल्पे आहेत. ही शिल्पे झिजलेल्या अवस्थेत असली तरी खिळवून ठेवतात.\nहा समूह पाहून गेटमधून बाहेर पडल्यावर जवळच एका चौथर्‍यापाशी विष्णू, गणपती यांची भग्न शिल्पे ओळीने मांडून ठेवलेली दिसली. या गांवात आणखीही मंदिर/ शिल्पं असणार, पण मूळ कार्यक्रमांत अचानकपणे हा शिल्पपसारा शिरल्यामुळे आमच्याकडे वेळ कमी होता व प्रवासाचा पल्ला लांबचा होता, त्यामुळे पुन्हा कधीतरी शांतपणे हे बघायला यायचं ठरवून परतीचा प्रवास धरला. रात्री ९ वा. नासिकला परतलो.\nभंभागिरी - १५ ऑगस्ट २०१० भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://morayaprakashan.com/ArticleDetails.aspx?BookreviewId=5&NB=", "date_download": "2018-12-15T06:46:13Z", "digest": "sha1:POIXRQSM7PZGTAQNOQBDNCMYYW3P34G5", "length": 15223, "nlines": 30, "source_domain": "morayaprakashan.com", "title": "Moraya Prakashan | मोरया प्रकाशन", "raw_content": "\nक्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित \" दोन स्पेशल \" हे नाटक सध्या मराठी रंगभूमी वर गाजत आहे . कमीतकमी ५ - ६ वेळा तरी पाहावे असेच हे नाटक आहेत . परत - परत जाऊन पाहावे अशी नाटकं मराठी रंगभूमीवर अभावानेच आजकाल येतात . त्यामुळे तर या नाटकाचे विशेष महत्व आहे . गिरीजा ओक - गोडबोले आणि जितेंद्र जोशी यांचा अप्रतिम अभिनय , ह . मो . मराठे यांची तशी जुनी पण प्रभावी कथा , क्षितिज पटवर्धन यांचे तुफान लेखन असा हा संगम आहे . हे नाटक पाहायला मी एक मराठी नाट्यवेडा म्हणूनच गेलो होतो . परत परत ही नक्कीच जाईन. पण आज Brexit चा विचार करत असताना मला राहून राहून हे नाटक आठवत आहे . कारण या दोन गोष्टीत कमालीचे साम्य आहे .\n\" दोन स्पेशल \" हे नाटक नवीन असले तरी ते ज्या कथेवर आधारित आहे ती ह . मो . मराठे यांची कथा तशी जुनीच आहे . अगदी तसेच इंग्लेंडने जरी युरोपियन यूनियन मधून बाहेर पडण्याचा निर्णय ( म्हणजेच Brexit ) घेणे हा निर्णय जरी नवा म्हणजे २३ जून २०१६ च्या सार्वमतातून ठरला असला तरी इंग्लेंडने युरोपियन यूनियन मधून बाहेर पडण्याच्या चर्चेची कथा तशी जुनीच आहे .\nBrexit ही राजकीय - आर्थिक घटना आणि \" दोन स्पेशल \" हे मराठी नाटक या दोन घटकातले दूसरे साम्य म्हणजे हा निर्णय पुरूषी राजवटीत झाला असला तरी त्याला महिला वर्चस्वाची भक्कम पार्श्वभूमी आहे . नाटकाची आणि कथेची नायिका जशी वेळेवर भेटत नाही , न सांगता निघून जाते अशा नायकाच्या भावावस्थेतून जसे हे नाटक घडते ; अगदी तसेच ब्रिटन ने युरोपियन यूनियन मधे सहभागी होण्यास सुरुवातीच्या काळात मार्गारेट थँचर यांच्या पंतप्रधान पदांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत विरोध झाला होता . त्यातूनच ब्रिटन युरोपियन यूनियन मधे सहभागी झाला तरी त्यांचे पौंड - sterling हे चलन स्वतंत्र राहील अशी तडजोड झाली . स्वाभिमानी जर्मनी आणि त्यांच्या पोलादी पंतप्रधान अन्जेला मार्केल यांना हे मनोमन मान्य असणे कठीणच होते . त्यामुळेच तर सार्वमतानुसार विभक्त होण्याचा निर्णय अंमलात आणण्याचे इंग्लेंडने ठरवले तरी त्यासाठी त्यांना दोन वर्षांची मुदत आहे . पण तेवढा वेळ इंग्लेंडने घेऊ नये अशीच जर्मनीची भूमिका आहे . असे सार्वमत घेण्याची घोषणा इंग्लेंडचे आता भूतपूर्व पंतप्रधान डेविड कमेरोन या पुरूष पंतप्रधानांचा . सार्वमत घेतलेही गेले त्यांच्याच कारकिर्दीत . पण त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मात्र आली आहे ब्रिटनच्या नवीन \" महिला \" पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर .\nBrexit ही जागतिक अर्थकारण - राजकारणातील महत्वाची घटना आणि \" दोन स्पेशल \" हे मराठी नाटक यांच्यातील तिसरे साम्य म्हणजे आपल्या आजबाजूच्या माणसांचा न आलेला अंदाज . नाटकाच्या नायिकेला आपल्या बहिणीच्या मनोवृत्तीचा , सिनेमात जाण्याच्या झपाटलेलपणाचा नेमका अंदाज येत नाही . त्यामुळे स्वतःच्या वडिलांना अंधारात ठेवत ती बहिणीच्या घर सोडून पळून जाण्याच्या निर्णयाला साथ देते . पण नाटकाच्या नायिकेचा हा अंदाज चुकतो आणि बहिणीच्या आयुष्याची वाताहत होते . Brexit बाबत सार्वमत घेण्याची घोषणा आधी करतांना आणि नंतर ती अंमला��� आणताना डेविड कमेरोन यांचाही अंदाज असाच चुकला . सार्वमत सरकारच्या विरुद्ध जाईल असं त्यांनाच काय , कदाचित ( कदाचित इतका मराठीत दुसरा धोकादायक शब्द कदाचित मराठीत नसावा ) Brexit च्या समर्थकांनाही वाटले नसावे .\nया दोन गोष्टीतले चौथे साम्य म्हणजे निर्णय घेतला कोणी आणि भोगावे लागले कोणाला तसेच घटनेनंतर मालकी कोणाकडे गेली तसेच घटनेनंतर मालकी कोणाकडे गेली घर सोडून पळून जाण्याचा निर्णय कथा आणि नाटकाच्या नायिकेच्या बहिणीचा . भोगावे लागले नायिकेला आणि मालकी गेली नायिकेच्या नवऱ्याकडे आणि नोकरी देणाऱ्याकडे . यात बिचाऱ्या नाटकाच्या नायकाचे काय घर सोडून पळून जाण्याचा निर्णय कथा आणि नाटकाच्या नायिकेच्या बहिणीचा . भोगावे लागले नायिकेला आणि मालकी गेली नायिकेच्या नवऱ्याकडे आणि नोकरी देणाऱ्याकडे . यात बिचाऱ्या नाटकाच्या नायकाचे काय Brexit मधेही झाले आहे तसेच . सार्वमताचा निर्णय डेविड कमेरोन यांचा . सार्वमत जिंकले नायजेल फराज ने . तो निर्णय अंमलात आणण्याआधीच या दोघांनीही राजिनामे दिले आहेत . त्यामुळे आता जबाबदारी नवीन पंतप्रधान थेरेसा मे यांची . भोगायचे सर्वसामान्य जनतेनी . इंग्लेंड मधल्याही आणि युरोप मधल्याही .\nया दोन गोष्टीतले पाचवे साम्य याच नाटकातील एका संवादात सांगितले आहे . \" सवयी आणि परिस्थिती या दोन वेगळ्या गोष्टी असतात . \" Brexit च्या निर्णय जेंव्हा खरंच अंमलात येईल तेंव्हा इंग्लेंड आणि इतर यूरोपीय जनतेला यांचा नक्कीच अनुभव येईल . कारण थोडी - थोडकी नव्हे तर तब्बल ४३ वर्षे इंग्लेंड युरोपियन यूनियन चा सभासद आहे . चलनाचे विलिनीकरण झाले नसले तरी व्यक्ति - माल - वस्तू यांची अनिर्बंध देवाण - घेवाण विनासायास सुरू होती . इंग्लीश विद्यापीठात प्रवेश ते नोकरी अशा अनेक बाबतीतील आजपर्यंतच्या सवयी आता परिस्थिती नुसार सगळ्यांनाच बदलाव्या लागतील .\nBrexit आणि \" दोन स्पेशल \" यातले सहावे साम्यही असंच याच नाटकातील अजून एका वाक्याने सांगता येईल . नाटकात तिच्या ऑफीसचे एक काम करून घेण्यासाठी नायकाच्या ऑफीस मधे येते . तिथे अचानक अनेक वर्षानंतर नायक - नायिका एकमेकांच्या आमनेसामने येतात . तत्वनिश्थ नायक असले काम करणार नाही याचा नायिकेला पूर्ण अंदाज येतो . पण परिस्थिती मुळे तिचाही नाईलाज असतो . तेंव्हा ती नायकाला सांगते की \" तुलाही compromise करायला लागू नाही आणि ���लाही manage करायला लागू नाही असं काहीतरी व्हायला हवे . \" जागतिक अर्थकारण आणि राजकारण प्रत्यक्षात ज्याप्रमाणे घडते आणि ज्या तर्हेने सर्वसामान्यांना सांगितले जाते , त्याचं यापेक्षा जास्त समर्पक शब्दांत वर्णन करता येईल आहे फक्त इतकेच नाटकात तशी घटना घडते . प्रत्यक्ष आयुष्यात नाही ना होत तसं आहे फक्त इतकेच नाटकात तशी घटना घडते . प्रत्यक्ष आयुष्यात नाही ना होत तसं \nया दोन गोष्टीतले सातवे साम्यही याच नाटकातील अजून एका वेगळ्या विधानाने मांडता येईल . या नाटकाची नायिका एकमेकांना स्वतःचा भूतकाळ आणि वर्तमान स्पष्ट करतांना नायकाला सांगते \" ज्याला भूतकाळात सोडून आले , त्याच्या हाती आपला भविष्यकाळ ठरवण्याचे आधिकार द्यायला लागावे असा कोणाचाही वर्तमानकाळ असू नाही \" . Brexit लाही हे तंतोतंत लागू पडत नाही का \n\" दोन स्पेशल \" हे मराठी नाटक आणि Brexit ही जागतिक राजकारण व अर्थकारण यातली एक महत्वाची घटना यात असणारे आठवे साम्य म्हणजे या नाटकात वर्तमानपत्र ऑफीस चे नेपथ्य उभे करतांना मधोमध एक बांबूचा आधार दाखवला आहे . लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे काहीही म्हणले , त्याचा इतिहास कितीही गौरवास्पद असला तरी आजची या क्षेत्राची सर्वांगीण नाजूक परिस्थिती या बान्बूतून समोर येत राहाते . ब्रिटन चा इतिहास कितीही गौरवास्पद असला तरी आजचे त्यांचे स्थान जागतिक अर्थकारण व राजकारणात असेच तकलादू आहे का हा प्रश्न ही आहेच ना \nसरतेशेवटी , या वर्षी डॉ . गिरीश ओक त्यांच्या \" ती फूलरानि \" या नाटकातील भूमिकेसाठी , तर गिरीजा ओक - गोडबोले \" दोन स्पेशल \" या नाटकातील भूमिकेसाठी निश्चितच अनेक पुरस्कारान्साथि आधिकारिक आहेत . त्या पिता - पुत्रीची कामगिरी च तशीच आहे . Brexitबाबत असं म्हणता येईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-12-15T06:22:51Z", "digest": "sha1:OTKG5UGVAK37QNZGN7MUG7QWNSTAP4CQ", "length": 6901, "nlines": 265, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेल्स - विकिपीडिया", "raw_content": "\nब्रीद वाक्य: Cymru am byth \"वेल्स चिरकाल\"\nवेल्सचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) कार्डिफ\nअधिकृत भाषा वेल्श, इंग्लिश\n- राष्ट्रप्रमुख राणी एलिझाबेथ दुसरी\n- पंतप्रधान गॉर्डन ब्राउन\n- एकूण २०,७७९ किमी२\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १९ खर्व अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ३८,००० अमेरिकन डॉलर\nराष्ट्���ीय चलन पाउंड स्टर्लिंग (GBP)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४४\nवेल्स हा युनायटेड किंग्डमच्या चार घटक देशांपैकी एक आहे. वेल्सच्या पूर्वेस इंग्लंड तर इतर तिन्ही बाजूंना अटलांटिक महासागर आहे.\nकार्डिफ ही वेल्सची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १७ जून २०१८ रोजी १६:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-news-ahmetpur-taluka-gram-panchayat-hatatric-73785", "date_download": "2018-12-15T07:19:13Z", "digest": "sha1:Z3NBULA7NSD2HHH7M4WL2SR3UPANZNES", "length": 15512, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur news Ahmetpur taluka gram panchayat hatatric अहमदपूर तालुक्याने ग्रामपंचायतीत साधली हॅटट्रिक | eSakal", "raw_content": "\nअहमदपूर तालुक्याने ग्रामपंचायतीत साधली हॅटट्रिक\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nतीन सरपंच तर दोन ग्रामपंचायती बिनविरोध.\nसरपंच पदासाठी 227 तर सदस्य पदासाठी एक हजार 23 नामनिर्देशनपत्र.\nअहमदपूरः सरपंचपदासाठी पहिल्यांदाच थेट जनतेतून निवड होणार असतानाच तालुक्यातील तीन सरपंच बिनविरोध निवडून आले असल्याने, तालुक्यासाठी ही हॅटट्रिक ठरली आहे. याबरोबरच दोन ग्रामपंचायती मधील सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत.\nतीन सरपंच तर दोन ग्रामपंचायती बिनविरोध.\nसरपंच पदासाठी 227 तर सदस्य पदासाठी एक हजार 23 नामनिर्देशनपत्र.\nअहमदपूरः सरपंचपदासाठी पहिल्यांदाच थेट जनतेतून निवड होणार असतानाच तालुक्यातील तीन सरपंच बिनविरोध निवडून आले असल्याने, तालुक्यासाठी ही हॅटट्रिक ठरली आहे. याबरोबरच दोन ग्रामपंचायती मधील सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत.\nतीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी एकच तर दोन ग्रामपंचायतीमध्ये सदस्य संख्ये एवढेच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने येथे बिनविरोध निवड झाली आहे. शुक्रवारी (ता. 22) नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 227 तर 42 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी तब्बल एक हजार 23 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.\nतालुक्यातील 42 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून, त्यापैकी अंधोरी, मांडणी आणि दगडवाडी या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने येथे सरपंचपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. अंधोरी येथील सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. येथे संगीता पिट्टलवाड यांनी एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मांडणी येथील सरपंचपद हे नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी राखीव होते. येथून विठ्ठल गुंडरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.तर नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलासाठी दगडवाडी येथील सरपंच पदासाठी आरक्षण होते. येथून सुमित्राबाई मुंडे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने येथे त्यांची सरपंचपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. मांडणी येथे सात तर दगडवाडी येथे नऊ असे सदस्य संख्ये एवढेच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने या दोन्हीही ग्रामपंचायती मधील सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, या बिनविरोध निवडीबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.\nअंधोरी येथील सरपंचपद हे बिनविरोध निवडून आले असतानाही मात्र सदस्यांच्या सात जागेसाठी तब्बल 54 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. शिरूर ताजबंद येथील 17 सदस्यासाठी 68 तर सरपंचपदासाठी सहा नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. पाठोपाठ किनगाव येथील 17 सदस्य संख्येसाठी 63 तर सरपंचपदासाठी दहा नामनिर्देशन दाखल झाली आहेत. काळेगाव येथील ग्रामपंचायती मध्ये नऊ सदस्य निवडून द्यावयाचे असून, त्यासाठी 57 तर सरपंचपदासाठी 13 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. बुधवारी (ता. 27) नामनिर्देशनपत्र परत घेता येणार असले तरी, या ग्रामपंचायतीमध्ये एवढ्यामोठ्या संख्येने नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने येथे चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nमंचरला देशभक्त हुतात्मा बाबू गेनू प्राणज्योतीचे स्वागत\nमंचर (पुणे) : येथील शिवाजी चौकात बुधवारी (ता. 12) सकाळी देशभक्त हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्राणज्योतीचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्यात आले. हुतात्मा...\nउर्से गावच्या माजी सरपंचासह तिघांवर अपहरणाचा गुन्हा\nपिंपरी (पुणे) - पैशाच्या देवाण-घेवाणीवरून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला डांबून ठेवण्यात आले. ही घटना चिंचवड येथे घडली. या प्रकरणी उर्से गावच्या...\n‘छत्रपती’च्या अध्यक्षपदी प्रशांत काटे\nभवानीनगर - छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे प्रशांत तुळशीदास काटे व उपाध्यक्षपदी अमोल हेमंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली...\nपाली ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक\nपाली - चार महिन्यात पाली नगरपंचायती संदर्भातील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शासनाला सप्टेंबर महिन्यात दिले आहेत. मात्र या आदेशाचा...\nडिसेंट फाउंडेशनचा किशोरवयीन मुलींसाठी उपक्रम\nजुन्नर : स्वतः बरोबर आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची वाढत चालली आहे. विशेषतः किशोरवयीन मुलींच्या वैयक्तिक स्वच्छता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/entertainment/kamlabai-gokhale-he-first-actress-indian-cinema-2274", "date_download": "2018-12-15T06:54:44Z", "digest": "sha1:YV6OGCQQKU4TYDSWMKPPZVTGWDD7FIYY", "length": 10929, "nlines": 44, "source_domain": "bobhata.com", "title": "भारतातल्या पहिल्या महिला कलाकाराच्या चार पिढ्यांनी गाजवली मराठी सिनेसृष्टी.. सांगू शकता का हे चारजण कोण असावेत?", "raw_content": "\nभारतातल्या पहिल्या महिला कलाकाराच्या चार पिढ्यांनी गाजवली मराठी सिनेसृष्टी.. सांगू शकता का हे चारजण कोण असावेत\nपहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला म्हणून ३ मे हा दिवस खास मानला जातो. तसाच ६ सप्टेंबर हा दिवससुद्धा तितकाच खास आहे बरं. विशेषतः मराठी माणसासाठी तर नक्कीच खास आहे. ६ सप्टेंबर आहे भारतातील पहिल्या स्त्री कलाकाराचा जन्मदिवस. त्यांचं नाव होतं कमलाबाई गोखले \nसाल १९१३ - दादासाहेब फाळकेंनी राजा हरिश्चंद्र तयार केला होता आणि ते त्यांच्या दुसऱ्या फिल्मच्या तयारीत होते. फिल्मचं नाव होतं ‘मोहिनी भस्मासुर’ ‘राजा हरिश्चंद्र’ तयार करताना एकही स्त्री कलाकार मिळाली नव्हती. म्हणून शेवटी त्यांना अण्णा साळुंखेंना तारामतीच्या वेशात उभं करावं लागलं होतं. दुसऱ्या फिल्ममध्ये मात्र त्यांना मुख्य स्त्री भूमिकेसाठी खरीखुरी स्त्री हवी होती. पुन्हा राजा हरिश्चंद्रच्या वेळी केलं तसा त्यांनी शोध सुरु केला. यावेळी त्यांना कोणी तरी कमलाबाई कामत यांचं नाव सुचवलं. सुदैवाने कमलाबाई या भूमिकेसाठी तयार झाल्या आणि नुकत्याच जन्मलेल्या चित्रपट सृष्टीला पहिली स्त्री कलाकार मिळाली.\nमोहिनी भस्मासुर मधला एक प्रसंग (स्रोत)\nकमलाबाई गोखले त्याकाळात रंगमंचावर वयाच्या अवघ्या ४ वर्षापासून काम करत होत्या. त्यांनी रंगभूमी गाजवली होती. त्यांनी फिल्ममध्ये काम करण्यास तयारी दाखवल्यावर त्यांना चारी बाजूने विरोध झाला. सामान्य लोक तर बोलत होतेच, पण दिनानाथ मंगेशकर यांच्यासारख्या बड्या कलाकारांनी सुद्धा त्यांना विरोध केला. शेवटी सर्व विरोध झिडकारून त्यांनी ‘मोहिनी भस्मासुरम’ मध्ये काम केलंच. त्यांच्यासोबत पार्वतीच्या रोलसाठी त्यांच्या आईची निवड झाली. दोघींनी फिल्ममध्ये काम करून नवीनच पायंडा घालून दिला.\nकमलाबाई कामत यांनी त्यांच्या आई दुर्गाबाईंसोबत लहान वयात नाटकात काम करायला सुरुवात केली होती. एक वेळ अशी आली की त्यांची संस्था ६ महिन्यांसाठी बंद पडली आणि त्यांच्याकडे काम नव्हतं. याच काळात दादासाहेबांनी त्यांना फिल्ममध्ये काम देऊ केलं. त्याकाळात त्यांना निर्णय घेणं अवघड गेलं. पण शेवटी त्यांनी पहिलं पाऊल उचलेलं बघून इतर महिला पुढे आल्या. आज चित्रपटातल्या स्त्री कलाकारांना जे महत्व आहे त्याची सुरुवात इथूनच झाली.\nकमलाबाई कामत यांचं रघुनाथराव गोखले यांच्या सोबत लग्न झालं आणि त्या कमलाबाई गोखले झाल्या. कमलाबाई काम करत होत्या तो काळ नाटकांच्या सुवर्णयुगाची समाप्तीचा काळ होता. कारण किर्लोस्करसारखी प्रमुख नाटक कंपनी बंद पडली होती. रघुनाथ गोखले यांनी किर्लोस्करची कमी भरून काढण्यासाठी ‘चित्ताकर्षक नाटक मंडळी’ची स्थापना केली. या कंपनीच्यामार्फत नव्याने नाटकांची निर्मिती होऊ लागली. या कंपनीमधून कमलाबाईनी काम केलं. पुढे चित्ताकर्षक नाटक कंपनीचं दिवाळं निघालं आणि कंपनी बंद पडली. पण कमलाबाई इथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी फक्त स्त्रियांची अशी ‘मनोहर स्त्री संगीत मंडळी’ ही स���स्था उभी केली. महिलांना घराबाहेर पडू न देणाऱ्या काळात त्यांनी फक्त महिलांची नाटक कंपनी काढून काळाच्या पुढची उडी घेतली होती असं म्हणायला हरकत नाही.\nकमलाबाईंबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या तिन्ही मुलांनी कलाक्षेत्रात मोठं नाव कमावलं. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले आणि सुर्यकांत गोखले अशी त्यांची नावे. यापैकी चंद्रकांत गोखले यांच्या मुलाला आपण सगळेच ओळखतो. त्यांचं नाव विक्रम गोखले आज विक्रम गोखले यांचं नाव नाट्यक्षेत्रासह चित्रपटक्षेत्रातही आदराने घेतलं जातं. त्यांच्या अभिनयाला कमलाबाईंचा मोठा वारसा लाभला आहे.\nकमलाबाईंसोबत चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले (स्रोत)\nकमलाबाई जवळजवळ वयाच्या ८५ वर्षांपर्यंत चित्रपटात काम करत होत्या. त्यांनी त्यांच्या करियर मध्ये जवळजवळ ३५ चित्रपट आणि २०० नाटकांमध्ये काम केलं. १८ मे १९९७ साली त्यांचं निधन झालं.\nमंडळी, अशा या पहिल्यावहिल्या महिला कलाकाराला बोभाटाचा सलाम.\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/gossip/6360-hottest-news-anushka-sharma-s-sui-dhaga-look-copied-from-reena-aggarwals-look-in-zhalla-bobhata", "date_download": "2018-12-15T07:50:42Z", "digest": "sha1:NITCPPCF4EEX33B2S4SHYAWN5TRUU52S", "length": 8838, "nlines": 222, "source_domain": "marathicineyug.com", "title": "आता होईल बोभाटा कारण अनुष्काने केलाय रीनाचा लूक कॉपी - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nआता होईल बोभाटा कारण अनुष्काने केलाय रीनाचा लूक कॉपी\nसोशल मिडीयावर अशा चर्चांना उधाण आलंय की ‘जर अनुष्का शर्मा धागा आहे तर रीना अगरवाल सुई आहे’ #AnushkaCopiedReena,‘अनुष्काने रीनाच्या लूकची कॉपी केली आहे’, ‘साऊथ आणि हॉलिवूड चित्रपटांनंतर बॉलिवूड आता मराठी चित्रपटांची पण कॉपी करत आहेत’ वैगरे वैगरे. असा ‘बोभाटा’ का बरं झाला असेल\n‘धक धक गर्ल’ माधुरी दिक्षितनंतर आता मराठमोळी अभिनेत्री 'रीना अगरवाल' होणार का ‘पीएनजी ज्वेलर्स’ची ���्रँड ऍम्बॅसेडर\nका दिसली 'रीना अगरवाल' डाॅक्टरी वेषात\n'रीना अगरवाल' चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nवरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांचा ‘सुई धागा’ हा हिंदी सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. खरं तर प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला. मग ते कारण गंभीर असो किंवा मजेशीर... असो या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनापासून सुरु झालेला अनुष्काच्या ‘ममता मिम्सचा सिलसिला’ हा प्रमोशनपर्यंत चालू होता. अनुष्काच्या मिम्सचे प्रकरण आता कुठे थंडावले असताना ऐन प्रदर्शनाच्या दिवशीच अनुष्काच्या ममता भूमिकेशी संबंधित सोशल मिडीयावर आणखी एक खळबळ उडाली. याचा अर्थ असा की या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्का पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. आता अशी चर्चा चालू आहे की अनुष्काने चक्क मराठी आणि हिंदी अभिनेत्री रीना अगरवालच्या ‘झाला बोभाटा’ या मराठी चित्रपटातील रीनाचा लूक कॉपी केला आहे.\nआपल्या कामाची जेव्हा नक्कल होते तेव्हा ती आपल्या कामाची पोचपावतीच समजायची. अनुष्काने कॉपी केलेल्या लूकमुळे रीना अगरवालच्या कमाल अभिनयाने परिपूर्ण असलेला ‘झाला बोभाटा’चा लूक आणि एकंदरीत मराठी चित्रपटाचे कौतुक होतंय हे नक्की.\nआता होईल बोभाटा कारण अनुष्काने केलाय रीनाचा लूक कॉपी\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mahaplus.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80/%E0%A4%9D%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2018-12-15T07:31:21Z", "digest": "sha1:7Y76L7XPCVIN4XSX72SOFK7PVJDYWGUO", "length": 4506, "nlines": 62, "source_domain": "mahaplus.com", "title": "झटपट दह्यातील मिर्ची | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » रेसिपी » झटपट दह्यातील मिर्ची\n100 ग्राम हिरवी मिर्ची\n2 चमचे शेंगादाण्याचा कूट\nचवी पुरते मीठ .\nमिर्चीचे चे तुकडे करुन घ्या. तव्यावर थोडे तेल घालुन त्यात मिर्चीचे तुकडे चांगले परतुन घ्या.\nचट्कन त्यावर मीठ घाला . कालथीने मिर्ची परतत रहा. त्यावर लगेचच दही घाला. दही शिजू द्या . कालथीने ढवळत रहा. त्यात शेंगदाण्यांचा कूट घालून निरंतर धवळत रहा . त्यातील सर्व दही आटले की तुमची दह्यातील मिर्ची तयार. काय आहेना झटपट\nटिप: दही जरा आंबट असेल तर चव अधिक चांगली होते. यासाठी मिर्ची जाड सालीची घ्या जी आकारानेन तिखट मिर्ची पेक्षा मोठी असते व रंगाने फिक्की असते.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0/word", "date_download": "2018-12-15T07:05:22Z", "digest": "sha1:R5ESBWJXWJZ2ZMTDI3ZCIKUG6RVUX75F", "length": 11835, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - ज्ञानेश्वर", "raw_content": "\nघरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा\nआरती ज्ञानोबाची - जयजयाची ज्ञानदेवा आदि देव...\nश्रीज्ञानेश्वरांची आरती - (१) होतां कृपा तुझी पशु ब...\nश्रीतुकारामांची आरती - आरती तुकारामा \nअमृतानुभव संत ज्ञानेश्वर यांची १३व्या शतकातली रचना आहे.ती मराठी साहित्यात; एक मैलाचा दगड ठरते.\nअमृतानुभव - प्रकरण पहिलें ऐसीं इये...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्��ंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण दुसरे आतां उपायन...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण तिसरे ययांचेनि...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण चवथे आतां अज्ञान...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण पाचवे सत्ता प्रक...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण सहावे बापु उपेगी...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण सातवें येर्‍हवीं...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण आठवे तैसें आमुचे...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण नववे आतां आमोद स...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nअमृतानुभव - प्रकरण दहावे परी गा श्र...\nअमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय पहिला\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पा���ष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय दुसरा\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय तिसरा\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय चौथा\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nसमओवी ज्ञानेश्वरी - अध्याय पाचवा\nज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या तिन्ही ग्रंथांतून काव्य आणि तत्वज्ञान संत ज्ञानेश्वर आपल्या विलक्षण भाषासौंदर्याने मराठी माणसाला विस्ता..\nस्त्री. ( व . ) भावजय ; भावाची बायको . [ हिं . भाभो ]\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/life-insurance-corporation-1796938/", "date_download": "2018-12-15T07:07:35Z", "digest": "sha1:VH26TP4S4VAWTHP5ESNJVBN7KG2PSMK4", "length": 16293, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Life Insurance Corporation | आयुर्विमा : ‘मी’ ते ‘आम्ही’ आनंददायी संक्रमण! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nआयुर्विमा : ‘मी’ ते ‘आम्ही’ आनंददायी संक्रमण\nआयुर्विमा : ‘मी’ ते ‘आम्ही’ आनंददायी संक्रमण\nआयुर्विम्याने दिलेल्या हमीमुळे ‘मी’ ते ‘आम्ही’ हे परिवर्तन आनंददायी होते.\nआयुष्य केवळ स्वत:साठीच नाही, तर जवळच्या माणसांसाठी अधिक महत्त्वाचे असते – ही जाणीव झाली की ‘मी’कडून ‘आम्ही’च्या दिशेने विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते. आयुर्विम्याने दिलेल्या हमीमुळे ‘मी’ ते ‘आम्ही’ हे परिवर्तन आनंददायी होते.\nकुटुंबासाठी आर्थिक संरक्षणाच्या तरतुदीचा सर्वात सोपा व अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे शुद्ध विमा म्हणजे ‘प्रोटेक्शन प्लान’ घेणे. ‘मी’ ते ‘आम्ही’ असा बदल होत असताना, बालक, जोडीदार किंवा पालक तुमच्यावर व तुमच्या उत्पन्नावर अवलंबून राहू लागतात आणि यासाठीच तुम्ही आयुर्विमा घेणे अतिशय गरजेचे आहे; तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्यातील कल्याणासाठी केलेल्या बांधिलकीचे ते एक प्रकारचे प्रतीक असते. प्रोटेक्शन प्लानमुळे मिळणाऱ्या आश्वासनामुळे ‘मी’कडून ‘आम्ही’ हा बदल आनंददायी ठरू शकतो.\nपॉलिसी कालावधीमध्ये विमाधारकाचा (योजना खरेदी करणारी व हप्ते भरणारी व्यक्ती) अवेळी मृत्यू झाल्यास, विमा कंपनी नामनिर्देशित व्यक्ती अर्थात नॉमिनी किंवा सव्‍‌र्हायव्हर यांना विम्याची रक्कम देईल, याची काळजी प्रोटेक्शन प्लान किंवा पारंपरिक टर्म इन्शुरन्स योजना घेते. यामुळे कर्त्यां व्यक्तीच्या जाण्याने येणाऱ्या आर्थिक संकटावर त्यांना मात करण्यास मदत होऊ शकते.\nकमीत कमी खर्चामध्ये मोठे कवच दिले जात असल्याने प्रत्येकाने जीवनात टर्म प्लान हे आर्थिक साधन खरेदी करणे अत्यावश्यक आहे. जीवनशैली कायम ठेवणे शक्य होण्याच्या दृष्टीने पुरेसे वित्तीय संरक्षण देण्यासाठी, प्रत्येकाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजे १० पट अधिक कवच घ्यावे, हा सर्वसाधारण नियम पाळावा.\nपारंपरिक टर्म प्लानद्वारे सुरक्षेची तरतूद केल्यानंतर, गंभीर आजार झाल्यास त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी विचार करणे अत्यावश्यक आहे. आरोग्यसेवेच्या खर्चामुळे भारतातील अंदाजे ५५ दशलक्ष लोक दर वर्षी हलाखीत ढकलले जातात, असे पाहणीमध्ये आढळले आहे.\nआधुनिक जीवनशैलीमुळे, भारतात होणारे ६१ टक्के मृत्यू कर्करोग, मधुमेह व हृदयाचे आजार अशा गैर-संक्रमणीय रोगांमुळे (एनसीडी) होतात. या आजारांचे स्वरूप विचारात घेता, व्यक्तीची काम करण्याची व कमावण्याची क्षमता बाधित होते. त्यामुळे महत्त्वाच्या आजारांशी संबंधित असलेल्या शारीरिक त्रासांव्यतिरिक्त, आर्थिक तयारी नसल्यास संपूर्ण कुट���ंबाची भावनिक ओढाताण होते. ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ घेणे, हा आधुनिक जीवनशैलीच्या आव्हानांपासून सुरक्षित राहण्याचा सर्वात किफायतशीर मार्ग आहे.\nआजच्या काळात व दिवसांत, ‘मी’ ते ‘आम्ही’ हे परिवर्तन आनंददायी ठरण्यासाठी, सर्वागीण संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने पारंपरिक प्लान व क्रिटिकल इलनेस कव्हर, हे दोन्हीही घेणे गरजेचे आहे. आनंदाची बातमी म्हणजे, या दोहोंचा संकर असलेले ‘हायब्रीड प्रोटेक्शन प्लान’ उपलब्ध असून, त्यामध्ये पारंपरिक टर्म इन्शुरन्स आणि क्रिटिकल इलनेस हे एकाच योजनेमध्ये समाविष्ट केले जातात. जसजसे वय वाढेल, तसतशी बचत वाढत जाते व जबाबदाऱ्या कमी होत जातात, तर गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. त्यामुळेच, वयानुसार विमा कवचाची गरज कमी होते, तर क्रिटिकल इलनेसची गरज वाढत जाते.\nसर्वसमावेशक कवचाबरोबरच, हे उत्पादन क्रिटिकल इलनेसचे निदान झाल्यास प्रीमियममध्ये सवलत देऊ करते. आयुष्याच्या अवघड टप्प्यामध्ये हप्ते भरण्याची चिंता नको, याची शाश्वती यामुळे दिली जाते. निदान झाल्यावर ‘सीआय सम अ‍ॅश्युअर्ड’ ही लागू असलेली एकसाथ मोठी रक्कम दिली जातेच, शिवाय भविष्यातील हप्ते न भरता विमा कवच कायम राहते.\n(लेखक, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे संपर्क विभागाचे प्रमुख)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision30-spanish-primary-energy-consumption-spent-food-6502", "date_download": "2018-12-15T07:47:01Z", "digest": "sha1:VWFBFTZGBOBICAEKRVHNTMY3ATWTZ7GC", "length": 15766, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision,30% of Spanish primary energy consumption is spent on food | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्पेनमध्ये झाले अन्ननिर्मितीसाठी आवश्यक ऊर्जेचे विश्लेषण\nस्पेनमध्ये झाले अन्ननिर्मितीसाठी आवश्यक ऊर्जेचे विश्लेषण\nबुधवार, 14 मार्च 2018\nस्पेन येथील अन्नप्रक्रिया उद्योगांचे ऊर्जा वापराच्या दृष्टीने सर्वेक्षण आणि विश्लेषण सेव्हिला येथील युनिव्हर्सिटी पाब्लो ओलाव्हिडे यांनी केले आहेत. त्यात एकूण ऊर्जावापराच्या तीस टक्के इतका ऊर्जा वापर या क्षेत्रामध्ये होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऊर्जा वापरातील अकार्यक्षमता दूर करण्याचे आव्हान अन्न प्रक्रिया उद्योगांसमोर असल्याचे संशोधकांचे मत आहे.\nस्पेन येथील अन्नप्रक्रिया उद्योगांचे ऊर्जा वापराच्या दृष्टीने सर्वेक्षण आणि विश्लेषण सेव्हिला येथील युनिव्हर्सिटी पाब्लो ओलाव्हिडे यांनी केले आहेत. त्यात एकूण ऊर्जावापराच्या तीस टक्के इतका ऊर्जा वापर या क्षेत्रामध्ये होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऊर्जा वापरातील अकार्यक्षमता दूर करण्याचे आव्हान अन्न प्रक्रिया उद्योगांसमोर असल्याचे संशोधकांचे मत आहे.\nअन्ननिर्मिती ही घरगुती आणि उद्योगाच्या पातळीवर होत असते. या दोन्ही क्षेत्राच्या एकत्रित प्राथमिक ऊर्जा वापराचे प्रमाण ३० टक्के आढळले आहे. अन्ननिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतात. या क्षेत्रातील ऊर्जावापराची अकार्यक्षमता शोधून त्यावर मात करण्याचे उपायही शोधण्याची आवश्यकता असल्याचे मत संशोधक मॅन्युअल गोन्झालेझ डी मोलिना यांनी व्यक्त केले.\nअन्ननिर्मितीच्या प्रत्येक प्रक्रियेसाठी आवश्यक उर्जेचे प्रमाण नेमकेपणाने मोजण्यात आ���े. त्याच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यात आला.\nऊर्जावहन, आयात, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निविष्ठा आणि पशूपालन या सर्व पातळीवर पाहणी करण्यात आली. वहनामध्ये एकूण वापराच्या २५.८ टक्क्यापर्यंत उर्जेचा खप होतो. कारण स्पेनमध्ये अन्नपदार्थाची निर्मिती आणि त्यानंतर त्याचा ग्राहकापर्यंतचा प्रवास हा दीर्घ पल्ला आहे.\nनिविष्ठामध्ये खते, वनस्पती संरणक्षासाठी वापरली जाणारी रसायने, यंत्रे, पशुखाद्य, बिया या स्रोतांसाठी २४ टक्के ऊर्जा लागते. त्यातही पशुखाद्यासाठी लागणारी ऊर्जा ही अर्ध्यापेक्षा अधिक आहे.\nस्पेन पर्यावरण environment पशूपालन animal husbandry पशुखाद्य\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढ��ल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/New-book-on-Buddha-Thoughs/articleshow/51553998.cms", "date_download": "2018-12-15T08:16:53Z", "digest": "sha1:RRLBEMAUYFFKSYRJQOZ5FKY723ZZWOJD", "length": 11447, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: New book on Buddha Thoughs - ‘बौद्ध विचारधारा’ आता पुस्तकरूपात | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\n‘बौद्ध विचारधारा’ आता पुस्तकरूपात\nगेल्या २६०० वर्षातील बौद्ध विचारांचा मागोवा घेणारी ‘बौद्ध विचारधारा’ ही आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित झालेली रेडिओ रूपक मालिका पुस्तक स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nगेल्या २६०० वर्षातील बौद्ध विचारांचा मागोवा घेणारी ‘बौद्ध विचारधारा’ ही आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित झालेली रेडिओ रूपक मालिका पुस्तक स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. ‘बौद्ध विचारधारा’ हे पुस्तक म्हणजे बौद्ध विचारांचा २६०० वर्षांचा आलेख असून यातून बौद्ध विचारांचा विकास व प्रसार कसा झाला आणि त्याने मानवी जीवनाच्या कोणकोणत्या अंगांना स्पर्श केला याची माहिती वाचकांना मिळू शकेल.\n‘या पुस्तकाचे प्रकाशन ३१ मार्चला (गुरुवार) सायंकाळी ५.०० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पुम्बा ऑडिटोरिअम येथे ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती विद्यापीठाच्या पाली विभागाचे प्रमुख डॉ. महेश देवकर व संलग्न प्राध्यापक डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी दिली.\n‘सुमारे २६०० वर्षांपूर्वी नैरंजरा नदीच्या काठी असलेल्या शांत बोधिवृक्षाखाली वैशाख पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात ज्ञान व करुणेची एक धारा प्रवाहित झाली. भगवान बुद्धांच्या सर्वस्पर्शी व कालातीत विचारांची ही धारा भारतात व भारताबाहेर सर्वदूर पसरली. जगरहाटीच्या प्रवाहाविरुद्ध जाणारे, पण तरीही सर्वांना सोबत घेऊन जाणारे हे आशावादी व प्रगल्भ विचार आजवर समाजाच्या सर्व थरांतील व्यक्तींना मार्गदर्शक ठरले आहेत. हे विचार या पुस्तकाचा गाभा आहेत,’ असे डॉ. देवकर यांनी सांगितले. ‘तेंव्हाच्या विचारांची आधुनिक काळात असलेली समर्पकताही वाचकांच्या लक्षात येईल. प्रवाहाविरुद्ध पोहू पाहणाऱ्यांना हे पुस्तक प्रेरणा देईल,’ असे त्यांनी नमूद केले.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘बौद्ध विचारधारा’ आता पुस्तकरूपात...\n‘भारतीय राज्यघटना ही खरी भगवद्गीता’...\nप्रकल्पांचे खासगीकरण हे तर ‘कंपनीराज’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-crime-ganja-seized-74285", "date_download": "2018-12-15T07:22:25Z", "digest": "sha1:HKMJ522RZVN5DEWLA24UMUEXRE622LWF", "length": 15146, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news crime Ganja seized कोराडीत ट्रकभर गांजा जप्त | eSakal", "raw_content": "\nकोराडीत ट्रकभर गांजा जप्त\nमंगळवार, 26 सप्टेंबर 2017\nनागपूर - ओडिशातून हरियानात जाणारा ट्रकभर गांजा गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोराडीत जप्त केला. या ट्रकमध्ये ३१५ किलो गांजा होता. ट्रकचालक पळून जाण्यात यशस्वी झाला, तर ट्रकमालक सतीश कुमार (रा. सोनीपत-हरियाना) याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक हरियानाला रवाना झाले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम आणि सहायक आयुक्‍त सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रपरिषदेत दिली.\nनागपूर - ओडिशातून हरियानात जाणारा ट्रकभर गांजा गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोराडीत जप्त केला. या ट्रकमध्ये ३१५ किलो गांजा होता. ट्रकचालक पळून जाण्यात यशस्वी झाला, तर ट्रकमालक सतीश कुमार (रा. सोनीपत-हरियाना) याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक हरियानाला रवाना झाले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम आणि सहायक आयुक्‍त सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रपरिषदेत दिली.\nओडिशा राज्यात गांजा मुबलक प्रमाणात मिळतो. त्याच राज्यातून जवळपास देशभरात गांजा पुरविला जातो. एका ट्रकमध्ये (एचआर ६९-३७९०) ओडिशावरून गांजा येत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र निकम यांना मिळाली. त्यांनी महाराष्ट्राच्या हद्दीत येईपर्यंत ट्रकवर वॉच ठेवला. हा ट्रक मध्यप्रदेशातील पांढूर्णा हद्दीतील बट चिंचोली गावातील एका ढाब्यावर थांबला होता. तेथील एका खबऱ्याने मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती निकम यांना दिली. त्यांनी ट्रकवर वॉच ठेवण्यास सांगितले. रात्रभर थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी तेथून ट्रक निघाला. खबऱ्याने ट्रकचा दुचाकीने पाठलाग सुरू केला. कोराडीत आल्यानंतर ट्रकचालकाला कुणीतरी पाठलाग करीत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याने सावनेर ते नागपूर हायवे रोडवर कोराडी तलावाजवळ ट्रक उभा केला आणि पळ काढला. खबऱ्याच्या टीपवरून रविवारी सायंकाळी ट्रकवर एनडीपीएसच्या पथकाने नजर ठेवली. मात्र, रात्री उशिरापर्यंत कुणीही न आल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. ट्रकमधून ४० लाखांचा गांजा जप्त केला. ही कारवाई निरीक्षक राजेंद्र निकम, सहनिरीक्षक दिलीप चंदन, दत्ता बागुल, प्रवीण फांदाडे यांनी केली.\nट्रकमध्ये गांजासाठी वेगळा कप्पा\nगांजाची तस्करी करण्यासाठी वेगळी शक्‍कल लढविण्यात आली होती. गांजा लपविण्यासाठी ट्रकच्या बेसमध्ये खोलगट भाग करून त्यावर प्लायवूड लावण्यात आले होते. प्लायवूडच्या खाली शेकडो किलो गांजाची वाहतूक करण्यात येत होती. वरवर पाहता ट्रक रिकामा वाटतो, मात्र, बारकाईने निरीक्षण केले असता गांजाची खेप दिसून येते.\nपोलिसांनी शहरातून बाहेर राज्यात जाणाऱ्या गांजाच्या तस्करीवर पाळत ठेवली. महामार्गाने काही ट्रकने गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एनडीपीएस पथकाच्या कर्मचाऱ्यांनी परराज्यातील संशयित ट्रकची तपासणी करणे सुरू केले आहे. यातून खबऱ्याचे मोठे जाळे पोलिसांनी निर्माण केले. अनेक गांजा तस्कर पोलिसांच्या रडारवर आहेत.\nसिमेंट रस्ते, नाल्याचे काम थांबवा\nनागपूर : ग्रामपंचायतींनी पाणीटंचाईच्या काळात सिमेंट रोड, नाल्यांची कामांना ब्रेक लावण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nसेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था\nनागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी...\nविदर्भातील कॉंग्रेस जणांचा उत्साह दुणावला\nनागपूर - मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या विजयाने विदर्भातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वर्षांपासून...\nमहापालिकेला मिळाले शंभर कोटी\nनागपूर - जीएसटी अनुदान वाढीनंतर राज्य सरकारने तीन महिन्यांतील फरकाचे 104 कोटी दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. या रकमेतून कंत���राटदारांचे...\nबाळंतिणीच्या हाती देणार \"बेबी किट'\nनागपूर - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी योजना सुरू करतानाच प्रसूतीदरम्यान \"शिशू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/loksatta-balmafil-article-do-gardening-1791034/", "date_download": "2018-12-15T07:24:53Z", "digest": "sha1:KPN3VE246P5PPBXA5TJFQWKC2JZSC2OP", "length": 15369, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta balmafil article Do gardening | सर्फिग : करू या बागकाम! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nसर्फिग : करू या बागकाम\nसर्फिग : करू या बागकाम\nबागकाम ही मोठी गमतीशीर गोष्ट असते बरं का त्यासाठी तुमच्याकडे मोठ्ठी जागा हवी असंही नाहीये.\nसमजा, तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या बागेतली ताजी भाजी मिळाली तर पालक पराठे आईने ताज्या घरच्या पालकांचे केले तर पालक पराठे आईने ताज्या घरच्या पालकांचे केले तर दुधी भोपळ्याचे कोफ्ते बाबाने घरच्या ताज्या भोपळ्याचे बनवले तर दुधी भोपळ्याचे कोफ्ते बाबाने घरच्या ताज्या भोपळ्याचे बनवले तर किती मज्जा येईल ना किती मज्जा येईल ना शिवाय तुम्हाला कधीतरी स्वयंपाक करावासा वाटला तर गच्चीवर किंवा गॅलरीत जायचं, हवी ती भाजी तोडून आणायची आणि मस्त पदार्थ बनवायचा. किती छान आहे ना ही कल्पना\nआपण शाळेत सायन्सच्या प्रोजेक्टला गाजर पाण्यात ठेवून त्याला हिरवी पालवी कशी फुटतेय हे बघतोच ना किंवा कडधान्यांना मोड आणण्याचे उद्योग करतोच. आताच दिवाळी झाली. किल्ला बनवताना अळीव आणि धणे पेरतो, जेणेकरून किल्ल्यावर चटकन हिरवळ तयार व्हावी. म्हणजे आपल्याला या विषयातलं अजिबातच काही येत नाही, कळत नाही असं कुठे आहे\nबागकाम ही मोठी गमतीशीर गोष्ट असते बरं का त्यासाठी तुमच्याकडे मोठ्ठी जागा हवी असंही नाहीये. घराच्या छोटय़ा-मोठय़ा गच्चीत, गॅलरीत, बाल्कनीत आपण कुंडय़ांमधून फुले, भाजीपाला सहज घेऊ शकतो. आई-बाबा या सगळ्यासाठी मदत करतातच. शिवाय, इंटरनेटवर तुम्ही शोधलं तर गच्चीत, बाल्कनीत छोटीशी शेती कशी करायची याची माहिती तुम्हाला सहज मिळू शकते. याचा वापर करून तुम्ही घरच्या घरी सहज शेती करू शकतो. रोज लागणारा भाजीपाला आपण घरीच पिकवू शकता. शिवाय, आपल्यासाठी शेतात राबणारा शेतकरी नेमकं कसं आणि किती काम करतो हेही आपल्याला समजू शकतं. शिवाय तुम्हाला माहीत आहे का, बागकाम हा सगळ्यात मस्त फॅमिली टाइम असतो. एरवी तुम्ही आणि आई-बाबा सगळेच आपापल्या कामात बिझी असतात, अशा वेळी सगळ्यांनी मिळून बागकाम केलं तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र वेळ घालवता येईल. एकत्र वेळ घालवण्यासाठी दर वेळी मॉलमध्ये किंवा हॉटेलात जायला हवं असं कुठेय त्यासाठी तुमच्याकडे मोठ्ठी जागा हवी असंही नाहीये. घराच्या छोटय़ा-मोठय़ा गच्चीत, गॅलरीत, बाल्कनीत आपण कुंडय़ांमधून फुले, भाजीपाला सहज घेऊ शकतो. आई-बाबा या सगळ्यासाठी मदत करतातच. शिवाय, इंटरनेटवर तुम्ही शोधलं तर गच्चीत, बाल्कनीत छोटीशी शेती कशी करायची याची माहिती तुम्हाला सहज मिळू शकते. याचा वापर करून तुम्ही घरच्या घरी सहज शेती करू शकतो. रोज लागणारा भाजीपाला आपण घरीच पिकवू शकता. शिवाय, आपल्यासाठी शेतात राबणारा शेतकरी नेमकं कसं आणि किती काम करतो हेही आपल्याला समजू शकतं. शिवाय तुम्हाला माहीत आहे का, बागकाम हा सगळ्यात मस्त फॅमिली टाइम असतो. एरवी तुम्ही आणि आई-बाबा सगळेच आपापल्या कामात बिझी असतात, अशा वेळी सगळ्यांनी मिळून बागकाम केलं तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र वेळ घालवता येईल. एकत्र वेळ घालवण्यासाठी दर वेळी मॉलमध्ये किंवा हॉटेलात जायला हवं असं कुठेय सगळ्यांनी मिळून बागकाम केलं तरीही मस्त एकत्र वेळ घालवता येईल आणि काहीतरी पिकवल्याचं समाधान मिळेल. कशी आहे आयडिया सगळ्यांनी मिळून बागकाम केलं तरीही मस्त एकत्र वेळ घालवता येईल आणि काहीतरी पिकवल्याचं समाधान मिळेल. कशी आहे आयडिया शाळेतही तुम्ही अशी मित्रमत्रिणींना बरोबर घेऊन छोटीशी शेती/बाग तयार करू शकता.\nअजून एक कानगोष्ट सांगते. तुमच्या या कल्पनेला आई-बाबा एकदम तयार होतील असं नाही. त्यांनाही दिवसभर काम करून कंटाळा आलेला असतो. अशा वेळी वेगळं काहीतरी करायला ते पटकन तयार होत नाहीत. मग रविवारी असले उद्योग करायला काढायचे. सुरुवातीला १०-१५ मिनिटे करू या, असं आई-बाबांना सांगा म्हणजे कुणाचाच वेळ सुरुवातीला जास्त जाणार नाही. मग सगळ्यांनाच त्यात मजा यायला लागली की वेळ किती असावा याचा विचार करण्याची गरजच उरणार नाही.\nआता तुम्ही म्हणाल, ते सगळं ठीक आहे; पण बागकाम करायचं कसं\n..तर त्यासाठी इंटरनेटवर चिक्कार साइट्स आणि व्हिडीओज् उपलब्ध आहेत. अगदी लहान मुलांसाठीही काही साइट्स आहेत. त्यांच्या लिंक्स देते आहेच, शिवाय आता तुम्ही इंटरनेटचे सजग वापरकत्रे झालेले आहात याची मला खात्री आहे. त्यामुळे इंटरनेटवरून तुम्हीही साइट्स, व्हिडीओज् शोधून हे काम सहज हाती घेऊ शकाल.\nमग करणार ना सुरुवात घेणार ना आई-बाबांना बरोबर घेणार ना आई-बाबांना बरोबर त्यांनाही शिकवा गच्चीशेती करायला\n(लेखिका समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/ad-filmmaker-alyque-padamsee-dies-at-90-1790914/", "date_download": "2018-12-15T07:06:52Z", "digest": "sha1:7CKFLSUJ532QOHDP45QT75VXUL4F6Z37", "length": 13158, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ad filmmaker Alyque Padamsee dies at 90 | अॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nअॅलेक पदमसी यांच्या जाण्याने जाहिरात क्षेत्रातील मोठं नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे\n‘ए भय्या ठीकसे तोलो’ म्हणत भाजी घेणाऱ्या ललिताजी किंवा धबधब्याखालची ‘लिरिल गर्ल’ ही काल्पनिक पात्रे घराघरांत आणि अक्षरश: मनामनांत पोहोचवणाऱ्या जाहिराती करणारे अ‍ॅलेक पदमसी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले आहे. अॅलेक पदमसी यांच्या जाण्याने जाहिरात क्षेत्रातील मोठं नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे. हमारा बजाज, सर्फ, लिरील गर्ल यासारख्या प्रसिद्ध जाहिराती त्यांनी केल्या आहे.\nसातव्या वर्षी ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकातून अॅलेक पदमसी यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. आतापर्यंत त्यांनी सत्तर नाटके केली आहेत. त्यात इंग्रजी व हिंदी नाटकांचा समावेश आहे. त्याशिवाय जाहिरात आणि सिने क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे. ‘गांधी’ या सिनेमात त्यांनी बॅ. जिना यांची भूमिका साकारली होती. शेक्सपिअर आर्थर मिलर, प्रताप शर्मा, गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, इस्मत चुगताई अशा नाटककारांची नाटकेही त्यांनी केली आहेत.\nचंगळवाद आणि ‘ब्रँड-सजगता’ कमी असलेल्या त्या ४० वर्षांपूर्वीच्या काळात १०० हून ब्रँड ‘लिंटास’ने उभे केले होते आणि या साऱ्यामागे कल्पनाशक्तीपासून सादरीकरणाच्या तपशिलांपर्यंत पदमसींचा मेंदू आणि हात चालत असे. लिंटास वाढू लागल्यावर अनेक तरुणांमधील गुण हेरून त्यांनी या गुणांना मुक्त वाव दिला.. किंवा किमान त्या तरुणांना मुक्तच वाटेल, आपण त्यांना मार्गदर्शन वगैरे करतो आहोत हे कळणारही नाही- अशी काळजी घेतली\nमुक्तपणा, काहीसा बेछूटपणाच कल्पनांसाठी आवश्यक असतो.. विचार मात्र बांध��व असायला हवेत.. एवढं पथ्य पाळायला पदमसी सांगत. त्या वेळी कुणाला हे कळत नसेलच, तर आज पदमसी यांच्या जगण्याकडे पाहून कळावे. ‘जीझस ख्राइस्ट सुपरस्टार’ किंवा ‘एव्हिटा’सारख्या इंग्रजी संगीतिका (म्युझिकल्स), ‘रोशनी’ हे १९८० च्या दशकातच ‘ऑनर किलिंग’सारख्या विषयांना स्पर्श करणारे आणि एका ग्रामीण पंजाबी मुलीच्या फुलण्याची कथा सांगणारे संगीतमय इंग्रजी नाटक.. अशा देशी-विदेशी विषयांमधले नाटय़ त्यांनी मांडले. चमकदारपणा हा प्रेक्षकाला आकर्षून घेणारा गुण आहेच, पण या ‘स्पेक्टॅकल’पेक्षा कथा आणि अभिनय महत्त्वाचा, हे त्यांच्या नाटकांत काम करणाऱ्या अनेकांवर त्यांनी ठसविले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2018-12-15T06:35:28Z", "digest": "sha1:LHOEVB7UDAEXOG22CB42XFQCE7NQXI4L", "length": 17024, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दातेगड - विकिपीडिया", "raw_content": "\nदातेगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\nचाफोली रोड वरून दिसणारा दातेगड\nजवळचे गाव पाटण, टोळेवाडी\nपाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत.\nदातेगडास भेट देण्यासाठी कराड-कोयनानगर मार्गावरल्या पाटण ह्या गावातून चाफोली रोडने १५ मिनिटे चालल्यानंतर, डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. ही पायवाट थोड्या अंतरानंतर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेस मिळते. या रस्त्याने ४५ मिनिटे चालल्यानंतर एक दर्गा लागतो. या दर्ग्यासमोरून टेकडीच्याच धारेवरून मळलेल्या पायवाटेने पठारावर पोहोचता येते. तेथून साधारण २० मिनिटांच्या अंतरावर गडाच्या पायथ्याचे टोळेवाडी गाव लागते. हा भाग डोंगराळ असल्याने गडावर पोहोचण्यासाठी स्थानिक लोकांची मदत आवश्यक आहे. अन्यथा भरकटण्याची शक्‍यता आहे\nटोळेवाडी पार केल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला परत एक लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने टेकडी पार केल्यानंतर पुढे पायर्‍यांच्या वाटेने गडावर पोहोचता येते. आधी उल्लेखिलेल्या दर्ग्यापासून दातेगडावर पोहोचण्यास दोन तास लागतात.\nगडाचे क्षेत्रफळ दोन हेक्‍टर आहे. गडाच्या पश्‍चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे. हा दरवाजा १९६७ च्या प्रलययकारी कोयनेच्या भूकंपात कोसळल्याचे समजते. त्या बाजूस जाण्यासाठी पश्‍चिम तटाजवळील कातळात खोदलेल्या तीस पायर्‍या आहेत\nदातेगडास शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते. गडावर शिवाजी महाराजस्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढताच जिंकला.\nपश्चिम तटावरील भग्न दरवाज्याशेजारी सहा फूट उंचीची गणेशाची मूर्ती असून तिचे कान जास्वंदीच्या पाकळीसारखे कोरलेले आहेत. या मूर्तीशेजारीच उजव्या हाताला दहा फूट उंचीची हनुमंताची मूर्तीही आहे. हा सर्व परिसर पाहून परत पायर्‍यांच्या मार्गाने वर गेल्यानंतर तीस मीटर खोल असलेली खडकात खोदलेली लांबट आकाराची विहीर दिसते. तिच्या पायर्‍यानी खाली तळाकडे गेल्यानंतर पाण्याच्या थोडे अलीकडे डाव्या हातास खडकात खोदलेले महादेवाचे देऊळ लागते. या छोट्या मंदिरात शिवलिंग व नक्षीदार नंदी आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर हे दातेगडाचे मुख्य आकर्षण आहे. ही विहीर पाहून परत वर येऊन गडाच्या उत्तर बाजूस गेल्यावर कातळात ८-१० फूट खोदलेला चौकोन दिसतो. गडाच्या या उत्तर बाजूची तटबंदी मात्र अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.\nसंपूर्ण गड फिरण्यास दोन तास पुरतात.\nपहा :- महाराष्ट्रातील किल्ले\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्��� वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० नोव्हेंबर २०१७ रोजी ०८:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/jungle-book-forest-information-pune/articleshow/50798861.cms", "date_download": "2018-12-15T08:15:33Z", "digest": "sha1:TSKBRXVXCPFL3LJOVUTRN4BJ6QP6OPKS", "length": 12305, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: jungle book, forest, information, pune - वनक्षेत्रांतील रहस्ये उलगडणार ‘जंगलबुक’ | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nवनक्षेत्रांतील रहस्ये उलगडणार ‘जंगलबुक’\nवाघांपलीकडेही जंगलामध्ये लपलेली रहस्ये उलगडण्यासाठी पुणे वन विभागातर्फे रेहकुरी, भीमाशंकर, सुपे आणि नान्नज या वनक्षेत्राचे कॉफी टेबल बुक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना समजतील अशा सोप्या भाषेत आणि आकर्षक छायाचित्रे असलेल्या या पुस्तकांमधून इको टुरिझमला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nवाघांपलीकडेही जंगलामध्ये लपलेली रहस्ये उलगडण्यासाठी पुणे वन विभागातर्फे रेहकुरी, भीमाशंकर, सुपे आणि नान्नज या वनक्षेत्राचे कॉफी टेबल बुक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना समजतील अशा सोप्या भाषेत आणि आकर्षक छायाचित्रे असलेल्या या पुस्तकांमधून इको टुरिझमला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.\n‘जंगल म्हटले की वाघ हे समीकरण जुळले असल्याने पर्यटक अनेकदा व्याघ्र प्रकल्पांकडे आकर्षित होतात. पण वाघ वास्तव्यास नसलेल्या जंगलातही समृद्ध वन्यजीवन वसले आहे. या जंगलांमध्येही अनेक रहस्ये लपलेली आहेत. याची जाणीव पर्यटकांना करून देण्याच्या उद्देशाने पुणे विभागातील सर्व जंगलांचे कॉफी टेबल बुक तयार करण्यास वन्यजीव अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. पुढील महिन्यात यातील दोन पुस्तके प्रकाशित होणार आहेत. या पुस्तकांमध्ये जंगलांचा अधिवास, तेथील वन्यजीवन, जैवविविधतेचा समावेश असेल,’ अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.\nइला फाउंडेशन आणि महासंचालक, सामाजिक वनीकरण यांच्यातर्फे प्रकाशित आणि राम मोने लिखित ‘निसर्गधन कोकणचे ’आणि इला फाउंडेशन आणि वन्यजीव विभागातर्फे प्रकाशित ‘व्हॅनिशिंग व्हल्चर्स ऑफ इंडिया’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते ‘यशदा’ येथे झाले. त्यावेळी लिमये यांनी ही माहिती दिली.\nइला फाउंडेशन आणि वन्यजीव विभागाचा गिधाड संवर्धनाचा प्रकल्प अत्यंत उपयुक्त असून या प्रकल्पासाठी सरकार सदैव मदत करेल, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले. या वेळी यशदाचे महासंचालक आनंद लिमये, उपमहासंचालक नरेश झुरमुरे, इला फाउंडेशनचे डॉ. सतीश पांडे, डॉ. सतीश करमळकर, अनंत गोखले, मुख्य वनसंरक्षक जीत सिंग, विठ्ठल सुर्यवंशी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nअनिकेत विश्��ासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवनक्षेत्रांतील रहस्ये उलगडणार ‘जंगलबुक’...\nपारदर्शकता नसल्यास स्मार्ट सिटी अपयशी...\n‘खुशाल दर्शन घ्या; शांतता बिघडवू नका’...\nदलित मतांची सद्दी संपुष्टात...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/12053", "date_download": "2018-12-15T07:36:46Z", "digest": "sha1:WPV5IAFR3EEL5RST3ZFDIVVOMM3FCVES", "length": 17819, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, polluted water supply to villages, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यातील ९० गावांना दूषित पाणीपुरवठा\nनगर जिल्ह्यातील ९० गावांना दूषित पाणीपुरवठा\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nनगर ः ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठा करावा असे शासनाचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जिल्हाभरात सध्या सुमारे ९० गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यात पारनेर तालुक्‍यातील सर्वाधिक गावे असल्याची बाब आरोग्य विभागाच्या मासिक तपासणीत स्पष्ट झाली आहे.\nनगर ः ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठा करावा असे शासनाचे आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जिल्हाभरात सध्या सुमारे ९० गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यात पारनेर तालुक्‍यातील सर्वाधिक गावे असल्याची बाब आरोग्य विभागाच्या मासिक तपासणीत स्पष्ट झाली आहे.\nग्रामीण भागातील गावखेड्यात शुद्ध पाणी मिळावे यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत विभागामार्फत उपाययोजना राबवल्या जातात. गावांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रत्येक गावांत एक जलसुरक्षक नियुक्तकेला आहे. याशिवाय पाणी शुद्धीकरणासाठी टीसीएल पावडरही दिली जाते. मात्र या साऱ्या उपाययोजनांकडे ग्रामपंचायती दुर्लक्ष करत असल्याची बाब समोर आली आहे.\nपाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या साहित्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जिल्ह्यामधील सुमारे ९० गावे दूषित पाणी पीत असल्याचे आरोग्य विभागाच्या मासिक अहवालात स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्याच्या अहवालानुसार १८३४ पाणी नमुने तपासले. त्यातील ९० गावांमधील १३८ स्रोतांचे पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. एप्रिलपासून जुलैपर्यत म्हणजे चार महिन्यांत ६७५९ स्रोत तपासले त्यातील ४९७ स्रोताचे पाणी दूषित आढळले आहे. याशिवाय पाच गावांत पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाणारी टीसीएल पावडरही खराब आहे.\nदूषित पाणीपुरवठा होणारी गावे\nपारनेर ः गारगुंडी, पिपळगाव रोठा, म्हस्केवाडी, चोंभुत, शिरापूर, रांधे, पिंपळनेर, पळवे बु. बाभुळवाडे, पाडळी दर्या, लोणी हवेली, सुपा, हंगा, मावळेवाडी, नारायणगव्हाण, यादववाडी, गटेवाडी, वांघुंडे खु., कडूस, पाडळी, वाडेगव्हाण, वाघुंडे, बु. अकोले ः मोग्रस, पांजरे, शेरणखेल, कळंब, बेलापूर, कोलठेंभे, शिरपुंजे, साकीरवाडी, कौठेवाडी, गर्दनी, नागवाडी, देवठाण, घोडसरवाडी. नगर ः देवगाव, सारोळा, घोसपुरी, पारगाव, खांडके, बारदरी, केकती, नवनागापूर, वडगाव गुप्ता, दशमीगव्हाण. संगमनेर ः रणखांब, पेमगिरी, संगमनेर खु,. पिंपळगाव कोंजिरा, चिकणी, डोळासणे, जोर्वे, मनोली, प्रतापपूर, भोजदरी. शेवगाव ः आव्हाणे, नांदूर, जोहरापूर, मजले शहर, बोधेगाव, मळेगाव, भातकुडगाव, आंतरवाली, खामपिंप्री. पाथर्डी ः जिरेवाडी, केळवंडी, आल्हाणवाडी, चुंभळी, करडवाडी, मुंगुसवाडे, शिराळ, पाथर्डी शहर. राहुरी ः शेलेगाव, टेकाडवाडी, काद्रड, चेडगाव, गुंजाळे, कोल्हार, बु, केंदळ. जामखेड ः कुसडगाव, सदरवाडी, पाटोदा, खामगाव, भोगलवाडी, दरडवाडी, बाळगव्हाण. श्रीगोंदा ः कोळगाव, मानमोडी, घारगाव, ढोरजा, कोथुळ. कोपरगाव ः जवळके, दहीगाव बोलका, घारी, मढी बु. कर्जत ः वायसेवाडी, करभणवाडी, खेड. नेवासा ः मंगळापूर, गोगलगाव, पिचडगाव. राहाता ः लोणी बु, राजुरी, एकरुखे. श्रीरामपूर ः मालुंजा.\nनगर पाणी आरोग्य विभाग ग्रामपंचायत संगमनेर\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद��यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ���यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-four-thousand-tree-plantation-bhuyewadi-75404", "date_download": "2018-12-15T07:06:57Z", "digest": "sha1:TRGY2TF64SRANVGNBDVBT5SGGM5RORZH", "length": 16560, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news four thousand tree plantation in Bhuyewadi भुयेवाडीत लावली ४ हजार झाडे | eSakal", "raw_content": "\nभुयेवाडीत लावली ४ हजार झाडे\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nकोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहूप्रेरित जंगल पुनर्निर्माण अभियानातर्फे आज दुसऱ्या टप्प्यात भुयेवाडी (ता. करवीर) येथे सुमारे चार हजार झाडे लावण्यात आली. या अभियानात समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जवळपास १५ हजार झाडे लावण्याबरोबरच ती जगविण्याचाही संकल्प त्यांनी केला. ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्‍वभूमीवर सकाळ माध्यम समूह आणि जंगल पुनर्निर्माण अभियानाच्या वतीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला येत आहे. प्रकल्पांतर्गत या परिसरात सव्वा लाख झाडे लावून जंगलाची निर्मिती केली जाणार आहे.\nकोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहूप्रेरित जंगल पुनर्निर्माण अभियानातर्फे आज दुसऱ्या टप्प्यात भुयेवाडी (ता. करवीर) येथे सुमारे चार हजार झाडे लावण्यात आली. या अभियानात समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जवळपास १५ हजार झाडे लावण्याबरोबरच ती जगविण्याचाही संकल्प त्यांनी केला. ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्‍वभूमीवर सकाळ माध्यम समूह आणि जंगल पुनर्निर्माण अभियानाच्या वतीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकाराला येत आहे. प्रकल्पांतर्गत या परिसरात सव्वा लाख झाडे लावून जंगलाची निर्मिती केली जाणार आहे.\nपूजा बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे पारस ओसवाल, उद्योजक चंद्रकांत जाधव, निवासराव साळोखे, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, नाना पाटील, मधुकर बामणे, प्रभाकर भोसले, सुनील लाड, दिलीप माने, दिग्विजय माने यांनी वृक्षारोपण केले. पन्हाळा संजीवन नॉलेज सिटी हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन पी. आर. भोसले, सेक्रटरी एन. आर. भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nभुयेवाडीच्या सरप���च अरुणा पाटील, संजय पाटील, सागर पाटील, संदीप जाधव, विजय यादव, नितीन गावडे, शहाजी मोरे, रमेश काटकर, भुयेवाडी येथील जिनिअस पब्लिक स्कूलचे प्राचार्य एस. एम. पाटील, माणिक पाटील, सनाजी पाटील, प्रकाश चौगुले, अजित मगदूम, अरविंद पाटील, रामराव मोरे, एकनाथ खोत, जी. एस. पाटील, प्रकाश पाटील, कृष्णात मोळे, बी. एम. पठाण, फिरोज शेख, रविराज पोवार, अनिल झुटके, प्रसाद शिंदे, संभाजीराव लाड (पट्टणकोडोली), वनविभागाचे डी. डी. बोडके, वनसंरक्षक सुरेश चरापले, एम. एस. पोवार, राजू उलपे, राहुल कांबळे, कृष्णात दळवी, कुंडलिक खाडे, विष्णू चव्हाण, यूथ क्रिएटिंग चेंज फौंडेशन, दिग्विजय दिलीप माने फ्रेंड सर्कल, टेंबलाईवाडी येथील प्रगती हौसिंग सोसायटीचे चेअरमन फिरोज शेख, रविराज पोवार, ब्रह्माकुमारीच्या सारिका बहेनजी, डॉ. रश्‍मी बहेनजी, निवासभाई, कृष्णाभाई, बजरंगभाई आदी उपस्थित होते.\nजंगल वाढविण्याच्या या मोहिमेत नागरिकांचाही सहभाग अपेक्षित आहे. जास्तीत जास्त, संघटना, विद्यार्थी, तालीम मंडळे, विविध संस्था उपक्रमात सहभागी होऊ शकतात. लावलेल्या झाडांना आठवड्यातून एकदा येऊन पाणी घालणे, आधारासाठी काठ्या लावणे अशी कामे ते स्वयंस्फूर्तीने करू शकतात. इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन निवासराव साळोखे यांनी केले.\nमोहिमेचे प्रमुख निवासराव साळोखे यांनी जंगल पुनर्निर्माण कार्यक्रमास बळ दिल्याबद्दल सकाळ माध्यम समूहाचे कौतुक केले. ग्लोबल वार्मिंगचा धोका वाढतो आहे. त्यामुळे आरोग्यदायी जीवन जगायचे असेल तर झाडे लावणे आणि जगविणे ही काळाची गरज आहे. भावी पिढीसाठी हे काम आपल्याला करावे लागणार आहे. आज ‘संजीवन’च्या विद्यार्थ्यांनी येथे या उपक्रमात भाग घेऊन नवसंजीवनी दिली असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.\nबच्चे कंपनीसाठी नृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा\nपुणे - मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ यंग बझ’ने दोन ते सोळा वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘किड्‌स आयडॉल २०१८’चे आयोजन केले आहे. या नृत्य...\nआठव्‍या ग्‍लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती\nमुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू,...\nस्टेट बँक 20 हजार कोटींचा निधी उभारणार\nनवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक 20 हजार कोटींचा निधी उभारणार आहे. यासाठी नुकतीच शेअरधारकांकडून मंजुरी मिळाली आहे...\nकार्बन उत्सर्जनात भारत चौथ्या क्रमांकावर\nनवी दिल्ली : कार्बन डाय-ऑक्‍साईडच्या उत्सर्जनात भारताचा जगात चौथा क्रमांक असून, एकूण कार्बन उत्सर्जनापैकी सात टक्के वाटा भारताचा असल्याचे एका...\nतरुणाच्या अवयवदानाने चौघांना जिवदान, दोघांना दृष्टी\nनांदेड : ‘ब्रेन डेड’ झालेल्या भुजंग गोरखनाथ मस्के (वय ३०, रा. माळाकोळी, ता. लोहा) यांच्या कुटुंबीयांनी दुःख पचवून, मोठ्या औदार्याने अवयवदानासाठी...\nपुण्यात विद्यार्थ्यांना गोवर रुबेला लसची अॅलर्जी\nपुणे : केंद्र सरकारक़डुन दिल्या जाणाऱ्या गोवर रुबेला लसची अॅलर्जी झाल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. गोवरवर मात करण्यासाठी देशभरात केंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/jwala-gutta-says-her-name-is-missing-from-voters-list-1801653/", "date_download": "2018-12-15T07:07:40Z", "digest": "sha1:6ZDE47YFJVM2TPWAYXJ5HFOPLFXNL5OW", "length": 10407, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jwala Gutta says her name is missing from voters’ list | तीन आठवड्यात मतदार यादीतून नाव गायब, ज्वाला गुट्टाचा आरोप | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nतीन आठवड्यात मतदार यादीतून नाव गायब, ज्वाला गुट्टाचा आरोप\nतीन आठवड्यात मतदार यादीतून नाव गायब, ज्वाला गुट्टाचा आरोप\nदोन आठवड्यांपूर्वी ऑनलाइन यादी तपासली तेव्हा नाव होतं आता गायब झालं असंही ज्वालानं म्हटलं आहे\nज्वाला गुट्टा (संग्रहीत छायाचित्र)\nमतदार यादीतन माझे नाव तीन आठवड्यात गायब झाल�� असा आरोप बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने केला आहे. २-३ आठवड्यांपूर्वी मी मतदार यादी ऑनलाइन चेक केली होती. त्यावेळी माझे आणि माझ्या आईचे नाव त्या यादीत होते. तर माझ्या वडिलांचे आणि बहिणीचे नाव यादीतून गायब होतो. मात्र आज मतदानाच्या दिवशी यादीत माझे नावच नव्हते त्यामुळे मी मतदान करू शकले नाही असेही ज्वाला गुट्टाने म्हटले आहे. माझे नाव मतदारयादीतून कसे काय गायब झाले हे मलाही कळत नाही. मागील १२ वर्षांपासून मी तेलंगणची रहिवासी आहे. असे असतानाही माझे नाव मतदार यादीतून गायब झाले असेही ज्वाला गुट्टाने म्हटले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/isha-ambani-inagurates-holistic-healing-project-270688.html", "date_download": "2018-12-15T06:31:24Z", "digest": "sha1:T2TKM4AFTLOLMRGTQ5K2FX7CHPYK7NAU", "length": 13600, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'रिलायन्स फाऊंडेशन होलिस्टिक हिलिंग आर्ट प्रोजेक्ट'चं उद्घाटन", "raw_content": "\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमा��ना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\n'रिलायन्स फाऊंडेशन होलिस्टिक हिलिंग आर्ट प्रोजेक्ट'चं उद्घाटन\nईशा अंबानींनी नुकतंच 'होलिस्टिक हिलिंग' या आर्ट प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. ही आर्ट संकल्पना पहिल्यांदा सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हाॅस��पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये सुरू केलीय. लोकांपर्यंत समकालीन कला पोचावी, यासाठी ही योजना आहे.\nमुंबई, 25 सप्टेंबर : ईशा अंबानींनी नुकतंच 'होलिस्टिक हिलिंग' या आर्ट प्रोजेक्टचं उद्घाटन केलं. ही आर्ट संकल्पना पहिल्यांदा सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये सुरू केलीय. लोकांपर्यंत समकालीन कला पोचावी, यासाठी ही योजना आहे. त्याचबरोबर हाॅस्पिटल्समधले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांनाही या कलेचा अनुभव मिळावा, म्हणूनही ही योजना आहे. होलिस्टिक हिलिंगमध्ये समकालीन कलाकारांची कला पाहायला मिळते.\n12 कलाकारांनी या प्रोजेक्टमध्ये भाग घेतलाय. यांनी सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा नजाराच बदलून दिला. हाॅस्पिटलच्या पॅसेजमध्ये अशी विविध चित्रांची रंगसंगती पाहायला मिळते. यामुळे हाॅस्पिटलचं वातावरण बदलून गेलंय.\nरोहिणी देवशेर, शिल्पा गुप्ता, रीना कल्लात, सुहासिनी केजरीवाल,संदीप मुखर्जी,सचिन जाॅर्ज सेबस्टाइन, प्रणीत सोयी, ठुकराल अँड ताग्रा आणि राक्स मीडिया कलेक्टिव यांनी यासाठी काम केलंय. त्यांच्या कलाकृती हाॅस्पिटल्समध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळतील.\nया नव्या प्रोजेक्टबद्दल बोलताना ईशा अंबानी म्हणाल्या, 'होलिस्टिक हिलिंग प्रोजेक्ट हाॅस्पिटल्समधलं आणि बाहेरचं वातावरण बदलून टाकेल.त्याची सुरुवात सर एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरपासून झालीय. त्यासाठी आम्ही समकालीन कलाकारांसोबत काम करतोय.'\nरिलायन्स फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे भारतीय कलेला एक व्यासपीठ मिळेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\n'या' मुद्यावरून राज आणि उद्धव ठाकरे येणार आमने-सामने\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/today-alliance-result-25815", "date_download": "2018-12-15T07:44:47Z", "digest": "sha1:3PS4OKZ7V6OM2XIRRVY662RIS5TMRPYB", "length": 15163, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "today alliance result युतीचा निकाल आज | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nपिंपरी - शिवसेना-भाजप युतीबाबत प्राथमिक बोलणी यशस्वी झाली आहे. जागावाटपाची पुढील बोलणी करण्यासाठी शुक्रवारी (ता. १३) पुन्हा युतीची बैठक होणार असून, त्या वेळी शिक्कामोर्तब होणार आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी युती करायची की नाही, यासाठी दोनच दिवसांपूर्वी शहरातील युतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत कोणी किती जागा लढवायच्या याबाबत निर्णय झाला नाही; मात्र ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार प्रबळ असेल ती जागा शिवसेनेला, तर ज्या ठिकाणी भाजप उमेदवार प्रबळ असेल ती जागा भाजपला देण्याबाबतचा निर्णय झाला. पुढील बोलणी करण्यासाठी शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन केले आहे.\nपिंपरी - शिवसेना-भाजप युतीबाबत प्राथमिक बोलणी यशस्वी झाली आहे. जागावाटपाची पुढील बोलणी करण्यासाठी शुक्रवारी (ता. १३) पुन्हा युतीची बैठक होणार असून, त्या वेळी शिक्कामोर्तब होणार आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी युती करायची की नाही, यासाठी दोनच दिवसांपूर्वी शहरातील युतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत कोणी किती जागा लढवायच्या याबाबत निर्णय झाला नाही; मात्र ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार प्रबळ असेल ती जागा शिवसेनेला, तर ज्या ठिकाणी भाजप उमेदवार प्रबळ असेल ती जागा भाजपला देण्याबाबतचा निर्णय झाला. पुढील बोलणी करण्यासाठी शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन केले आहे.\nगेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. महापालिकेत सत्ता परिवर्तन घडवायचे असेल, तर युती करणे आवश्‍यक असल्याचे दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे; मात्र कोणी किती जागा लढवायच्या याबाबत मतभेद आहेत. भाजपच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन वर्षांत होणाऱ्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली असल्याने आम्हाला जादा जागा हव्या आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेनेही बरोबरीत जागा देण्��ाचा प्रस्ताव दिला आहे. आमच्याकडे नागरिकांनी निवडून दिलेले दोन खासदार व एक आमदार आहे. तसेच गेल्या निवडणुकीत आमचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.\nभाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते युतीकडे डोळे लावून बसले आहेत; मात्र दोन्ही पक्षांनी ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी मुलाखती घेतल्या असून, युती न झाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. दोन दिवसांत युतीची बोलणी यशस्वी झाली नाही, तर युतीचा नाद सोडून देऊ, असा सूचक इशाराही शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला दिला आहे.\nआघाडीबाबत दोन दिवसांत निर्णय\nएकीकडे युतीची बोलणी सुरू झाली असली, तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अद्याप बोलणीच झालेली नाही. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे हे बाहेरगावी गेले असून, ते आल्यावर पुढील बोलणी होतील, असे राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले आहे. काँग्रेसशिवाय स्वाभिमान रिपब्लिकन, कष्टकरी कामगार पंचायत, समाजवादी पार्टी यांच्यासोबतही आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्��शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=327&catid=3", "date_download": "2018-12-15T07:51:51Z", "digest": "sha1:TAGKPXOGUWK7UZ6UL76AXTQ63647J3X2", "length": 8774, "nlines": 140, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nप्रश्न रेंडसाठी P3D कमांड\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n7 महिने 4 आठवडे पूर्वी #1052 by jfmitch\nपीसी-एक्सएक्सएक्स ओरियनवरील शेपूट रडार बूमसाठी पीएक्सएक्सएक्सडी कमांड माहीत आहे का ओरियनच्या रिकोओ डाउनलोडसह कोणतीही सूचना नव्हती.\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 1.328 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7/", "date_download": "2018-12-15T07:52:14Z", "digest": "sha1:F3UUF72MORJNEYGPG42TT6SEF5JXYBVO", "length": 9020, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "अभिनेत्री श्रीदेवीचे निधन | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nHome ताज्या घडामोडी अभिनेत्री श्रीदेवीचे निधन\nदुबई :- अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ५५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती बोनी कपूर आणि दोन मुली असा परिवार आहे. श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.\nएका विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसह दुबईत होत्या. तर दुसरी मुलगी जान्हवी चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे दुबईत गेली नव्हती. श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीस सुरूवात केली. तामिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटांत त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या. ‘ज्यूली’ या चित्रपटात श्रीदेवी यांनी बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. ‘सोलावा सावन’ (१९७८) साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात श्रीदेवी यांनी नायिकेची भूमिका साकारत मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘हिंमतवाला’, ‘मवाली’, ‘मास्टरजी’, ‘मकसद’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चांदणी’, ‘चालबाज’ ‘खुदा गवाह’ आदी चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले. श्रीदेवी यांनी ‘सदमा’ सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात साकारलेली भूमिका चाहत्यांच्या मनात कायम आहे.\nनिर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ‘जुदाई’ चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी ‘मिसेस मालिनी अय्यर’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर २०१२ साली आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना २०१३ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.\nस्थायी समितीची शेवटची सभा ‘रेकॉर्डब्रेक’ होणार; ५५० कोटींचे विषय मंजुरीसाठी\nपिंपरीत ‘एक गाव एक शिवजयंती’चे आयोजन; राजासिंह ठाकूर, प्रसाद मोरे, सौरभ कर्डे यांचे व्याख्यान आणि भव्य मिरवणुक\nनगरमध्ये वादग्रस्त श्रीपाद छिंदम १९७० मतांनी विजयी\nपुणे, नाशिक येथे वाणी ��माजाला वसतिगृह बांधण्यासाठी जागा देऊ – मुख्यमंत्री\nपुण्यात एकाच दिवसात गोळीबाराची तिसरी घटना, पोलीस अधिकाऱ्यावरच झाडल्या ३ गोळ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A3/", "date_download": "2018-12-15T07:56:49Z", "digest": "sha1:OZYPHUXBMO75L6UIQWAEPE3D353KFIZN", "length": 8166, "nlines": 86, "source_domain": "pclive7.com", "title": "चाकण | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\n‘चाकण दंगलीमध्ये मराठा आंदोलकांचा सहभाग नाहीच’\nपिंपरी (Pclive7.com):- चाकण येथील मराठा आंदोलना दरम्यान उसळलेल्या हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली....\tRead more\n२ गावठी पिस्तुलासह दोघांना अटक, चाकण पोलिसांची कारवाई\nपिंपरी (Pclive7.com):- दोन गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. ही...\tRead more\nचाकण हिंसाचार प्रकरणी २० जणांना अटक\nपिंपरी (Pclive7.com):- चाकण हिंसाचार प्रकरणी अटक सत्र सुरू झालं आहे. पोलीसांनी काल रात्री कारवाई सुरू केली असून, आत्ता पर्यंत एकूण २० जणांना अटक केली आहे. तर अन्य वीस जणांची कसून चौकशी सुरु...\tRead more\nचाकण म्हाळूंगे येथील एटीएमवर दरोडा; ३९ लाख ५९ हजार लंपास\nचाकण (Pclive7.com):- चाकण येथील म्हाळूंगे गावातील एटीएम फोडून तब्बल ३९ लाख ५९ हजार ४०० लंपास झाल्याची घटना उघड झाली आहे. आज सकाळी साडे सहा वाजता धक्कादायक प्रकार घडला आहे. चाकण येथील म्हाळूं...\tRead more\nचाकण बैलगाडा आंदोलन : महेश लांडगेंकडून आंदोलन हायजॅक…\nपिंपरी (Pclive7.com):- राज्यातील शेतक-यांच्या दृष्टीने जिव्‍हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यत आंदोलन सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने ‘हायजॅक’ केले, अशी चर्चा पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात...\tRead more\nबैलगाडा मालक आक्रमक; चाकण चौकात चक्काजाम\nपिंपरी (Pclive7.com):- बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी. तसेच पेटा संघटनेवर बंदी घालावी, या मागण्यांसाठी बैलगाडा मालकांसह शौकीन आक्रमक झाले आहेत. पुणे जिल्‍ह्यातील चाकण येथे पुणे-नाशिक महामार्...\tRead more\n‘पेटा’ हटावसाठी आमदार महेश लांडगे अनोख्या अंदाजात मैदानात\nपिंपरी (Pclive7.com):- बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवी यासाठी जंग जंग पछाडणार्या आमदार महेश लांडगे यांनी अखेर ‘पेटा’च्या विरोधात एल्गार पुकारला आहे. महेश लांडगे आणि बैलगाडा संघटनांच...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/beer-banned-at-public-places-in-goa-270117.html", "date_download": "2018-12-15T06:31:59Z", "digest": "sha1:QP65CK3VYUWLPRVUDELLADSKTVK2HHWY", "length": 11431, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारूबंदी", "raw_content": "\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाल��� अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nगोव्यात सार्वजनिक ठिकाणी दारूबंदी\nसार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन लोक दंगा करतात. त्यामुळे इतरांना त्रास होतो म्हणून गोवा सरकारने ही बंदी लागू केली आहे\nपणजी,18 सप्टेंबर: गोव्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी करण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. याआधी बीचवर दारू पिण्यावर बंदी घालण्यात आली होती.\nसार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन लोक दंगा करतात. त्यामुळे इतरांना त्रास होतो म्हणून गोवा सरकारने ही बंदी लागू केली आहे.या संबंधीत सविस्तर नोटिफिकेशन गोवा सरकार ऑक्टोबर अखेरपर्यंत काढेल अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी दिली आहे. 'गोवा हा पार्टी स्पॉट असला तरी इथे मनमानी करण्याचा लोकांना अधिकार नाही. आम्हाला चांगले पर्यटक गोव्यात येणं अपेक्षित आहे.' असं गोव्याचे नगरविकास मंत्री विजय सरदेसाई यांचं म्हणणं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nविषारी 'प्रसाद' खाल्ल्याने 10 जणांचा मृत्यू; 80 जणांची प्रकृती गंभीर\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-12-15T07:02:40Z", "digest": "sha1:ILLHCV5ZOL2JZ5QGLONMCEXFCRSYFKJJ", "length": 5467, "nlines": 91, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "इलाम प्रांत", "raw_content": "\nइलामचे इराण देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २०,१३३ चौ. किमी (७,७७३ चौ. मैल)\nघनता २७ /चौ. किमी (७० /चौ. मैल)\nइलाम (फारसी: استان ایلام‎, ओस्तान-ए-इलाम, कुर्दी: इलाम) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पश्चिम भागात इराकच्या सीमेवर वसला आहे. पश्चिमेस ४२५ कि.मी. लांबीची इराकी सीमा असलेल्या या प्रांताच्या दक्षिणेस खुजस्तान, पूर्वेस लोरेस्तान, उत्तरेस कर्मानशाह हे इराणाचे प्रांत आहेत. इलाम शहर या प्रांताचे राजधानीचे शहर आहे. इलाम प्रांताची लोकसंख्या सुमारे ५,४०,००० आहे (इ.स. २००५ सालातील अंदाजानुसार).\nइराण–इराक युद्धादरम्यान मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेला हा प्रांत सध्या इराणमधील सर्वात मागासलेल्या प्रांतांपैकी एक आहे.\nअर्दाबिल • इलाम • इस्फहान • कर्मान • कर्मानशाह • काजविन • कुर्दिस्तान • कोगिलुये व बोयेर-अहमद • कोम • खुजस्तान • उत्तर खोरासान • दक्षिण खोरासान • रझावी खोरासान • गिलान • गोलेस्तान • चहार्महाल व बख्तियारी • झंजान • तेहरान • पश्चिम अझरबैजान • पूर्व अझरबैजान • फार्स • बुशहर • मर्काझी • माझांदारान • याझ्द • लोरिस्तान • सिस्तान व बलुचिस्तान • सेमनान • हमादान • होर्मोज्गान\nनेपाल भाषा: इलाम प्रान्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/category/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T07:04:07Z", "digest": "sha1:HHAVMUJIGB4FK4QUBXFLSCC5PI44HTFX", "length": 18215, "nlines": 150, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "अनुवादीत « कृष्ण उवाच", "raw_content": "\nअंतरी माझ्या आनंद गवसेना\n(अनुवाद) अंतरी माझ्या आनंद गवसेना हसावे असे वाटतां रडावे लागले नीशी दिनीच्या यातना आजही होत्या लपवाव्या असे वाटतां रडावे लागले सांगावे तरी किती काय झाले असावे तुला काही नकळे अन मी अज्ञानी असावे एव्हडे समजले तरी बरेच समजले म्हणावे हसण्याचा बहाणा आणूनी चेहर्‍यावरी सत्य लपवावे असे वाटतां रडावे लागले असे किती असतील तारे नभामधे एक […]\nआणू कुठून ती खुशी सांग एकदा\nअनुवाद अंगीकारीलेस जे तुझे तुला आणू कुठून मी ते सदा सर्वदा भावते जी तुझ्या अंतराला आणू कुठून ती खुशी सांग एकदा तेच फुल मी ज्या सर्वांनी तुडवीले तेच जीवन जे आंसवानी वाहिले श्रावण वर्षा होऊन बरसणारा आणू कुठून तो मेघ सांग एकदा भावते जी तुझ्या अंतराला आणू कुठून ती खुशी सांग एकदा लालसा असे तुला […]\nकुणीतरी सांगेल का मला\nअनुवाद. अंतरातल्या नजरेतून, नजरेतल्या अंतरातून हे गुपित काय असावे,हे रहस्य काय असावे कुणीतरी सांगेल का मला हळूच उठून ओठावर आले ते गीत काय असावे,ते रहस्य काय असावे कुणीतरी सांगेल का मला का अजाणतेने मी मोहित झाले कोणत्या बंधनाने मी बंदिस्त झाले काही हरवत आहे,काही गवसत आहे ते गुपित काय असावे,ते रहस्य काय असावे कुणीतरी सांगेल […]\nजा विसरूनी ते आठव या क्षणी\nअनुवाद आठव माझे आहेत तुज जवळी परतवून दे मला माझ्या आठवणी आठव माझी कोर्‍या कागदावरची लिपटलेली त्यात ती काळोखी रात्र श्रावणातले ओले दिवस आठव मात्र जा विसरूनी ते आठव या क्षणी अन परतवून दे माझ्या आठवणी ग्रिष्मातली पानांची ती पडझड पडत्या पानांची ती सळसळ वहात्या झर्‍याची ती खळखळ कानी माझ्या अजूनी घुमती आठव माझे आहेत […]\nहिच खरी समस्या असे जीवनाची\nअनुवाद सांजवेळी आली आठव सजणाची हिच खरी समस्या असे जीवनाची ओठावरती ढंग आणिला हास्याचा विस्मरूनी सजणा हर्ष आणिते क्षणाचा अचानक हे काय झाले चेहर्‍यावरी रंग चढला विषादाचा केला अहंभाव दूर तो असताना करूनी यत्न त्या विषादाला ठेवीले दूर मी हृदयातून परी जाऊनी दूर विनाश घेऊनी आला सांजवेळी आली आठव सजणाची हिच खरी समस्या असे जीवनाची […]\nतुझ्या आठवानी जाते फुलबाग बहरून\nअनुवाद जीवनी माझ्या तू कशी अशी झ���लीस सामिल जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफिल हे अंबर हे मेघ हे रस्ते हा वारा हर एक गोष्ट घेते अपुल्या जागी निवारा काढले अनेक दिवस नाराज होऊनी जगाशी जीवन भासे यात्रा अन देवी तू मंदिरातील जाईन तिथे भासे मला असावी तुझीच मैफिल हर एक फुल महकते आठव […]\nगीत माझे ऐकशील जेव्हा\n(अनुवाद.) असा कसा विसरशिल तू मला गीत माझे ऐकशील जेव्हा संगे माझ्या गुणगुणशील तेव्हा चांदण्या रात्री बहरलेल्या बागेत गुजगोष्टी प्रीतिच्या केल्या अनेक त्या घटनांची जेव्हा येईल आठव प्रीति सुमनांना तुझ्या अंतरी साठव हातात हात घेऊन चालत होतो निशीगंधाचे फुल दिले मी तुला अशी कशी विसरशिल ती संध्याछाया गीत माझे ऐकशील जेव्हा संगे माझ्या गुणगुणशील तेव्हा […]\nखरी होवोत स्वपनांची साठवण\nअनुवाद. ही चिंब-चिंब झालेली अंधारी रात्र ही मस्त मस्त फुललेली रमणीयता असे असुनही का चांदणीची उदासिनता हळूवार उगवता हा चंद्रमा प्यारा झोप येईना पाहूनी ह्या ऋतुचा इशारा ठुमकत ठुमकत येई हवेची लहर अशाच वेळी का होई उद्विग्न अंतर कळ्या फुलांवर येई अचेतन आद्रता कुणी जाणावी जीवनातील कमतरता उजळ दिवशी जे न मिळे स्वप्न ते शोधीत […]\nखरी होवोत स्वपनांची साठवण\nअनुवाद. ही चिंब-चिंब झालेली अंधारी रात्र ही मस्त मस्त फुललेली रमणीयता असे असुनही का चांदणीची उदासिनता हळूवार उगवता हा चंद्रमा प्यारा झोप येईना पाहूनी ह्या ऋतुचा इशारा ठुमकत ठुमकत येई हवेची लहर अशाच वेळी का होई उद्विग्न अंतर कळ्या फुलांवर येई अचेतन आद्रता कुणी जाणावी जीवनातील कमतरता उजळ दिवशी जे न मिळे स्वप्न ते शोधीत […]\nका प्रीत ह्यालाच म्हणावे\nअनुवादीत. जरी तू जवळी असशी अथवा तू दूर रहाशी माझ्या नयनी तुजला मी सदैव ठेवीते संभाळूनी कुणी सांगेल का एव्हडे का प्रीत ह्यालाच म्हणावे इवलीशी कथा असे प्रीतिची कष्ट न घेई कुणी सांगण्याची थोडा यत्न होई तुझा लाजण्याचा अन यत्न होई माझा लाजण्याचा मिलनाचा समय पुरेसा नसे अन रात्र विरहाची वाढत जातसे सारे विश्व जेव्हा […]\nमी आणि माझी आई.\nलेखन करण्यात मला विशेष वाटतं.\nहा ही क्षण निघून जाईल.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nज���ू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-81-goats-carry-water-parner-73764", "date_download": "2018-12-15T07:38:35Z", "digest": "sha1:UM63KALPETNOJ2PNLX463QFHEMLQNU2Z", "length": 11879, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagar news 81 goats carry water in the parner नगरः तलावाच्या पुरात 81 मेंढरे गेली वाहून | eSakal", "raw_content": "\nनगरः तलावाच्या पुरात 81 मेंढरे गेली वाहून\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nटाकळी ढोकेश्वर (नगर): पोखरी (ता. पारनेर) वऱ्हाणवाडी येथे बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने खरकवाडी तलावास आलेल्या पुरात कळपातील 81 मेंढर वाहुन गेली आहेत, अशी माहीती मंडलधिकारी अशोक लांडे यांनी दिली.\nयाबाबत अधिक माहीती अशी की, हांडेवाडा (ता. पारनेर) येथील संतोष पिंगळे, अशोक ढोबाळे, बाळासाहेब पिंगळे, ज्ञानेश्वर सुळ, राहुल सुळ यांचा मेंढ्यांचा कळप या परीसरात चरत होता. तलाव भरून सांडव्यातून अचानक आलेल्या जोरदार पाण्यामुळे या कळपातील 81 मेंढर या पाण्यात वाहुन गेली. यामुळे मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.\nटाकळी ढोकेश्वर (नगर): पोखरी (ता. पारनेर) वऱ्हाणवाडी येथे बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने खरकवाडी तलावास आलेल्या पुरात कळपातील 81 मेंढर वाहुन गेली आहेत, अशी माहीती मंडलधिकारी अशोक लांडे यांनी दिली.\nयाबाबत अधिक माहीती अशी की, हांडेवाडा (ता. पारनेर) येथील संतोष पिंगळे, अशोक ढोबाळे, बाळासाहेब पिंगळे, ज्ञानेश्वर सुळ, राहुल सुळ यांचा मेंढ्यांचा कळप या परीसरात चरत होता. तलाव भरून सांडव्यातून अचानक आलेल्या जोरदार पाण्यामुळे या कळपातील 81 मेंढर या पाण्यात वाहुन गेली. यामुळे मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.\nआज (शनिवार) सकाळी टाकळी ढोकेश्वरचे मंडलधिकारी अशोक लांडे व तलाठी जे. वाय निंबाळकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा त्वरीत पंचनामा करून या गरीब मेंढपाळांना ��दत मिळावी, अशी मागणी केली आहे.\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nविजेच्या धक्‍क्‍याने बिबट्याचा मृत्यू\nआष्टी (जि. वर्धा) : येथील वनपरिक्षेत्रातील बेलोरा जंगलव्याप्त रायपूर शिवारात बिबट्या (मादी) मृतावस्थेत आढळून आला. ही घटना शुक्रवारी (ता.14) दुपारी...\nदिसायला सुंदर तेवढाच मृत्यूही भयंकर...\nनवी दिल्लीः एका न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला...\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी...\nकऱ्हाड : कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू\nकऱ्हाड : येथील कचरा डोपोवर कचरा वर्गीकरणाचे काम सुरू असताना सक्रीनींग मशीनमध्ये अडकून कामागाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27, रा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://morayaprakashan.com/BookDetail.aspx?BookId=231", "date_download": "2018-12-15T06:36:48Z", "digest": "sha1:3CK5E6M6UHFRRYDNVGJT37XYTSXMFLEX", "length": 3496, "nlines": 35, "source_domain": "morayaprakashan.com", "title": "मनाच्या श्लोकातून मन:शांती", "raw_content": "\nप्रकाशक : मोरया प्रकाशन\nया ग्रंथाला 'मनाच्या श्र्लोकातून मनःशांती' हे नाव केवळ आकर्षक म्हणून दिलेले नाही. अशांत मन ही वर्तमान युगाची ज्वलंत समस्या आहे. आत्यंतिक भोगवाद, गळेकापू स्पर्धा, कुटुंब संस्थेची दुर्दशा , व्यसनाधीनता, तरुणांची ध्येयहिनता ��ा सर्व समस्या भस्मासुराप्रमाणे आपली संस्कृती भस्म करीत आहेत. या सर्व चिंता अशांत मनाची निर्मिती आहे. मन जर शांत झाले तर हे सर्व प्रश्न निश्चित सुटतील आणि अशांत मन शांत करण्याचे पूर्ण सामर्थ्य मनाच्या २०५ श्र्लोकात आहे. म्हणून आपल्या अशांतीची कारणे, त्यावर समर्थ रामदासांनी मनाच्या श्र्लोकात सुचवलेले उपाय याचे मानसशास्त्राच्या कसोटीवर उतरणारे विवेचन करणारा हा ग्रंथ आपल्या मनाला शांत व 'समर्थ' करण्यासाठीच\nलेखक : समर्थव्रती सुनील चिंचोलकर\nमनाच्या श्लोकांचे या दृष्टीकोनातून मानस शास्त्रीय विवरण करणारा, विषयानुरूप श्लोकांची विभागणी करून त्याद्वारे विवेचन करणारा पहिलाच ग्रंथ -\nमनाची जडण घडण कशी आहे यावर सुखी किंवा दु;खी होणे अवलंबून असते.\nसध्याची जीवघेणी स्पर्धा, व्यावसायिक ताण तणाव, कौटुंबिक संघर्ष या विपरीत परिस्थितीत मन शांत आणि स्थिर कसे ठेवावे,\nयाचे उत्तर समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकात दडलेले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2.php", "date_download": "2018-12-15T07:04:51Z", "digest": "sha1:USS5TFI6NYMZOWGITSH3UCZTI2JVWSTH", "length": 80315, "nlines": 1211, "source_domain": "tarunbharat.org", "title": "हा तर अलर्ट कॉल! | Tarun Bharat", "raw_content": "\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nराफेलवरील निकाल काँग्रेससाठी एक धडा आहे. कपोलकल्पित गोष्टींवरून प्रत्येक संरक्षण व्यवहारात घोटाळा शोधला तर तोंडघशी...\nतजिंदरपाल सिंग बग्गा, दिल्ली प्रदेश भाजपा प्रवक्ता\nशिखांचे हत्यारे कमलनाथला विधानसभा निवडणुकीसाठी पंजाबचे प्रमुख नेमले होते तेव्हा अमरिंदर सिंग यांनी त्यांना हटविण्यास...\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nचोराला हवी शाही बडदास्त\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nआरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर\nऊर्जित पटेल यांचा राजीनामा\nराष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार\nरिझर्व्ह बँक आणणार ग्राहक पडताळणीची नवी योजना\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nपीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nआधार-मतदार ओळखपत्राची जोडणी होणार अनिवार्य\nगुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास\nआरोग्यावर जीडीपीच्या २.५ टक्के खर्च करणार\nछत्तीसगड, राजस्थान काँग्रेस तर तेलंगणात टीआरएस विजयी\nकाश्मिरी पंडितांच्या छावणीवर अतिरेक्यांचा हल्ला\nचीनच्या ई-कॉमर्स संकेतस्थळ, अ‍ॅप्सवर लवकरच बंदी\nजनभावनेनुसार राममंदिरासाठी क��यदा हवा\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nराम नाईकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द\nतर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nतीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल\nशरद पवारांनी दाखवली मोदींची चूक\nमाझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय\nपंतप्रधान मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन\nकाँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित\nतपास अधिकार्‍यांना काँग्रेस धमकावत आहे\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रि��ा आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nपाकला एक डॉलरही देऊ नका\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nसार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\nमोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समा��ाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nचोराला हवी शाही बडदास्त\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nभाजपाला सखोल चिंतनाची गरज\nचोराला हवी शाही बडदास्त\nनिवडणूक निकालांचा शोध आणि बोध…\nगावाच्या वाटेवर दाटून आलेलं धुकं…\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१५ डिसेंबर १८ मराठवाड��� आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\n►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nवॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nतेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\n►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\n►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\n►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\n►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्म��ूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53\nHome » आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक » हा तर अलर्ट कॉल\nहा तर अलर्ट कॉल\n॥ मानसरंग : मयुरेश डंके |\nआपण सोयीनं शब्दांचे अर्थ लावतो. आपल्याच सोयीनं ते बदलतो. कधीकधी मान्यवरांच्या वाक्यांची बिनधास्त मोडतोडही करतो. हे सगळं करताना आपल्याला निपक्षपातीपणा औषधालासुद्धा आठवत नाही. आणि आता मात्र न्यायालयाच्या निर्णयावर उलटसुलट चर्चा मात्र सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात मात्र न्यायालयानं व्यक्तिगत नीतीमत्तेलाच महत्व दिलंय, हे आपण का नाकारतोयमुळातच, भारतीय नागरिकांनी स्वत:ची सत्सद्विवेकबुद्धी गुंडाळून न ठेवता ती वापरायला सुरूवात करावी, अशीच माननीय न्यायालयाची आत्यंतिक स्वच्छ आणि प्रामाणिक इच्छा दिसते..मुळातच, भारतीय नागरिकांनी स्वत:ची सत्सद्विवेकबुद्धी गुंडाळून न ठेवता ती वापरायला सुरूवात करावी, अशीच माननीय न्यायालयाची आत्यंतिक स्वच्छ आणि प्रामाणिक इच्छा दिसते.. आणि अशी विवेकी, संयमी, समंजस, चारित्र्यवान माणसं किंवा कुटुंबं दिवसा दिवा घेऊन शोधण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठीचा हा ‘अलर्ट कॉल’ असावा\n‘शुभ बोल रे नार्‍या तर म्हणे मांडवाला लागली आग’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. सध्या देशात असंच काही तरी वातावरण आहे. कारण काय तर न्यायालयानं विवाहबाह्य संबंधांबाबत दिलेला निर्णय\nकलम ३७७ पाठोपाठ आता कलम ४९७ देखील सर्वोच न्यायालयाकडून रद्दबातल. कलम ४९७ मध्ये महिला कधीच दोषी धरली जात नव्हती. फक्त असे संबंध ठेवणारा पुरुष गुन्हेगार ठरवला जात असे, त्यामुळे हे कलम रद्द व्हावे अशी मागणी होती. त्यानुसार आता ४९७ हे घटस्फोटाचे मुख्य कारण होऊ शकते मात्र हा फौजदारी गुन्हा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. जर समजा एखाद्या जोडीदा���ाने अनैतिक संबंधांना कंटाळून आत्महत्त्या केली तर मागे राहिलेल्या पार्टनरवर आत्महत्त्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल होवू शकतो. अर्थातच, असे अनैतिक सबंध अस्तित्वात होते असा स्पष्ट सबळ पुरावा न्यायालयासमोर यायला हवा.\nअनैतिक संबंध चुकीचे आहेत हे न्यायालयाने नाकारलेले नाही. परंतु, हा नैतिक गुन्हा आहे, फौजदारी नाही, असा न्यायासनाचा रोख आहे. अनैतिक संबधांमुळे वैवाहिक नाती मोडकळीस येतात असे म्हणण्यापेक्षा, सध्या असलेल्या वैवाहिक नात्यात जोडीदाराला (त्याच्या अपेक्षेप्रमाणे किंवा त्याला जसे व जेवढे हवे तसे) कसलेही सुख समाधान लाभत नाही म्हणून लग्नाव्यतिरिक्त अनैतिक संबंध ठेवले जातात.\nकलम ४९७ हे घटनेच्या आर्टिकल १४ आणि आर्टिकल २१ ला बाधा आणणारे आहे. त्यामुळे ते सांविधानिक नाही.\nया निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की पती हा पत्नीचा मालक नाही. याचा अर्थ पत्नीने दुसर्‍या पुरुषाबरोबर विवाहबाह्य संबध ठेवले तर तो गुन्हा होऊ शकत नाही. भारत सोडून आत्तापर्यंत अनेक देशात व्यभिचार हा लीगल/ कायदेशीर मानला जातो तो गुन्हा मानला जात नाही. (हे देखील सुप्रीम कोर्टाचेच म्हणणे आहे) त्यामुळे व्यभिचार हा वैवाहिक गुन्हा होऊ शकत नाही.\nआता हा झाला न्यायासनानं दिलेला निर्णय लगेच ऊहापोह सुरूच झाला. मला प्रश्‍न पडतो की, असे किती न्यायालयीन निर्णय आणि कायदे माणसं पाळतात लगेच ऊहापोह सुरूच झाला. मला प्रश्‍न पडतो की, असे किती न्यायालयीन निर्णय आणि कायदे माणसं पाळतात आणि स्वत:च जगण्यातले नियम ठरवण्याइतपत बुद्धी असलेल्या माणसाला काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवता येऊ नये\nन्यायालय म्हणतं ‘वाहतुकीचे नियम पाळा’, आपण ते कुठं पाळतो न्यायालय म्हणतं, ‘कॉपी करणं हा गुन्हा आहे’, आपण ते कुठं पाळतो न्यायालय म्हणतं, ‘कॉपी करणं हा गुन्हा आहे’, आपण ते कुठं पाळतो आपण नियमबाह्य बांधकामं करतो, खोट्या बोगस संस्था चालवतो, पैशांची करोडो रूपयांची अफरातफर करतो, आपल्यात बोगस डॉक्टर निघतात, भ्रष्टाचार करून परीक्षा पास झालेले सनदी अधिकारी निघतात, आपल्यात मेझॉन वरून पार्सल मागवलेल्या वस्तूऐवजी दगड किंवा साबणाची वडी निघते, सिनेमा-नाटकांच्या पायरेटेड सीडीज् मिळतात, अंमली पदार्थ मिळतात… हे सगळं न्यायालयाच्या नियमांनुसार आहे का\nआत्महत्या.. हा तर मोठा गंभीर प्रश्‍न आहे. न्यायालयीन व्याख्येनुसार तो गुन्हा आहे. पण आत्महत्या करणं थांबलेलं नाही. पंधरा-सोळा वर्षांची मुलं-मुलींसुद्धा आत्महत्या करत आहेत. हे न्यायालयाच्या नियमांमध्ये बसतं का बेकायदा वीजेची चोरी आजही सुरूच आहे. काकाकुवा मॅन्शन, आदर्श सारखी प्रकरणं स्वच्छ प्रतिमेची उदाहरणं आहेत का\nन्यायासनाचा सन्मान करणार्‍या देशात परीक्षांचे पेपर फुटतातच कसे पेपर तपासणीत घोळ होतोच कसा पेपर तपासणीत घोळ होतोच कसा बोगस पीएचडी डिग्री मिळतातच कशा बोगस पीएचडी डिग्री मिळतातच कशा बेकायदा जमिनी लाटल्या जातातच कशा बेकायदा जमिनी लाटल्या जातातच कशा डुप्लिकेट औषधं सापडतातच कशी डुप्लिकेट औषधं सापडतातच कशी गर्भलिंग निदान चाचण्या होतातच कशा गर्भलिंग निदान चाचण्या होतातच कशा वृद्धाश्रम निघतातच कसे आंतरजातीय विवाह केलेल्या सुनांची किंवा जावयांची सुपारी देऊन हत्या होतेच कशी एवढ्या न्यायप्रिय देशात अशा गोष्टी घडणं अपेक्षितच नाही. पण तरीही हे सगळंच सुरू आहे.\nप्रश्‍न वृत्तीचा आहे, नैतिकतेचा आहे. माणसांच्या स्वत:च्या आंतरिक नैतिकतेच्या अस्तित्वावरच न्यायालयानं यानिमित्तानं बोट ठेवलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला न्यायालयीन नियमात बांधून समाज सुधारत तर नाहीच, पण न्यायदेवतेचा आणि कायद्याचा अपमान मात्र क्षणोक्षणी होत राहतो, याकडेच न्यायालयाने सूचकपणे बोट दाखवले आहे. कायद्याच्या भीतीपेक्षा मानसिक संयम आणि शुद्ध चारित्र्याच्या भिंतीच अधिक भक्कम असायला हव्यात असं न्यायासनाचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यात गैर काय आहे\nन्यायालयानं केलेला प्रत्येक निर्णय आपण पाळत तर नाहीच, उलट तो धुडकावण्यातच आपल्याला फार अभिमान वाटतो, हे तर नुकत्याच घडलेल्या डॉल्बी प्रकरणावरून सिद्ध झालेलं आहेच. पॉर्नोग्राफीक वेबसाईट्सवर बंदी आणणारी याचिका खुद्द केंद्र सरकारने दाखल केलेली असतानासुद्धा तिला समाजातीलच काहींनी विरोध केला तेव्हा न्यायालयाने व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूनेच निर्णय दिला, हे आपण विसरू नये.\nपण व्यक्तिस्वातंत्र्याच्या सुद्धा काही नैतिक मर्यादा, चौकटी असतात, याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो आणि सोयीस्करपणे आठवणही होते. अभिव्यक्ती, भाषण किंवा लेखन स्वातंत्र्याचा अधिकार वापरून वक्तव्यं करणार्‍यांना ती वक्तव्यं चुकीची निघाल��� तर नैतिकता किंवा कर्तव्यांना स्मरून जाहीर माफी मागाविशी वाटत नाही. हा आपमतलबीपणा कशासाठी शोले चित्रपटातल्या दोन्ही बाजू सारख्याच असलेल्या नाण्यासारखाच हा खेळ केला जातोय, असं आपल्याला वाटत नाही का\nआपण सोयीनं शब्दांचे अर्थ लावतो. आपल्याच सोयीनं ते बदलतो. कधीकधी मान्यवरांच्या वाक्यांची बिनधास्त मोडतोडही करतो. हे सगळं करताना आपल्याला निपक्षपातीपणा औषधालासुद्धा आठवत नाही. आणि आता मात्र न्यायालयाच्या निर्णयावर उलटसुलट चर्चा मात्र सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात मात्र न्यायालयानं व्यक्तिगत नीतीमत्तेलाच महत्व दिलंय, हे आपण का नाकारतोय\nमुळातच, भारतीय नागरिकांनी स्वत:ची सत्सद्विवेकबुद्धी गुंडाळून न ठेवता ती वापरायला सुरूवात करावी, अशीच माननीय न्यायालयाची आत्यंतिक स्वच्छ आणि प्रामाणिक इच्छा दिसते.. आणि अशी विवेकी, संयमी, समंजस, चारित्र्यवान माणसं किंवा कुटुंबं दिवसा दिवा घेऊन शोधण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठीचा हा ‘अलर्ट कॉल’ असावा\nमानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nFiled under : आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक.\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (291) आंतरराष्ट्रीय (437) अमेरिका (157) आफ्रिका (12) आशिया (231) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (35) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (210) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (70) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (75) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (716) आंध्र प्रदेश-तेलंगणा (21) ईशान्य भारत (45) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (93) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (59) राजस्थान (31) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,901) अर्थ (89) कृषी (28) नागरी (844) न्याय-गुन्हे (304) परराष्ट्र (84) राजकीय (248) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (37) संरक्षण (134) संसद (102) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (777) अग्रलेख (381) उपलेख (396) साहित्य (5) स्तंभलेखक (1,002) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन नि��देव (22) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (57) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (58) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक (164 of 1211 articles)\nविशेष : प्रा. मधुकर बाचुळकर, पर्यावरणतज्ज्ञ | जगभरात दरवर्षी प्लॅस्टिकचा जवळपास नऊ दशलक्ष टन कचरा समुद्रात पडतोय्. याचं सर्वात जास्त ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/vidarbha/nagpur/", "date_download": "2018-12-15T06:52:44Z", "digest": "sha1:D57DW3NSV5S3OD4KQXP7FUVS4SYBMLVO", "length": 7859, "nlines": 225, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "नागपूर Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nनितीन गडकरी यांच्या फार्महाऊसवर स्फोट, एकाचा मृत्यू\nकाँग्रेसनेते रणजीत देशमुखांची मुला विरोधातच पोलिसात तक्रार\nहवालाकांडातील अडीच कोटी जप्त\nमुस्लीम वडिलांकडून हिंदू दत्तक मुलीचं कन्यादान\nदोन ‘एसआयटी’ सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार\nमोठ्या बहिणीच्या विरहातून छोट्या बहिणीने केली आत्महत्या\nएका ‘एसएमएस’वर रेल्वे कोचची सफाई\nव्हाटस्अप गृपमधून काढल्याने बिल्डरच्या पत्नीची आत्महत्या\nराममंदिर निर्धारित जागीच बनणार – भय्याजी जोशी\nभाजप आमदार आशिष देशमुखचा भाजपला राम-राम\nकाँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदींची हकालपट्टी\nनीरव मोदीला त्याच्या पापाचे फळ मिळेल – रामदेव बाबा\nलोकसभा-विधानसभा विदर्भाच्या मुद्यावर एकत्र लढणार\nमुख्यमंत्र्यांच्या शहरात पत्रकाराच्या आई-मुलीची अपहरण करून हत्या\nनागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार,\nकृषीमंत���री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/6231-a-tribute-to-all-govindas-through-this-dahihandi-special-song-govinda-ala-re", "date_download": "2018-12-15T07:44:50Z", "digest": "sha1:EGDZ4BM4UNW3LBMVAWBDEQWXJFLAZDBY", "length": 8884, "nlines": 219, "source_domain": "marathicineyug.com", "title": "आभाळाला भिडणाऱ्या गोविंदांना सलाम करणारं दहीहंडीचं खास गाणं - \"गोविंदा आला रे\" - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nआभाळाला भिडणाऱ्या गोविंदांना सलाम करणारं दहीहंडीचं खास गाणं - \"गोविंदा आला रे\"\nPrevious Article सागरिकाच्या \"वक्रतुंड महाकाय\" गाण्यात ऋषी सक्सेना, रिचा अग्निहोत्री ही नवी जोडी\nNext Article गारवा फेम 'मिलिंद इंगळे' आणि 'सौमित्र'चे नवे गाणे - 'तिला सांगा कुणी'\nश्रावण सुरू झाला की एका पाठोपाठ एक सणांची रांग लागते. प्रत्येक सणाची आपली वेगळीच धमाल... वेगळीच मस्ती.... याच अनोख्या धमाल-मस्तीने नटलेला सण म्हणजे दहीहंडी. थरांचा थरार सादर करताना आपल्या माणसाला जपण्याची वृत्ती दरवर्षी या सणादरम्यान पाहायला मिळते. जल्लोषात साजरा होणाऱ्या या सणाचा जोश वाढवणारं संदीप कुलकर्णी यांच्या आगामी चित्रपटाचं धमाल गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.\nसंदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या चेहऱ्यावरील मिश्किल भावांनी गाण्याला आणली वेगळीच मजा\nबेभान गोविंदांच्या रंगील्या खेळीला सलाम करणारं हे दहीहंडीचं खास गाणं. ज्यात संदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या मिश्कील हावभावांनी चार चांद लावले आहेत. संदीप कुलकर्णींचा हा अंदाज पहिल्यांदाच या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे.\nकरंबोला प्रोडक्शन्स प्रस्तुत मनाला भिडणारं हे गाणं शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबध्द केलं असून चंद्रशेखर सानेकर यांनी गोविंदांचा थरार आणि जिद्द शब्दबध्द केली आहे. तर हे शब्द थेट काळजाला भिडतात ते प्रवीण कुवर यांच्या आवाजात. संदीप कुलकर्णी आणि महेंद्र अटाळे निर्मित हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे, हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी लवकरच यावरून पडदा उठणार आहे.\nPrevious Article सागरिकाच्या \"वक्रतुंड महाकाय\" गाण्यात ऋषी सक्सेना, रिचा अग्निहोत्री ही नवी जोडी\nNext Article गारवा फेम 'मिलिंद इंगळे' आणि 'सौमित्र'चे नवे गाणे - 'तिला सांगा कुणी'\nआभाळाला भिडणाऱ्या गोविंदांना सलाम करणारं दहीहंडीचं खास गाणं - \"गोविंदा आला रे\"\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://morayaprakashan.com/BookDetail.aspx?BookId=232", "date_download": "2018-12-15T07:15:50Z", "digest": "sha1:F7SHTWUCL77MFMDOUJLSYUPJNCVKTGED", "length": 2835, "nlines": 31, "source_domain": "morayaprakashan.com", "title": "समर्थ रामदासांचे व्यवस्थापन", "raw_content": "\nप्रकाशक : मोरया प्रकाशन\nसमर्थांच्या व्यवस्थापनावर तांबेकर यांनी इंग्रजीत मोठा ग्रंथ लिहिला आहे. सोलापूरचे प्राचार्य रमेश देशपांडे यांचेही मराठीत समर्थांच्या व्यवस्थापनावर पुस्तक आहे. सध्या समर्थांच्या व्यवस्थापनाची जगभर चर्चा सुरु आहे. मात्र या पुस्तकात समर्थांचे व्यवहारचातुर्य सिद्ध करायचे नाही तर व्यवस्थापन हि संकल्पना फार प्राचीन काळापासून भारतात विकसित झाली असून खरे व्यवस्थापन मानव जातीच्या कल्याणाचा विचार करते दुर्दैवाने पश्चिमेचे व्यवस्थापन मानव जातीचे शोषण करणारे आहे. भारतीय उद्योग समूहात रामायण, महाभारत आणि दासबोध यातील व्यवस्थापनाची सूत्रे अमलात आणली गेली तर भारताला सुखी आणि संपन्न व्हायला वेळ लागणार नाही. ओद्योगिक क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांनी हे पुस्तक वाचावे अशी मनापासून इच्छा आहे. औद्योगिक अशांती दूर होण्यास हे पुस्तक निश्चित मदत करेल.\nलेखक : समर्थव्रती सुनील चिंचोलकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-police/articleshow/48940665.cms", "date_download": "2018-12-15T08:20:30Z", "digest": "sha1:7CGXSRQEW3XQTE3NDAOMS6OG5SRKFBJ6", "length": 12915, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: Mumbai Police - पोलिस दलाची प्रतिष्ठा जपा! | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nपोलिस दलाची प्रतिष्ठा जपा\nअलीकडच्या काळात पोलिस दलाच्या बदल्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी लक्ष घालत असल्यामुळे पोलिसांच्या लौकिकाला बाधा येते. अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांनी खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केले.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nअलीकडच्या काळात पोलिस दलाच्या बदल्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी लक्ष घालत असल्यामुळे पोलिसांच्या लौकिकाला बाधा येते. अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यांनी खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केले. मन्या सुर्वे एन्काऊण्टर फेम निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त इसाक बागवान यांच्या ‘इसाक बागवान’ या आत्मकथनाच्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.\nइसाक बागवान यांनी या पुस्तकात त्यांनी कारकिर्दीत हाताळलेली गंभीर प्रकरणे तपशीलवार नमूद केली आहेत. त्यांच्या कामगिरीवर आधारित काढलेल्या हिंदी सिनेमा आणि पुस्तकांत काही प्रसंग व संदर्भ बदलले होते. त्यामुळे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतल्याचे बागवान यांनी सांगितले. हे पुस्तक लवकरच हिंदी व इंग्रजीतही येणार आहे.\nपवार आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, काँग्रेस आघाडीचे सरकार केंद्रात असताना एका खासदाराला, एका आयपीएस अधिकाऱ्याने हव्या त्या ठिकाणी नियुक्ती न मिळाल्याने तुमच्या राजवटीत आम्हाला न्याय मिळणार नाही असा मेसेज पाठवला होता. याचा अर्थ चाकोरी सोडून वेगळा विचार करण्याची भावना या दलात वाढत आहे,’ अशी चिंताही व्यक्त केली. पोलिस दलाची प्रतिष्ठा कर्मचाऱ्यांनीच सांभाळली पाहिजे, असे सांगत तरुण पोलिसांना प्रेरणा मिळण्यासाठी हे पुस्तक नागपूर पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावे, अशी सूचनाही शरद पवार यांनी यावेळी केली.\nगृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनीही हे पुस्तक एखाद्या समुपदेशकाप्रमाणे काम करेल व तणावाखाली असलेल्या पोलिसांना प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी झेंडे व बागवान यांच्यासारख्या लढवय्ये, निवृत्त अधिकाऱ्यांचे दल स्थापन केले तर पाकिस्तानमध्ये बसलेले व आपल्याला हवे असलेले गुंडांना परत आणता येईल, अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.\nपुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला ‘शूट आऊट अॅट वडाळा’मध्ये बागवान यांची भूमिका साकारलेले अभिनेते अनिल कपूर, खासदार माजिद मेमन, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, मधुकर झेंडे, अभिनेते रझा मुराद उपस्थित होते.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपोलिस दलाची प्रतिष्ठा जपा\nभाजपच्या ताब्यात काँग्रेसची युनियन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/atal-bihari-vajpayee-marathi-intrestig-facts/", "date_download": "2018-12-15T07:13:35Z", "digest": "sha1:MWFOQU3D3HG5AQQAHBTHV32PJKMEWZ2R", "length": 14622, "nlines": 150, "source_domain": "marathimotivation.in", "title": "भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीं बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome जनरल इंटरेस्टिंग फॅक्टस भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीं बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस\nभारतरत्न अटल बिहारी वाजपेयीं बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस\nभारताचे माजी प्रधानमंत्री आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (atal bihari vajpayee) यांचे आज म्हणजे 25 डिसेंबर ला वाढदिवस होय. वाजपेयी याना आधुनिक राजकारणाचा भीष्म पितामह चा रूपात ओळखले जाते. ते आपल्या भाषणाने सगळयांचे मन मोहून घेत.\nविरोधक देखील त्यांच्या भाषणा मुळे आणि त्यांच्या स्वभावामुळे त्यांचा कडे आकर्षित होत, त्यांना मान सन्मान देत. आज त्याचा वाढदिवसा निमित्य अटल जी बद्दल काही रौचक गोष्टी ज्या सहसा कोणाला माहिती नाहीत.\nअटलजींच जन्म हा ग्वालियर मध्ये झालं, पण त्यांच गाव बटेश्वर हे होत जे आगरा जवळ आणि यमुना नदी किनारी बसले आहे. बटेश्वर हे गाव तेथील डाकुं मुळे कुख्यात होत, पण अटलजी नी त्या गावची छवी बदलून त्या गावाला शिवमंदिरांमुळे विख्यात केलं आहे.\n2)साहित्य आणि कवितेचं बाळकडू\nलहानपणा पासूनच साहित्य आणि कवितेचं बाळकडू अटल जी यांना मिळालं. यांचे वडील कृष्ण बिहारी हे संस्कृत भाषाचे आणि साहित्याचे विद्वान होते. त्यांनी घरात खूप साऱ्या पुस्तकांचं संग्रह केला होता. त्यांचा मुळेच अटल जी देखील पुढे चालून कविता करायला लागले.\nजेव्हा अटलजी कानपुर च्या डीएवी कॉलेज मध्ये लॉ च्या डिग्री साठी ऍडमिशन घेत होते तेंव्हा त्यांचा वडलांना देखील लॉ शिकण्याचा मोह झाला. मग काय अटलजीं आणि त्यांचा वडलांनी एकत्रच लॉ ची डिग्री पूर्ण केली आणि अटलजी अशे नशिबानं ठरले ज्यांनी वडिलांसोबत एकत्र शि��्षण घेतलं.\nअटल जी नी राजकारण अगोदर पत्रकारिता पण केली आहे. ते पांचजन्य पत्रिका मध्ये संपादक म्हणून काम केलं आहे. या सोबत अश्या खूप साऱ्या वृत्त पत्रिकांमध्ये संपादक म्हणून काम केलं आहे.\nत्यांना लहानपणा पासूनच नवनवीन पदार्थ खाण्याची आवड होती. ते कोठल्या नव्या शहरात गेले तेंव्हा त्या शहरातील सर्वात चांगला आणि प्रसिद्ध खाद्य पदार्थ खात असत. ते लोकसभा च्या कँटीन मधले जेवण जेवत नसत त्यांचा साठी घरातून डबा येत असे.\nअटलजींच स्वभाव शांत होत. त्यांना कोणी कधी रागात असलेलं पहिल नाहीे. ते त्याचा सोबत काम करणाऱ्याला कधी रागावत पण नसतं. पण जे त्याचा जवळचे होते त्याना अटलजींचा चेहरा बघूनच कळत असे कि काही तरी चुकलंय किंवा त्यांना काहीतरी आवडले नाही ते.\nअटलजी आणि श्री नरेंद्र मोदी\nते देशातील पहिलेच नेते ज्यांनी 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रा च्या सभेत हिंदीत भाषण दिल. या अगोदर कोणी तिकडे हिंदी मध्ये भाषण दिले नव्हते. अटलजी यांनीच हिंदीला संयुक्त राष्ट्रांत ओळख मिळवून दिली.\n8)गैर काँग्रेसी अधिक काळ राहिले पंतप्रधान\nअटलजी हे भारताचे तीन वेळा पंतप्रधान राहिले आहेत. नेहरू यांचा नंतर असे करणारे ते एकटेच. ते 9 वेळा लोकसभेत निवडून गेले. एवढंच नाही तर ते नेहरू आणि इंदिरा गांधी नंतर सर्वात जास्ती काळ गैर काँग्रेसी पंतप्रधान राहिले.\nअटलजी आणि कलाम चर्चा करत असताना\nते धाडसी निर्णय घ्यावयास अजिबात घाबरत नसत. भारताने 11 मे 1998 रोजी पोकरण येथे अणू चाचणी घेतली. त्या वेळी अटलची यांचं सरकार होत. यामुळे सर्व विकसित देशांनी भारतावर खूप प्रकारचे निर्बंध लादले. याची कल्पना असताना अटलजींनी भारताला नुक्लिर स्टेट बनवायला हे जोखीम घेतली. त्यांचा काळातच अग्नी 2 आणि आणू यांची यशस्वी चाचणी भारताने घेतली.\nPrevious articleअसे असेल शिवस्मारक- शिवस्मारक संपूर्ण माहिती\nNext articleसलमान खान बद्दल ची ही माहिती तुम्हाला माहिती आहे का\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\nमकर संक्रांती चे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/kolhapur-news-jamadgani-kaka-72652", "date_download": "2018-12-15T07:54:06Z", "digest": "sha1:BBFO6PN6D72B7GHZLB323GIFR6NZYVB5", "length": 17080, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news jamadgani kaka ‘दूरदृष्टी’ लाभलेल्या जमदग्नी काकांची अनोखी जिद्द | eSakal", "raw_content": "\n‘दूरदृष्टी’ लाभलेल्या जमदग्नी काकांची अनोखी जिद्द\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर - माणसाला जीवनात दूरदृष्टी असावी, असे म्हणतात आणि अशीही नको इतकी ‘दूरदृष्टी’ जमदग्नी काकांच्या वाट्याला कायमची आली आहे. दूरदृष्टी या अर्थाने, की त्यांना फक्त लांबचेच दिसते आणि जवळचे काहीही दिसत नसल्याने प्रत्येक काम चाचपडत करावे लागते. ७५ वर्षांचे जमदग्नी काका असे दूरदृष्टीचे आयुष्य एकटे जगत आहेत. पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाल्याने घरात एकटे आहेत. जवळचे काही दिसत नाही. अशा परिस्थितीत घर झाडण्यापासून स्वतःसाठी जेवण करेपर्यंत रोज त्यांची जिद्दीची धडपड सुरू आहे.\nकोल्हापूर - माणसाला जीवनात दूरदृष्टी असावी, असे म्हणतात आणि अशीही नको इतकी ‘दूरदृष्टी’ जमदग्नी काकांच्या वाट्याला कायमची आली आहे. दूरदृष्टी या अर्थाने, की त्यांना फक्त लांबचेच दिसते आणि जवळचे काहीही दिसत नसल्याने प्रत्येक काम चाचपडत करावे लागते. ७५ वर्षांचे जमदग्नी काका असे दूरदृष्टीचे आयुष्य एकटे जगत आहेत. पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाल्याने घरात एकटे आहेत. जवळचे काही दिसत नाही. अशा परिस्थितीत घर झाडण्यापासून स्वतःसाठी जेवण करेपर्यंत रोज त्यांची जिद्दीची धडपड सुरू आहे. त्यांच्या वाट्याला आलेले हे आयुष्य आपल्या दृष्टीने हळहळ वाटणारे आहे; पण जमदग्नी काकांच्या मते ‘ऐसे जीने में भी मजा है’.\nराजोपाध्येनगरातील नरसिंह रामचंद्र जमदग्नी यांच्या जगण्याची ही प्रेरणादायी कथा आहे. लहानपणापासून कष्ट वाट्याला. किरकोळ कामे करीत ते जगत राहिले. जिद्दी आणि प्रामाणिक स्वभावामुळे जेथे काम करायचे, तेथील लोकही त्यांना मदत करीत राहिले.\nचित्रपट पाहणे हा त्यांचा एकच छंद. त्यामुळे सलग तीन चित्रपट पाहणे, हेच त्यांच्या सुटीच्या दिवसाचे काम राहिले. चित्रपट असे मन लावून पाहायचे, की प्रत्येक कलाकाराचे डायलॉग तोंडपाठ करायचे. त्यांच्या पत्नी अंजली घरकाम करायच्या. मूलबाळ नसल्याने दोघांचाच संसार व्यवस्थित चालवायच्या. चार वर्षांपूर्वी छोट्याशा ��जाराचे निमित्त झाले व त्यांचे निधन झाले. वेळ अशी ,की जमदग्नी काकांना डोळ्यांचा त्रास सुरू झाला. वयोमानानुसार मोतीबिंदू असल्याने शस्त्रक्रिया केली; पण त्यात एका डोळ्याची दृष्टीच गेली. दुसऱ्या डोळ्याला त्रास सुरू झाला; पण जवळचे काही दिसत नाही व लांबचे दिसते, अशा टप्प्यावर त्रास येऊन थांबला.\nपत्नीचे निधन झाल्याने जमदग्नी काकांचे असे एकाकी ‘दूरदृष्टी’ जीवन सुरू झाले. पहिले काही दिवस ते खचले; पण ‘खचला तो संपला’ असे म्हणत ते पुन्हा उभे राहिले. दृष्टिदोषामुळे जवळचे दिसत नसल्याने प्रत्येक वस्तूचा चाचपडत अंदाज घेऊ लागले आणि आता ते त्यांच्या सरावाचेच होऊन गेले.\nएकटे राहणारे काका घर झाडतात, दूध तापवितात, चहा करतात. भात, भाजी, भाकरीही करतात. हे करण्यासाठी त्यांनी त्यांचे तंत्र वापरले आहे. घरातली प्रत्येक वस्तू त्याच जागी ठेवली, तरच त्यांना ती मिळत असल्याने ते प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवतात. एखाद्या डोळस माणसापेक्षाही आपल्या घरात ते लीलया वावरतात. त्यांना वाचायची हौस. पण, घरातले दिसत नसल्याने ते भरउन्हात जाऊन वृत्तपत्र वाचायला उभे राहतात. तळपत्या उन्हातच त्यांना मोठी मोठी अक्षरे दिसतात. त्यावर ते वाचनाची हौस भागवून घेतात.\n‘ऐसे जीने में भी हमे मजा है’\nजमदग्नी काकांच्या या परिस्थितीबद्दल कोणी हळहळ व्यक्त केली, तर तेच `हळहळू नका` असे म्हणतात. उलट या परिस्थितीतही आपण चांगले जगतोय, हे एखाद्या चित्रपटातला डायलॉग मारून सांगतात. प्राण हे खलनायक. पण, ते काकांचे आवडते नट. त्यामुळे प्राण यांचे डायलॉग ते सलग म्हणून दाखवितात. आणि ‘ऐसे जीने में भी हमे मजा है’ असे आवर्जून सांगतात. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे विनायक कुलकर्णी त्यांना आवर्जून सहकार्य करतात.\nजमदग्नी काकांच्या या आशादायी जगण्यातून इतरांना प्रेरणा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक दिनी त्यांचे जाहीर कौतुक केले जाणार आहे. ‘काका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,’ अशी ग्वाही देण्यात येईल.\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nजरिनच्या 'झलक'साठी तुंबळ हाणामारी\nऔरंगाबाद - एका मोबाईल शॉपीच्या उद्‌घाटनासाठी शुक्रवारी औरंगाबादेतील कॅनॉट प्लेस ये���े चित्रपट...\nअनिकेत विश्वासराव झाला पुण्याचा जावई\nमुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे....\nआशियाई चित्रपट महोत्सव २४ पासून\nपुणे - आशय फिल्म क्‍लब आयोजित ९ वा ‘आशियाई चित्रपट महोत्सव’ २४ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक...\n#MeToo दिग्दर्शकांच्या संघटनेतून साजिद खान निलंबित\nमुंबई - देशातील \"# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या...\n#HappyBirthdayThalaiva : थलैवा रजनीकांतला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nचेन्नई : चित्रपटसृष्टीचे थलैवा सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 68वा वाढदिवस अभिनयाच्या हटके स्टाईलमुळे रजनी जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच देशासह जगभरात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66431?page=27", "date_download": "2018-12-15T06:55:19Z", "digest": "sha1:OELWAOAI3Z7F5T7Z4YI7T4VX7O2EMPLF", "length": 34015, "nlines": 268, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अमानवीय...? - २ | Page 28 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अमानवीय...\nअमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.\nया पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे\nअजून एक खटकलेली गोष्ट,\nअजून एक खटकलेली गोष्ट, वर्षभरापुर्वी एका माणसाला बंगल्यासमोरून जाताना पाहिले तसा म्हाताराच होता. सायकलवरून जात होता, मला सहज खिडकीतून दिसला, त्याचं माझ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं तोंडावर बावरलेले घाबरलेले भाव. तो सायकलवरून उतरला व घराच्या दिशेने त्याने चक्क हात जोडून नमस्कार केला , व पट्कन गेला सुद्धा मला खूप विचित्र वाटलं हे. परत दोन दिवसांनी फुलझाडांना पाणी घालतांना सकाळी दिसला, मी धावतच गाठलं त्याला व विचारले नमस्कार का केलात म्हणून, तर तू इथे रहातेस असं एकदम आश्चर्यचकित होऊन विचारलं व काही नाही काही नाही म्हणून सायकलवर बसून वेगाने निघून गेला. त्याला काही माहिती असेल का असं एकदम आश्चर्यचकित होऊन विचारलं व काही नाही काही नाही म्हणून सायकलवर बसून वेगाने निघून गेला. त्याला काही माहिती असेल का परत कधीच दिसला नाही परत.\n@ अनामिका - तुमचा पत्ता\n@ अनामिका - तुमचा पत्ता सांगाल का\n@ अनामिका - तुमचा पत्ता\n@ अनामिका - तुमचा पत्ता सांगाल का\n@ अनामिका - तुमचा पत्ता\n@ अनामिका - तुमचा पत्ता सांगाल का\nसोशल मीडीयावर असे विचारू नये.\nसोशल मीडीयावर असे विचारू नये. मलाही उत्सुकता निर्माण झालेली आहे. पण अनामिकाची प्रायव्हसी जास्त महत्वाची आहे. जर स्थान लक्षात येणार नसेल तर त्या घराचा फोटो शक्य झाल्यास अपलोड करावा. ( दिशा लिहील्या तर उत्तम )\nभुत्याभाऊ मलाही पत्ता विचारावा व स्वतः ते घर पहावे असं वाटलं होतं.\nआमचा खड्डा, प्रीत, भुत्याभाऊ\nआमचा खड्डा, प्रीत, भुत्याभाऊ बंगला आमच्या नातेवाईकांचा आहे, त्यामुळे त्यांच्या वास्तुचा पत्ता वा फोटो सोशल करणे प्रशस्त वाटत नाही. हे अनुभव , माझ्या मैत्रिणींनी, नातेवाईक वा ओळखीची माणसे यांनी सुद्धा वाचले असू शकतात, ज्या माझ्याकडे येतात अधूनमधून जरी मुक्कामाला नसल्या तरी. त्यांना जर कळलं तर त्या इथे येणार नाहीत.\nपत्ता नाही. फोटो पण पत्ता\nपत्ता नाही. फोटो पण पत्ता कळणार नसेल तर असे म्हटले होते. ते ही शक्य असेल तर...\nअनामिका जी तुम्ही त्या\nअनामिका जी तुम्ही त्या वास्तूत होमहवन, स्तोत्र पठण वगैरे काही करता की नाही\nबरोबर आहे, सर्वांना उत्सुकता\nबरोबर आहे, सर्वांना उत्सुकता वाटणे साहजिक आहे, तुमच्या जागी मी असते तर मलाही अगदी सेम वाटलं असतं, पण कधी कधी काय असतं ना, अज्ञानातही सुख असतं म्हणतात ते खोटं नाही. विषाची परीक्षा करायचा मोह नको.\nमाझा या अनुभवावर विश्वास आहे\nमाझा या अनुभवावर विश्वास आहे (असे जाणवले असेल ). पण त्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का हे पाहता आले तर ... एव्हढाच उत्सुकतेचा भाग होता.\nआधीचं माहीत नाही, पण मी\nआधीचं माहीत नाही, पण मी रहायला आल्यापासनं खूप वेळा पूजा, शांती, अगदी ब्राह्मणाकडून वगैरे झालेले आहे, पारायणे, स्तोत्र पठन ही झालय. मागेही लिहिलय मी याबद्दल.\nहो आमचा खड्डा, तुमच्या\nहो आमचा खड्डा, तुमच्या सर्वांचा हेतू प्रामाणिक आहे, त्या बद्दल शंका नाही कृपया वाइट वाटून घेऊ नये.\nवरीस झालं असल त्याला.\nवरीस झालं असल त्याला.\nमी म्हातारा मानुस. कायतरी काम शोधत हुतो. तवा मला एक भला मनुस भेटला. म्हणला येक बंगला हाय. तुज काम येवढच का तू तिथं जायचं आन बगिच्यात फुलझाडाले पानी घालाचं.\nबंगला रिकामा हाय त्यात कोनीबी नसतं.\nमी तयार झालो ना भाऊ, महिन्याले पाचशे रुपयाचा सौदा हुता. दुसऱ्याच दिशी मारली टांग सायकलवर आन गेलो बंगल्यावर.\nसायकल उभी केली आन बंगल्याकडं पायलं, तं खिडकी मंदी एका बाईचं त्वांड दिसलं राव. ते भलतीकडं पाहत हुती. मंग तिची नजर मायकडं वळत हुती तवा मी दुसरीकडं पायलं, जणू मी तिले पायलंच नाही.\nमी घाबरलो हुतो. नमस्कार केला बंगल्याकडं आन लागीच सायकलवर टांग मरूनशान पयालो.\nदोन दिस तिकडं फिरकलोच नाय.\nमंग मले वाटलं का ब्वा काय भास झाला आसन. मंग परत येकदा गेलो सकायीच. हिम्मत केली आन झाडायले पानी टाकू लागलो. तवा अचानक येक पोरगी आली आन म्हणली\nम्हातार बुवा तुमी परवा नमस्कार काऊन केला मी काय बोलनार एवढ्यात तिचा चेहरा नीट पायला. तो तोच हुता जो दोन दिस पयले खिडकीत दिसला हुता.\nलै दांदरली, काय नाय काय नाय म्हनत मी सायकलवर टांग मारली आन जे पयालो, परत गेलोच नाय तिकडं.\nम्हनल गेले चुलीत ते पाचशे रुपये, कुठं दुसरं काय काम तं भेटनच.\nतवा पासून त्या बंगल्याकडं कधी फिरकलोच नाय.\nप्रत्येक कथेला अशी प्रतीकथा\nप्रत्येक कथेला अशी प्रतीकथा असते.\n||संकरित बियाणे रुजलं भारी\n||संकरित बियाणे रुजलं भारी प्रतिकथांचा रतीब सारी||\n||अशुद्ध बीजापोटी नीच कथानकं आली फळाला||\nतर मंडळी राती लई भयान सपान\nतर मंडळी राती लई भयान सपान पडलं. एक जोडपे अपत्य व्हावं म्हूण लई कावलं व्हतं. भगत देवरूसी नवस सम्दं झालं पण प्वार काय हुईना. शेवटी टेस्ठ टुबाची आयड्या केली,पण लोचा झाला तीथं काहीतरी हीडीस अभद्र ओंगळवाणं हजर व्हतं. त्यानं त्या ठेस्ट टुबात आपलं सत्व गपचीप मिसळलं.\nफुढं त्यायला एकखटी डजनभर पिल्लं झाली. जन्माला आल्याआल्या नवं टेक्नीक शिकून माबोवरच्या धाग्यांना झपाटु लाग्ली ना राव्व.\nसपान फास्ठ फारवर्ढ पडेल व्हतं.\nह्या धाग्यावर थोडेसे अवांतर ,\nह्या धाग्यावर थोडेसे अवांतर ,\nत्याचे झाले असे, गेला आठवडाभर मी हॉस्पिटलमध्ये होते, तब्येत खूप जास्त बिघडली होती, अन त्यासगळ्या मुळे मला सारखे असे वाटत होते की आता काही मी जिवंत बाहेर येत नाही, अन त्यात हा धागा (हा म्हणजे अमानवीय चे सगळेच) अति वाचल्यामुळे , जेव्हा कधी थोडी जागी असायची तेव्हा मी सारखी इकडे तिकडे बघायची, छताकडे बघायचे की मला असे कोणी पूर्वज घ्यायला तर आले नाहीत ना , पण कसले काय, झाली ठीक अन घरी पण सोडले मला☺️\n@ VB - अरेरे\n@ VB - अरेरे\nVBतुमची वेळ आली नाही.\nVBतुमची वेळ आली नाही. तुम्हाला अमानवीय ३,४,५,६,७........ वाचायचं आहे अजून.\nमुंबई - मरिनड्राइव्ह ट्रायडेंट हॉटेल चा १३ मजला हा झाकला गेलाय\nहॉटेल मध्ये खिडकीतून पाहिल्यावर दिसणारा अफाट सुंदर अरबी समुद्र आणि संध्याकाळी मावळणारा सूर्य मनाला सुखद अनुभव देतो BUT... ह्याचा परे एकेकाळी एक भयावह वास्तू म्हणून हि त्याला ओळखले जायचे ,मुंबई पोलिसांना सुद्धा confuse करून सोडलेले येथे घडणाऱ्या घटनांनी असे म्हणतात ट्रायडेंट हॉटेल चा १३ मजला हा झपाटलेला आहे ,फक्त हा मजलाच नाही तर ह्याचा खिडक्या दरवाजे हि पूर्ण पाने झाकून टाकले गेलेत, एकेकाळच्या सिरीयल सुसाईड ने उच्छाद मांडल्या पासून १३ floor बंद असतो . हा झपाटलेला आहे असं म्हटले जाते. तर काही देशांमध्ये १३ या अंकाला अपशकुन मानतात.येशू ने शेवटचं जेवण १३ अनुयायां बरोबर केलेला त्या नंतर त्यांना वध स्तंभावर चढवले गेले.\n13 ला जीवन आणि मृत्यू मधील दुवा म्हटले जाते .म्हणून कदाचित 13th फ्लोर च्या खिडकीतून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली असावी . म्हणून मग१३ floor कायमचा बंद करून टाकावा असा डायरेक्टर्स ने निर्णय घेतला. येथे सर्वात आधी एक कपल ने आत्महत्या केली होती . मग त्या रूम मध्ये अनेक कपल्स च्या त्याच प्रकारे आत्महत्या झाल्या. त्यात प्रेमीयुगुल आणि नवविवाहितांचा सुद्धा समावेश आहे असं म्हणतात. त्यामागील tragedy एक रहस्य आहे \nलोकांकडून पैसे जमवून साग\nलोकांकडून पैसे जमवून साग लागवड,स्ट्रॉबेरी लागवड करून शंभर पटीने पैसा परत करणार असं सांगणाऱ्या कंपन्या निघाल्या होत्या. अशाच एका कंपनीत farm manager म्हणून काम करीत होतो. तर डोळस आडनावाच्या वॉचमनला सगळे गाव वचकुन होतं कारण त्याला जादूटोणा करता येतो असे सगळे बोलत.\nमी त्याच्या खनपटीलाच बसलो जादू दाखव म्हणून. सुरुवातीला आढेवेढे घेतले,एकदिवस एक नोट हातात धरून दुसऱ्या हातावर घासली तर नोटाच पडू लागल्या. मग रोजच गोळ्या बिस्कीटं हवेतून काढणं. नजरबंदीचे खेळ हे चालू झालं. हात���लाखी करतोय हे कितीही बारीक लक्ष ठेवले तरी कळत नव्हते. ती जादू खरीच वाटू लागली व त्याला मी खूप जवळचा माणूस बनवला.\nमुठ मारण्याचा प्रकार त्याने दाखवला होता. ब्लेडने बोटांना चिरा मारायचा व रक्त लिंबाला लावायचा. टाचण्या टोचलेलं लिंबू क्षणात गायब व्हायचे. लिंबू लपवलं का हे पाहण्यास मी त्याचे खिसे तपासत असे.\nमी अक्षरश: त्याच्या आहारी गेलो.काहीही कर पण मला ही जादू शिकव असं त्याच्या मागेच लागलो.\nमी साहेब असल्याने त्याला नाही म्हणता येईना. मग मला इंद्रजालचे एक पुस्तक दिले व मंत्र सिद्ध करण्यासाठी सांगितले. त्यासाठी लागणारे भोजपत्र व इतर साहित्य पुण्यातून एका अशा गोष्टी मिळणाऱ्या दुकानातून मिनतवारी करून पैदा केलं. पण काही जादू जमेना. एक दिवस एक घुंगराची काठी,एक काळीबाहुली घेऊन मला एका टेकडीवर सोबत नेले. मला सांगितले तुम्ही मंत्र जपा. माझी विद्या तुमच्या कडे येईल पण माझा जीव जावू शकतो. संध्याकाळ झाली होती पुर्ण सन्नाटा.आम्ही दोघेच होतो. मला जर कमीजास्त झालं तर ही घुंगराची काठी वाजवत शरीरावर ओवाळायची.\nमी मंत्र जपताच तो खाली पडला,हातपाय जोरजोराने झाडू लागला तोंडातून रक्त ओकू लागला. मी घाईघाईने काठीचा प्रयोग केला . तशाही परिस्थितीत मला त्याचा संशय होताच म्हणून मी माझा रुमाल त्याला रक्त पुसायला दिला व परत घेतला . रुमवर आल्याआल्या रूमाल नळाखाली धुतला तर लाल कुंकवाचा रंग वाहून गेला. खरोखर रक्त असते तर वाळून घट्ट झाले असते.\nमग मी त्याला अल्टीमेटम दिले तेव्हा तो म्हणाला फार कठीण प्रकार आहे तुम्ही करणार नाही,मी म्हणालो माझी काहीही तयारी आहे. म्हणाला विद्या शिकण्यासाठी स्वतःची विष्ठा स्वतःला खावी लागते. हे ऐकल्याबरोबर माझा संताप झाला व तिथल्या तिथं कामावरून हाकलून दिला.\nकाळी बाहुली म्हणे सख्खी बहीण बाळंतपणात मेली तेव्हा तिच्या पोटातील ओटी काढून बनवली होती.\nहातचलाखीच करत होता पण त्या काळात सीसीटिव्ही,क्यामेरे मोबाईल नव्हते.\nप्रीत = बोकलत २\nप्रीत = बोकलत २\nभुत्याभाऊ , तुमचा किस्सा\nभुत्याभाऊ , तुमचा किस्सा वाचताना नेमका फोटोला हेंग झाला फोन. फोटो पुढेच सरकेना. चार सेकंदांसाठी लिफ्ट मधे अडकल्यासारखं वाटलं. बापरे, डेंजर अनुभव प्रीत, तो माणूस जरी हात चलाखी जरी करत असला ना तरी सुद्धा , आणि समजा ती हातचलाखी नव्हती तर तुमचा जीव पण धोक्यात आला अस���ा ना तुमचा जीव पण धोक्यात आला असता ना काही अघोरी विद्या हस्तगत करण्यासाठी असे विधी असतात (विष्टा ) वगैरे, मागे मी एक पुस्तक वाचलं होतं, \"अघोरी \" , लेखक आठवत नाहीत. आठवलं की लिहीन. मिळाल्यास वाचा .\nभुत्याभाऊ, बर्याच बिल्डिंग मधे १३ नंबरचा मजला नसतो.\nमाझ्या ऑफिस बिल्डिंगमधेही नाहीये.\nमाझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत.\nमाझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. नाव मुद्दाम नाही सांगत. तर त्यांना या इंद्रजालामध्ये इंटरेस्ट होता\nएक दिवस त्याच्या गावात एक बाळंतीण बाई मेली. बाळंतीण बाई मेल्यावर तिच्या चितेचा कोणतातरी कपडा मंत्रून आणायचा असतो व तो कपडा अमावस्येला काहीतरीं विधी करून स्वतःकडे ठेवला तर त्या बाईचे भूत आपल्या ताब्यात राहते व मग आपण तिच्या कडून आपली कामे करून घेऊ शकतो असा काहीतरी तो प्रयोग होता.\nपण अमावस्या बरीच लांब होती तरी असा चान्स परत मिळणार नाही म्हणून त्या गृहस्थाने त्या रात्री जाऊन तो कपडा मिळवला. व घरीं ठेवला\nत्यांचे घर म्हणजे दुमजली होते. खाली दोन खोल्यात लहान दोन भाऊ व वरील दोन मध्ये तिसरा भाऊ व हे असे राहत असत. खालील खोलीतून वर जायला एक जिना होता व तोच एक मार्ग होता वरील दोघांना खाली यायला. तर ज्या दिवशी यांनी ते कापडं आणून घरी ठेवले त्या रात्री त्या बाईने यांना घराजवळ येऊन हाक मारली तसे मंत्रमुग्ध अवस्थेत ते झोपेतच चालू लागले. अगदी व्यवस्थित जिना उतरून खाली आले दराची कडी काढली व बाहेर पडले. घरातील इतर लोक्कानी हाका मारल्या पण उत्तर नाही. घरातील लोक्कानी पकडून घरात आणले व जागे केले व विचारले कुठे जात होतास व आवाज दिला तरी उत्तर नाही\nत्यांनी काहीतरी सांगून वेळ मारून नेली. दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार . परत लोक्कानी पकडून आणला. लोक पण आता सावध झाली\nतिसऱ्या दिवशी मात्र लोक्काना न जुमानता ती व्यक्ती झोपेतच खूप लांब पर्यंत म्हणजे तिथे एक चिंचेचे झाड आहे तिथं पर्यंत गेली होती पाच सहा लोक्कानी\nधरून आणला . मग या व्यक्तीने जवळच्या लोक्काना सांगितले कि चिंचेच्या झाडाच्या पलीकडे त्या बाईची सत्ता चालू होते तिथे मी पोहचलो असतो तर काही जिवंत राहिलो नसतो. मग त्यानि अमावास्येच्या अगोदरच तो कपडा नदीत विसर्जित केला..\nनानबा मी मीच आहे.सांगितलेली\nनानबा मी मीच आहे.सांगितलेली गोष्ट १००% सत्य आहे. मला काही शक्ती मिळाल्या आहेत पण मी त्यांचा वापर करत न���ही.\nजर कुणा निष्पाप जीवाला कुणी\nजर कुणा निष्पाप जीवाला कुणी दुष्ट व्यक्ती फार त्रास देत असेल. समजा पैसा जमीन हडपणे, लैंगिक अत्याचार, जीवावर उठणे असे करीत असेल तर एक नारळ घ्यायचा व म्हसोबा दैवताला संबंधित व्यक्तीला पाहून घे अशी प्रार्थना करायची व त्या नारळाची शेंडी आपल्या बाजूला ठेऊन नारळ फोडायचा,नारळ तिथेच ठेवायचा. मात्र आपली बाजू सत्य असली पाहिजे नाहीतर परिणाम उलटा होईल.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4640962.html", "date_download": "2018-12-15T06:51:06Z", "digest": "sha1:ZHIYE5MUCPARJM5MWYEXX7YTSXOIWH7F", "length": 1326, "nlines": 39, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - एकटाच...", "raw_content": "\nकाळही होतो, आजही आहे\nउद्या कदाचित नसेन मी...\nकाळ मोकळे होते, आजही मोकळे आहे\nउद्या कदाचित तसे ते नसेलही...\nकाळही होते, आजही आहे\nउद्याही कदाचित असेल ते\nकाळ जे होते, आज ते नाहीत\nउद्याचे कोण ते माहीत नाही\nकाळ्ही होते, आजही आहे\nकाळही उडत होतो, आजही उडत आहे\nउद्या कदाचित पडलेलो असेनही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/feedback?start=46", "date_download": "2018-12-15T07:55:44Z", "digest": "sha1:MAVZY5IXGAYWCUI5TJPH52XQKDA5UV7U", "length": 4039, "nlines": 80, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nअतिशय छान उपक्रम आहे. aamhi जिल्ह्याबहेर नोकरी करतो या माध्यमातून संपर्कत रहू.\nदैनिक सुराज्य, बीड , महाराष्ट्र , , surajya@gmail.com\nअभिनंदन आणि धन्यवाद पोकळे सर चांगला उपक्रम आहे.\nआल डी बेस्ट फॉर फ्यूचर\nखुप खुप छान उपक्रम आहे बीड लाइव साठी हार्दिक शुभेच्छा \nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. स्टार मार्क केलेल्या सर्व Field भरणे आवश्यक आहे.\nMessage * [मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा] [शब्दमर्यादा फक्त 500 शब्द]\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत र��हील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://cidco.maharashtra.gov.in/", "date_download": "2018-12-15T08:13:57Z", "digest": "sha1:4EK5NWDE2IR3OC2LFLTVZG4IRA6TMQEL", "length": 26733, "nlines": 210, "source_domain": "cidco.maharashtra.gov.in", "title": "मुख्य पृष्ठ- शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) ,भारत", "raw_content": "\nमसुदा नियंत्रण आणि पुनरावलोकन\nनवी मुंबईतील झोन डीटेल्स\nचिखलदरा थंड हवेचे ठिकाण\nआरक्षण - गोल्फ कोर्स,प्रदर्शन केंद्र, अर्बन हाट\nमार्केटिंग II ईएमडी भरणा\nमार्केटिंग I ईएमडी भरणा\nनवीन शहर संपर्क कार्यालये\nआपत्कालीन नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन सेवा\nएसएपी ईएसएस / एमएसएस पोर्टल\nसहाय्यक विधि अधिकारी/सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)/ कार्यकारी अभियंता (दूरसंवाद)/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य)/ आज्ञावलीकार या पदांसाठी १५/१६ डिसेंबर २०१८ रोजी होणारी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील दिनांक यथावकाश कळविला जाईल.\nकार्यकारी अभियंता (वाशी-१) , सिडको लि., सीबीडी बेलापूर, नवी मुंबई यांना प्रवासी जलवाहतूक टर्मिनलच्या विकासासाठी ०.४६ हेक्टर राखीव व कांदळवन वळती करण्याबाबत.\nश्रेणी 'अ' आणि 'ब' च्या पदांसाठी अर्ज\nसहाय्यक विधि अधिकारी,सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) कार्यकारी अभियंता (दूरसंचार),सहाय्यक अभियंता (स्थापत्य),आज्ञावलीकर (प्रॉग्रॅमर) या पदांच्या भरतीसाठी जाहिरात\nसिडको सहकारी गृहनिर्माण संस्था योजना २०१७ च्या सोडतीचा निकाल\nमालमत्तेवर कर्ज किंवा उचल देणाऱ्या सिडकोच्या अर्थव्यवहार संस्था यादीत समाविष्ट संस्था\nसिडको महागृहनिर्माण योजना २०१८ बाबत सुचना\nसिडको महागृहनिर्माण सोडत २०१८ निकाल\nदि.०२/१०/२०१८ रोजी होणाऱ्या सिडकोच्या महागृहनिर्माण २०१८ योजनेच्या सोडतीचे थेट प्रक्षेपण (LIVE) आपण सकाळी ११ पासून खालील संकेतस्थळावर पाहु शकता\nस्वतंत्र बाह्य निरीक्षकांच्या नेमणुकीस एक महिन्याची मुदतवाढ\nहेटवणे पाणी पुरवठा योजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ४ बी ते एमबीआर वहाळपासून कळंबोलीपर्यत टाकावयाच्या १५०० मि.मि. व्यासाच्या जलवाहीनीस केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल (एमओ इएफ) मंत्रालयाची मान्यता आणि त्यात सुधारणा\nसिडको गृहनिर्माण योजना ऑनलाइन अर्ज नोंदणी 2018\nड्रायव्हर कर्मचाऱ्यांसाठी बाटाच्या शूजचा पुरवठा करण्यासाठी कोटेशन मागवणे - व���्ष २०१८-२०१९.\nशिपाई, मुकादम, स्वीपर आणि लिफ्टमन कर्मचाऱ्यांसाठी बाटाच्या शूजचा पुरवठा करण्यासाठी कोटेशन मागवणे - वर्ष २०१८-२०१९.\nसुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांसाठी लेदर शूज पुरवठा करण्यासाठी कोटेशन मागवणे वर्ष २०१८-२०१९.\nमाळी, मजदूर, हेल्पर, हेल्पर (टेक) आणि मीटर रीडर कर्मचाऱ्यांसाठी बाटाच्या शूजचा पुरवठा करण्यासाठी कोटेशन मागवणे - वर्ष २०१८-२०१९.\nव्हॅली शिल्प गृहनिर्माण योजना सेक्टर -३६, खारघर, नवी मुंबई येथील शिल्लक दुकानांची व कार्यालयांची विक्री योजना क्र.: एमएम-२/०१/केएचआर/दुकाने-कार्यालये/२०१८-१९\nनवी मुंबईतील खारघर व कळंबोली येथे निवासीसह वाणिज्यिक वापरासाठी भाडेपट्टा तत्वावर भूखंड उपलब्ध योजना क्र.: एमएम-१/०३/केएचआर-केएलएम /२०१८-१९\nस्वतंत्र बाह्य निरीक्षकांची नेमणूक [IEMs]\nविभागप्रमुखांना भेटण्याची अभ्यागतांसाठी वेळ: सोमवार (सार्वजनिक सुट्टी वगळता) – दुपारी २.०० ते ३.००\nवर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांसाठी रेमंड सुपर ट्रोविन गणवेषाचे कापड पुरवठा करण्यासाठी कोटेशन मागवणे - वर्ष २०१८-२०१९\nकामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक विशाखा समिती\nसिडको, नवी मुबई महानगरपालिका क्षेत्र आणि जेएनपीटी एरियाच्या सागरी किनारपट्टी झोन ​​व्यवस्थापन योजना (सीएएमपी) वर सूचना व आक्षेपनासाठी निमंत्रण\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी चार्टर्ड अकाउंटंट्सचा संघ नेमण्याबाबत शुद्धिपत्रक १\nजाहीर सूचना - जमीन मालकांच्या सभेकरिता जाहीर सूचना - नगर योजना परियोजना - २ .\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी चार्टर्ड अकाउंटंट्सचा संघ नेमण्याबाबत सी. ए. क्र. ०१/सिडको/टी अँड सी/सी जी एम (टी अँड ए)/एसटीइ (एस अँड ए)/ २०१८-१९\nनवी मुंबई येथील विविध संकुलामधील संयुक्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकरिता भाडेपट्याने भूखंड योजना क्रमांक एसएसओ / 0५ / एस सी एच / जे आर सी / टाइप-III/ २०१७-१८ योजने अंतर्गत प्राप्त अर्जदार संस्थांची यादी\nसिडको बुटीबोरी , नागपूर येथील सुविधा निवासी (Residential) भूखंड \" जेथे आहे जसे आहे \" या तत्वावर ९५ वर्षे भाडेपट्ट्यावर निविदा पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध\nवर्ग 2 व 3 च्या पदांसाठी कागदपत्र सत्यापनासाठी शॉर्टलिस्ट केलेली उमेदवारांची यादी\nखारघर स्पॅगेटी दुकाने सेक्टर – १५, खारघर नवी मुंबई\n\"जाहीर सूचना -महाव्यव��्थापक (विमानतळ), सिडको लि. नवी मुंबई यांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता रायगड जिल्ह्यातील २५०.०६२५ हेक्टर वनजमीन वळती करण्याबाबत \"\n\"सक्षम मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्थानकडून कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यासाठी ई-निविदा \"\n\"नवी मुंबईतील विविध नोडस् मध्ये प्रस्तावित सहकारी गृहनिर्माण संस्थासाठी भाडेपटट्यावर भूखंड उपलब्द्ध \"\n\"उलवे वाणिज्यिक संकुल सेक्टर -१९अ ,उलवे नवी मुंबई येथे भाडेपटट्यावर दुकाने व कार्यालय उपलब्द्ध \"\nलिपिक टंकलेखक / लेखाच्या पोस्टसाठी अर्ज लिपिक / सहकारी अधिकारी / क्षेत्र अधिकारी / क्षेत्र अधिकारी(सामाजिक सेवा) / प्रोग्रामर\"\n\"वर्ग बी आणि वर्ग सी पोस्टसाठी अर्ज\"\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी EHVT लाईन्सचे स्थलांतरण करण्यासंदर्भात CRZ मंजुरी विषयी\nअनधिकृत बांधकामाबाबत सार्वजनिक सूचना\nसिडकोच्या रहिवासी आणि सवलतीचा भाडेपट्टी बुटीबोरी, नागपूर<\nक्षेत्राधिकारी (सामान्य) / क्षेत्राधिकारी (सामाजिक सेवा) / आज्ञावलीकार / संगणक चालक / लिपीक टंकलेखक/ लेखालिपीक यांच्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र.\nस्पेगेटी हाऊसिंग स्कीम, सेक्टर 15, खारघर, नवी मुंबई येथे दुकानांच्या विक्रीसाठी योजना.\nशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी भाडेपट्ट्याने निर्धारित किंमतीन्वये द्यावयाचे नवी मुंबईतील भूखंड\nविपणन विभाग लॉटरी 2017\nलिपिक टंकलेखक / लेखाच्या पोस्टसाठी अर्ज लिपिक / सहकारी अधिकारी / क्षेत्र अधिकारी / क्षेत्र अधिकारी(सामाजिक सेवा) / प्रोग्रामर\nवर्ग बी आणि वर्ग सी पोस्टसाठी अर्ज\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी EHVT लाईन्सचे स्थलांतरण करण्यासंदर्भात CRZ मंजुरी विषयी\nनवी मुंबईच्या विकासाबरोबरच सिडकोने स्वातंत्र्योत्तर भारतात एक इतिहास घडविला आहे. देशाच्या नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ही ओळख हा सिडकोचा बहुमानच आहे.\nमाननीय श्री. देवेंद्र फडणवीस\nमान. मुख्यमंत्री,नगर विकास मंत्री,महाराष्ट्र\nमहाराष्ट्राचे नवीन शहर विकास प्राधिकरण म्हणून सिडकोने नगर नियोजन क्षेत्रात अद्वितीय कार्य केले आहे. नवीन शहरे ही आधुनिक युगाची गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रदीर्घ मार्गक्रमण करावयाचे आहे.\nमान. नगर विकास राज्यमंत्री, महाराष्ट्र\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाद्वारे सिडकोने एक महत्वाकांक्षी पाउल उचलले आहे. हा प्रकल्प शहराला जगातिक नकाशावर स्थापित करेल आणि राज्यासाठी विस्तीर्ण क्षितीज खुले करेल.\nउपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको\nमार्केटिंग II ईएमडी भरणा\nनवी मुंबईतील घणसोली येथे निवासीसह वानिज्यीक वापरासाठी भाडेपट्टा तत्वावर भूखंड उपलब्ध योजना क्र. एमएम-०१/ जीएचन/२०१८-२०१९\nजात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात येणाऱ्या शिफारस पत्रांची यादी\nमार्केटिंग I ईएमडी भरणा\nएम एम -१/०३/सीएचएस/२०१७-१८ योजने अंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमधील सहकारी गृहनिर्माण संस्था भूखंडासाठी सोडत\nसिडको महागृहनिर्माण योजना २०१८ संदर्भातील नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nसह. गृह-निर्माण संस्था भूखंड योजना\nशुद्धिपत्रक क्र. ०३ नवी मुंबईतील विविध नोडसमध्ये रूग्णालयासाठी भाडेपट्टयावर भूखंड उपलब्द्ध योजना क्र. एमएम -१/पीएलटी /०२/एचओएसपी /२०१८-१९\nनवी मुंबईतील खारघर व कळंबोली येथे निवासीसह वाणिज्यिक वापरासाठी भाडेपट्टा तत्वावर भूखंड उपलब्ध योजना क्र.: एमएम-१/०३/केएचआर-केएलएम /२०१८-१९\nनवी मुंबईचा नवीन मानबिंदू अद्वितीय आविष्काराची निर्मिती (योजना क्र. एमएम -१ / पीएलटी / ०१ / नेरुळ / आयकॉनिक डेव्ह. / २०१८-१९)\nशुध्दीपत्रक क्र. १ तरघर, उलवे - पुष्पक नोड, नवी मुंबई येथे इंधन भरणा केंद्र ( पेट्रोल पंप / सीएनजी स्टेशन ) वापराकरिता भाडेपटट्यावर भूखंड उपलब्ध. योजना क्र. MM-1/PLT/05/ULWE/FUELSTATION/2017-18\nसिडकोतर्फे नवी मुंबईतील तरघर, उलवे - पुष्पक नोड येथे इंधन भरणा केंद्र ( पेट्रोल पंप / सीएनजी स्टेशन ) वापराकरिता भाडेपट्टा तत्वावर निविदा पद्धतीने भूखंड उपलब्ध )\nभाडेपट्टी प्रस्तावित सहकारी गृहनिर्माण सोसायटीसाठी नवी मुंबईच्या विविध नोडस्मध्ये भूखंड\nखरेदी करण्याच्या उद्देशाने उलवे नोड मध्ये प्लॉट्स भाडेपट्टी\nस्वप्नपूर्ती गृहयोजनेतील पात्र अर्जदारांनी दि. 6 फेब्रुवारी ते दि. 6 मार्च 2018 पर्यंत शिल्लक रकमेचा संपूर्ण भरणा करावा\nस्वप्नपूर्ती प्रतिक्षा यादीतील EWS व LIG यादीतील पात्र अर्जदारांनी पणन विभाग 2 रायगड भवन येथे आवश्यक कागदपत्रांसहित दि. 14 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2018 पर्यंत कार्यालयाीन वेळेत संपर्क साधावा.\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ\nनैना (नवी मुंबई एअरपोर्ट इंफ्लूएन्स नोटीफाईड एरिया)\nजवाहरलाल नेहरू पोर्ट ट���रस्ट प्रभावक्षेत्र (JNPTIA)\nभ्रष्टाचारासंबंधी तक्रारी येथे ऑन लाईन नोंदवता येतील\nसामान्य तक्रारींसाठी येथे क्लिक करा.\nसिडकोच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणांशीसंबधित अधिकाऱ्याना तसेच वकिलांना प्रकरणांचा मागोवा घेता यावा या उद्देशाने हे पोर्टल विकसित केले आहे.\nनवी मुंबई मालमत्ता माहिती\n1) सिडकोने बांधलेल्या मालमत्ता\n2) सामाजिक सुविधा भूखंड\n3) संस्था / निविदा /12.5% भूखंड व इतर\nजनमाहिती अधिकार कायद्याच्या तरतुदीनुसार सर्व विभागाचे जनमाहिती अधिकारी, सहाय्यक जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी तसेच कायद्याचा मसुदा येथे देण्यात आला आहे.\nभूखंड आणि सदनिका यांचे करारनामे झाल्यानंतरच्या काळातील सर्व औपचारिकता अधिकृत बाबी पूर्ण करताना या पोर्टलचा नागरिकांना उपयोग होईल.\nप्रतिसाद | महत्वाच्या वेब लिंक्स | वेबसाईट धोरणे | वेबसाइट नकाशा | वापरसुलभता मदत | मदत\n© हे सिडको अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क राखीव.2018. तांत्रिक समर्थन साइफ्यूचर इंडिया प्राइवेट लिमिटेड\nएकूण दर्शक\t: 729634 |आज अभ्यागत\t: 117\nअंतिम पुनरावलोकन व सुधारित : 13 Dec 2018 04:16:44", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/china-north-korea-oil-export-73813", "date_download": "2018-12-15T07:08:28Z", "digest": "sha1:F4XPNNNZJ3V5RIBSBZ7IDANIIWZIPTEM", "length": 13740, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "china north korea oil export चीनकडून उत्तर कोरियावर निर्बंध | eSakal", "raw_content": "\nचीनकडून उत्तर कोरियावर निर्बंध\nरविवार, 24 सप्टेंबर 2017\nउत्तर कोरियाचा सर्वांत निकटवर्ती देश चीन असून, देशाच्या एकूण परकी व्यापारापैकी 90 टक्के व्यापार चीनशी होतो. चीनने आता कोळसा, लोहखनिज, सागरी खाद्य आणि अन्य वस्तूंची उत्तर कोरियातून होणारी आयात थांबविली आहे.\nबीजिंग(पीटीआय) : उत्तर कोरियाला करण्यात येणाऱ्या तेलाच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय चीनने घेतला आहे; तसेच उत्तर कोरियातील कापडाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. अणुचाचण्या आणि क्षेपणास्त्र चाचण्या केल्यामुळे उत्तर कोरियावर निर्बंध घालण्यासाठी चीनवर जागतिक पातळीवरून दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनने हा निर्णय घेतला आहे.\nउत्तर कोरियाचा सर्वांत निकटवर्ती देश चीन असून, देशाच्या एकूण परकी व्यापारापैकी 90 टक्के व्यापार चीनशी होतो. चीनने आता कोळसा, लोहखनिज, सागरी खाद्य आणि अन्य वस्तूंची उत्तर कोरियातून होणारी आयात था��बविली आहे. उत्तर कोरियाने अणुचाचण्या व क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने निर्बंध लादले आहेत. चीन हा उत्तर कोरियाचा व्यापारातील सर्वांत मोठा भागीदार आहे. चीनने कापड आयातीवर बंदी घातल्याने उत्तर कोरियाला मोठा फटका बसणार आहे.\nचीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे, की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार द्रवरूप नैसर्गिक वायूची उत्तर कोरियाला होणारी निर्यात आजपासून थांबविण्यात आली; तसेच कच्च्या तेलाची आयात 1 ऑक्‍टोबरपासून मर्यादित करण्यात येईल. उत्तर कोरियातील कापडाच्या आयातीवरील बंदी आजपासून लागू होईल.\nसंयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या सर्व देशांकडून उत्तर कोरियाला होणारी कच्च्या तेलाची निर्यात मर्यादित करण्यात आली आहे. ही निर्यात ऑक्‍टोबरपासून चालू वर्षअखेरपर्यंत पाच लाख बॅरल असेल आणि पुढील वर्षीपासून ती दर वर्षाला 20 लाख बॅरल असेल. उत्तर कोरियाने याचा वापर फक्त नागरी कामकाजासाठी करावा, अशीही अट घालण्यात आली आहे.\nजागतिक दबावामुळे चीनने उत्तर कोरियाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. याचबरोर उत्तर कोरियाचे चीनमधील बॅंकांमार्फत होणारे आंतरराष्ट्रीय व्यवहारही थांबणार आहेत. या निर्णयामुळे उत्तर कोरियाची आर्थिक नाकेबंदी होणार आहे. चीनने बॅंकांना उत्तर कोरियाशी व्यावसायिक संबंध तोडण्याचे निर्देश दिले होते. याचे स्वागत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते.\nयुद्धांची पुनरावृत्ती नको - दलाई लामा\nमुंबई - जगात 20 व्या शतकात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. पहिले, दुसरे महायुद्ध, शीतयुद्ध, इराण, इराक...\nआवाक्‍यातले उपचार (डॉ. संजय गुप्ते)\nउपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं...\nओटावा - चीनच्या दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘हुआवेई’चे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) मेंग वानझोऊ यांना कॅनडामध्ये नुकतीच अटक करण्यात आली....\nकार्बन उत्सर्जनात भारत चौथ्या क्रमांकावर\nनवी दिल्ली : कार्बन डाय-ऑक्‍साईडच्या उत्सर्जनात भारताचा जगात चौथा क्रमांक असून, एकूण कार्बन उत्सर्जनापैकी सात टक्के वाटा भारताचा असल्याचे एका...\nशेअर बाजा�� गडगडला; गुंतवणूकदारांचे 2.28 लाख कोटी स्वाहा\nमुंबई ः शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 572 अंशांनी कोसळून 35 हजार 312 अंशांवर बंद झाला....\nजुन्नर येथील प्राचीन जैन मंदिरात चोरी\nजुन्नर : जुन्नर शहरातील पंणसुबा पेठ ता. जुन्नर येथील शांतीनाथ मंदिराच्या कळसाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत नरेद्र भोगिलाल शहा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/manali-bhide-public-awareness-india-tour-126727", "date_download": "2018-12-15T07:35:51Z", "digest": "sha1:G5JDOHBKI5RZPRWYZI37YFVLXCVT3UDY", "length": 13427, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "manali bhide Public awareness India tour समानतेचा झेंडा घेऊन मायलेकींचे भारतभ्रमण | eSakal", "raw_content": "\nसमानतेचा झेंडा घेऊन मायलेकींचे भारतभ्रमण\nगुरुवार, 28 जून 2018\nपुणे - स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समानता, अवयवदान अशा ज्वलंत विषयांवर जनजागृती करीत दुचाकीवरुन कन्याकुमारी ते जम्मू-काश्‍मीर हा प्रवास करण्याचा पराक्रम पुण्यातील मनाली व मन्वा भिडे या मायलेकींनी केला आहे. या दोघींनी हा चार हजार २५ किलोमीटरचा प्रवास आठ दिवसांत पूर्ण केला आहे. जिद्द मनात ठेवली, तर आपण खूप काही करू शकतो, हे दोघींनी दाखवून दिले आहे.\nपुणे - स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समानता, अवयवदान अशा ज्वलंत विषयांवर जनजागृती करीत दुचाकीवरुन कन्याकुमारी ते जम्मू-काश्‍मीर हा प्रवास करण्याचा पराक्रम पुण्यातील मनाली व मन्वा भिडे या मायलेकींनी केला आहे. या दोघींनी हा चार हजार २५ किलोमीटरचा प्रवास आठ दिवसांत पूर्ण केला आहे. जिद्द मनात ठेवली, तर आपण खूप काही करू शकतो, हे दोघींनी दाखवून दिले आहे.\nगृहिणी असलेल्या मनाली (वय ४०) आणि त्यांची मुलगी मन्वा (वय १४) यांनी कन्याकुमारीपासून दुचाकीवरून प्रवासाला सुरवात केली. त्यांनी तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, र��जस्थान, हरियाना, पंजाब आणि जम्मू-काश्‍मीर या राज्यांमध्ये प्रवास केला. मुलगी वाचवा, अवयवदान, मानसिक शक्ती कशी वाढवावी, याविषयांवर स्थानिकांशी संवाद साधत जनजागृती केली.\nपहिला प्रवास त्यांनी पुणे ते कन्याकुमारी आठ दिवसांत पूर्ण केला होता. त्यानंतर एका दिवसात अष्टविनायक दर्शन आणि आता कन्याकुमारी ते जम्मू-काश्‍मीर असा प्रवास त्यांनी केला आहे. रोज १२ तास त्या दुचाकीवरून प्रवास करत होत्या. याविषयी मनाली भिडे म्हणाल्या, ‘‘या प्रवासातून खूप काही शिकता आले. संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळाली. आठवीत शिकणारी माझी मुलगी मन्वा हिने मोलाची साथ दिली. चाकोरीतील आयुष्य जगण्यापेक्षा त्यापलीकडे जाऊन वेगळे काही तरी करावे, यासाठी आम्ही हा प्रवास केला.’’\nकोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत, हा संदेश लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही हा प्रवास केला. मी दुचाकी चालवायचे आणि माझी मुलगी मागे बसून मला प्रोत्साहित करायची. या प्रवासात विविध राज्यांतील संस्कृती अनुभवता आली. या प्रवासाची नोंद इंडिया बुक, लिम्का बुक आणि गिनेस बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे.\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार...\n‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ फेब्रुवारीत\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ हे अधिवेशन अपुरा निधी आणि परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची सोय होऊ न...\nपुणे - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा...\nमुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींन���...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/esakal-news-sakal-news-dhing-tang-61744", "date_download": "2018-12-15T07:56:11Z", "digest": "sha1:HU3T3UEDE46FPXPD2ZCUTFH3K7ZK77H4", "length": 17456, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal news sakal news dhing tang अदृश्‍य हात! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 24 जुलै 2017\nआणखी एक म्यारेथॉन मुलाखत\nआम्ही : सध्या काय चाललंय\nफडणवीसनाना : काय चालणार तेच सध्या फॉगच चल राहा है..\nआम्ही : तुमचा वाढदिवस झाला म्हणे\nफडणवीसनाना : झाला की\nआम्ही : पण तुम्ही होर्डिंग लावायला नकार दिलात. पक्ष असा चालणं कठीण असतं\nफडणवीसनाना : न चालायला काय झालं आमचा पक्ष होर्डिंगवर नाही, (ओठांवर बोटांचा पाचुंदा हापटत) बोर्डिंगवर चालतो आमचा पक्ष होर्डिंगवर नाही, (ओठांवर बोटांचा पाचुंदा हापटत) बोर्डिंगवर चालतो\nआम्ही : टीव्हीवर जाहिरातीही देऊ दिल्या नाहीत\nफडणवीसनाना : ते पैसे शेतकऱ्यांसाठी आमच्या फंडाला द्या म्हणून सांगितलं\nआणखी एक म्यारेथॉन मुलाखत\nआम्ही : सध्या काय चाललंय\nफडणवीसनाना : काय चालणार तेच सध्या फॉगच चल राहा है..\nआम्ही : तुमचा वाढदिवस झाला म्हणे\nफडणवीसनाना : झाला की\nआम्ही : पण तुम्ही होर्डिंग लावायला नकार दिलात. पक्ष असा चालणं कठीण असतं\nफडणवीसनाना : न चालायला काय झालं आमचा पक्ष होर्डिंगवर नाही, (ओठांवर बोटांचा पाचुंदा हापटत) बोर्डिंगवर चालतो आमचा पक्ष होर्डिंगवर नाही, (ओठांवर बोटांचा पाचुंदा हापटत) बोर्डिंगवर चालतो\nआम्ही : टीव्हीवर जाहिरातीही देऊ दिल्या नाहीत\nफडणवीसनाना : ते पैसे शेतकऱ्यांसाठी आमच्या फंडाला द्या म्हणून सांगितलं\nआम्ही : ही आयडिया कशी सुचली ते सांगा\nफडणवीसनाना : जलयुक्‍त शिवार योजनेवरून पावसाचं पाणी चर खणून जिरवायचं पावसाचं पाणी चर खणून जिरवायचं वॉटर टेबलची पातळी वाढवायची वॉटर टेबलची पातळी वाढवायची पुढचा उन्हाळा बरा जातो, असा हिशेब पुढचा उन्हाळा बरा जातो, असा ���िशेब त्याच धर्तीवर होर्डिंग, जाहिराती, केक, फुगे, टोप्या, चाकलेटं हा वाढदिवसाचा खर्च जिरवला की तेवढाच फायदा त्याच धर्तीवर होर्डिंग, जाहिराती, केक, फुगे, टोप्या, चाकलेटं हा वाढदिवसाचा खर्च जिरवला की तेवढाच फायदा\nआम्ही : विनोद करत असाल तर ठीक आहे, पण...\nफडणवीसनाना : हो, विनोदच होता, पण तावड्यांचा नव्हे हाहा\nआम्ही : वाईट होता...आय मीन विनोद. तुमचे जुने मित्र तुमच्यावर नेहमी टीका करतात. ढोल वाजवतात\nफडणवीसनाना : निंदकाचे घर असावे शेजारी\nआम्ही : मलबार हिल आणि बांद्रे शेजारी नाहीत\nफडणवीसनाना : पहिल्या मजल्यावरचे तात्या मुळे आणि चौथ्या मजल्यावरचे अण्णा गोळे शेजारी नसतात का एकाच हाउसिंग सोसायटीचे आम्ही मेंबर आहोत\nआम्ही : शेजारी म्हणायचं तर तुमच्यात विरजणही जात नाही नि विस्तवही\nफडणवीसनाना : तेच... तेच म्हणतोय मी मघाशी इंटरनेटवर वर्तमानपत्र वाचत होतो\nआम्ही : विकत घेत नाही वाटतं\nफडणवीसनाना : पेपरवाला रोखीत बिल मागतो\nआम्ही : तुमच्याच नोटाबंदीमुळे हे हाल झालेत सामान्य माणसं अजूनही भरडली जाताहेत सामान्य माणसं अजूनही भरडली जाताहेत एटीएम दिसलं की छातीकडे आपोआप हात जातो एटीएम दिसलं की छातीकडे आपोआप हात जातो पण कोणी अवाक्षर काढायला तयार नाही पण कोणी अवाक्षर काढायला तयार नाही लोकांची तोंडंसुद्धा एटीएमसारखी रिकामी झाली आहेत\nफडणवीसनाना : शतप्रतिशत क्‍याशलेस महाराष्ट्र हे तर आमचं स्वप्न आहे\nआम्ही : मग अभिनंदन झालाच्चे आमचा महाराष्ट्र क्‍याशलेस झालाच्चे आमचा महाराष्ट्र क्‍याशलेस इथे दातावर मारायला दमडा नाही उरला कुणाकडे\n मग दात पाडा एकमेकांचे हाहा\nआम्ही : दात नाही पडणार, पण सरकार पडेल अशी भीती नाही वाटत\nफडणवीसनाना : मुलाखतकार असूनही प्रश्‍नचिन्हवाला पहिलाच प्रश्‍न विचारलात त्याबद्दल पुन्हा थॅंक्‍यू\nआम्ही : ही म्यारेथॉन मुलाखत आहे ह्यात मुलाखतकार काहीही बोलतो, त्यावर तुम्ही फक्‍त प्रतिक्रिया द्यायची असते ह्यात मुलाखतकार काहीही बोलतो, त्यावर तुम्ही फक्‍त प्रतिक्रिया द्यायची असते तुम्हाला नाही कळणार... ही नवी पद्धत आहे\nफडणवीसनाना : ओके, ओके आता तुमचं उत्तर : आमचं सरकार पडणार नाही, कारण ते पडायला लागलंच तर सावरायला अनेक अदृश्‍य हात आहेत\nआम्ही : हात म्हंजे पंजा म्हणायचं असेल तुम्हाला\n गड्डा झब्बू खेळताना पत्त्यात होतात ते हात रमी खेळता��ा लागतात ते हात रमी खेळताना लागतात ते हात\nआम्ही : म्हंजे मित्राचा हात तुम्ही झटकणार वाटतं\nफडणवीसनाना : एवढंच सांगतो की आम्ही कारभाराची पाच वर्षं पूर्ण करू बाकी कोणाला काय बोलायचंय ते बोलू दे बाकी कोणाला काय बोलायचंय ते बोलू दे ढोल वाजवायचेत ते वाजवू दे ढोल वाजवायचेत ते वाजवू दे मुलाखती द्यायच्यात द्या देऊ दे\nआम्ही : शेतकऱ्यांना चुना लावलात तर ढोल फोडू...म्हंजे असं तुमचे मित्र म्हणतायत\nफडणवीसनाना : तुम्ही आता निघा\nआम्ही : चीन आणि पाकिस्तानशी लढण्याऐवजी तुम्ही तुमच्या मित्राशीच का लढता हा खरा सवाल आहे हा खरा सवाल आहे\nफडणवीसनाना : उत्तर देऊ म्हणताय पुढल्या भागात देतो\nभारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी\nकाठमांडू : भारतीय चलनातील दोन हजार, 500 व 200 रुपयांच्या नोटांच्या वापरावर नेपाळने बंदी घातली आहे. हा निर्णय तत्काळ लागू करण्याचा आदेश नेपाळ...\n'देश आर्थिक संकटात' : यशवंत सिन्हा\nपुणे : \"देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. सरकार कितीही आशादायी चित्र रंगवत असले तरीही देश आर्थिक संकटात आहे, ही वस्तुस्थिती आपण लवकरात लवकर...\nआघाडीसाठी काँग्रेसकडूनच सकारात्मक प्रतिसाद नाही : प्रकाश आंबेडकर\nलातूर : सेक्युलर पक्ष एकत्र यावेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेते. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी...\n\"नोटाबंदी हा भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला मोठा शॉक होता,' असे आपल्या ताज्या पुस्तकात नमूद करणाऱ्या अरविंद सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वीच \"वैयक्तिक'...\nमीच खरा हिंदू, मात्र काही बनावट- सिब्बल\nनवी दिल्ली : देशात मीच खरा हिंदू आहे, बाकी काहीजण हिंदू असल्याचा बनाव करत आहेत. देशाला असा बदल नकोय, की जो आपल्या दुर्दशेचे कारण बनेल, असा बदलाव नकोय...\nआश्वासने खोटी ठरल्याने भाजपला बसतील सतत चटके\nसोलापूर : सत्तेवर येण्यासाठी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरल्याने भाजपला त्याचे चटके सोसावे लागतील, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37184", "date_download": "2018-12-15T07:44:06Z", "digest": "sha1:EX4HSF2ZGZZMHJDIBZRLSPTBRXOD4RKX", "length": 4261, "nlines": 93, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Sony Ericsson Xperia ray | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nSony Ericsson Xperia ray बद्दल कोणाला काही अनुभव आहे का\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nत्याऐवजी सॅमसंग गॅलॅक्सी s-II\nत्याऐवजी सॅमसंग गॅलॅक्सी s-II घ्या. Xperia थोडा slow आहे असे ऐकलेय.\nत्याच पानावरचे प्रतिसाद घेऊन\nत्याच पानावरचे प्रतिसाद घेऊन हा वेगळा धागा सुचवला आहे. कारण तिथे फारच गुंता व्हायला लागला आहे\nही दोन्ही पाने \"मोबाईलचे तंत्र आणि मंत्र\" या ग्रूपमधे आहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमोबाईलचे तंत्र आणि मंत्र\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/footer_bg/", "date_download": "2018-12-15T06:49:46Z", "digest": "sha1:JB2RSRV53TU2F7HVX6SMRLHXK4PSXPQB", "length": 6305, "nlines": 112, "source_domain": "healthmarathi.com", "title": "footer_bg - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nसायटिका – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Sciatica in Marathi)\nफॉलिक अ‍ॅसिडचे फायदे मराठीत (Folic acid uses in Marathi)\nरक्तदान माहिती, रक्तदान महत्त्व मराठीत (Blood Donation in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nस्वादुपिंडाला सूज येणे मराठीत माहिती (Pancreatitis)\nहार्ट अटॅक : कारणे, लक्षणे व उपचार मराठीत (Heart attack in...\nपायात गोळे येणे मराठीत माहिती व उपाय (Leg Cramps in Marathi)\nडोळे लाल होण्याचा त्रास आणि उपाय (Red eye Problem)\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://tattoosartideas.com/mr/samurai-tattoo/", "date_download": "2018-12-15T07:17:26Z", "digest": "sha1:4YZMBN2N62YBWEXLH6KN6QCLJALZPQQ6", "length": 18361, "nlines": 78, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "पुरुषांसाठी सर्वोत्कृष्ट 24 सामुराई टॅटू डिझाइन आयडिया - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nपुरुषांसाठी सर्वोत्कृष्ट 24 सामुराई टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुषांसाठी सर्वोत्कृष्ट 24 सामुराई टॅटू डिझाइन आयडिया\nसोनिटॅटू नोव्हेंबर 30, 2016\nसामुराई टॅटू कसा दिसतो हे आपल्याला माहिती आहे का आम्ही पुरुष आणि स्त्रियांना त्यांच्या शरीरावर शाई हवी आहे याची कल्पना नसलेल्या पर्लर्समध्ये प्रवेश करताना पाहिले आहे. आपण या समस्येचे निराकरण कसे करू शकता आम्ही पुरुष आणि स्त्रियांना त्यांच्या शरीरावर शाई हवी आहे याची कल्पना नसलेल्या पर्लर्समध्ये प्रवेश करताना पाहिले आहे. आपण या समस्येचे निराकरण कसे करू शकता जेव्हा आपण सामुराई टॅटू बघता तेव्हा आपल्याला विश्वास वाटेल की आपण अखेरीस बॉडी आर्ट्सच्या जगात पोहोचला आहात\nसामुराई टॅटू हा असा टॅटू आहे ज्याला एक दुर्मिळ कोड सापडला ज्याला बुशिडो म्हणतात - याचा अर्थ योद्धा जीवनाचा मार्ग आहे. बुशिडोमध्ये सात आवश्यक भाग आहेत जे सामुराईबद्दल बोलतात. टॅटू नम्रता, आदर, दयाळूपणा, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सौम्यता दर्शवितो. टॅटूचा उपयोग ब्रेव्हनेस, पावर आणि कॉस्ट्रोडिनेसनेसबद्दल बोलण्यासाठी केला जातो. ऑक्टोपस, कोई फिश आणि ऑक्टोपससारख्या दुर्मिळ आणि अनोखे अशा गोष्टींमध्ये ते संरक्षित, मदत आणि धैर्यासाठी उभे राहतात.\n# समुराई टॅटूने लोकांना त्यांच्या निडर आणि धाडसी पात्रांचे प्रतिनिधित्व करण्यास चांगले केले आहे. ते शक्ती आणि शक्ती प्रतीक. टॅटू मर्दाना असू शकते आणि लढा आणि मृत्यू जिंकण्याकरिता पुरुषांना ते वापरण्यास आवडते. ���मुराई # टॅटू ज्याने परिधान केले आहे त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलतो. टॅटू देखील स्त्री असू शकते आणि विशेषतः स्त्रियांकडून हृदयाकडे वळली जाऊ शकते. सामुराईचा अर्थ इतरांना सांगण्यास बराच मोठा मार्ग असू शकतो की आपण सांगण्यास अक्षम आहात.\nसामुराई टॅटूचे स्थान देखील वेगळ्या कथेला किंवा अर्थ सांगू शकते जे काही टॅटू अर्थांच्या तुलनेत जास्त उंचीवर जाण्यामध्ये आपला सहकार्य करू शकतात.\n1 पुरुष पाय वर सुपर थंड सामुराई टॅटू\n2 पुरुषांसाठी लवली सामुराई योद्धा टॅटू कल्पना\nजेव्हा आपण आपल्या समुराई योद्धा टॅटू घेता, तेव्हा आपल्याला खात्री आहे की आपण जे विश्वास ठेवतो त्याबद्दल आणि या जीवनात आपण काय प्राप्त करू इच्छित आहात त्याबद्दल आदर करणार आहोत.\n3 परत जपानी जपानी सामुराई टॅटू\nआपण इंटरनेटवर प्रत्येक जपानी समुराई टॅटू # डिझाइन पहाल आणि आपल्या निवडीसाठी ती बाकी आहे. आपण हे सांगू शकता की हे टॅटू आश्चर्यकारक आणि सुंदर दिसत आहे.\nसामुराई टॅटू मिळविण्याचा पर्याय म्हणजे अशी काही वस्तू ज्याने गोंधळ करू नये. हे डिझाइनसारखे सामुराई टॅटू आपल्या त्वचेत राहतील कारण आपल्या जीवनात जे काही आहे ते सुंदर आहे कारण ते दिसते\n4 सामुराई आर्मर टॅटू डिझाइन\nसामुराई आर्मर टॅटूचे डिझाईन एखाद्या कलाकाराद्वारे साध्य करू शकत नाही जे चांगल्या काढू शकेल. आपण या सामुराई टॅटू साध्य करू इच्छिता तेव्हा, आपण रेखांकन सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या tattooist करून काळजी घेतली जाते सर्वकाही काळजी घेतली आहे याची खात्री करावी.\n5 मुलांसाठी खांदा सामुराई योद्धा टॅटू डिझाइन कल्पना\nआपण या सुंदर सामुराई टॅटू प्राप्त करण्यापूर्वी, कोणत्याही तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्यापुर्वी किंवा योग्य नसलेल्या दुसर्या टॅटूसाठी पैसे देण्यापूर्वी आपण एक कुशल टॅटू कलाकाराकडून काही मार्गदर्शन मिळवा याची खात्री करा.\n6 मागे आणि खांद्यासाठी जपानी सामुराई टॅटू डिझाइन कल्पना\nजर तुम्ही सामुराई टॅटू बनण्याचा विचार करत असाल तर आपण स्वतःचे डिझाइन कस्टमाईज करण्यासाठी या डिझाइनचा वापर करून सर्वोत्तम निर्णय घेतला आहे. आपल्याला फक्त आपल्या डिझाइनसह प्रारंभ करणे आवश्यक आहे आणि उर्वरित काम एक tattooist च्या समर्थनासह प्राप्त करणे शक्य आहे.\n7 पुरुष खांदा वर सामुराई डोक्याची कवटी tattoo\nआपण असे म्हणू शकता की सामुर��ई खोप्यामधील गोंदण कला किंवा संस्कृतीसह काहीतरी आहे. यासारखे एक सुंदर गोंदण मिळण्यासाठी येतो तेव्हा आपल्याला जे वाटते ते आपल्या निर्णयावर मेघ करू नये.\n8 हात वर आश्चर्यकारक सामुराई तलवारी टॅटू डिझाइन\nकाही लोक त्यांच्या शरीरावर त्यांच्या अद्भुत सामुराई तलवारीच्या टॅटू डिझाइनची आवश्यकता भासवू शकतात.\n9 तलवारीवर छान सामुराई योद्धा तलवारीवर टॅटू डिझाइन\n10 खांदा वर सामुराई योद्धा टॅटू डिझाइनसह वाघ\nआपण ज्या पद्धतीने पाहता ते बदलू इच्छिता, तेव्हा आपण या वाघांचा आपल्या खांद्यावर सामुराई योद्धा टॅटू डिझाइनसह वापरु शकता. मला आशा आहे कि तुला हे आवडेल\n11 मुलांसाठी आर्मर टॅटू डिझाईन कल्पना अर्धवट सामुराई तलवार\nआर्मर टॅटू डिझाईनसह शॉर्टलेफ सामुराई तलवार आपल्या डिझाइनची शाई करण्यासाठी आपल्या टॅटूलिस्टला मदत केल्याशिवाय प्राप्त करणे शक्य नाही.\n12 मुलांसाठी टायगर टॅटू डिझाईन कल्पना पूर्ण सामुराई योद्धा\n13 पुरुषांसाठी साइड सामुराई योद्धा टॅटू शाई कल्पना\n14 हाताने जपानी सामुराई टॅटू\n15 तलवार टॅटू शाई डिझाइनसह पूर्ण जपानी सामुराई योद्धा\nआपल्या टॅटूसाठी रूपरेषा म्हणून आपल्याला जे अपेक्षित आहे त्याव्यतिरिक्त, आपण बहुधा ते शोधून काढू शकाल, आणि अनेक योजना आहेत, परंपरागत पासून समकालीन करण्यासाठी\n16 अर्ध्या बॅक जपानी सामुराई मुलांबरोबर तलवार साठी गोंदण डिझाइन कल्पना\nक्षणभंगुर tattoos संबंधित एक विलक्षण पध्दत आहे की ते कोणकोणत्या व्यक्तीला त्यांच्या शरीरावर एक टॅटू कसे दिसेल हे पाहण्याची अनुमती देते, त्याबद्दल चिंता न करता ते बदलू शकत नाहीत.\n17 पुरुषांसाठी अर्धी बाही सामुराई टॅटू कल्पना\nआपण निवडत आहात ते सर्वात सुरक्षित आहेत हे तपासण्यासाठी आपल्याला विशिष्ट की घटक शोधण्याची आवश्यकता आहे.\n18 पुरुषांसाठी छान सामुराई योद्धा आणि तलवार टॅटू\n19 आश्चर्यकारक पूर्ण परत सामुराई योद्धा टॅटू शाई डिझाइन\n20 पुरुषांसाठी सामुराई तलवार, टॅटू कल्पना\n21 अर्ध आस्तीन रंगीत जपानी सामुराई योद्धा टॅटू\n22 पुरुषांसाठी आर्मर टॅटू डिझाईन कल्पना असलेला अर्धी बाही सामुराई योद्धा\n23 पुरुष खांद्यावर उगवलेले सूर्य आणि सामुराई योद्धा टॅटू डिझाइन\n24 परत पुरुषांवरील जपानी सामुराई योद्धा टॅटू डिझाइन\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक. मला टोपी डिझाइन���ी टोपी, सेमिकोलन, क्रॉस, गुलाब, बटरफ्लाय, सर्वोत्कृष्ट मित्र, मनगट, छाती, जोडपे, बोट, फुल, खोपडी, अँकर, हत्ती, उल्लू, पंख, पाय, सिंह, भेडु, परत, पक्षी आणि हृदयाचा प्रकार आवडतो. . मला माझ्या वेबसाइटवर भिन्न वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडेल. आम्ही चित्रांचे कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करतो. तू माझ्या मागे येऊ शकतोस गुगल प्लस आणि ट्विटर\nस्लीव्ह टॅटूबहीण टॅटूमेहंदी डिझाइनटॅटू कल्पनाभौगोलिक टॅटूवॉटरकलर टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूसंगीत टॅटूअँकर टॅटूमागे टॅटूप्रेम टॅटूदेवदूत गोंदणेशेर टॅटूगोंडस गोंदणमुलींसाठी गोंदणेपाऊल गोंदणेचंद्र टॅटूअनंत टॅटूविंचू टॅटूहात टैटूबटरफ्लाय टॅटूसूर्य टॅटूगुलाब टॅटूआदिवासी टॅटूछाती टॅटूkoi fish tattooउत्तम मित्र गोंदणेमान टॅटूचीर टॅटूमांजरी टॅटूपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूगरुड टॅटूमैना टटूहत्ती टॅटूबाण टॅटूचेरी ब्लॉसम टॅटूफेदर टॅटूऑक्टोपस टॅटूडोळा टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूपक्षी टॅटूजोडपे गोंदणेफूल टॅटूताज्या टॅटूडायमंड टॅटूहार्ट टॅटूक्रॉस टॅटूपुरुषांसाठी गोंदणेहात टॅटूहोकायंत्र टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\nही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. आपण असे समजू की आपण यासह ठीक आहात, परंतु आपण इच्छित असल्यास आपण निवड रद्द करू शकता.स्वीकारा पुढे वाचा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/category/cat/general/", "date_download": "2018-12-15T07:17:47Z", "digest": "sha1:D5U3M5AGJJ46PL6TTQYLBCQVGBUJPTR4", "length": 7772, "nlines": 156, "source_domain": "marathimotivation.in", "title": "जनरल Archives - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (���० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nमकर संक्रांती चे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व\nबिटकॉईन (bitcoin) – भाग 1 माहिती आणि ओळख\nमहाराज जयसिंहजी या भारतीय राजाने रोल्स रॉयल्स कार कचरा गोळा करण्यासाठी...\nशिकार कि शिकारी – एक छान सन्देश देणारा msg पूर्ण वाचा\nमायकेल जॉर्डन – जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..\nरिस्पॉन्ड अँड रिऍक्ट – गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगीतलेला जबरदस्त...\nकथा सॅमसंग (Samsung) वेळोवेळी बदलाची ची\nनक्की वाचा कांदा एक फायदे अनेक – कंदा बद्दल खूपच उपयुक्त...\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/shivsena/", "date_download": "2018-12-15T07:50:22Z", "digest": "sha1:R5IQRGSTXKSUPEJZRKP3YJBDYJ42BJQI", "length": 11269, "nlines": 105, "source_domain": "pclive7.com", "title": "shivsena | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौ��ांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nदिल्लीत शिवसेनेच्या खासदारांचा दरारा.. नरेंद्र मोदी सुध्दा रस्ता बदलतात – संजय राऊत\nपिंपरी (Pclive7.com):- दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांचा दरारा आहे. आम्हाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुध्दा रस्ता बदलतात. आम्ही फाटके लोक आहोत.. आम्हाला मंत्रीबित्री काही व्हायचं नाहीये.....\tRead more\nबांधकामाच्या ‘ध्वनी’ प्रदुषणाने नागरिक त्रस्त, नगरसेविका मिनल यादव यांचा आंदोलनाचा इशारा\nपिंपरी (Pclive7.com):- चिंचवड स्टेशन परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून रात्री-अपरात्री काम केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होत आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा ला...\tRead more\nशिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, पिंपरीत सामनाच्या अंकाची होळी\nपिंपरी (Pclive7.com):- शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील शाब्दीक वादावादीचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागले आहेत. शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्य...\tRead more\nमावळसह शिरुर लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा ‘डोळा’, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत शुक्रवारी संघटनात्मक आढावा बैठक\nपिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मावळसह शिरूर लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मावळातून आमदार लक्ष्मण जगताप यांनी लढण्याची तयारी दर...\tRead more\nभ्रष्टाचार, वाढत्या गुन्हेगारीबाबत भ्रशब्द न काढणारा ‘मौनी आमदार’ म्हणून लक्ष्मण जगताप यांची ख्याती – श्रीरंग बारणे यांचा प्रतिहल्ला\nपिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी पक्षातून पराभव होण्याच्या भीतीने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या आणि गेल्या चौदा वर्षात चौदा वेळाही विधानसभेत ‘तोंड’ न...\tRead more\nखासदार श्रीरंग बारणे साधणार जनतेशी थेट संवाद..\nपिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा ‘संवाद खासदारांचा थेट जनतेशी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार...\tRead more\nखासदार श्रीरंग बारणे यांनी केला चिंचवड ते लोणावळा रेल्वे प्रवास; जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या\nपिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रे��्वेतून प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. सिंहगड एक्सप्रेसने बारणे यांनी चिंचवड ते लोणावळ्या दरम्यान प्रवास केला...\tRead more\nशिवसेनेच्या शिरुर महिला जिल्हा संघटकपदी सुलभा उबाळे\nपिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेच्या शिरुर महिला जिल्हा संघटकपदी माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांची निवड करण्यात आली आहे. तर, भोसरी मतदारसंघाच्या महिला संघटकपदी वेदश्री काळे यांची निवड करण्यात आ...\tRead more\nशिवसेना गटनेते राहुल कलाटेंचे महापालिकेत ‘ठिय्या आंदोलन’\nपिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघातील गृहप्रकल्पांच्या पाण्यासाठी अचानकपणे सुरु केलेल्या ‘एनओसी’बाबत माहिती मिळेपर्यंत मुख्यालयातील सहशहर अभियंता कार्यालयात शिवसेन...\tRead more\nआयुक्त सत्ताधाऱ्यांना ‘इलेक्शन फंड’ गोळा करून देत आहेत – राहुल कलाटे\nपिंपरी (Pclive7.com):- वाकड परिसरात पाण्याची मोठी टंचाई आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्यामध्ये कोणत्याही सुधारणा केल्या जात नाहीत. असे असताना महापालिकेने अचा...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/haj-pilgrims-returned-their-first-place/articleshowprint/65772194.cms", "date_download": "2018-12-15T08:22:49Z", "digest": "sha1:CJTTTDLPDUJOA5BLWKJ4TP5XCVQ5WJHG", "length": 4196, "nlines": 11, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "हज यात्रेकरूंचा पहिला जथ्था परतला", "raw_content": "\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nजेद्दाह येथून हज यात्रेकरूंचा पहिला जत्था मंगळवारी (११ सप्टेंबर) औरंगाबाद विमानतळावर परतला. या विमानातून १४४ यात्रेकरूंचे आगमन झाले. हज यात्रेचे कर्तव्य करण्यासाठी महिनाभर दूर असलेल्या कुटुंबियांनी त्यांचे पुष्पहार व साश्रुनयांनी स्वागत केले. यानिमित्त विमानतळावर कुटुंबीय, नातेवाईकांची मोठी गर्दी झाली.\nयेथील विमानतळावरून २९ जुलै रोजी गेलेले यात्रेकरूंचे विमान दुपारी १२ वाजून ४० मिनिटाला विमानतळावर उतरले. यात औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील ७७ पुरूष आणि ६७ महिलांचा समावेश आहे. कस्टम आणि इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून यात्रेकरू सुमारे सव्वा वाजता विमानतळाबाहेर आले. हुज्जाज कमिटीचे रफत बेग, अर्शद इंजिनीअर, डॉ. अब्दुल रहीम आदींसह मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळातून बाहेर पडल्यानंतर यात्रेकरूंचे डोळे कुटुंबियांचा शोध घेतल होते. त्यांना सहज बाहेर जाता यावे याकरिता बॅरिकेड्स लावण्यात आले होते.\n\\B'नन्हे हाजीं'चेही स्वागत \\B\nहज यात्रेसाठी गेलेल्या शहरातील रेहान खान, जुनैरा अंबर आणि रेहानुल्लाह या तीन छोट्या हाजींचे विमानतळावर स्वागक करण्यात आले. हज यात्रा सुखरूप पार पडल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.\nविमानतळावरील शिस्त राखणे व सामानांची वाहतूक दरवर्षीप्रमाणे अल्तमश ग्रुपच्या स्वयंसेवकांनी केली. याकरिता यंदा शंभर स्वयंसेवक विमानतळ परिसरात होते. त्यांच्या मदतीने यात्रेकरू व नातेवाईकांची भेट घालून देण्यात आली.\n\\Bविकास आणि शांतेतेसाठी प्रार्थना \\B\nहजयात्रेची सांगता विशेष प्रार्थनेने केली जाते. विमानतळावर आल्यानंतर यात्रेकरूंनी देशाचा विकास आणि शांततेसाठी प्रार्थना केली. विशेष नियोजनामुळे यात्रा आरामदायी झाल्याच्या प्रतिक्रिया यात्रेकरूंनी दिल्या.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/151?page=6", "date_download": "2018-12-15T07:00:25Z", "digest": "sha1:KOKGOLVHYTLFQK4XGXUI43SXPUSQWPTW", "length": 14264, "nlines": 271, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगभूमी : शब्दखूण | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /रंगभूमी\n\"नाटक परीचय - 'अ'फेअर डील\"\n....................आजच्या वीस - बावीस वर्षांच्या तरुणांना प्रेम म्हणजे काही भव्यदिव्य वाटत नसतं. या वयात येईपर्यंत, बर्‍याच होतकरू आणि प्रायोगिक प्रेमप्रकरणांचे ते प्रमुख सल्लागार बनलेले असतात. अशीच एक तरूणी, जी कायम प्रेमात पडत असते, आणि तिचे उठसूट ब्रेकअपही होत असतात, ती या नाटकाची प्रोटॅगोनिस्ट आहे. नाही, हे नाटक तिच्या अफेअर्स विषयी जरी सारखं सारखं भाष्य करून तरुणांना प्रेमाबद्दल डोस पाजत असलं, तरी एक्झॅक्ट्ली त्याबद्दल नाहीये. ती तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडबरोबर मिळून एक नाटकातलं नाटक लिहितीये, त्यातल्या चाळीशी पार केलेल्या जोडप्याच्या एक्स्ट्रा मॅरीटल अफेअरबद्दल आहे.\nRead more about \"नाटक परीचय - 'अ'फेअर डील\"\nमहाराष्ट्रातल्या नाट्यचळवळीला एक वेगळी दिशा देण्यात ज्या संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यांत पुण्याच्या ’आसक्त’ या संस्थेचं नाव अग्रभागी घ्यावं लागेल. 'तू', 'गार्बो', 'मात्र रात्र', 'काश्मीर काश्मीर', ’गजब कहानी’, ’उणे पुरे शहर एक’, ’चारशे कोटी विसरभोळे’, ’बेड के नीचे रहनेवाली’, ’F1/105’, ’तिची सतरा प्रकरणे’ अशी अत्��ंत दर्जेदार नाटकं आजवर ’आसक्त’नं सादर केली आहेत. देशभरातल्या नामवंत रंगमहोत्सवांमध्ये ही नाटकं वाखाणली गेली आहेत. ’आसक्त’च्या नाटकांमुळे उत्तम प्रेक्षक तयार होण्यास मोठी मदत झाली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nवस्ती जेव्हा रंगमंच बनते\nसात ते सतरा वयोगटातली अंदाजे २३० मुलं. त्यांचे वीस गट. प्रत्येक गटाने एकेक नाटिका बसवली. नाटिकांच्या विषयांत, मांडणींत, संवाद-प्रसंगांत अनेकदा बदल झाले. जवळपास चार महिने तयारी चालू होती, तालमी होत होत्या. सगळी लगबग, गडबड सुरू होती...\nRead more about वस्ती जेव्हा रंगमंच बनते\nतडका - मराठी माणसांची शान\nRead more about तडका - मराठी माणसांची शान\nतडका - माणूसकीचे मारेकरी\nमाणसांप्रमाणे ना वागत आहेत\nRead more about तडका - माणूसकीचे मारेकरी\nमात्र भटकणारे अाणि खटकणारे\nकधी गट्टीत,कधी कट्टीत असतात\nअन् आपले वाटणारेही वेळेप्रसंगी\nRead more about तडका - हाकालपट्टी\nतडका - स्वभावी बाणे,...\nजशी वेळ येईल तस-तसे\nस्वभावी बाणे बदलु शकतात\nतडका - पाठिंब्याच्या आशा\nजणू उम्मेदिचं बळ असतो\nअन् पाठिंब्याच्या आशा मात्र\nRead more about तडका - पाठिंब्याच्या आशा\nइथे योग्यता पाहिली जाते\nकधी गाथा गायली जाते\nव्यक्तीची योग्यता कळून जाते\nअन् त्यांची यशस्वीता सुध्दा\nजणू त्यांच्यासाठी चालुन येते\nRead more about व्यक्तीची योग्यता,...\nइथे सर्व नोंदी असतात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/hitman-rohit-sharma-scored-double-hundred-in-wedding-anniversary-276912.html", "date_download": "2018-12-15T07:29:22Z", "digest": "sha1:ISNJQON7WT7KIJZFX6NZMLR2PQZ277SK", "length": 13040, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "द्विशतक अन् वेडिंग रिंगला किस..,रोहितचे रितिकाला अॅनिव्हर्सरी गिफ्ट !", "raw_content": "\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेल�� काळा डाग-रामदास कदम\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nद्विशतक अन् वेडिंग रिंगला किस..,रोहितचे रितिकाला अॅनिव्हर्सरी गिफ्ट \n\"रोहित शर्माने आज भीमपराक्रम गाजवत तिसरे द्विशतक झळकावले. पण, आजचे हे शतक खास होते. कारण आज रोहित शर्माच्या लग्नाचा वाढदिवस..\"\n13 डिसेंबर : भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने आज भीमपराक्रम गाजवत तिसरे द्विशतक झळकावले. पण, आजचे हे शतक खास होते. कारण आज रोहित शर्माच्या लग्नाचा वाढदिवस आहे. द्विशतक झळकावल्यानंतर रोहितने हातातल्या वेडिंग रिंगला किस करून आपल्या पत्नीला ��ेडिंग गिफ्ट दिले.\nमोहालीमध्ये श्रीलंकेने याही सामन्यात टाॅस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडिया मैदानात उतरली ती रोहित शर्माच्या वादळानेच...रोहित शर्माने सुरुवातीपासूनच लंकेच्या गोलंदाजी धुलाई करण्यास सुरुवात केली. 153 चेंडूचा सामना करत त्याने 208 नाबाद खेळी केली. यात त्याने 13 चौकार आणि 12 षटकार लगावले.\nरोहितची ही खेळी पाहण्यासाठी पत्नी रितीका खुद्द स्टेडियममध्ये हजर होती. रोहितच्या या धडाकेबाज इनिंगकडे ती डोळे लावून होती. 'क्रास फिंगर' करून रोहितच्या शतकाची रितिका वाट पाहत होती. रोहितने जसे द्विशतक केले आणि हातातल्या रिंगला किस केलं तेव्हा रितिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. आज लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी रोहितने आपल्या पत्नी रितिकाला आपल्या कारकिर्दीतली अनोखी भेट दिली.\nरोहितने याआधी 14 नोव्हेंबर 2014 ला श्रीलंकेच्या विरुद्ध 264 धावा केल्या होत्या. तर 2 नोव्हेंबर 2013 ला आॅस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावा केल्या होत्या. आज पुन्हा लंकेविरुद्ध 208 धावा करून रोहितने कारकिर्दीतले द्विशतक पूर्ण केले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: hitmanrohit and ritikarohit sharmaरितिका शर्मारोहित आणि रितिकारोहित शर्मा\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-shanghai-automotive-industries-58441", "date_download": "2018-12-15T07:55:42Z", "digest": "sha1:R6ZRCGFUTLUNPVIZVQZOIPDPRMOPBVPJ", "length": 16221, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news Shanghai Automotive Industries शांघाई ऑटोमोटिव्ह गुजरातवासी! | eSakal", "raw_content": "\nरविवार, 9 जुलै 2017\nऔरंगाबाद - किया मोटर्स आणि एलजीपाठोपाठ जगातील सर्वांत मोठ्या ऑटो कंपन्यांपैकी एक असलेल्या शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज कॉर्पोरेशननेही औरंगाबादला हुलकावणी दिली आहे. शांघाई मोटर्ससाठीच्या स्पर्धेत गुजरातने बाजी मारली असून कंपनी आणि गुजरात सरकार यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला आहे.\nऔरंगाबाद - किया मोटर्स आणि एलजीपाठोपाठ जगातील सर्वांत मोठ्या ऑटो कंपन्यांपैकी एक असलेल्या शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज कॉर्पोरेशननेही औरंगाबादला हुलकावणी दिली आहे. शांघाई मोटर्ससाठीच्या स्पर्धेत गुजरातने बाजी मारली असून कंपनी आणि गुजरात सरकार यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला आहे.\nचीनमधील शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (एसएआयसी) या कंपनीने भारतात आपले उत्पादन सुरू करण्याची घोषणा केल्याच्या आठवडाभरातच हा प्रकल्प कुठे जाणार याचा फैसला झाला आहे. औरंगाबाद आणि गुजरातमधील हलोल यांच्यात हा प्रकल्प आपल्याकडे नेण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू होती. औरंगाबादेतून सलग तिसरा उद्योग गेल्याने मराठवाडा पुन्हा एकदा मोठ्या गुंतवणुकीला मुकला आहे. औरंगाबादेत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीत अद्याप एकही मोठा प्रकल्प आलेला नाही. कियो मोटर्सचा प्रकल्प औरंदगाबादेत येता येता तेलंगानाच्या दिशेने गेला. या शिवाय तीस हजार लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेली दक्षिण कोरियन कंपनी एलजी इलेक्‍ट्रॉनिक्‍सनेही औरंगाबादेत चाचपणी केली होती. हा प्रकल्पही स्थानिक राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे नागपूरला गेला.\nएसएआयसीशी औरंगाबादसाठी बोलणी सुरू असल्याची खुद्द उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुष्टी केली होती. असे असतानाही हा प्रकल्प गुजरातकडे गेल्याने आरंभीच्या २००० कोटींच्या गुंतवणुकीला मुकावे लागले आहे.\nशांघाई गेल्याचे बॅनर लावा\nऔरंगाबादेतून प्रकल्प जात असल्याचा विषय लोकसभेतही मांडला. केंद्र सरकारच्या महाराष्ट्राकडील दुर्लक्षाचा मराठवाड्याला तोटा होत आहे. येथे प्रकल्प देण्यासाठी सरकार दुजाभाव करते. आता हा प्रकल्प गुजरातला गेल्याचे बॅनर भाजपने लावावे आणि गुजरात सरकारचे अभिनंदन करावे.\n-खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते\nउद्योग मराठवाड्यात, पुण्यात की वि���र्भात न्यायचा या संकुचित विचारात अडकल्याने मराठवाड्याला असे तोटे सहन करावे लागतात. औरंगाबादेतील ऑटो उद्योगाची जगभरात ख्याती असताना केवळ याचे मार्केटिंग केले जात नसल्याने उद्योग जात आहेत. मोठे उद्योग गेले तर लघु उद्योगांनाही घरघर लागेल.\n- सुनील कीर्दक, अध्यक्ष, मसिआ\nऔरंगाबादेत उद्योग यावेत यासाठी बलस्थानांची ताकद दाखविण्यात येथील राज्यकर्ते कमी पडत आहेत. हे सर्वपक्षीय अपयश असले तरी सत्ताधारी भाजपा - शिवसेनेची यात जास्त जबाबदारी आहे. दोघे सत्तेत एकत्र बसूनही असे उद्योग जाणार असतील तर या नेत्यांना विकासाशी देणे-घेणे नसल्याचे सिद्ध होते.\n- आ. इम्तियज जलील, एमआयएम\nऔरंगाबादेतून एसएआयसीचा प्रकल्प गेल्याची आपल्याला काही माहिती नाही. याविषयी माहिती घेऊन सांगतो. औद्योगिक संघटनांच्या कार्यालयाशी संपर्क करून माहिती घेऊन मी बोलेन.\n- आ. अतुल सावे, भाजपा\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची दुष्काळात भक्कम साथ\nसध्याच्या दुष्काळात बागायती शेतीही धोक्यात आली आहे. त्यामुळे कमी पाण्यात, कमी कालावधीत येऊ शकणारी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. भले नगदी,...\nकुत्रे उकरून खातात मृतदेह\nऔरंगाबाद - मोकाट कुत्र्यांचे शहरातील नागरिकांवर हल्ले सुरूच आहेत. त्यात बेगमपुरा स्मशानभूमीत दफन करण्यात आलेले मृतदेह कुत्रे उकरून काढत असल्याचा...\nसिग्नल पाळणाऱ्याला १८० सेकंदांची शिक्षा\nऔरंगाबाद - शहरात ज्यांना नियम पाळायचा, त्यांनाच नाहक १८० सेकंदांची शिक्षा भोगावी लागत आहे. नियम पाळणाऱ्या वाहनधारकांना कमी गर्दी असताना अशी शिक्षा...\nकमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली शस्त्रक्रिया\nमांजरी : अकाँड्रोप्लानझियाया अनुवांशिक आजाराने ग्रस्त सर्वात कमी उंचीच्या स्थूल व्यक्तिवर देशातील पहिली बेरिअट्रीक शस्त्रक्रिया नोबेल हॉस्पिटलमध्ये...\nआटपाडीत सरकारच्या निषेधार्थ घरावर लावले काळे झेंडे\nआटपाडी - धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास सरकार चालढकल करीत आहे. याच्या निषेधार्थ धनगर समाजाने घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध केला....\nजिल्ह्यात होणार नवीन दहा आरोग्य केंद्रे\nऔरंगाबाद - जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेला दहा ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे, तर तीन ठिकाणी उपकेंद्रे सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. ही १३ केंद्रे...\nरिफंड ��णि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/leopard-attack-youth-126492", "date_download": "2018-12-15T08:07:27Z", "digest": "sha1:SZCCHIO6AYLTD5E6DL3OADJ4VDV67KSS", "length": 10786, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "leopard attack on youth बिबट्याने दिली झोपलेल्या युवकाच्या कानशिलात | eSakal", "raw_content": "\nबिबट्याने दिली झोपलेल्या युवकाच्या कानशिलात\nबुधवार, 27 जून 2018\nचिमूर (जि. चंद्रपूर) - रामदेगी येथे झाडाशेजारी झोपलेल्या युवकाच्या कानशिलात बिबट्याने पंजा मारून जखमी केले. ही आज, मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव पद्माकर नामदेव रामटेके आहे.\nचिमूर (जि. चंद्रपूर) - रामदेगी येथे झाडाशेजारी झोपलेल्या युवकाच्या कानशिलात बिबट्याने पंजा मारून जखमी केले. ही आज, मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव पद्माकर नामदेव रामटेके आहे.\nरामदेगी हे पर्यटनस्थळ आहे. येथेच पद्माकरचे छोटेसे दुकान आहे. सोमवारी रात्री त्याला उशीर झाला. त्यामुळे त्याने दुकानाशेजारी असलेल्या झाडाच्या आडोशाचा आसरा घेत अंथरून टाकले. पहाटे चार वाजताच्या सुमारास बिबट्याने त्याच्या कानशिलात पंजा मारला. त्याने आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूचे दुकानदार जागे झाले. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. सकाळी जखमी पद्माकरला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे.\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nबिबट्यापासून बचावासाठी तरुणाने घेतला विहिरीचा आसरा\nहिंगोली : कळमनुरी तालुक्‍यातील कांडली शिवारात आलेल्‍या बिबटयापासून बचाव करण्यासाठी शुभम पतंगे या तरुणाने चक्‍क विहिरीचाच आसरा घेतला. त्‍...\nरांजणगाव सांडस - शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव सांडस प���िसरातील आलेगाव पागा, नागरगाव, आरणगाव, उरळगाव, राक्षेवाडी आदी गावांत बिबट्याचे पाळीव प्राण्यावर...\nवाघळेत आढळला मृत बिबट्या\nअंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वाघळे येथील श्रीपुरवडे रस्त्यावरील वाघळे शिवारात शेतकरी दौलत कडू वाघ यांच्या डाळिंब बागेत गुरूवारी (...\nखामखेडा गावात बिबिट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी\nखामखेडा (नाशिक) : खामखेडा गावशिवारात गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून, खामखेडा नदीकाठ व मांगबारीघाट शिवाराजवळ...\nवनविभागाने लावलेल्या पिंजऱयात अडकला बिबट्या\nनारायणगाव (जुन्नर, पुणे): येथील पाटे-खैरेमळा शिवारात दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज (सोमवार) पहाटे अडकला. बिबट्या नर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/1093_samvedana-prakashan", "date_download": "2018-12-15T07:51:01Z", "digest": "sha1:T5MFZDYQS2ANAMFFJ3JE2RABM4E23QI5", "length": 16503, "nlines": 356, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Samvedana Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nPratima Pailtirichya (प्रतिमा पैलतीरीच्या)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिम��त्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृ���श्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-248349.html", "date_download": "2018-12-15T07:04:55Z", "digest": "sha1:KBVJ377QNXFECIWKGCFZKU7I3D75WOZM", "length": 11361, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "25 वर्षे आम्ही सापाला दूध पाजत होतो- संजय राऊत", "raw_content": "\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची ��ातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\n25 वर्षे आम्ही सापाला दूध पाजत होतो- संजय राऊत\n05 फेब्रुवारी : '25 वर्षे आम्ही सापाला दूध पाजत होतो' हे उद्गार आहेत शिवसेना नेते संजय राऊत यांचे. उद्धव ठाकरेंच्या भांडुप इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते.\nसंजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी युतीवर कडाडून टीका केली. 'तुम्ही साप असाल तर आम्ही गारुडी आहोत, तुम्हाला आमच्या तालावरच डोलावं लागेल.'\nपुढे ते म्हणाले, 'भाजपचे १०० बाप जरी मैदानात आले तरी आम्ही पुरून उरू. आमचं खाता आणि आमच्यावर थुंकता,नालायकपणाचा हा कळस आहे.'\nदिल्लीत बसलेला तुमचा बाप धृतराष्ट्र आहे का, असा प्रश्नही राऊत यांनी विचारला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: sanjay rautप्रचारसभाभांडुपसंजय राऊत\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया ३२६ धावांवर ‘ऑल आऊट’, इशांतची धारदार गोलंदाजी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T07:51:17Z", "digest": "sha1:GIHXDLSS6XQ2B6GRCSYKY3VIGJOPFYKS", "length": 11547, "nlines": 105, "source_domain": "pclive7.com", "title": "श्रीरंग बारणे | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nभ्रष्टाचार, वाढत्या गुन्हेगारीबाबत भ्रशब्द न काढणारा ‘मौनी आमदार’ म्हणून लक्ष्मण जगताप यांची ख्याती – श्रीरंग बारणे यांचा प्रतिहल्ला\nपिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी पक्षातून पराभव होण्याच्या भीतीने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या आणि गेल्या चौदा वर्षात चौदा वेळाही विधानसभेत ‘तोंड’ न...\tRead more\nखासदार श्रीरंग बारणे साधणार जनतेशी थेट संवाद..\nपिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा ‘संवाद खासदारांचा थेट जनतेशी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार...\tRead more\nखासदार श्रीरंग बारणे यांनी केला चिंचवड ते लोणावळा रेल्वे प्रवास; जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या\nपिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेतून प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. सिंहगड एक्सप्रेसने बारणे यांनी चिंचवड ते लोणावळ्या दरम्यान प्रवास केला...\tRead more\nखासदार श्रीरंग बारणे यांच्या घरी बाप्पा विराजमान\nपिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या थेरगाव येथील घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. खासदार बारणे यांनी सपत्नीक पुजा करून श्रींची...\tRead more\n…तर खासदार बारणे अन् आमदार जगतापांनी राजीनामे द्यावेत – दत्ता साने\nपिंपरी (Pclive7.com):- खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे. केंद्रातून अाणि राज्यातून शहरासाठी निधी आणण्यापेक्षा एकमेकांसोबत भांडण कर...\tRead more\nदेहु, आळंदी, पंढरपूर तिर्थ क्षेत्राच्या सुधारणांसाठी केंद्राने निधी द्यावा; खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- श्री क्षेत्र देहु, आळंदी व पंढरपूर या तिर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी व तिर्थ क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने जास्त निधी द्यावा अशी मागणी खासदार...\tRead more\nपवनामाईचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ‘जलपूजन’, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणावर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभहस्ते पवनामाईचे जलपूजन करण्यात आले. तसेच पवना धरण ९७ टक्के भरले असून...\tRead more\nक्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाच्या पोस्ट तिकीटाचे रविवारी लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते अनावरण; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती\nपिंपरी (Pclive7.com):- क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढण्यात येणार आहे. या टपाल तिकीटाचे अनावरण लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते येत्या रविवारी...\tRead more\nखासदार बारणेंनी ‘दंड’ थोपटले; मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन\nपिंपरी (Pclive7.com):- आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘दंड’ थोपटले आहे. खासदार बारणे यांच्या पुढाकाराने लोणावळा येथील कुमार रिर्साट येथे उद्या (शुक्रवार...\tRead more\nआदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगावमध्ये वृक्षारोपण\nपिंपरी (Pclive7.com):- शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन थेरगांव येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी चि...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-kopargaon-news-8/", "date_download": "2018-12-15T07:33:44Z", "digest": "sha1:5OBEO52WDBWDR2ONHIUWGMHDXDZE7M5I", "length": 9142, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘आत्मा मालिक’च्या तिघांची अधिकारीपदी निव��� | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘आत्मा मालिक’च्या तिघांची अधिकारीपदी निवड\nकोपरगाव – राज्य शासनाच्या नगरपरिषद संचलनालयाच्या वतीने सप्टेंबर 2018 मध्ये नगरपालिकेच्या विविध पदांकरिता घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये कोकमठाण येथील आत्मा मालिक करिअर ऍकॅडमीच्या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.\nया परीक्षेत आत्मा मालिक करिअर ऍकॅडमीतील भाऊसाहेब म्हसे, अंकुश घोगरे व सुदर्शन कोरे यांची लेखापाल, करनिर्धारण अधिकारी तसेच संगणक अभियंता या पदावर निवड झाली आहे.\nयापूर्वीही आत्मा मलिक करिअर ऍकॅडमीच्या विद्यार्थ्यांची शासनातील विविध उच्चपदस्थ नोकऱ्यांवर वर्णी लागली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने मागील वर्षी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेतही आत्मा मालिक करिअर ऍकॅडेमीच्या दहा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात बाजी मारली आहे.\nया तिघांना संत गुरुमाऊली, संत देवानंद महाराज, परमानंद महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, आत्मा मालिक ऍकॅडेमीचे संचालक नागेश गायकवाड, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्‍वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, वसंत आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्राचार्य सुधाकर मलिक आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऍकॅडेमीचे संचालक नागेश गायकवाड, विक्रम कोळपे, कार्यालयीन अधीक्षक साईनाथ चौधरी आदींचे मार्गदर्शन लाभले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात 10 कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार\nNext articleकळंबला वारकऱ्यांना सन्मान\nबारहाटे यांना बेस्ट ऍप्रेंटिस\nकॉंग्रेसच्या यशाबद्दल कर्जतला कार्यकर्त्यांचा जल्लोष\nस्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल\nपत्रकारास मारहाण करणाऱ्या पोलिसाचे निलंबन करा\nसोशल मिडीया हे आभासी जग – कापरे\nप्रदर्शनामधूनच भावी कलाम, भाभा तयार होतील\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फे��णारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nरामदास कदम हे उद्धव ठाकरेंचे पाळलेलं कुत्र; नितेश राणेंचं ट्विट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/reserve-bank-of-india-currency-demonetisation-1796271/", "date_download": "2018-12-15T07:08:20Z", "digest": "sha1:667RWAYZ5IDXGYLGPOHHIF2QMDKC7KZU", "length": 14140, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Reserve Bank of India Currency Demonetisation | निश्चलनीकरणाचा अर्थव्यवस्थेवर क्षणिक परिणाम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nनिश्चलनीकरणाचा अर्थव्यवस्थेवर क्षणिक परिणाम\nनिश्चलनीकरणाचा अर्थव्यवस्थेवर क्षणिक परिणाम\nसंसदीय समितीपुढे रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरांचे प्रतिपादन\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nसंसदीय समितीपुढे रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरांचे प्रतिपादन\nनोव्हेंबर २०१६ मधील निश्चलनीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला, परंतु तो क्षणिकच, अशी कबुली रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी मंगळवारी दिली. एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेबाबतचे चित्र आपण येत्या पंधरवडय़ात लेखी स्वरूपात सादर करू, असे आश्वासनही गव्हर्नरांनी दिले आहे.\nरिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना नोटाबंदी आणि थकीत कर्ज याबाबत येत्या १५ दिवसांत सविस्तर उत्तर द्यावे लागणार आहे. खुद्द गव्हर्नरांनी एकूणच अर्थव्यवस्थेबाबत संसदेच्या अर्थविषयक समितीच्या सदस्यांना लेखी स्पष्टीकरण देणार असल्याचे म्हटले आहे.\nअर्थविषयक संसदीय समितीसमोर पटेल यांनी मंगळवारी दिल्लीत हजेरी लावली. या समितीसमोर त्यांनी अर्थव्यवस्थेबाबतचे सादरीकरणही केले. मात्र रिझव्‍‌र्ह बँक कायद्याच्या कलम ७ बाबत कोणतेही उत्तर पटेल यांनी समितीला दिले नसल्याचे कळते.\nअतिरिक्त राखीव निधीवरून केंद्र सरकार व रिझव्‍‌र्ह बँक यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर गव्हर्नर प्रथमच संसदीय समितीला सामोरे गेले. डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी मुंबईतील एका व्याख्यानात हा मुद्दा समोर आणला होता. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल हे वादग्रस्त मुद्दय़ांवरील आपली मते सर्व खासदारांना लेखी देणार आहेत. त्याबाबतचे आश्वासन पटेल यांनी संसदीय समितीला दिले. मात्र समितीसमोर ते अधिक बोलले नसल्याचे कळते.\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी संरक्षणमंत्री वीरप्पा मोईली अध्यक्ष असलेल्या संसदीय समितीचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे एक सदस्य आहेत. समितीत एकूण ३१ सदस्य आहेत. समितीसमोर यापूर्वी पटेल हे १२ नोव्हेंबर रोजी उपस्थित राहणार आहे.\nसातत्याने कर्जाचे हप्ते थकविलेल्या ‘आयएल अँड एफएस’च्या उपकंपन्यांच्या वित्तीय संकटाबाबत अर्थविषयक संसदीय समिती ही या समूहाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहे. याबाबतची बैठक समूहाच्या मुंबई मुख्यालयात येत्या ३ ते ५ डिसेंबर रोजी होणार आहे.\n‘कोण सशक्त, कोण सर्वोच्च हा मुद्दा गौणच’\nरिझव्‍‌र्ह बँक आणि केंद्र सरकारमध्ये नियमित संवाद असायला हवा. अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी ते आवश्यकच आहे. कोण सशक्त, कोण सर्वोच्च ही बाब गौण असून, सर्व यंत्रणा लोकहिताकरिता आहेत हे लक्षात घ्यावे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कॉन्फडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाइल इंडस्ट्रीच्या हीरक महोत्सवी समारंभात मंगळवारी केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/4994-radha-prem-rangi-rangli-holi-special-2018-photos", "date_download": "2018-12-15T07:00:35Z", "digest": "sha1:3LXGMFZLJYAW3BYCQYPA76NXMFG7XG6T", "length": 10941, "nlines": 224, "source_domain": "marathicineyug.com", "title": "“राधा प्रेम रंगी रंगली” रंगपंचमी विशेष भागामध्ये प्रेसेनजीत आणि विश्वजित सादर करणार दमदार गाणे - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n“राधा प्रेम रंगी रंगली” रंगपंचमी विशेष भागामध्ये प्रेसेनजीत आणि विश्वजित सादर करणार दमदार गाणे\nPrevious Article स्टार प्रवाहवर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'बाबू बँड बाजा' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर\nNext Article घाडगे & सून “रंगपंचमी विशेष” - फोटोज्\nराधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये राधाचा कान आता बरा झाला असून ती प्रेम अजूनही राधाच्याच माहेरी रहात आहे.. राधाला मनविण्यासाठी. प्रेमचे राधा प्रती वागणे पूर्णपणे बदलले असून तो राधाची काळजी करु लागला आहे आणि हे आपल्या नात्यासाठी धोकादायक असल्याची भावना दिपीकाच्या मनामध्ये घर करून बसली आहे. येत्या होळी आणि रंगपंचमीच्या आठवड्यामध्ये दीपिका एक नवी खेळी खेळणार आहे ज्यामध्ये प्रेम आणि राधा अडकेल का प्रेमला दिपिकाचे सत्य कळेल का प्रेमला दिपिकाचे सत्य कळेल का हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली होळी आणि रंगपंचमी विशेष भाग सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये राधाला एकट पाडण्याचा दीपिकाचा डाव\nराधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये “राधा” पर्वाची सुरुवात\n“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये प्रेम आणि राधाचा जीव धोक्यात\n'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमध्ये बाप्पाचे आगमन\n - विघ्नहर्त्याचा घेता आशीर्वाद, सुखी संसाराचं स्वप्न होईल साकार\nया वर्षीची होळी निंबाळकरांच्या परिवारामध्ये जोश्यात साजरी होणार आहे कारण राधा- प्रेम तसेच अन्विता – आदित्य यांची लग्नानंतरची ही पहिलीच होळी आहे. या होळी सेलिब्रेशनसाठी सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमा मधील प्रेक्षकांचे लाडके प्रेसेनजीत कोसंबी आणि विश्वजित बोरवणकर निंबाळकरांच्या घरी रंगपंचमी साजरी करायला जाणार आहेत. ज्यामध्ये हे दोघे त्यांची ये ग ये ये मैना, देखा ना हाय रे आणि प्रीतीचा विंचू ही दमदार गाणीदेखील सादर करणार आहेत. तेंव्हा राधा प्रेम रंगी रंगलीचा हा होळी आणि रंगपंचमी विशेष भाग रंजक असणार आहे यात शंका नाही. या सगळ्या आनंदमयी वातावरणामध्ये दिपिका आपले कारस्थान रचणार आहे ज्यामध्ये ती प्रेम आणि राधाला ती गरोदर असल्याचे सांगणार आहे. परंतु तिने राधाला हे सांगितलेले नाही कि ही गोष्ट प्रेमला माहिती आहे ईतकेच नसून ती राधाला धमकी देखील देते कि तिने हि गोष्ट प्रेमला सांगू नये. आता प्रेमला दिपिकाचे हे कारस्थान कळल्यावर तो काय करेल हे बघणे रंजक असणार आहे.\nतेंव्हा बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली होळी आणि रंगपंचमी विशेष भाग सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nPrevious Article स्टार प्रवाहवर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'बाबू बँड बाजा' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर\nNext Article घाडगे & सून “रंगपंचमी विशेष” - फोटोज्\n“राधा प्रेम रंगी रंगली” रंगपंचमी विशेष भागामध्ये प्रेसेनजीत आणि विश्वजित सादर करणार दमदार गाणे\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%82-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0.php", "date_download": "2018-12-15T07:03:13Z", "digest": "sha1:RHZV5TW3MSJ5QDJ5E2EQT77EV5PNKO46", "length": 85069, "nlines": 1208, "source_domain": "tarunbharat.org", "title": "जरा विसावू या वळणावर! | Tarun Bharat", "raw_content": "\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ स��पादक\nराफेलवरील निकाल काँग्रेससाठी एक धडा आहे. कपोलकल्पित गोष्टींवरून प्रत्येक संरक्षण व्यवहारात घोटाळा शोधला तर तोंडघशी...\nतजिंदरपाल सिंग बग्गा, दिल्ली प्रदेश भाजपा प्रवक्ता\nशिखांचे हत्यारे कमलनाथला विधानसभा निवडणुकीसाठी पंजाबचे प्रमुख नेमले होते तेव्हा अमरिंदर सिंग यांनी त्यांना हटविण्यास...\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nचोराला हवी शाही बडदास्त\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nआरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर\nऊर्जित पटेल यांचा राजीनामा\nराष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार\nरिझर्व्ह बँक आणणार ग्राहक पडताळणीची नवी योजना\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nपीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी\nद���शात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nआधार-मतदार ओळखपत्राची जोडणी होणार अनिवार्य\nगुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास\nआरोग्यावर जीडीपीच्या २.५ टक्के खर्च करणार\nछत्तीसगड, राजस्थान काँग्रेस तर तेलंगणात टीआरएस विजयी\nकाश्मिरी पंडितांच्या छावणीवर अतिरेक्यांचा हल्ला\nचीनच्या ई-कॉमर्स संकेतस्थळ, अ‍ॅप्सवर लवकरच बंदी\nजनभावनेनुसार राममंदिरासाठी कायदा हवा\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nराम नाईकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द\nतर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजी��च्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nतीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल\nशरद पवारांनी दाखवली मोदींची चूक\nमाझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय\nपंतप्रधान मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन\nकाँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित\nतपास अधिकार्‍यांना काँग्रेस धमकावत आहे\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्यान्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत ११ मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nपाकला एक डॉलरही देऊ नका\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nसार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\nमोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nचोराला हवी शाही बडदास्त\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nभाजपाला सखोल चिंतनाची गरज\nचोराला हवी शाही बडदास्त\nनिवडणूक निकालांचा शोध आणि बोध…\nगावाच्या वाटेवर दाटून आलेलं धुकं…\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजींचे आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\n►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nवॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nतेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\n►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\n►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\n►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\n►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53\nHome » आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक » जरा विसावू या वळणावर\nजरा विसावू या वळणावर\n॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले |\nसीआयएच्या आचरट घातपाती कारवायांपेक्षा अमेरिका आणि युरोपीय देशांनी मिळून ‘रेडिओ-फ्री युरोप’ नावाचं जे आकाशवाणी केंद्र चालवलं होतं, त्याचा प्रचार निश्‍चितच प्रभावी होता आणि अखेर अंतर्गत असंतोष; शिवाय सर्वात निर्णायक म्हणजे डबघाईला आलेली आर्थिक स्थिती यांनी सोव्हिएत साम्राज्य संपवलं. राष्ट्राध्यक्ष लिओनिद ब्रेझनेव्ह, युरी आन्द्रोपोव्ह आणि कॉन्सन्टाईन चेरनेन्को हे जुने कडवे साम्यवादी सत्ताधीश पटापटा मेले आणि उदारमतवादी मिखाईल गोर्बाचेव्ह सत्तेवर आले.\nकविवर्य सुधीर ���ोघे यांच्या कवितेचे शब्द आहेत- ‘भलेबुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर…’ पण, कवीला जिथे सगळं विसरून थांबावं, विसावा घ्यावा, असं वाटतं; नेमक्या त्याच वळणावरून अभ्यासक, राजकीय-सामाजिक निरीक्षक, संशोधक, पत्रकार, इतिहासकार यांना अभ्यासाकरिता प्रचंड बौद्धिक खाद्य उपलब्ध होत असतं. हा अभ्यास वृत्तपत्रांचे आणि नियतकालिकांच्या विशेषांकांचे रकाने भरण्यापुरताच नसतो. शहाणे आणि जाणते समाजधुरीण त्यावरून समाजाची, लोकांची नाडीपरीक्षा करीत असतात. आपल्या हालचालींची पुढची धोरणं ठरवत असतात.\nनेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा अत्यंत पराक्रमी, महत्त्वाकांक्षी आणि अफाट लोकप्रिय असा राजा होता. त्याला प्रथम संपूर्ण युरोप खंड आणि नंतर आफ्रिका आणि भारतही जिंकायचा होता. अर्धाअधिक युरोप त्याने जिंकलाही, पण वॉटर्लूच्या रणमैदानात ब्रिटनचा सेनापती ड्यूक ऑफ वेलिंग्टनने नेपोलियनचा निर्णायक पराभव केला आणि नेपोलियन संपला. हे इतिहासाचं एक फार मोठं वळण होतं.\nनंतर काही काळाने लंडनमध्ये वेलिंग्टनच्या सन्मानार्थ एक जंगी मेजवानी झडली. वेलिंग्टनच्या अप्रतिम रणकौशल्याने नेपोलियनच्या अपराजित, अजेय रणकौशल्यावर मात केली, याबद्दल सगळ्या वक्त्यांनी त्याची स्तुती केली. सत्काराला उत्तर देताना वेलिंग्टन म्हणाला, ‘‘नेपोलियनच्या अजोड रणनेतृत्वासमोर मी कुणीच नाही, पण नियती माझ्या बाजूने होती म्हणून मी जिंकलो.’’ वेलिंग्टनच्या या उद्गारात खोटी विनम्रता नाही. ते शब्दश: खरे आहेत, असा अभ्यासकांचा निर्वाळा आहे. मग प्रश्‍न उरतो की, हे असं का घडलं नियतीची मर्जी नेपोलियनऐवजी वेलिंग्टनवर का बरं बहाल झाली नियतीची मर्जी नेपोलियनऐवजी वेलिंग्टनवर का बरं बहाल झाली इतिहासाने सरळ वहाण्याऐवजी एकदम वळण का घेतलं\nगेल्या वर्षी म्हणजे २०१७ साली रशियन राज्यक्रांतीला शंभर वर्षे पूर्ण झाली. १९१४ साली युरोपात महायुद्ध सुरू झालं. अँग्लो-फ्रेंच विरुद्ध जर्मनी यांच्यातल्या या युद्धात रशियाचा सम्राट झार हा अँग्लो-फ्रेंचांच्या बाजूने उतरला. महायुद्ध पुढे १९१८ पर्यंत चालू राहिलं. पण, ऑक्टोबर १९१७ मध्ये रशियात लेनिन-ट्रॉट्स्की यांच्या साम्यवादी बोल्शेव्हिक पक्षाने यशस्वी राज्यक्रांती केली. त्यांनी सत्ता हातात घेऊन झारला पदच्युत केलं. जर्मनीशी तह करून रशियाला महायुद्धातून बाहेर काढलं. झार आणि त्याच्या कुटुंबासह अनेक राजनिष्ठ लोकांना सरळ गोळ्या घातल्या.\nया सगळ्या घटनाक्रमावर २०१४ पासूनच अनेक नवनवीन संशोधनं मांडणारी पुस्तकं येऊ लागली. २०१७ साली तर अशा पुस्तकांचा पूरच लोटला आणि आता २०१८ साल मावळतीकडे झुकलं तरी ती येतच आहेत. यातली धंदेवाईक पुस्तकं सोडली तरी अभ्यासपूर्ण पुस्तकंही भरपूर आहेत. शंभर वर्ष उलटून गेल्यावरही पाश्‍चिमात्त्य अभ्यासकांना रशियन साम्यवादी क्रांतीचा अभ्यास का करावासा वाटतो\nआज इस्लामी दहशतवाद आणि तेल उत्पादनाचं आर्थिक राजकारण हे ताजे विषय आहेत. साम्यवाद आणि त्यावर आधारित राज्यक्रांती यांचा आज काही रेलेव्हन्सच राहिलेला नाही, असं आपल्याला वाटतं. पण अभ्यासकांना तसं वाटत नाही, कारण मानवी जीवन, त्याचा इतिहास हा नदीप्रमाणे अखंड वाहणारा काळाचा एक प्रवाह असतो. त्या प्रवाहाची वळणं अभ्यासण्यातून आपल्याला मागचं बरंच काही समजतं नि त्या आधारावर पुढचे आडाखे बांधता येतात, असा अभ्यासकांचा अनुभव आहे. तर, अभ्यासकांना प्रश्‍न पडतात की, बोल्शेव्हिक क्रांती का यशस्वी झाली झारविरुद्ध जनतेत असंतोष होता. झारशाहीविरुद्ध अनेकदा उठाव झाले होते. ते चिरडण्यात आले होते, पण म्हणून झारला आणि त्याच्या कुटुंबाला गोळ्या घालून ठार करण्याइतके काही रशियातले शेतकरी-कामकरी पिसाटलेले नव्हते आणि लेनिन-ट्रॉट्स्कीच्या साम्यवादी पक्षापेक्षा अलेक्झांडर केरेन्स्की या नेत्याच्या लोकशाही पक्षाला जनमत नक्कीच जास्त अनुकूल होतं. तरीही या सगळ्या प्रतिकूल घटकांवर मात करून लेनिन- ट्रॉट्स्की जिंकू शकले. लोकमत आपल्या बाजूला आहे, असा देखावा उभा करणं, म्हणजे आधुनिक युगातलं रणकौशल्य. त्यात ते केरेन्स्कीपेक्षा वरचढ ठरले हे तर नक्कीच, पण नियतीने आपलं दान त्यांच्या बाजूने टाकलं हेच सगळ्यात महत्त्वाचं. कोणत्याही अभ्यासक- लेखकाने साम्यवादी पक्षाच्या यशाचं विवेचन करताना नियती हा शब्द ड्यूक ऑफ वेलिंग्टन प्रमाणे प्रत्यक्ष उच्चारलेला नाही, पण त्यांच्या एकंदर लेखनाचा निष्कर्ष त्या शब्दाकडेच बोट दाखवतो.\nया पाश्‍चिमात्त्य अभ्यासकांचं एक गमतीदार वैशिष्ट्य असतं. ते त्यांचा सगळा अभ्यास वाचकांसमोर मांडतात. निष्कर्ष मात्र वाचकांनी काढावा. उदा. काही अभ्यासकांनी पुनर्जन्म, खरा की खोटा या विषयावर प्रचंड अभ्यास केला. जगभरच्या असंख्य सभ्यता, विविध लोकसमुदाय, संप्रदायांचा त्यांनी कसून अभ्यास केला. आधुनिक वैज्ञानिक प्रयोग, अनुभव हे सगळे पारखले. ते जाहीरपणे लोकांसमोर मांडले. इतक्या ठणठणीतपणे की, ते वाचतावाचताच पुनर्जन्माच्या सत्यतेबद्दल वाचकाची खात्रीच पटावी, पण लेखक तसं स्पष्टपणे म्हणत नाहीत. ते एवढंच म्हणतात की, या सर्व उपलब्ध पुराव्यांकडे पाहता, पुनर्जन्म सत्य असावा, असं आम्हाला वाटतं\nअसो. तर १९१७ साली साम्यवादी क्रांती यशस्वी का झाली या प्रश्‍नाच्या चिंतनातून पुढचे प्रश्‍न निर्माण होतात. स्वत:ला शेतकरी-कामकरी श्रमिक-कष्टकरी-बहुजन याचं राज्य म्हणवून घेणार्‍या या साम्यवाद्यांनी पुढच्या काळात साम्राज्यवाद्यांवरही ताण केली. झारने आपल्याविरुद्ध झालेले उठाव निर्घृणपणे चिरडले होते, हे खरंच, पण तरीही सर्वसामान्य रशियन जनता झारला आपला पिता मानत असे. इतकंच नव्हे तर सर्वसाधारणपणे झार राजेही आपल्या प्रजेशी प्रेमाने वागत असत. याची असंख्य उदाहरणं आहेत, राजाने आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करावे, या प्राचीन (हिंदू) परंपरेचा प्रभाव चक्क दोन्ही बाजूंनी बर्‍यापैकी टिकून होता. साम्यवाद्यांनी मात्र हे सगळंच मोडीत काढून आपल्याच देशबांधवांना लाखांच्या नव्हे, कोटींच्या संख्येत सरळ ठार मारून प्रचंड दहशत बसवली. पाठोपाठ ‘लाल क्रांतीची निर्यात’ या गोड नावाखाली संपूर्ण जग आपल्या पंजाखाली आणण्याचा अथक प्रयत्न केला.\nत्यासाठी असंख्य खून पाडले, रणगाड्यांसाठी चिरडून माणसं ठार मारली. अनेकांना जिवंतपणी माणसातून उठवलं. ही पाशवी राजवट पाच-दहा नव्हे तब्बल ७४ वर्षे टिकली. १९१७ ते १९९१. तशी १९८५ पासूनच ती कोसळण्याचे संकेत मिळू लागले, पण प्रत्यक्षात ती पूर्ण संपायला पुढची सहा वर्षे लागली.\n१९९१ नंतर नव्या रशियन सत्ताधीशांनी म्हणजे बोरिस येल्त्सिन सरकारने साम्यवादी सरकारची सगळी कागदपत्रं अभ्यासकांना खुली केली. पाश्‍चिमात्त्य अभ्यासक-संशोधक त्या घबाडावर तुटून पडले. त्यांच्या संशोधनाचे विषय अक्षरक्षः अगणित होते. त्यामुळे त्यावर आधारित पुस्तकं येणं, जे साधारण १९९२ पासून सुरू झालं, ते आजही चालूच आहे. ही सगळीच पुस्तकं आपल्याकडे येतात असं नाही. किंबहुना अत्यल्प येतात. उशिरा येतात. अशीच दोन उशिरा आलेली पुस्तकं म्��णजे पीटर ग्रोज या लेखकाचं ‘ऑपरेशन रोलबॅक’ आणि ग्रेगरी मित्रोविच याचं ‘अंडरमायनिंग द क्रेमलिन’ रशियातील साम्यवादी राजवटीविरुद्ध उठाव घडवून आणण्यासाठी अमेरिकन गुप्तहेर खातं सीआयएने कसकसे उद्योग केले; पण खुद्द वॉशिंग्टन आणि लंडनमध्ये रशियन गुप्तहेर खातं केजीबी याने आपलं अधिक प्रभावी हेरजाळे उभारलेलं असल्याने ते कसे अयशस्वी झाले, याचं वर्णन या दोन्ही लेखकांनी केलं आहे.\nपण मग पाऊणशे वर्षांनी साम्यवादी साम्राज्य का कोसळलं इतिहासाने पुन्हा एकदा का वळण घेतलं इतिहासाने पुन्हा एकदा का वळण घेतलं यावर या दोन्ही लेखकांच्या विवेचनाचा आशय असा की, सीआयएच्या आचरट घातपाती कारवायांपेक्षा अमेरिका आणि युरोपीय देशांनी मिळून ‘रेडिओ-फ्री युरोप’ नावाचं जे आकाशवाणी केंद्र चालवलं होतं, त्याचा प्रचार निश्‍चितच प्रभावी होता आणि अखेर अंतर्गत असंतोष; शिवाय सर्वात निर्णायक म्हणजे डबघाईला आलेली आर्थिक स्थिती यांनी सोव्हिएत साम्राज्य संपवलं. राष्ट्राध्यक्ष लिओनिद ब्रेझनेव्ह, युरी आन्द्रोपोव्ह आणि कॉन्सन्टाईन चेरनेन्को हे जुने कडवे साम्यवादी सत्ताधीश पटापटा मेले आणि उदारमतवादी मिखाईल गोर्बाचेव्ह सत्तेवर आले. त्यांनी स्वतःच वास्तवाचं भान ठेऊन सोव्हिएत साम्राज्य विसर्जित केलं.\nमग हे जुने तीन सत्ताधीश मृत्यूने असे ओळीने उचलले नसते तर इतिहासाने हे वळण घेतलं असतं का हाच तर खरा अभ्यासाचा विषय आहे. •••\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nFiled under : आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक.\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृ��्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (291) आंतरराष्ट्रीय (437) अमेरिका (157) आफ्रिका (12) आशिया (231) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (35) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (210) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (70) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (75) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (716) आंध्र प्रदेश-तेलंगणा (21) ईशान्य भारत (45) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (93) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (59) राजस्थान (31) हिमाचल-उत्तराखंड (14) राष्ट्रीय (1,901) अर्थ (89) कृषी (28) नागरी (844) न्याय-गुन्हे (304) परराष्ट्र (84) राजकीय (248) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (37) संरक्षण (134) संसद (102) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (777) अग्रलेख (381) उपलेख (396) साहित्य (5) स्तंभलेखक (1,002) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (22) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (57) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (58) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nMore in आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक (199 of 1211 articles)\nचित्रपटल : रत्नाकर पिळणकर | बर्‍या-वाईट सवयी, आवडी-निवडी, स्वभाव आणि कलेची जोपासना तसेच संवर्धनाचे संस्कार स्वगृहातूनच लाभत असतात. जे कानावर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/miscellaneous-marathi-infographics/infographicslist/51742909.cms", "date_download": "2018-12-15T08:27:35Z", "digest": "sha1:EZ24EAO77P7FDUSHSWM7WKHC2MFXENSW", "length": 7314, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Cookies on the Maharashtra Times Website", "raw_content": "\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आ..\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय ने..\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहा..\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकार..\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा म..\nसॅनफ्रान्सकोमध्ये स्कुबा सांता दि..\nसूरतः मुलीच्या जन्मानंतर दोन तासा..\nराज्यात अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ\nअनुसूचित जाती जमातींच्या संरक्षणासाठी असलेल्या अॅट्रॉसिटी कायद्यातील काही तरतूदी रद्द करण्याची मागण��� होत असतानाच दुसरीकड...\nपावसाळ्यात निसर्गामध्ये चार महिने काही पाहुणे राहायला येतात. कुजलेल्या पालापाचोळ्यांवर, झाडाच्या खोडांवर, काही वाळलेल्या...\nप्लास्टिकबंदी नेमकी कशावर आहे, कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या, वस्तू, बाटल्या यामधून वगळल्या जाणार आहेत, याबाब...\nविधान परिषद: यांचे भवितव्य उद्या ठरणार\nराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी सोमवारी ९९.८१ टक्के मतदान झाले. उस्...\nमागील आर्थिक वर्षात भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनाचा वापर नेमका किती झाला कोणत्या महिन्यात इंधनाची मागणी वाढली आणि ...\nभारतात सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उत्पादनाबरोबरच निर्यातीचा आकडाही तितक्याच वेगानं वर जात...\nमुंबई आणि पुण्यात महाराष्ट्र टाइम्स नंबर वन\nमुंबई आणि पुण्यात महाराष्ट्र टाइम्स नंबर वन\nस्टीफन हॉकिंग एक गूढ\nविश्वउत्पत्ती शास्त्र, सामान्य सापेक्षता आणि गुरुत्व अशा जटिल विषयांचे गूढ उकलणारे ब्रिटिश सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ स्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-pam-beach-potholes-76491", "date_download": "2018-12-15T07:05:24Z", "digest": "sha1:6RNTVQGC3R7TO4HN36N5CZFX4D4PZN4H", "length": 15774, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news pam beach potholes पाम बीच मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य | eSakal", "raw_content": "\nपाम बीच मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nतुर्भे - १७ वर्षांखालील फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेसाठी येणाऱ्यांची गर्दी आणि तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाम बीचवरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नेरूळ ते वाशीकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्ता पुन्हा उखडला आहे. परिणामी वाहनांचे टायर फुटून अपघात होत आहेत.\nतुर्भे - १७ वर्षांखालील फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेसाठी येणाऱ्यांची गर्दी आणि तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाम बीचवरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नेरूळ ते वाशीकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्ता पुन्हा उखडला आहे. परिणामी वाहनांचे टायर फुटून अपघात होत आहेत.\nपाम बीच मार्गाची लांबी ९ किलोमीटर आहे. वाशीकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्ता पुन्हा उखडला असल्याने अपघात होत आहेत. पाम बीच मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने मायक्रो सर्फेसिंग या जर्मन तंत्राच्या साह्याने डागडुजी केली होती. हा डांबरीकरणाला स्वस्त आणि टिकाऊ पर्याय असल्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपये वाचले; परंतु काही दिवसांतच हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. या मार्गावर नागमोडी वळणे असून खडी वर आल्याने टायर फुटण्याचे प्रमाणही वाढले आहे. ताशी ६० किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची परवानगी असलेल्या मार्गावर भरधाव जाणाऱ्या वाहनांना या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पनवेल, उरणसह नवी मुंबईतील बेलापूर, सीवूड्‌स, नेरूळ या भागांतील रहिवासीही मुंबई तसेच ठाण्याकडे जाण्यासाठी शीव-पनवेल मार्गाऐवजी पाम बीच मार्गाला प्राधान्य देतात; तसेच पाम बीचजवळच ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ असल्यामुळे येथे पर्यटकांचीही गर्दी असते. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ वाढली आहे.\nसायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सोईसाठी सिडकोने पाम बीच मार्ग बांधला आहे. निसर्गरम्य आणि चांगल्या दर्जाचा हा मार्ग असल्याने तो वाहनचालकांसाठी आकर्षण ठरला. परंतु तो महापालिकेकडे हस्तांतरीत केल्यानंतर त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे पालिकेने फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे यामार्गाची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेने या रस्त्याची दुरुस्ती केली होती. त्यावर मोठा खर्च केला होता. परंतु दोन-तीन दिवस आणि तोही फारसा जोरात पाऊस पडला नसतानाही हा रस्ता खराब झाल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी वापरलेले मटेरियल योग्य दर्जाचे होते का अशी शंका निर्माण झाली आहे.\nपाम बीच मार्ग सिडकोने २००७ मध्ये पालिकेला हस्तांतरित केला. तेव्हा पालिकेने या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती. त्यासाठी १४ कोटी रुपये खर्च केले होते. नवी मुंबई पालिका प्रशासनाकडून दीड वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला जात होता; मात्र तो मंजूर करण्यात आला नव्हता. अखेर स्थायी समितीने याला नुकतीच मंजुरी दिली आणि कामाला वेग आला. या कामासाठी तब्बल सात कोटी खर्च पालिकेकडून केला जात आहे. कामाची डेडलाईन १५ ऑक्‍टोबर असतानादेखील रस्त्याचे खड्डे पुन्हा वर आले. याचा भुर्दंड नवी मुंबईकरांना भरावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.\nफुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरले \"बिग बी'\nनागपूर : नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्य�� नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' या हिंदी चित्रपटाच्या \"शूटिंग'ला अखेर नागपुरात सुरुवात झाली. चित्रपटात...\n\"झुंड'च्या शुटिंगसाठी महानायक नागपुरात दाखल\nनागपूर : नागराज मंजुळे यांच्या \"झुंड' चित्रपटाच्या शुटिंगसाठी महानायक अमिताभ बच्चन आज सकाळी नागपुरात दाखल झाले. ज्या परिसरात या चित्रपटाचे...\nफ्रॉम अर्जेंटिना विथ लव्ह (ढिंग टांग\n\"\"जगभर मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा, परिसंवाद वगैरे घडत असतात. विचारांची देवाणघेवाण होते. करारमदार होतात. व्यापारास चालना मिळून विकसनशील देशांसाठी...\nआयपीएलमधील एका सामन्याची कमाई सर्वात भारी\nलंडन - क्रिकेट विश्‍वाला भूरळ पाडणाऱ्या आणि मालामाल करणाऱ्या आयपीएलने आता जगात सर्वात श्रीमंत लीग असा लौकिक मिळवला आहे. आयपीएलमधील प्रमुख खेळाडूंची...\nरेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू\nरेल्वेच्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा संशयास्पद मृत्यू नागपूर : : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कार्यरत प्रशिक्षणार्थी उमेदवार (...\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bornphd.blogspot.com/2010/03/blog-post.html", "date_download": "2018-12-15T07:48:08Z", "digest": "sha1:57AUDZADQQFRONLDA223LMEZQADUXQGT", "length": 30963, "nlines": 136, "source_domain": "bornphd.blogspot.com", "title": "हेम..: घनगड- तेलबैला- वाघजाई घाट- ठाणाळे लेणी- सुधागड", "raw_content": "\nघनगड- तेलबैला- वाघजाई घाट- ठाणाळे लेणी- सुधागड\nजलाशयांची रेलचेल असलेल्या लोणावळ्याच्या आसपास मुक्कामी डोंगरयात्रा करणार्‍यांना पर्वणी असलेले किल्ले आहेत, त्यापैकी लोणावळ्याहून ३०-३५ किमी. वर असलेल्या घनगड- तेलबैलाची रांग कित्य���क दिवसांपासून चिन्मय व माझ्या डोक्यात होती.\nप्रत्येक ३ दिवसांच्या जोडून आलेल्या सुट्टीसाठी ही रांग आमचा पहिला ऑप्शन असे व काहितरी कारणाने दरवेळी तो बारगळतही असे. शेवटी या वर्षी शुक्रवारी आलेल्या महाशिवरात्रीचा मुहूर्त साधून चिन्मयने ट्रेकचं सगळं प्लॅनिंग केलं. आमच्या वैनतेय संस्थेचा २ वर्षांपुर्वी घनगड-तेलबैला- कोरीगडचा ट्रेक झाला होता तेव्हाची बहुतेक मंडळी आमच्या ट्रेकच्या सवाष्णी घाट व सुधागडच्या extra premiumमुळे लाळ गाळू लागली.सरतेशेवटी ती मंडळी आमच्यानंतर १ दिवस उशीरा निघुन सुधागडावर आम्हाला गाठणार असं ठरलं. नकटीच्या लग्नाचं सतराशेवं मोठं विघ्नं म्हणजे या ट्रेकची बांधणी करणारा आमचा हिरोजी, 'चिन्मय' ट्रेकच्या २ दिवस आधी त्याच्या बँकेतील महत्वाच्या कामामुळे गळाला. पोटासाठी माणसाला तंगडतोड करावी लागते, पण इथे पोटासाठी तंगडतोडीला ब्रेक लागला होता. सरतेशेवटी नाशिकहून मी एकटा तर पुण्याहून दुर्गेश व सत्यजित असं त्रिकुट आणि लोणावळ्याला एकत्र येणे... ठरलं\nमी कसार्‍याहून सकाळी ६.१०ची लोकल पकडून ७.३० ला ठाणे, तिथून ८.१० ची डेक्कन पकडून पावणेदहाला लोणावळ्यात पोहोचलोसुद्धा ठाण्याला चिन्मय शोलेतल्या हात कापलेल्या ठाकुरसारखा चेहरा घेउन भेटायला आला होता. लोणावळा शहर म्हणजे अजब रसायन आहे. ५० रू. साठी १०-१५ किमी. पायपीट करून मध, खवा वगैरे आणणारे आदिवासी इथे आहेत तर दिवसाला ५ अंकी रक्कम उडवत फिरणारी मंडळीही आहेत. विरोधाभासाचं उत्तम उदाहरण म्हणजे दिवसाला रहाण्याचं तिसेक हजार रू. भाडं असलेल्या अँबी व्हॅलीपासून अवघ्या १२-१५ किमी वरील तुंगवाडीसाठी लोणावळ्याहुन दिवसाला फक्त एकच बस (संध्या. ४) आणि जवळपास तेवढ्याच अंतरावरील भांबर्ड्यासाठीही २ बसेस (दु साडेबारा व साडेचार).\nदोन तास वाट पाहिल्यावर पुण्याची जोडगोळी आली. बसस्टँडच्या बाजूला असलेल्या जोशांच्या अन्नपुर्णामध्ये मस्तपैकी जेवलो. साडेबाराची भांबर्डे बस जवळपास भरली होती. पाउण वाजून गेला तरी बस हलण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा तेलबैलाला जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांच्या तरूण चमुतील एका ज्येष्ठाने खास पुणेरी भाषेत कंडक्टरला सोलल्यावर गाडी हलली. कोरीगडाच्या पेठ शहापुरपर्यंत म्हणजे अँबी व्हॅलीपर्यंत रस्ता हेमामालिनीच्या गालासारखा असल्याने लागलेली डुलकी पुढे ओमपुरीच���या गालासारख्या सुरू झालेल्या खड्डेबाज रस्त्यामुळे भंगली. आंबवण्यानंतर बर्‍यापैकी जंगलझाडी सुरू होते ती थेट सालटर खिंड ओलांडून तेलबैला फाट्याला लागेपर्यंत. सालटरच्या बसस्टॉपच्या शेडमध्ये हागणदारीमुक्त गांव योजनेचा मजेदार स्लोगन दिसला.\n\" सालटर ते आंबवणे पेरला आहे लसूण. संडास नाही बांधला तर राहिन मी रूसून..\nतेलबैलाच्या जुळ्या भिंताडांचं प्रथमदर्शन भेदक आहे. तेलबैला फाट्यापासून तेलबैला गांव चारेक किमी. तर भांबर्डे सरळ तेवढ्याच अंतरावर. भांबर्ड्यात उतरल्यावर समोर नवरा- नवरी- करवलीचे सुळके दिसतात.\nउजवीकडे दुसर्‍या टोकाला ठेंगुटका घनगड सुटावल्यामुळे ओळखता येतो.भांबर्ड्यातून येकोले वस्ती गाठायला अर्धा तास लागतो. घनगडाच्या शेजारील उंच डोंगराचे नांव कुणाही गांवकर्‍याला सांगता आले नाही किंवा नांव माहित असलेला आम्हांला भेटला नाही- येकोल्यातलं हनुमानाचं उघडं मंदिर मुक्कामयोग्य आहे.येकोल्यातून दाट झाडीत लपलेल्या गारजाई मंदिरात पोहोचायला २० मि. लागतात. गाभार्‍याच्या डाव्या भिंतीवर देवनागरी शिलालेख आहे. \"श्री गारजाई माहाराजाची व किले घनगडची\". हा महाराज कोण .. माहित नाही. मंदिरासमोर दिपमाळ आहे. तिच्या पायथ्याला काही शिल्पे आहेत. बरोबर पुरेसे पाणी असेल तर हे मंदिर ७-८ जणांसाठी बरं आहे.\nमंदिरातून घनगडावरील जोडगुहेत पोहोचायला विसेक मिनिटे लागतात. वाटेत ढासळलेलं प्रवेशद्वार लागतं. डावीकडच्या गुहेत थोडी सपाटी असल्याने तिथे सॅक्स ठेवल्या. उजवीकडे एक मोठा शंभरेक फुटी उंच शिलाखंड कड्याला रेलून उभा असलेला दिसतो.\nत्या मधल्या जागेत देवी वाघजाईचं स्थान आहे. मूर्ती सुबक आहे. आणखी थोडं पुढे सध्या पिणेबल पाणी असलेलं गडावरील एकमेव टाकं गाठून तळाला गेलेलं पाणी भरुन घेतलं. गुहांच्या डावीकडे माथ्यावर जायची वाट आहे. इथे १५ फुटांचा पॅच आहे. सोपा आहे पण सेफ्टीसाठी ५० फुटी दोर जवळ हवा. माथ्यावर टाकी, दोन बुरुज, जोत्यांचे अवशेष आहेत. तेलबैला, सुधागड व वरून दिसणारा एकुणच परिसर फोटोजेनिक\nपेशवेकाळांत सदाशिवभाउंचा तोतया कनोजी ब्राह्मणाला घनगडावर कैदेत ठेवल्याचा उल्लेख सापडतो.खिचडीची तयारी करायचे असल्याने सुर्यास्त शो रद्द करून झटपट उतरलो. रात्री खिचडी, पापड, बायकोने दिलेले अप्पे+चटणी वगैरे हादडून झोपलो. दोनेक उंदीर सारखे डोकावत हो��े. कदाचीत त्यांची बेडरूम आम्ही बळकावल्यामुळे त्यांची घालमेल झाली असावी. आम्हीही सावध होवून खाण्याचे पदार्थ सॅकमधून काढुन सुरक्षित टांगून ठेवले, नाहीतर वासाने उंदीर सॅक कुरतडतात..\nपहाटे गजर झाल्यावर तिघेही उठलो, पण एकुणच अंधार पहाता पुन्हा लवंडलो. सकाळी ८ वा. भांबर्ड्यातून थेट तेलबैला गांवात जायला बस आहे. थोडं रेंगाळतच आवरल्यामुळे ती चुकली. येकोल्यातून भांबर्डयाला न जाता शेताडीतून वाट तुडवत मोठा ओढा ओलांडून रस्त्याला लागलो. या ओढ्यात मार्चपर्यंत पिण्याचं पाणी असतं. तेलबैला फाट्यापासून गांवापर्यंतचा ३ किमी. चा डांबरी रस्ता चांगला आहे. तेलबैला गांवाचं location भन्नाट आहे. इथल्या जुळ्या भिँतीँचा निसर्गाविष्कार जगांत कुठेही नाही.\nडाव्या भिंतीवर पायर्‍या, गुहा वगैरे किल्ल्याचे अवशेष आहेत. गांवात जास्त वेळ न काढता चिंधू लक्ष्मण मेणेमामांना बरोबर घेतलं व तेलबैलाच्या गांवात उतरलेल्या सोंडेवर स्वार होऊन उजव्या भिंतीस उजवीकडे ठेवत अर्ध्या तासांत मधल्या खिंडीत पोचते झालो. खिंडीत डाव्या भिँतीच्या पायथ्याला भैरवाचा तांदळा, गार पाण्याचं टाकं आहे.\nमाथा गाठायचा प्रस्तरारोहण मार्ग बोल्ट्स ठोकलेले दिसत असल्याने ओळखू येत होता. खिंडीतून सुधागड माथा दिसत होता. आता मामा हाताशी असल्याने आमच्या मनांत ठाणाळे लेणी पहाण्याची कातील योजना चालू झाली. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही सवाष्णी घाटाने उतरणार होतो. या मार्गे ही लेणी वळसा व वेळ घेतात असं ऐकलेलं, पण वाघजाई घाटाने उतरलं तर बरं असं बर्‍याच जाणकारांकडून ऐकल्यामुळे आम्ही वाघजाईची वाट निश्चित केली. एव्हाना साडेअकरा वाजले होते. तेलबैला उतरल्यावर साधारण अर्धा तास घाटधारेवर यायला लागतो.\nउतरायला सुरुवात केल्यावर लगेच वाघजाई देवीचं देऊळ लागलं. देवळांत ७-८ मुर्त्या ओळीने मांडून ठेवल्या आहेत. त्यांतली वाघजाई नेमकी कुठली याचा विचार करायला सवड व डोके दोन्हीची वानवा असल्याने नमस्कार करून पुढची वाट धरली. ऊन्हाने आसमंताचा पुर्ण ताबा घेतलेला.. पाणी अजून तरी मुबलक होते. मध्येच मामाने जाहीर केलं की लेण्यांकडे उतरणारी वाट बहुतेक बुजली आहे व आपल्याला पुढे जाऊन वळसा मारून उतरतच लेणी गांठावी लागणार आहेत. ह्या वळशाच्या ढोरवाटेने आमच्या तोंडाला चांगलाच फेस आणला. सकाळी उठल्यापासून पोटांत पाण्याशिवा�� का sssही नव्हतं लेण्यांत पोहोचेपर्यंत पावणेतीन वाजलेले.\nया हीनयान लेण्यांचा खोदकाल भाजे लेण्यांच्याही आधीचा म्हणजे इ.स्.पू. २ र्‍या शतकांतला आहे. इथे प्रथमच मौर्यकालीन (अशोक) चांदीची नाणी सापडली आहेत. या लेण्यांचा नव्याने शोध मिशनरी जे. अ‍ॅबट यांना जाने. १८९० मध्ये लागला. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही काही काळ या लेण्यांचा आश्रय घेतला होता.\nलक्ष्मीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत, त्या अर्थाने जुने 'श्रीस्थान'. पांडवलेण्यांच्या शिलालेखांतील सिरीटन म्हणजे श्रीस्थान म्हणजे ठाणाळे असा एक तर्क आहे. १९५४ मध्ये राष्ट्रीय पुरातत्व वास्तू म्हणून संरक्षित. एकुण २३ विहार आहेत. २ ब्राह्मी शिलालेख आहेत.\nकमानींवरील विविध प्राण्यांची शिल्पे अप्रतिम आहेत. पैकी मोठे नागशिल्प पहाण्याजोगे आहे.\nअनेक स्मारकस्तूप असलेली एक गुंफा आहे. लेणी पाहील्यावर झटपट मॅगी करायचं ठरवलं तर मामाने आणखी एक बॉम्ब टाकला.' आता पाणी खाली बेहरामपाडयाशिवाय कुठेही नाही. असलं तर खालच्या ओढ्याला'. तिघांचीही तपासणी घेतली तर मोजून २ लि. पाणी होते. पैकी दिड लि. मध्ये मॅगी केली. गरम आहुती पोटात जातांच डोळ्यांच्या झापडांनी हट्ट सुरु केला. त्यांना न जुमानता अर्ध्या लि. पाण्याचे रेशनिंग करायचे ठरवून निघालो. १०० पावलांवरील ओढयामध्ये बारीक धार असलेलं पाणी दिसताच आम्हांला झालेला आनंद कसा असेल हे केवळ ही स्थिती भोगलेलेच अनुभवू शकतील. बाटल्या फुल्ल करून निघालो. जंगलातली वाट असली तरी कोकणातला उष्मा गोंजारुन हैराण करत होता\nसाधारण पाउण तास चालल्यावर वरच्या बाजूला आवाज ऐकु आले, तेवढ्यात मामा म्हणाला, हा सवाष्णीचा घाट. आवाजही दुसर्‍या दिवशी निघालेल्या आमच्या मंडळींचे होते. आमच्या दुर्गेशने सरळ लोळण घेतली व आता त्यांच्याबरोबरच पुढे जायचं जाहीर केलं. पाउण तासात वरची मंडळी झटपट खाली आली. पाच वाजलेले. ते १४ व आम्ही ३ अशा १७ जणांना सुधागडमाथ्यावर नेण्याची जबाबदारी मामांनी घेतली व खाली गांवात न जाता एका आडवळणाच्या वाटेने आम्ही निघालो.\nसुधागडाच्या पायथ्याला भोज्ज्या करेपर्यंत अंधारलं. मावळतीकडे सरसगड उंचावलेला दिसत होता.\nकासारपेठ मारुती व तानाजी टाकं मागे टाकेपर्यंत पूर्ण अंधार झालेला होता आणि आम्ही, त्या शिलाखंडांच्या राशींवरुन धडपडत, एकमेकांना सावरत महादरवाजात आलो. त्या मिट्ट अंधारातही सुधागडाच्या त्या महादरवाजाचं भव्य वैभव जाणवत होतं. गार वार्‍याने माथा आल्याची जाणीव दिली. गडदेवता भोराईच्या देवळांत दुसरा ग्रुप असल्याने आम्ही आणखी थोडं पुढे पंतसचिवांच्या वाड्याकडे गेलो. चौसोपी वाड्यातल्या सारवलेल्या ओसरीवर सॅक ठेवतांनाच सगळा थकवा पळुन गेला होता. वाडा मोडकळीला आलेला असला तरी गतवैभवाची जाणीव होत होती.\nसकाळी पावणेसात ते रात्री ९ अशा बेभान तंगडतोडीने आमचाही पायांवरचा विश्वास दुणावला होता. त्यांच्या मागणीप्रमाणे आमच्या राहुल वस्ताद व भाउसाहेबांनी बनवलेला गरम गरम कांदा-बटाटा रस्सा व भात ओरपला. शेकलेल्या पोटाने चढलेल्या गुंगीला शरण जात झोपी गेलो....\nगडावरच वस्ती करुन रहाणारी पाच्छापुरातली २-३ घरे आहेत. मामाने त्यांच्याकडून तांब्याभर धारोष्ण दुध आणलं. झटपट चहा-भिस्कुटं खाऊन गडफेरीला निघालो. सुधागड डोंबिवलीच्या ट्रेकक्षितिज ग्रुपने दत्तक घेतलाय. ओसरीवरच किल्ल्याची माहिती व नकाशा असलेले २ फ्लेक्स आहेत. वाडयाशेजारीच एक खोल चौकोनी विहिर व महादेव मंदिर आहे.\nवाडयापासून श्रीभोराईदेवीमंदिरापर्यंत पाखाडी बांधलेली आहे. भोरच्या पंतसचिवांची ही कुलदेवता आहे.\nमंदिराच्या भवताली अनेक समाध्या दिसतात. नवरात्रांत गडावर उत्सव असतो. सभामंडपात वाघाची मूर्ती व जुनी मोठी घंटा आहे. समोर हत्तीने पाठीवर तोलून धरल्याची रचना असलेली दिपमाळ आहे. बाकी गडावर अनेक थडगी, अंबारखाना, २ तलाव व अनेक पडीक अवशेष दिसतात. एका तलावात भरलेलं कुमुद फुलांचे संमेलन.\nगडाची रचना इ.स्.पू. २र्‍या शतकांतच झाली असावी कारण परिसरातली ठाणाळे व खडसांबळ्याची लेणी त्याच काळांतली आहेत.१४३६ मध्ये बहमनी सुलतानांनी गड जिंकल्याचा उल्लेख. १७ व्या शतकाच्या मध्यांत मराठी राज्यांत दाखल झाल्यावर जुने भोरपगड नांव बदलून सुधागड ठेवण्यांत आले. सुधागडाचा महादरवाजा थेट रायगडाची आठवण करुन देतो.\nमंदिरातले गुरव पाच्छापुरांतले होते. त्यांनी ठाकुरवाडीतून पालीला जायला सकाळी ११ नंतर दिडची बस असल्याचे सांगितले. गडफेरीमुळे ११ ची बस चुकणारच होती. ठाकुरवाडीच्या वाटेने उतरायला लागल्यावर सुरुवातीलाच गार पाण्याचे टाके आहे.\nइथे बुरुजाचे अवशेष दिसतात. ठाकुरवाडीच्या वाटेवर हल्ली लोखंडी शिडी लावल्यामुळे पाउणएक तासांत गांवात उतरलो.\nवाडीतून दोनेक किमी.वर पाच्छापूर आहे. गांवात आल्यावर समजले, इथून ८ किमी.वर पाली फाटयावर एका मोरीच्या बांधकामामुळे सर्व वाहतुक बंद झाली आहे. ११ वा. आलेली बस शेवटची होती व त्या ड्रायव्हरनेच गांवात ही बातमी सांगीतली होती. कोकणातल्या झापडवणार्‍या उन्हामुळे आधीच वैतागलेल्या मंडळींच्या परीक्षेचा हा क्षण होता, पण आमच्या भाउसाहेबांनी एका मोटरसायकलस्वाराला धरून फाट्यावर जाउन काम चालू असलेल्या ठेकेदाराचाच डंपर भाड्याने ठरवून आणल्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात (की डंपरमध्ये) पडला.\nफाट्यावरून भिरा- पाली बस पकडून पाली, मग बस नसल्याने व्हॅनने नागोठणे, पॅसेंजरने दिवा, मग डोंबिवलीत जेवण. मग ठाण्यातून तुफान स्पीड्च्या अमरावती एक्स्प्रेसने २ तास ५ मि. त नासिकरोड.\n( हा लेख गिरीमित्र संमेलन 2012 च्या स्मरणिकेतही समाविष्ट केला गेला आहे.)\nझकास वर्णन, प्रत्यक्ष तिथे आहे असेच वाटले. तू लिहित जा. आम्ही वाचत जातो.\nघनगड- तेलबैला- वाघजाई घाट- ठाणाळे लेणी- सुधागड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/rte-%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T06:46:23Z", "digest": "sha1:K5JLPQ7XMULGHXHPUD55N25ES34J6ERQ", "length": 11277, "nlines": 154, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "RTE २५ % विद्यार्थीप्रवेशप्रक्रिया 2018-19 अंतर्गतप्रवेशफेरीसमुदतवाढ | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nRTE २५ % विद्यार्थीप्रवेशप्रक्रिया 2018-19 अंतर्गतप्रवेशफेरीसमुदतवाढ\nबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देणेसाठी जागा राखून ठेवण्याची रीत) नियम 2012 प्रमाणे अल्पसंख्यांक शाळा वगळता, राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावरील प्राथमिक शाळांना सन 2012-13 या शै��्षणिक वर्षापासून शाळेच्या पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 % पर्यंतच्या जागा नजीकच्या परिसरातील वंचित गटाच्या व दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. त्यानुसार सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या लिंकवरील RTE Portal वर ऑनलाईन चालू झालेली आहे.\nसदर प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 2880 ऑनलाईन अर्ज प्राप्तझाले आहेत. ऑनलाईन प्रणालीद्वारे पहिल्या फेरीतील RTE 25 % विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र 599 विद्यार्थ्यांची यादी निश्चित होऊन RTE च्या लिंकवर अपलोड करणेत आली आहे. तसेच सर्व पात्र 599 विद्यार्थ्यांना प्रवेश घेणेसाठी शाळेच्या नावासह SMS ऑनलाईन प्रणालीद्वारे परस्पर पाठविणेत आले आहेत. SMS प्राप्त झालेल्या पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. त्यानुसार आज दिनांक 10/04/2018 पर्यंत एकूण 425 विद्यार्थ्यांनी RTE च्या 25 % आरक्षितकोट्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. 106 विद्यार्थ्याचे अर्ज कागदपत्रांच्या त्रुटींमुळे अपात्र ठरविणेत आलेले असून अद्याप 68 अर्ज प्रलंबित आहेत. पहिल्या फेरीतील शाळा प्रवेशाची अंतिम तारीख पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 10/04/2018 होती. मात्र शासनाच्या निर्देशांनुसार व पालकांच्या आग्रहास्तव प्रलंबित अर्जांचे प्रवेश निश्चित करणेसाठी दि. 13/04/2018 इ. रोजीपर्यंत शाळा प्रवेशाची मुदत वाढविणेत येत आहे. तरी दिलेल्या मुदतीत पालकांनी संबंधित शाळेत मूळ कागदपत्रांसह जाऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New) December 10, 2018\nगोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर December 10, 2018\nदिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत. December 10, 2018\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://m.dailyhunt.in/news/india/marathi/my+medical+mantra+marathi-epaper-medmanma/healthofkerala+ephadie+dvare+punha+ekada+keralala+aushadh+puravatha-newsid-95405928", "date_download": "2018-12-15T08:32:27Z", "digest": "sha1:6T2XE4ONWYWX47S5BHFUIBX3C5R7FSST", "length": 62110, "nlines": 46, "source_domain": "m.dailyhunt.in", "title": "#HealthOfKerala : 'एफडीए'द्वारे पुन्हा एकदा केरळला औषध पुरवठा - My Medical Mantra Marathi | DailyHunt #greyscale\")}#back-top{bottom:-6px;right:20px;z-index:999999;position:fixed;display:none}#back-top a{background-color:#000;color:#fff;display:block;padding:20px;border-radius:50px 50px 0 0}#back-top a:hover{background-color:#d0021b;transition:all 1s linear}#setting{width:100%}.setting h3{font-size:16px;color:#d0021b;padding-bottom:10px;border-bottom:1px solid #ededed}.setting .country_list,.setting .fav_cat_list,.setting .fav_lang_list,.setting .fav_np_list{margin-bottom:50px}.setting .country_list li,.setting .fav_cat_list li,.setting .fav_lang_list li,.setting .fav_np_list li{width:25%;float:left;margin-bottom:20px;max-height:30px;overflow:hidden}.setting .country_list li a,.setting .fav_cat_list li a,.setting .fav_lang_list li a,.setting .fav_np_list li a{display:block;padding:5px 5px 5px 45px;background-size:70px auto;color:#000}.setting .country_list li a.active em,.setting .country_list li a:hover,.setting .country_list li a:hover em,.setting .fav_cat_list li a:hover,.setting .fav_lang_list li a:hover,.setting .fav_np_list li a:hover{color:#d0021b}.setting .country_list li a span,.setting .fav_cat_list li a span,.setting .fav_lang_list li a span,.setting .fav_np_list li a span{display:block}.setting .country_list li a span.active,.setting .country_list li a span:hover,.setting .fav_cat_list li a span.active,.setting .fav_cat_list li a span:hover,.setting .fav_lang_list li a span.active,.setting .fav_lang_list li a span:hover,.setting .fav_np_list li a span.active,.setting .fav_np_list li a span:hover{background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/icon_checkbox_checked@2x.png) right center no-repeat;background-size:40px auto}.setting .country_list li a{padding:0 0 0 35px;background-repeat:no-repeat;background-size:30px auto;background-position:left}.setting .country_list li a em{display:block;padding:5px 5px 5px 45px;background-position:left center;background-repeat:no-repeat;background-size:30px auto}.setting .country_list li a.active,.setting .country_list li a:hover{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/icon_checkbox_checked@2x.png);background-position:left center;background-repeat:no-repeat;background-size:40px auto}.setting .fav_lang_list li{height:30px;max-height:30px}.setting .fav_lang_list li a,.setting .fav_lang_list li a.active{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/sprite_svg.svg);display:inline-block;background-position:0 -387px;background-size:30px auto;background-repeat:no-repeat}.setting .fav_lang_list li a.active{background-position:0 -416px}.setting .fav_cat_list li em,.setting .fav_cat_list li span,.setting .fav_np_list li em,.setting .fav_np_list li span{float:left;display:block}.setting .fav_cat_list li em a,.setting .fav_cat_list li span a,.setting .fav_np_list li em a,.setting .fav_np_list li span a{display:block;height:50px;overflow:hidden;padding:0}.setting .fav_cat_list li em a img,.setting .fav_cat_list li span a img,.setting .fav_np_list li em a img,.setting .fav_np_list li span a img{max-height:45px;border:1px solid #d8d8d8;width:45px;float:left;margin-right:10px}.setting .fav_cat_list li em a p,.setting .fav_cat_list li span a p,.setting .fav_np_list li em a p,.setting .fav_np_list li span a p{font-size:12px;float:left;color:#000;padding:15px 15px 15px 0}.setting .fav_cat_list li em a:hover img,.setting .fav_cat_list li span a:hover img,.setting .fav_np_list li em a:hover img,.setting .fav_np_list li span a:hover img{border-color:#fd003a}.setting .fav_cat_list li em a:hover p,.setting .fav_cat_list li span a:hover p,.setting .fav_np_list li em a:hover p,.setting .fav_np_list li span a:hover p{color:#d0021b}.setting .fav_cat_list li em,.setting .fav_np_list li em{float:right;margin-top:15px;margin-right:45px}.setting .fav_cat_list li em a,.setting .fav_np_list li em a{width:20px;height:20px;border:none;background-size:20px auto}.setting .fav_cat_list li em a,.setting .fav_cat_list li span a{height:100%}.setting .fav_cat_list li em a p,.setting .fav_cat_list li span a p{padding:10px}.setting .fav_cat_list li em{float:right;margin-top:10px;margin-right:45px}.setting .fav_cat_list li em a{width:20px;height:20px;border:none;background-size:20px auto}.setting .fav_cat_list,.setting .fav_lang_list,.setting .fav_np_list{overflow:auto;max-height:200px}.sett_ok{background-color:#e2e2e2;display:block;-webkit-border-radius:3px;-moz-border-radius:3px;border-radius:3px;padding:15px 10px;color:#000;font-size:13px;font-family:fnt_en,Arial,sans-serif;margin:0 auto;width:100px}.sett_ok:hover{background-color:#d0021b;color:#fff;-webkit-transition:all 1s linear;-moz-transition:all 1s linear;-o-transition:all 1s linear;-ms-transition:all 1s linear;transition:all 1s linear}.loadImg{margin-bottom:20px}.loadImg img{width:50px;height:50px;display:inline-block}.sel_lang{background-color:#f8f8f8;border-bottom:1px solid #e9e9e9}.sel_lang ul.lv1 li{width:20%;float:left;position:relative}.sel_lang ul.lv1 li a{color:#000;display:block;padding:20px 15px 13px;height:15px;border-bottom:5px solid transparent;font-size:15px;text-align:center;font-weight:700}.sel_lang ul.lv1 li .active,.sel_lang ul.lv1 li a:hover{border-bottom:5px solid #d0021b;color:#d0021b}.sel_lang ul.lv1 li .english,.sel_lang ul.lv1 li .more{font-size:12px}.sel_lang ul.lv1 li ul.sub{width:100%;position:absolute;z-index:3;background-color:#f8f8f8;border:1px solid #e9e9e9;border-right:none;border-top:none;top:52px;left:-1px;display:none}#error .logo img,#error ul.appList li,.brd_cum a{display:inline-block}.sel_lang ul.lv1 li ul.sub li{width:100%}.sel_lang ul.lv1 li ul.sub li .active,.sel_lang ul.lv1 li ul.sub li a:hover{border-bottom:5px solid #000;color:#000}#sel_lang_scrl{position:fixed;width:930px;z-index:2;top:0}.newsListing ul li.lang_urdu figure figcaption h2 a,.newsListing ul li.lang_urdu figure figcaption p,.newsListing ul li.lang_urdu figure figcaption span{direction:rtl;text-align:right}#error .logo,#error p,#error ul.appList,.adsWrp,.ph_gal .inr{text-align:center}.brd_cum{background:#e5e5e5;color:#535353;font-size:10px;padding:25px 25px 18px}.brd_cum a{color:#000}#error .logo img{width:auto;height:auto}#error p{padding:20px}#error ul.appList li a{display:block;margin:10px;background:#22a10d;-webkit-border-radius:3px;-moz-border-radius:3px;border-radius:3px;color:#fff;padding:10px}.ph_gal .inr{background-color:#f8f8f8;padding:10px}.ph_gal .inr div{display:inline-block;height:180px;max-height:180px;max-width:33%;width:33%}.ph_gal .inr div a{display:block;border:2px solid #fff;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:180px;max-height:180px}.ph_gal .inr div a img{width:100%;height:100%}.ph_gal figcaption{width:100%!important;padding-left:0!important}.adsWrp{width:auto;margin:0 auto;float:none}.newsListing ul li.lang_ur figure .img,.newsListing ul li.lang_ur figure figcaption .resource ul li{float:right}.adsWrp .ads iframe{width:100%}article .adsWrp{padding:20px 0}article .details_data .adsWrp{padding:10px 0}aside .adsWrp{padding-top:10px;padding-bottom:10px}.float_ads{width:728px;position:fixed;z-index:999;height:90px;bottom:0;left:50%;margin-left:-364px;border:1px solid #d8d8d8;background:#fff;display:none}#crts_468x60a,#crts_468x60b{max-width:468px;overflow:hidden;margin:0 auto}#crts_468x60a iframe,#crts_468x60b iframe{width:100%!important;max-width:468px}#crt_728x90a,#crt_728x90b{max-width:728px;overflow:hidden;margin:0 auto}#crt_728x90a iframe,#crt_728x90b iframe{width:100%!important;max-width:728px}.hd_h1{padding:25px 25px 0}.hd_h1 h1{font-size:20px;font-weight:700}h1,h2{color:#000;font-size:28px}h1 span{color:#8a8a8a}h2{font-size:13px}@font-face{font-family:fnt_en;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/en/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_hi;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/hi/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_mr;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/mr/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_gu;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/gu/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_pa;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/pa/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_bn;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/bn/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_kn;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/kn/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ta;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/ta/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_te;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/te/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ml;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/ml/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_or;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/or/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ur;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/ur/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ne;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/or/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}.fnt_en{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.fnt_bh,.fnt_hi{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.fnt_mr{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.fnt_gu{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.fnt_pa{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.fnt_bn{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.fnt_kn{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.fnt_ta{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.fnt_te{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.fnt_ml{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.fnt_or{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.fnt_ur{font-family:fnt_ur,Arial,sans-serif}.fnt_ne{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_en figure figcaption a,.newsListing ul li.lang_en figure figcaption b,.newsListing ul li.lang_en figure figcaption div,.newsListing ul li.lang_en figure figcaption font,.newsListing ul li.lang_en figure figcaption h1,.newsListing ul li.lang_en figure figcaption h2,.newsListing ul li.lang_en figure figcaption h3,.newsListing ul li.lang_en figure figcaption h4,.newsListing ul li.lang_en figure figcaption h5,.newsListing ul li.lang_en figure figcaption h6,.newsListing ul li.lang_en figure figcaption i,.newsListing ul li.lang_en figure figcaption li,.newsListing ul li.lang_en figure figcaption ol,.newsListing ul li.lang_en figure figcaption p,.newsListing ul li.lang_en figure figcaption span,.newsListing ul li.lang_en figure figcaption strong,.newsListing ul li.lang_en figure figcaption table,.newsListing ul li.lang_en figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_en figure figcaption td,.newsListing ul li.lang_en figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_en figure figcaption th,.newsListing ul li.lang_en figure figcaption thead,.newsListing ul li.lang_en figure figcaption tr,.newsListing ul li.lang_en figure figcaption u,.newsListing ul li.lang_en figure figcaption ul{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_bh figure figcaption a,.newsListing ul li.lang_bh figure figcaption b,.newsListing ul li.lang_bh figure figcaption div,.newsListing ul li.lang_bh figure figcaption font,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h1,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h2,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h3,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h4,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h5,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h6,.newsListing ul li.lang_bh figure figcaption i,.newsListing ul li.lang_bh figure figcaption li,.newsListing ul li.lang_bh figure figcaption ol,.newsListing ul li.lang_bh figure figcaption p,.newsListing ul li.lang_bh figure figcaption span,.newsListing ul li.lang_bh figure figcaption strong,.newsListing ul li.lang_bh figure figcaption table,.newsListing ul li.lang_bh figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_bh figure figcaption td,.newsListing ul li.lang_bh figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_bh figure figcaption th,.newsListing ul li.lang_bh figure figcaption thead,.newsListing ul li.lang_bh figure figcaption tr,.newsListing ul li.lang_bh figure figcaption u,.newsListing ul li.lang_bh figure figcaption ul,.newsListing ul li.lang_hi figure figcaption a,.newsListing ul li.lang_hi figure figcaption b,.newsListing ul li.lang_hi figure figcaption div,.newsListing ul li.lang_hi figure figcaption font,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h1,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h2,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h3,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h4,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h5,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h6,.newsListing ul li.lang_hi figure figcaption i,.newsListing ul li.lang_hi figure figcaption li,.newsListing ul li.lang_hi figure figcaption ol,.newsListing ul li.lang_hi figure figcaption p,.newsListing ul li.lang_hi figure figcaption span,.newsListing ul li.lang_hi figure figcaption strong,.newsListing ul li.lang_hi figure figcaption table,.newsListing ul li.lang_hi figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_hi figure figcaption td,.newsListing ul li.lang_hi figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_hi figure figcaption th,.newsListing ul li.lang_hi figure figcaption thead,.newsListing ul li.lang_hi figure figcaption tr,.newsListing ul li.lang_hi figure figcaption u,.newsListing ul li.lang_hi figure figcaption ul{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_mr figure figcaption a,.newsListing ul li.lang_mr figure figcaption b,.newsListing ul li.lang_mr figure figcaption div,.newsListing ul li.lang_mr figure figcaption font,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h1,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h2,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h3,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h4,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h5,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h6,.newsListing ul li.lang_mr figure figcaption i,.newsListing ul li.lang_mr figure figcaption li,.newsListing ul li.lang_mr figure figcaption ol,.newsListing ul li.lang_mr figure figcaption p,.newsListing ul li.lang_mr figure figcaption span,.newsListing ul li.lang_mr figure figcaption strong,.newsListing ul li.lang_mr figure figcaption table,.newsListing ul li.lang_mr figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_mr figure figcaption td,.newsListing ul li.lang_mr figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_mr figure figcaption th,.newsListing ul li.lang_mr figure figcaption thead,.newsListing ul li.lang_mr figure figcaption tr,.newsListing ul li.lang_mr figure figcaption u,.newsListing ul li.lang_mr figure figcaption ul{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_gu figure figcaption a,.newsListing ul li.lang_gu figure figcaption b,.newsListing ul li.lang_gu figure figcaption div,.newsListing ul li.lang_gu figure figcaption font,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h1,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h2,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h3,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h4,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h5,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h6,.newsListing ul li.lang_gu figure figcaption i,.newsListing ul li.lang_gu figure figcaption li,.newsListing ul li.lang_gu figure figcaption ol,.newsListing ul li.lang_gu figure figcaption p,.newsListing ul li.lang_gu figure figcaption span,.newsListing ul li.lang_gu figure figcaption strong,.newsListing ul li.lang_gu figure figcaption table,.newsListing ul li.lang_gu figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_gu figure figcaption td,.newsListing ul li.lang_gu figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_gu figure figcaption th,.newsListing ul li.lang_gu figure figcaption thead,.newsListing ul li.lang_gu figure figcaption tr,.newsListing ul li.lang_gu figure figcaption u,.newsListing ul li.lang_gu figure figcaption ul{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_pa figure figcaption a,.newsListing ul li.lang_pa figure figcaption b,.newsListing ul li.lang_pa figure figcaption div,.newsListing ul li.lang_pa figure figcaption font,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h1,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h2,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h3,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h4,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h5,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h6,.newsListing ul li.lang_pa figure figcaption i,.newsListing ul li.lang_pa figure figcaption li,.newsListing ul li.lang_pa figure figcaption ol,.newsListing ul li.lang_pa figure figcaption p,.newsListing ul li.lang_pa figure figcaption span,.newsListing ul li.lang_pa figure figcaption strong,.newsListing ul li.lang_pa figure figcaption table,.newsListing ul li.lang_pa figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_pa figure figcaption td,.newsListing ul li.lang_pa figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_pa figure figcaption th,.newsListing ul li.lang_pa figure figcaption thead,.newsListing ul li.lang_pa figure figcaption tr,.newsListing ul li.lang_pa figure figcaption u,.newsListing ul li.lang_pa figure figcaption ul{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_bn figure figcaption a,.newsListing ul li.lang_bn figure figcaption b,.newsListing ul li.lang_bn figure figcaption div,.newsListing ul li.lang_bn figure figcaption font,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h1,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h2,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h3,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h4,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h5,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h6,.newsListing ul li.lang_bn figure figcaption i,.newsListing ul li.lang_bn figure figcaption li,.newsListing ul li.lang_bn figure figcaption ol,.newsListing ul li.lang_bn figure figcaption p,.newsListing ul li.lang_bn figure figcaption span,.newsListing ul li.lang_bn figure figcaption strong,.newsListing ul li.lang_bn figure figcaption table,.newsListing ul li.lang_bn figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_bn figure figcaption td,.newsListing ul li.lang_bn figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_bn figure figcaption th,.newsListing ul li.lang_bn figure figcaption thead,.newsListing ul li.lang_bn figure figcaption tr,.newsListing ul li.lang_bn figure figcaption u,.newsListing ul li.lang_bn figure figcaption ul{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_kn figure figcaption a,.newsListing ul li.lang_kn figure figcaption b,.newsListing ul li.lang_kn figure figcaption div,.newsListing ul li.lang_kn figure figcaption font,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h1,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h2,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h3,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h4,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h5,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h6,.newsListing ul li.lang_kn figure figcaption i,.newsListing ul li.lang_kn figure figcaption li,.newsListing ul li.lang_kn figure figcaption ol,.newsListing ul li.lang_kn figure figcaption p,.newsListing ul li.lang_kn figure figcaption span,.newsListing ul li.lang_kn figure figcaption strong,.newsListing ul li.lang_kn figure figcaption table,.newsListing ul li.lang_kn figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_kn figure figcaption td,.newsListing ul li.lang_kn figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_kn figure figcaption th,.newsListing ul li.lang_kn figure figcaption thead,.newsListing ul li.lang_kn figure figcaption tr,.newsListing ul li.lang_kn figure figcaption u,.newsListing ul li.lang_kn figure figcaption ul{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_ta figure figcaption a,.newsListing ul li.lang_ta figure figcaption b,.newsListing ul li.lang_ta figure figcaption div,.newsListing ul li.lang_ta figure figcaption font,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ta figure figcaption i,.newsListing ul li.lang_ta figure figcaption li,.newsListing ul li.lang_ta figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ta figure figcaption p,.newsListing ul li.lang_ta figure figcaption span,.newsListing ul li.lang_ta figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ta figure figcaption table,.newsListing ul li.lang_ta figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ta figure figcaption td,.newsListing ul li.lang_ta figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ta figure figcaption th,.newsListing ul li.lang_ta figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ta figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ta figure figcaption u,.newsListing ul li.lang_ta figure figcaption ul{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_te figure figcaption a,.newsListing ul li.lang_te figure figcaption b,.newsListing ul li.lang_te figure figcaption div,.newsListing ul li.lang_te figure figcaption font,.newsListing ul li.lang_te figure figcaption h1,.newsListing ul li.lang_te figure figcaption h2,.newsListing ul li.lang_te figure figcaption h3,.newsListing ul li.lang_te figure figcaption h4,.newsListing ul li.lang_te figure figcaption h5,.newsListing ul li.lang_te figure figcaption h6,.newsListing ul li.lang_te figure figcaption i,.newsListing ul li.lang_te figure figcaption li,.newsListing ul li.lang_te figure figcaption ol,.newsListing ul li.lang_te figure figcaption p,.newsListing ul li.lang_te figure figcaption span,.newsListing ul li.lang_te figure figcaption strong,.newsListing ul li.lang_te figure figcaption table,.newsListing ul li.lang_te figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_te figure figcaption td,.newsListing ul li.lang_te figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_te figure figcaption th,.newsListing ul li.lang_te figure figcaption thead,.newsListing ul li.lang_te figure figcaption tr,.newsListing ul li.lang_te figure figcaption u,.newsListing ul li.lang_te figure figcaption ul{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_ml figure figcaption a,.newsListing ul li.lang_ml figure figcaption b,.newsListing ul li.lang_ml figure figcaption div,.newsListing ul li.lang_ml figure figcaption font,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ml figure figcaption i,.newsListing ul li.lang_ml figure figcaption li,.newsListing ul li.lang_ml figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ml figure figcaption p,.newsListing ul li.lang_ml figure figcaption span,.newsListing ul li.lang_ml figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ml figure figcaption table,.newsListing ul li.lang_ml figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ml figure figcaption td,.newsListing ul li.lang_ml figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ml figure figcaption th,.newsListing ul li.lang_ml figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ml figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ml figure figcaption u,.newsListing ul li.lang_ml figure figcaption ul{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_or figure figcaption a,.newsListing ul li.lang_or figure figcaption b,.newsListing ul li.lang_or figure figcaption div,.newsListing ul li.lang_or figure figcaption font,.newsListing ul li.lang_or figure figcaption h1,.newsListing ul li.lang_or figure figcaption h2,.newsListing ul li.lang_or figure figcaption h3,.newsListing ul li.lang_or figure figcaption h4,.newsListing ul li.lang_or figure figcaption h5,.newsListing ul li.lang_or figure figcaption h6,.newsListing ul li.lang_or figure figcaption i,.newsListing ul li.lang_or figure figcaption li,.newsListing ul li.lang_or figure figcaption ol,.newsListing ul li.lang_or figure figcaption p,.newsListing ul li.lang_or figure figcaption span,.newsListing ul li.lang_or figure figcaption strong,.newsListing ul li.lang_or figure figcaption table,.newsListing ul li.lang_or figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_or figure figcaption td,.newsListing ul li.lang_or figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_or figure figcaption th,.newsListing ul li.lang_or figure figcaption thead,.newsListing ul li.lang_or figure figcaption tr,.newsListing ul li.lang_or figure figcaption u,.newsListing ul li.lang_or figure figcaption ul{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_ur figure figcaption{padding:0 20px 0 0}.newsListing ul li.lang_ur figure figcaption a,.newsListing ul li.lang_ur figure figcaption b,.newsListing ul li.lang_ur figure figcaption div,.newsListing ul li.lang_ur figure figcaption font,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ur figure figcaption i,.newsListing ul li.lang_ur figure figcaption li,.newsListing ul li.lang_ur figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ur figure figcaption p,.newsListing ul li.lang_ur figure figcaption span,.newsListing ul li.lang_ur figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ur figure figcaption table,.newsListing ul li.lang_ur figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ur figure figcaption td,.newsListing ul li.lang_ur figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ur figure figcaption th,.newsListing ul li.lang_ur figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ur figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ur figure figcaption u,.newsListing ul li.lang_ur figure figcaption ul{font-family:fnt_ur,Arial,sans-serif;direction:rtl;text-align:right}.newsListing ul li.lang_ur figure figcaption h2 a{direction:rtl;text-align:right}.newsListing ul li.lang_ne figure figcaption a,.newsListing ul li.lang_ne figure figcaption b,.newsListing ul li.lang_ne figure figcaption div,.newsListing ul li.lang_ne figure figcaption font,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ne figure figcaption i,.newsListing ul li.lang_ne figure figcaption li,.newsListing ul li.lang_ne figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ne figure figcaption p,.newsListing ul li.lang_ne figure figcaption span,.newsListing ul li.lang_ne figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ne figure figcaption table,.newsListing ul li.lang_ne figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ne figure figcaption td,.newsListing ul li.lang_ne figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ne figure figcaption th,.newsListing ul li.lang_ne figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ne figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ne figure figcaption u,.newsListing ul li.lang_ne figure figcaption ul{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}.hd_h1.lang_en,.sourcesWarp.lang_en{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.hd_h1.lang_bh,.hd_h1.lang_hi,.sourcesWarp.lang_bh,.sourcesWarp.lang_hi{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.hd_h1.lang_mr,.sourcesWarp.lang_mr{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.hd_h1.lang_gu,.sourcesWarp.lang_gu{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.hd_h1.lang_pa,.sourcesWarp.lang_pa{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.hd_h1.lang_bn,.sourcesWarp.lang_bn{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.hd_h1.lang_kn,.sourcesWarp.lang_kn{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ta,.sourcesWarp.lang_ta{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.hd_h1.lang_te,.sourcesWarp.lang_te{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ml,.sourcesWarp.lang_ml{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ur,.sourcesWarp.lang_ur{font-family:fnt_ur,Arial,sans-serif;direction:rtl;text-align:right}.hd_h1.lang_or,.sourcesWarp.lang_or{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ne,.sourcesWarp.lang_ne{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}.fav_list.lang_en li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_en,.thumb3 li.lang_en a figure figcaption h2,.thumb3.box_lang_en li a figure figcaption h2{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.fav_list.lang_bh li a,.fav_list.lang_hi li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_bh,.sel_lang ul.lv1 li a.lang_hi,.thumb3 li.lang_bh a figure figcaption h2,.thumb3 li.lang_hi a figure figcaption h2,.thumb3.box_lang_bh li a figure figcaption h2,.thumb3.box_lang_hi li a figure figcaption h2{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.fav_list.lang_mr li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_mr,.thumb3 li.lang_mr a figure figcaption h2,.thumb3.box_lang_mr li a figure figcaption h2{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.fav_list.lang_gu li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_gu,.thumb3 li.lang_gu a figure figcaption h2,.thumb3.box_lang_gu li a figure figcaption h2{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.fav_list.lang_pa li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_pa,.thumb3 li.lang_pa a figure figcaption h2,.thumb3.box_lang_pa li a figure figcaption h2{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.fav_list.lang_bn li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_bn,.thumb3 li.lang_bn a figure figcaption h2,.thumb3.box_lang_bn li a figure figcaption h2{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.fav_list.lang_kn li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_kn,.thumb3 li.lang_kn a figure figcaption h2,.thumb3.box_lang_kn li a figure figcaption h2{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.fav_list.lang_ta li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_ta,.thumb3 li.lang_ta a figure figcaption h2,.thumb3.box_lang_ta li a figure figcaption h2{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.fav_list.lang_te li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_te,.thumb3 li.lang_te a figure figcaption h2,.thumb3.box_lang_te li a figure figcaption h2{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.fav_list.lang_ml li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_ml,.thumb3 li.lang_ml a figure figcaption h2,.thumb3.box_lang_ml li a figure figcaption h2{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.fav_list.lang_or li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_or,.thumb3 li.lang_or a figure figcaption h2,.thumb3.box_lang_or li a figure figcaption h2{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.fav_list.lang_ur li a,.thumb3.box_lang_ur li a figure figcaption h2{font-family:fnt_ur,Arial,sans-serif;direction:rtl;text-align:right}.sel_lang ul.lv1 li a.lang_ur,.thumb3 li.lang_ur a figure figcaption h2{font-family:fnt_ur,Arial,sans-serif}.fav_list.lang_ne li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_ne,.thumb3 li.lang_ne a figure figcaption h2,.thumb3.box_lang_ne li a figure figcaption h2{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}#lang_en .brd_cum,#lang_en a,#lang_en b,#lang_en div,#lang_en font,#lang_en h1,#lang_en h2,#lang_en h3,#lang_en h4,#lang_en h5,#lang_en h6,#lang_en i,#lang_en li,#lang_en ol,#lang_en p,#lang_en span,#lang_en strong,#lang_en table,#lang_en tbody,#lang_en td,#lang_en tfoot,#lang_en th,#lang_en thead,#lang_en tr,#lang_en u,#lang_en ul{font-family:fnt_en,Arial,sans-serif}#lang_en.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_en.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_en.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_en.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_en.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_en.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_en.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_en.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_en.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_bh .brd_cum,#lang_bh a,#lang_bh b,#lang_bh div,#lang_bh font,#lang_bh h1,#lang_bh h2,#lang_bh h3,#lang_bh h4,#lang_bh h5,#lang_bh h6,#lang_bh i,#lang_bh li,#lang_bh ol,#lang_bh p,#lang_bh span,#lang_bh strong,#lang_bh table,#lang_bh tbody,#lang_bh td,#lang_bh tfoot,#lang_bh th,#lang_bh thead,#lang_bh tr,#lang_bh u,#lang_bh ul,#lang_hi .brd_cum,#lang_hi a,#lang_hi b,#lang_hi div,#lang_hi font,#lang_hi h1,#lang_hi h2,#lang_hi h3,#lang_hi h4,#lang_hi h5,#lang_hi h6,#lang_hi i,#lang_hi li,#lang_hi ol,#lang_hi p,#lang_hi span,#lang_hi strong,#lang_hi table,#lang_hi tbody,#lang_hi td,#lang_hi tfoot,#lang_hi th,#lang_hi thead,#lang_hi tr,#lang_hi u,#lang_hi ul{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}#lang_bh.sty1 .details_data h1,#lang_hi.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_bh.sty1 .details_data h1 span,#lang_hi.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_bh.sty1 .details_data .data,#lang_hi.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_bh.sty2 .details_data h1,#lang_hi.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_bh.sty2 .details_data h1 span,#lang_hi.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_bh.sty2 .details_data .data,#lang_hi.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_bh.sty3 .details_data h1,#lang_hi.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_bh.sty3 .details_data h1 span,#lang_hi.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_bh.sty3 .details_data .data,#lang_hi.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_mr .brd_cum,#lang_mr a,#lang_mr b,#lang_mr div,#lang_mr font,#lang_mr h1,#lang_mr h2,#lang_mr h3,#lang_mr h4,#lang_mr h5,#lang_mr h6,#lang_mr i,#lang_mr li,#lang_mr ol,#lang_mr p,#lang_mr span,#lang_mr strong,#lang_mr table,#lang_mr tbody,#lang_mr td,#lang_mr tfoot,#lang_mr th,#lang_mr thead,#lang_mr tr,#lang_mr u,#lang_mr ul{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}#lang_mr.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_mr.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_mr.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_mr.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_mr.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_mr.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_mr.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_mr.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_mr.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_gu .brd_cum,#lang_gu a,#lang_gu b,#lang_gu div,#lang_gu font,#lang_gu h1,#lang_gu h2,#lang_gu h3,#lang_gu h4,#lang_gu h5,#lang_gu h6,#lang_gu i,#lang_gu li,#lang_gu ol,#lang_gu p,#lang_gu span,#lang_gu strong,#lang_gu table,#lang_gu tbody,#lang_gu td,#lang_gu tfoot,#lang_gu th,#lang_gu thead,#lang_gu tr,#lang_gu u,#lang_gu ul{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}#lang_gu.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_gu.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_gu.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_gu.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_gu.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_gu.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_gu.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_gu.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_gu.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_pa .brd_cum,#lang_pa a,#lang_pa b,#lang_pa div,#lang_pa font,#lang_pa h1,#lang_pa h2,#lang_pa h3,#lang_pa h4,#lang_pa h5,#lang_pa h6,#lang_pa i,#lang_pa li,#lang_pa ol,#lang_pa p,#lang_pa span,#lang_pa strong,#lang_pa table,#lang_pa tbody,#lang_pa td,#lang_pa tfoot,#lang_pa th,#lang_pa thead,#lang_pa tr,#lang_pa u,#lang_pa ul{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}#lang_pa.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_pa.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_pa.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_pa.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_pa.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_pa.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_pa.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_pa.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_pa.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_bn .brd_cum,#lang_bn a,#lang_bn b,#lang_bn div,#lang_bn font,#lang_bn h1,#lang_bn h2,#lang_bn h3,#lang_bn h4,#lang_bn h5,#lang_bn h6,#lang_bn i,#lang_bn li,#lang_bn ol,#lang_bn p,#lang_bn span,#lang_bn strong,#lang_bn table,#lang_bn tbody,#lang_bn td,#lang_bn tfoot,#lang_bn th,#lang_bn thead,#lang_bn tr,#lang_bn u,#lang_bn ul{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}#lang_bn.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_bn.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_bn.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_bn.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_bn.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_bn.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_bn.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_bn.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_bn.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_kn .brd_cum,#lang_kn a,#lang_kn b,#lang_kn div,#lang_kn font,#lang_kn h1,#lang_kn h2,#lang_kn h3,#lang_kn h4,#lang_kn h5,#lang_kn h6,#lang_kn i,#lang_kn li,#lang_kn ol,#lang_kn p,#lang_kn span,#lang_kn strong,#lang_kn table,#lang_kn tbody,#lang_kn td,#lang_kn tfoot,#lang_kn th,#lang_kn thead,#lang_kn tr,#lang_kn u,#lang_kn ul{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}#lang_kn.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_kn.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_kn.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_kn.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_kn.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_kn.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_kn.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_kn.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_kn.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ta .brd_cum,#lang_ta a,#lang_ta b,#lang_ta div,#lang_ta font,#lang_ta h1,#lang_ta h2,#lang_ta h3,#lang_ta h4,#lang_ta h5,#lang_ta h6,#lang_ta i,#lang_ta li,#lang_ta ol,#lang_ta p,#lang_ta span,#lang_ta strong,#lang_ta table,#lang_ta tbody,#lang_ta td,#lang_ta tfoot,#lang_ta th,#lang_ta thead,#lang_ta tr,#lang_ta u,#lang_ta ul{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}#lang_ta.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ta.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ta.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ta.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ta.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ta.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ta.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ta.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ta.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_te .brd_cum,#lang_te a,#lang_te b,#lang_te div,#lang_te font,#lang_te h1,#lang_te h2,#lang_te h3,#lang_te h4,#lang_te h5,#lang_te h6,#lang_te i,#lang_te li,#lang_te ol,#lang_te p,#lang_te span,#lang_te strong,#lang_te table,#lang_te tbody,#lang_te td,#lang_te tfoot,#lang_te th,#lang_te thead,#lang_te tr,#lang_te u,#lang_te ul{font-family:fnt_te,Arial,sans-serif}#lang_te.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_te.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_te.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_te.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_te.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_te.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_te.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_te.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_te.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ml .brd_cum,#lang_ml a,#lang_ml b,#lang_ml div,#lang_ml font,#lang_ml h1,#lang_ml h2,#lang_ml h3,#lang_ml h4,#lang_ml h5,#lang_ml h6,#lang_ml i,#lang_ml li,#lang_ml ol,#lang_ml p,#lang_ml span,#lang_ml strong,#lang_ml table,#lang_ml tbody,#lang_ml td,#lang_ml tfoot,#lang_ml th,#lang_ml thead,#lang_ml tr,#lang_ml u,#lang_ml ul{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}#lang_ml.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ml.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ml.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ml.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ml.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ml.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ml.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ml.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ml.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_or .brd_cum,#lang_or a,#lang_or b,#lang_or div,#lang_or font,#lang_or h1,#lang_or h2,#lang_or h3,#lang_or h4,#lang_or h5,#lang_or h6,#lang_or i,#lang_or li,#lang_or ol,#lang_or p,#lang_or span,#lang_or strong,#lang_or table,#lang_or tbody,#lang_or td,#lang_or tfoot,#lang_or th,#lang_or thead,#lang_or tr,#lang_or u,#lang_or ul{font-family:fnt_or,Arial,sans-serif}#lang_or.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_or.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_or.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_or.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_or.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_or.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_or.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_or.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_or.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ur .brd_cum,#lang_ur a,#lang_ur b,#lang_ur div,#lang_ur font,#lang_ur h1,#lang_ur h2,#lang_ur h3,#lang_ur h4,#lang_ur h5,#lang_ur h6,#lang_ur i,#lang_ur li,#lang_ur ol,#lang_ur p,#lang_ur span,#lang_ur strong,#lang_ur table,#lang_ur tbody,#lang_ur td,#lang_ur tfoot,#lang_ur th,#lang_ur thead,#lang_ur tr,#lang_ur u,#lang_ur ul{font-family:fnt_ur,Arial,sans-serif}#lang_ur.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ur.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ur.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ur.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ur.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ur.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ur.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ur.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ur.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ne .brd_cum,#lang_ne a,#lang_ne b,#lang_ne div,#lang_ne font,#lang_ne h1,#lang_ne h2,#lang_ne h3,#lang_ne h4,#lang_ne h5,#lang_ne h6,#lang_ne i,#lang_ne li,#lang_ne ol,#lang_ne p,#lang_ne span,#lang_ne strong,#lang_ne table,#lang_ne tbody,#lang_ne td,#lang_ne tfoot,#lang_ne th,#lang_ne thead,#lang_ne tr,#lang_ne u,#lang_ne ul{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}#lang_ne.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ne.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ne.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ne.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ne.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ne.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ne.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ne.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ne.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}@media only screen and (max-width:1280px){.mainWarp{width:100%}.bdy .content aside{width:30%}.bdy .content aside .thumb li{width:49%}.bdy .content article{width:70%}nav{padding:10px 0;width:100%}nav .LHS{width:30%}nav .LHS a{margin-left:20px}nav .RHS{width:70%}nav .RHS ul.ud{margin-right:20px}nav .RHS .menu a{margin-right:30px}}@media only screen and (max-width:1200px){.thumb li a figure figcaption h3{font-size:12px}}@media only screen and (max-width:1024px){.newsListing ul li figure .img{width:180px;height:140px}.newsListing ul li figure figcaption{width:-moz-calc(100% - 180px);width:-webkit-calc(100% - 180px);width:-o-calc(100% - 180px);width:calc(100% - 180px)}.details_data .share{z-index:9999}.details_data h1{padding:30px 50px 0}.details_data figure figcaption{padding:5px 50px 0}.details_data .realted_story_warp .inr{padding:30px 50px 0}.details_data .realted_story_warp .inr ul.helfWidth .img{display:none}.details_data .realted_story_warp .inr ul.helfWidth figcaption{width:100%}.ph_gal .inr div{display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:auto;min-height:100px;max-height:100px;max-width:30%;width:30%;overflow:hidden}.ph_gal .inr div img{width:100%;height:100%}.ph_gal .inr div.mid{margin-left:10px;margin-right:10px}}@media only screen and (max-width:989px){.details_data .data{padding:25px 50px}.displayDate .main{padding:5px 35px}.aside_newsListing ul li a figure figcaption h2{font-size:12px}.newsListing ul li a figure .img{width:170px;max-width:180px;max-width:220px;height:130px}.newsListing ul li a figure figcaption{width:calc(100% - 170px)}.newsListing ul li a figure figcaption span{padding-top:0}.newsListing ul li a figure figcaption .resource{padding-top:10px}}@media only screen and (max-width:900px){.newsListing ul li figure .img{width:150px;height:110px}.newsListing ul li figure figcaption{width:-moz-calc(100% - 150px);width:-webkit-calc(100% - 150px);width:-o-calc(100% - 150px);width:calc(100% - 150px)}.popup .inr{overflow:hidden;width:500px;height:417px;max-height:417px;margin-top:-208px;margin-left:-250px}.btn_view_all{padding:10px}nav .RHS ul.site_nav li a{padding:10px 15px;background-image:none}.aside_newsListing ul li a figure .img{display:none}.aside_newsListing ul li a figure figcaption{width:100%;padding-left:0}.bdy .content aside .thumb li{width:100%}.aside_nav_list li a span{font-size:10px;padding:15px 10px;background:0 0}.sourcesWarp .sub_nav ul li{width:33%}}@media only screen and (max-width:800px){.newsListing ul li figure .img{width:150px;height:110px}.newsListing ul li figure figcaption{width:-moz-calc(100% - 150px);width:-webkit-calc(100% - 150px);width:-o-calc(100% - 150px);width:calc(100% - 150px)}.newsListing ul li figure figcaption span{font-size:10px}.newsListing ul li figure figcaption h2 a{font-size:15px}.newsListing ul li figure figcaption p{display:none;font-size:12px}.newsListing ul li figure figcaption.fullWidth p{display:block}nav .RHS ul.site_nav li{margin-right:15px}.newsListing ul li a figure{padding:15px 10px}.newsListing ul li a figure .img{width:120px;max-width:120px;height:120px}.newsListing ul li a figure figcaption{width:calc(100% - 130px);padding:0 0 0 20px}.newsListing ul li a figure figcaption span{font-size:10px;padding-top:0}.newsListing ul li a figure figcaption h2{font-size:14px}.newsListing ul li a figure figcaption p{font-size:12px}.resource{padding-top:10px}.resource ul li{margin-right:10px}.bdy .content aside{width:30%}.bdy .content article{width:70%}.ph_gal .inr div{display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:auto;min-height:70px;max-height:70px;max-width:30%;width:30%;overflow:hidden}.ph_gal .inr div img{width:100%;height:100%}.ph_gal .inr div.mid{margin-left:10px;margin-right:10px}}@media only screen and (max-width:799px){.thumb1 li,.thumb1 li a,.thumb1 li a img{max-height:50px;max-width:50px}.thumb1 li,.thumb1 li a{min-height:50px;min-width:50px}.sourcesWarp .sub_nav ul li{width:50%!important}.setting .country_list li,.setting .fav_cat_list li,.setting .fav_lang_list li,.setting .fav_np_list li{width:100%}}@media only screen and (max-width:640px){.details_data .realted_story_warp .inr ul li figure figcaption span,.newsListing ul li figure figcaption span{padding-top:0}.bdy .content aside{width:100%;display:none}nav .RHS ul.site_nav li{margin-right:10px}.sourcesWarp{min-height:250px}.sourcesWarp .logo_img{height:100px;margin-top:72px}.sourcesWarp .sources_nav ul li{margin:0}.bdy .content article{width:100%}.bdy .content article h1{text-align:center}.bdy .content article .brd_cum{display:none}.bdy .content article .details_data h1{text-align:left}.bdy .content a.aside_open{display:inline-block}.details_data .realted_story_warp .inr ul li{width:100%;height:auto}.details_data .realted_story_warp .inr ul li figure a.img_r .img{width:100px;height:75px;float:left}.details_data .realted_story_warp .inr ul li figure a.img_r .img img{height:100%}.details_data .realted_story_warp .inr ul li figure figcaption{float:left;padding-left:10px}}@media only screen and (max-width:480px){nav .LHS a.logo{width:100px;height:28px}.details_data figure img,.sourcesWarp .sub_nav .inr ul li{width:100%}nav .RHS ul.site_nav li a{padding:6px}.sourcesWarp{min-height:auto;max-height:auto;height:auto}.sourcesWarp .logo_img{margin:20px 10px}.sourcesWarp .sources_nav ul li a{padding:5px 15px}.displayDate .main .dt{max-width:90px}.details_data h1{padding:30px 20px 0}.details_data .share{top:inherit;bottom:0;left:0;width:100%;height:35px;position:fixed}.details_data .share .inr{position:relative}.details_data .share .inr .sty ul{background-color:#e2e2e2;border-radius:3px 0 0 3px}.details_data .share .inr .sty ul li{border:1px solid #cdcdcd;border-top:none}.details_data .share .inr .sty ul li a{width:35px}.details_data .share .inr .sty ul li a.sty1 span{padding-top:14px!important}.details_data .share .inr .sty ul li a.sty2 span{padding-top:12px!important}.details_data .share .inr .sty ul li a.sty3 span{padding-top:10px!important}.details_data .share ul,.details_data .share ul li{float:left}.details_data .share ul li a{border-radius:0!important}.details_data .data,.details_data .realted_story_warp .inr{padding:25px 20px}.thumb3 li{max-width:100%;width:100%;margin:5px 0;height:auto}.thumb3 li a figure img{display:none}.thumb3 li a figure figcaption{position:relative;height:auto}.thumb3 li a figure figcaption h2{margin:0;text-align:left}.thumb2{text-align:center}.thumb2 li{display:inline-block;max-width:100px;max-height:100px;float:inherit}.thumb2 li a img{width:80px;height:80px}}@media only screen and (max-width:320px){.newsListing ul li figure figcaption span,.newsListing.bdyPad{padding-top:10px}#back-top,footer .social{display:none!important}nav .LHS a.logo{width:70px;height:20px;margin:7px 0 0 12px}nav .RHS ul.site_nav{margin-top:3px}nav .RHS ul.site_nav li a{font-size:12px}nav .RHS .menu a{margin:0 12px 0 0}.newsListing ul li figure .img{width:100%;max-width:100%;height:auto;max-height:100%}.newsListing ul li figure figcaption{width:100%;padding-left:0}.details_data .realted_story_warp .inr ul li figure a.img_r .img{width:100%;height:auto}.ph_gal .inr div{display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:auto;min-height:50px;max-height:50px;max-width:28%;width:28%;overflow:hidden}.ph_gal .inr div img{width:100%;height:100%}.ph_gal .inr div.mid{margin-left:10px;margin-right:10px}}.details_data .data{padding-bottom:0}.details_data .block_np{padding:15px 100px;background:#f8f8f8;margin:30px 0}.details_data .block_np td h3{padding-bottom:10px}.details_data .block_np table tr td{padding:0!important}.details_data .block_np h3{padding-bottom:12px;color:#bfbfbf;font-weight:700;font-size:12px}.details_data .block_np .np{width:161px}.details_data .block_np .np a{padding-right:35px;display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/np_nxt.svg) center right no-repeat}.details_data .block_np .np a img{width:120px}.details_data .block_np .mdl{min-width:15px}.details_data .block_np .mdl span{display:block;height:63px;width:1px;margin:0 auto;border-left:1px solid #d8d8d8}.details_data .block_np .store{width:370px}.details_data .block_np .store ul:after{content:\" \";display:block;clear:both}.details_data .block_np .store li{float:left;margin-right:5px}.details_data .block_np .store li:last-child{margin-right:0}.details_data .block_np .store li a{display:block;height:36px;width:120px;background-repeat:no-repeat;background-position:center center;background-size:120px auto}.details_data .block_np .store li a.andorid{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/google_play.svg)}.details_data .block_np .store li a.window{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/window.svg)}.details_data .block_np .store li a.ios{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/ios.svg)}.win_details_pop{background:rgba(0,0,0,.5);z-index:999;top:0;left:0;width:100%;height:100%;position:fixed}.win_details_pop .inr,.win_details_pop .inr .bnr_img{width:488px;max-width:488px;height:390px;max-height:390px}.win_details_pop .inr{position:absolute;top:50%;left:50%;margin-left:-244px;margin-top:-195px;z-index:9999}.win_details_pop .inr .bnr_img{background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/win2_2302.jpg) center center;position:relative}.win_details_pop .inr .bnr_img a.btn_win_pop_close{position:absolute;width:20px;height:20px;z-index:1;top:20px;right:20px;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/win_2302.jpg) center center no-repeat}.win_details_pop .inr .btn_store_win{display:block;height:70px;max-height:70px;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/win3_2302.jpg) center center no-repeat #fff}.win_str_bnr a{display:block}@media only screen and (max-width:1080px){.details_data .block_np h3{font-size:11px}.details_data .block_np .np h3{padding-bottom:15px}.details_data .block_np .store li a{background-size:100px auto;width:100px}}@media only screen and (max-width:1024px){.details_data .block_np{margin-bottom:0}}@media only screen and (max-width:989px){.details_data .block_np{padding:15px 50px}}@media only screen and (max-width:900px){.details_data .block_np table,.details_data .block_np tbody,.details_data .block_np td,.details_data .block_np tr{display:block}.details_data .block_np td.np,.details_data .block_np td.store{width:100%}.details_data .block_np tr h3{font-size:12px}.details_data .block_np .np h3{float:left;padding:8px 0 0}.details_data .block_np .np:after{content:\" \";display:block;clear:both}.details_data .block_np .np a{float:right;padding-right:50px}.details_data .block_np td.mdl{display:none}.details_data .block_np .store{border-top:1px solid #ebebeb;margin-top:15px}.details_data .block_np .store h3{padding:15px 0 10px;display:block}.details_data .block_np .store li a{background-size:120px auto;width:120px}}@media only screen and (max-width:675px){.details_data .block_np .store li a{background-size:100px auto;width:100px}}@media only screen and (max-width:640px){.details_data .block_np .store li a{background-size:120px auto;width:120px}}@media only screen and (max-width:480px){.details_data .block_np{padding:15px 20px}.details_data .block_np .store li a{background-size:90px auto;width:90px}.details_data .block_np tr h3{font-size:10px}.details_data .block_np .np h3{padding:5px 0 0}.details_data .block_np .np a{padding-right:40px}.details_data .block_np .np a img{width:80px}}", "raw_content": "\n#HealthOfKerala : 'एफडीए'द्वारे पुन्हा एकदा केरळला औषध पुरवठा\nकेरळमध्ये अचानक उद्भवलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. केरळमधील अनेक ठिकणच्या वैद्यकीय सेवाही ठप्प झाल्यात. केरळची आरोग्य व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी मदत करतंय. त्यानुसार, प्रथम महाराष्ट्रातून 100 डॉक्टरांची टीम वैद्यकीय मदतीसाठी पाठवण्यात आली. ही टीम केरळवासियांना वैद्यकीय उपचार पुरवतेय. मात्र पूरग्रस्त केरळला अजूनही औषधांची मदत पाहिजे. यासाठीच महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा पुढाकार घेतला असून राज्याच्या अन्न आणि औषध विभागाद्वारे केरळमध्ये औषधं पाठवण्यात आलीयेत.\nसकाळी 10 वाजता वांद्रेच्या एफडीएच्या कार्यालयातून हा औषधांचा साठा ट्रकच्या माध्यमातून पाठवण्यात आलाय. हा ट्रक विमानतळावर जाऊन त्यानंतर नौदलाच्या विमानाद्वारे तो केरळमध्ये पोहोचवण्यात येणारे.\nयासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी माय मेडिकल मंत्राला दिलेल्या माहितीनुसार, \"केरळला पूरजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करतंय. याकरता महाराष्ट्रातील काही डॉक्टर केरळवासियांना वैद्यकीय सेवा पुरवत असून काही औषधांचा मुबलक साठाही पाठवण्यात आला होता. मात्र, गरज लक्षात घेता औषधांअभावी नागरिकांवरील उपचार थांबू नयेत म्हणून दुसऱ्या टप्प्यात पुन्हा औषधांचा साठा पाठवला जातोय. महिनाभर पुरेल इतकी ही औषधं आहेत. यात अॅन्टीबायोटिक्स औषधं, इंजेक्शन, सलाईन, हृदयविकार, मधुमेहावरील औषंध, महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन आणि मलमपट्टीसाठी आवश्यक साधने पाठवण्यात येतायत.''\n''गरज लागल्यास अधिक औषधंही पुरवली जातील. यासाठी महाराष्ट्रातील विविध केमिस्ट आणि फार्मासिस्टना त्यांच्याकडील औषधांचा साठा पुरवण्याचं आवाहन केलंय. याशिवाय केरळवासियांना यातून बाहेर काढण्यासाठी सरकारसह आता नागरिकांनीही पुढाकार घेत मदत करणं गरजेचं आहे. कारण लोकांनी एकत्रित येऊन प्रयत्न केल्यास केरळला पुन्हा एकदा उभं करता येईल'' असंही बापट म्हणाले.\nश्रीगोंदा रेल्वेस्थानकावर दरोड्याचा प्रयत्न...\nम्हसवडला होणार आदिवासी धनगर साहित्य...\n���ुलंच्या दोन बहारदार कथा, संगीतापायी आयुष्य पणाला...\nNigdi : दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये 'सायबर सुरक्षा' विषयावर...\n२०१९मध्ये ९० पेक्षा अधिक सुट्ट्या; पण सरकारी कर्मचाऱ्यांची होणार...\nमराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/agricultural-minister-pandurang-phundkar-condoles-death-of-heart-attack/", "date_download": "2018-12-15T07:43:50Z", "digest": "sha1:FEMCKGT4PJUL4UE4RLJ5C6OF4VB36CQ5", "length": 7850, "nlines": 193, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "कृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन... | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र कृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच हृद्य विकाराच्या तीव्र झटक्याने पहाटे निधन झाल. ‘पांडुरंग फुंटकर’ यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.\nफुंडकरांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. महाराष्ट्रात भाजपचे अस्तित्व वाढवण्यामध्ये ‘फुंडकर’ यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांनीही महाराष्ट्रात भाजपचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला. कृषी प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची एक वेगळीचं ओळख होती.\nमागिल लेख महाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-12-15T06:25:51Z", "digest": "sha1:VXVFZPXF733LFCDE3HDMOXFZHIVFJQEE", "length": 4089, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "ऑनलाइन व्हिडिओ डेटिंग", "raw_content": "\n-एक नवीन संकल्पना सामाजिक नेटवर्किंग सामाजिक दिले आहे नेटवर्किंग. ठीक आहे, माझ्या जागा आहे सामाजिक नेटवर्किंग साइट आहे, त्यामुळे शकते काय माझी जागा काळजी करण्याची गरज प्रविष्ट आणि मित्र विजय. असल्याने अत्यंत यशस्वी लाँच माझ्या जागा, आहेत अनेक सामाजिक नेटवर्किंग साइट, वसंत ऋतु आणि अदृश्य फक्त म्हणून लवकर. येथे ऑनलाइन डेटिंगचा: काही टिपा एडमंटन डेटिंगचा सेवा फक्त तेव्हा आपण विचार आहे की जग बनले आहे, खूप लहान आहे कारण तंत्रज्ञान प्रगती, लोक तथापि. त्या का आहे, जुन्या पद्धतीचा मार्ग डेटिंगचा शकत नाही नेहमी काम. चांगली बातमी आहे तरी निर्माण डेटिंगचा सेवा. आपण जगत आहेत एक. येथे कसे सर्वात करण्यासाठी आपल्या मोबाइल गती डेटिंगचा प्रविष्ट आणि मित्र विजय. असल्याने अत्यंत यशस्वी लाँच माझ्या जागा, आहेत अनेक सामाजिक नेटवर्किंग साइट, वसंत ऋतु आणि अदृश्य फक्त म्हणून लवकर. येथे ऑनलाइन डेटिंगचा: काही टिपा एडमंटन डेटिंगचा सेवा फक्त तेव्हा आपण विचार आहे की जग बनले आहे, खूप लहान आहे कारण तंत्रज्ञान प्रगती, लोक तथापि. त्या का आहे, जुन्या पद्धतीचा मार्ग डेटिंगचा शकत नाही नेहमी काम. चांगली बातमी आहे तरी निर्माण डेटिंगचा सेवा. आपण जगत आहेत एक. येथे कसे सर्वात करण्यासाठी आपल्या मोबाइल गती डेटिंगचा दरम्यान करिअर आणि इतर सर्व काही, तो कठीण आहे आज एकेरी प्रणय शोधण्यासाठी आणि प्रेम. सुसंगत एकेरी आणि मध्ये मिळत एक संबंध न करता कचरा जास्त वेळ, आणि अर्थातच, पैसे, मोबाइल गती डेटिंगचा जाऊ शकते मानले. का ठरविणे. येथे\nमुक्त साइट संवाद →\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/method-increase-agri-produce-42157", "date_download": "2018-12-15T07:40:07Z", "digest": "sha1:VJQMS2IIYHE6L5RV5TJPJ6AZSEFWOBKZ", "length": 22635, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "method to increase agri produce मार्ग शेतीच्या उत्पादकतावाढीचा | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nराज्यातील शेतीच्या समस्येचे व्यामिश्र, वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप लक्षात घेऊन उपायही बहुस्तरीय असावे लागतील. शेतीतील उत्पादकतावाढीसाठी प्रयत्न करण्याला राज्यात भरपूर वाव आहे.\nराज्यातील शेतीच्या समस्येचे व्यामिश्र, वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप लक्षात घेऊन उपायही बहुस्तरीय असावे लागतील. शेतीतील उत्पादकतावाढीसाठी प्रयत्न करण्याला राज्यात भरपूर वाव आहे.\nमहाराष्ट्र या दख्खनच्या पठारावरील राज्यामध्ये पाऊस कमी तर पडतोच आणि पडतो तोही बेभरवशाचा असतो. त्यामुळे राज्यात पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीची उत्पादनाची पातळी ही खालच्या स्तरावर स्थिरावलेली दिसते. राज्यात अशा कमी उत्पादकता असणाऱ्या शेतीच्या क्षेत्रफळाचा विस्तार हा सुमारे 82 टक्के आहे. त्यामुळे देशातील सतरा मोठ्या राज्यांमध्ये धान्योत्पादनाच्या संदर्भात महाराष्ट्राचे स्थान हे सर्वांत कमी उत्पादकता असणारे ठरते. \"नीती आयोगा'ने अलीकडे प्रकाशित केलेल्या संशोधनपर निबंधानुसार, महाराष्ट्रात प्रतिहेक्‍टरी धान्याचे उत्पादन केवळ 1198 किलो एवढे कमी असल्याची माहिती नोंदविण्यात आली आहे. हे उत्पादनही 2013-14 सालातील म्हणजे दुष्काळाचा मागमूस नसणाऱ्या वर्षातील आहे. थोडक्‍यात राज्यातील शेती क्षेत्राची आणि शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यातील अनेक जण आत्महत्या करीत आहेत. राज्यातील सुमारे 50 टक्के लोक हे त्यांच्या निर्वाहासाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत, हे वास्तव लक्षात घेतले, की या प्रश्‍नाची विस्तारलेली व्याप्ती लक्षात येते.\nसर्वसाधारणपणे सिंचनाची सुविधा आणि शेती क्षेत्राची उत्पादकता यांची वाटचाल हातात हात घालून सुरू असल्याचे निदर्शनास येते. उदाहरणार्थ, पंजाब आणि हरियाना या राज्यांमध्ये सिंचनाची सुविधा अनुक्रमे 98.7 आणि 88.9 टक्के क्षेत्राला उपलब्ध आहे. त्यामुळे त्या राज्यांचे दर हेक्‍टरी धान्याचे उत्पादन अनुक्रमे 4409 किलो आणि 3854 किलो असल्याचे दिसते. देशाच्या पातळीवर ही उत्पादकता विक्रमी ठरते. कारण देशाच्या पातळीवर दरहेक्‍टरी धान्याचे उत्पादन 2101 किलो एवढे कमी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर धान्योत्पादनाच्या संदर्भातील आकडेवारी पाहिली, तर भारतातील शेती कमी उत्पादकतेची दिसते. या वास्तवाची नोंद \"नीती आयोगा'ने घेतली आहे.\nशेती क्षेत्राचे दरहेक्‍टरी उत्पादन कमी असले तरी उत्पादन घेण्यासाठी होणारा खर्च हा दरहेक्‍टरी भरपूर उत्पादन होणाऱ्या शेताएवढाच असतो. याचे कारण उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला जी मशागत करावी लागते, त्या खर्चात थोडीशीही कपात होत नाही. यामुळेच राज्यातील शेतकऱ्याची शेती ही आतबट्ट्याची ठरते. त्यामुळे राज्यातील शेतकरी दरिद्रीनारायण झाले आहेत. शेतकरी संघटनेने शेती उत्पादनांचे भाव वाढवून मिळावेत, यासाठी आंदोलने केली. त्यांनी प्रामुख्याने नगदी पिकाचे लढे उभारले; परंतु, महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले नाही, हे वास्तव आहे.\nराज्यातील सुमारे 49 टक्के शेतकरी हे सीमांत शेतकरी म्हणजे शेताचे आकारमान 1 हेक्‍टरपेक्षा कमी असणारे आहेत. तसेच अल्पभूधारक म्हणजे शेताचे आकारमान 1 हेक्‍टर ते 2 हेक्‍टर असणारे शेतकरी 30 टक्के आहेत. या सुमारे 79 टक्के शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची असणे संभवते. यातील बहुतेकांच्या शेतात त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागतील एवढेही शेतमालाचे उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतीमालाचे भाव वाढवून त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यासारखी स्थिती नाही. झाला तर अशा भाववाढीचा त्यांना जाच होणेच संभवते. या गरीब शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढले, तरच त्यांची दारिद्य्रापासून सुटका होईल. गेल्या 56 वर्षांत अशा उत्पादनवाढीसाठी खास प्रयत्न झालेले नाहीत. बहुधा याचे कारण या दगडधोंड्याच्या आणि पाण्याची टंचाई असणाऱ्या राज्यात संपन्न शेतीचे दिवास्वप्न पाहण्याचे धाडस करायला कोणी धजावला नसेल; परंतु, विज्ञानातील प्रगतीमुळे असाध्य ते साध्य होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nगेल्या 56 वर्षांत महाराष्ट्रात पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता 60 हजार दशलक्ष घनमीटर एवढी निर्माण करण्याचे काम राज्यकर्त्यांनी पूर्ण केले आहे. तेव्हा खरी सस्या आहे, ती म्हणजे या पाण्याचा वापर निगुतीने केला जात नाही ही पिकांच्या पद्धतीत सुयोग्य बदल केला आणि पाटबंधारे खात्याने सिंचन व्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यास सुरवात केली, तर विदर्भ हा विभाग वगळता राहिलेल्या महाराष्ट्रात आठमाही सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल. या उपलब्ध पाण्याचा संरक्षक सिंचनासाठी वापर करण्यास सुरवात केली, तसे भुसार पिकांचे उत्पादन आहे त्याच्या दुप्पट होईल. तसे होईल तेव्हा महाराष्ट्रातील धान्योत्पादनाची पातळी गुजरात राज्याप्रमाणे प्रतिहेक्‍टरी सुमारे 2000 किलो एवढी होईल.\nगुजरातेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी दुधाच्या धंद्याचा पर्याय उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यंना असा पर्याय उपलब्ध करून दिला, तर ते सुखासमाधानाने जगू शकतील. राज्यातील दुधाचे वार्षिक उत्पादन सुमारे एक कोटी टन एवढे मर्यादित आहे, तर महाराष्ट्राच्या निम्मे आकारमान आणि निम्मी लोकसंख्या असणाऱ्या गुजरात राज्यातील दुधाचे उत्पादन एक कोटी 20 लाख टन एवढे आहे. त्यामुळे महाराष्ट्राला दुधाचे उत्पादन सुमारे अडीचपट करण्यासाठी वाव आहे.\nराज्याच्या आर्थिक पाहणीतील माहिती पाहिली तर राज्याच्या पुणे विभागात दुधाचे उत्पादन 4184.32 हजार मेट्रिक टन होताना दिसते, तर मराठवाडा आणि विदर्भ या प्रदेशात एकत्रितपणे ते केवळ 2765 हजार मेट्रिक टन होताना दिसते. दुधाच्या उत्पादनाला चालना द्यायची असेल, तर शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या दुधावर प्रक्रिया करून त्याचे वितरण करणारा अमूल डेअरीसारखा सक्षम \"दूध उत्पादक संघ' विकसित व्हावा लागतो. हे काम दूधउत्पादक शेतकरी करू शकत नाहीत. राज्यात शेकडो सहकारी साखर कारखाने निघाले. सरकारने त्यांना भागभांडवल पुरविले. इतरही अनेक सवलती दिल्या, त्यामुळे राज्यात पाण्याची प्रचंड गरज असणारी उसाची शेती वाढत गेली. आता राज्य सरकारने दुधाच्या धंद्याच्या विकासासाठी गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसे केले तर विदर्भ आणि मराठवाड्यात दुधाच्या धंद्याचा विकास होईल आणि तेथील शेतकऱ्यांना बरे दिवस दिसतील.\nगुगलच्या सर्चिंग ट्रेंड्‌समध्ये \"फिफा', \"बिग बॉस'ची चलती\nनवी दिल्ली : जगातील आघाडीचे सर्च इंजिन असणारे \"गुगल' जगभरातील कोट्यवधी नेटिझन्सना रोज मार्गदर्शन करत असते. त्यामुळे \"गुगल'च्या खात्यात...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nमोदींनी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी - विखे\nमुंबई - येत्या 18 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी राज्याच्या दुष्काळग्रस्त...\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत ���ोटला...\n'ती'ला निवडून देण्यात भारत पाकच्याही मागे : खासदार चव्हाण\nनवी दिल्ली : महिला लोकप्रतिनिधींची संख्या व प्रमाण याबाबत भारताचा क्रमांक जगातील 196 देशांत 151 इतका खाली आहे. पाकिस्तान व शेजारच्या...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/entertainment/ani-dr-kashinath-ghanekar-teaser-out-now-2330", "date_download": "2018-12-15T06:58:32Z", "digest": "sha1:UEOJV6DYVWMFEYMMDLXKC7SIQRUJNIGD", "length": 4355, "nlines": 36, "source_domain": "bobhata.com", "title": "'आणि...काशिनाथ घाणेकर'चा 'कडक' टीझर आलाय भाऊ....प्रत्येक मराठी माणसाने बघितलाच पाहिजे !!", "raw_content": "\n'आणि...काशिनाथ घाणेकर'चा 'कडक' टीझर आलाय भाऊ....प्रत्येक मराठी माणसाने बघितलाच पाहिजे \nरंगभूमीचा पहिला सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज झालाय. सुबोध भावेचं हे तिसरं बायोपिक. पण नेहमीच (वाईट चित्रपट असला तरी) त्याचं काम असलं ‘कडक’ असतंय की नाव ठेवायला जागाच उरत नाही राव. अशाच अफलातून कामाची झलक या टीझर मधून मिळते.\nटीझर मध्ये चित्रपटातील सर्वच प्रमुख भूमिका एकामागेमाग एक दाखवल्या आहेत. प्रभाकर पणशीकर, श्रीराम लागू, मास्टर दत्ताराम, वसंत कानेटकर, भालजी पेंढारकर, सुलोचना दीदी. एकेकाळची रंगभूमी गाजवणारी फळी आणि त्यांच्या भूमिका साकारणारी आजच्या कलाकारांची फळी बघून उत्सुकता वाढली आहे.\nटीझर मधून सर्वच बडे कलाकार काशिनाथ घाणेकर यांच्या विरोधात होते असं दिसतंय. यात किती तथ्य आहे हे तर आपल्याला चित्रपटातच पाहायला मिळेल. या टीझरचं मुख्य आकर्षण शेवटच्या २३ सेकंदात अवतरतं. त्यासाठी हा टीझर बघून घ्या....\nचला तर सुबोधचा हा नवा बायोपिक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा \nगोंडस बाळ���ंना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathikavitasangrah.in/2012/10/disali-nasatis-tar-b-b-borkar-marathi-kavita.html", "date_download": "2018-12-15T06:47:15Z", "digest": "sha1:PRW7SXPH5VE53OZQGKJBV52FCU5DR4K2", "length": 6590, "nlines": 185, "source_domain": "marathikavitasangrah.in", "title": "Disali Nasatis Tar | B B Borkar | Marathi Kavita - Marathi Kavita Sangrah", "raw_content": "\nरतन अबोलीची वेणी माळलेली\nआणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात\nआपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस\nतर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर\nहा भुलावणा सप्तरंगी सोहळा\nअसा सर्वांगांनी फुलारलाच नसता.\nपाठ फिरवून परत जाताना\nतुझी पैंजणपावले जिवघेण्या लयीत\nतशी पडत राहिली नसती\nतर माझ्या आनंदविभोर शब्दांतून\nआज अशी झिणझिणीत राहिलीच नसती.\nजाईजुईच्या सान्द्र मंद सुगंधाचा लळा\nसहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास\nइतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती.\nतू कशामुळे माझी जिवलग झालीस\nते खरेच मला आता आठवत नाही\nमिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यन्त\nहे मात्र मी अजून विसरू शकलेलो नाही.\nत्या वेळची तुझी ती आसवे\nअजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत.\nतू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस\nतर माझ्या शृंगाराचा अशोक\nआज करुणेच्या आरक्त फ़ुलांनी\nतू तेव्हा आकाशा एवढी विशाल\nआणि अवसेच्या गर्भासारखी दारूण\nनिराशा मला देउन गेली नसतीस\nमी या मध्यरात्रीच्या चांदण्यात\nअसा हिंडत राहिलोच नसतो.\nतू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस\nमाझी सशरीर नियती होतीस.\nतसे नसते तर आज जो काय मी झालो आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/first-poster-out-of-bhoomi-a-sanjay-dutt-aditi-rao-hydari-film-258865.html", "date_download": "2018-12-15T07:25:11Z", "digest": "sha1:I2YH6P4TSEI76F3DWGRBEHTHUDHAFYLM", "length": 12628, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संजय दत्तच्या 'भूमी' सिनेमाचं पोस्टर रिलीज", "raw_content": "\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nसंजय दत्तच्या 'भूमी' सिनेमाचं पोस्टर रिलीज\nसंजय दत्तची तुरुंगातून सुटका झाल्यानंतरचा हा पाहिलाच सिनेमा\n22 एप्रिल : अभिनेता संजय दत्तच्या 'भूमी' सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय. हा सिनेमा २२ सप्टेंबरला सर्वत्र ���्रदर्शित होईल. सिनेमाची पूर्ण टीम लवकरात लवकर शूटिंग पूर्ण करणार असून पोस्ट प्रोडक्शनच्या तयारी लागणार आहे.\nसंजय दत्तची तुरुंगातून सुटका झाल्यानंतरचा हा पाहिलाच सिनेमा असून या सिनेमात अदिती राव ह्याद्री आणि शेखर सुमन सुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहे. आग्रा आणि चंबळमध्ये संजय दत्तने जवळपास एक महिना राहून सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. संजूबाबा या सिनेमात अदितीच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसेल.\nओमांग कुमार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून संदीप सिंह आणि भूषण कुमार यांनी सिनेमाची निर्मिती केलीये. याआधीही ओमांग कुमार यांनी मेरीकॉम सारखा सिनेमा केला असून प्रियंका चोपडाने मेरीकॉमची भूमिका साकारली होती.\nआग्रामध्ये सिनेमाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्तला पाहण्यासाठी चाहत्यांनी बरीच गर्दीसुद्धा केली होती. त्यामुळे ट्रॅफिक जामच्या समस्या सुद्धा निर्माण झाल्या होत्या. आग्रा आणि तेथील आजुबाजूच्या परिसरात सिनेमाचं बरचसं शूटिंग करण्यात आलंय.\nचंबळमध्ये शुटिंगदरम्यान संजुबाबा फ्रॅक्चर सुद्धा झाला होता. मात्र नंतर पेनकिलर घेऊन त्यानं सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. 22 सप्टेंबरला सिनेमा रिलीज झाल्यानंतर संजूबाबाला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nअभी तक \u0003खेलने के लिए\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/category/cat/general/technology/", "date_download": "2018-12-15T07:42:04Z", "digest": "sha1:TEZWP3EZSUSEP3U5CGR5OPJ2M6QEFWMX", "length": 7196, "nlines": 143, "source_domain": "marathimotivation.in", "title": "टेकनॉलॉजी Archives - मराठी मोटिव्��ेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nबिटकॉईन (bitcoin) – भाग 1 माहिती आणि ओळख\nअसे असतील भविष्यातील स्मार्टफोन \nसॅमसंग (SAMSUNG) कंपनी बद्दल थक्क करणारे फॅक्टस | UNKNOWN FACTS ABOUT...\n​गुगल अकाऊंट आणि गूगल ऍप्स | Google Account and Apps\nनेमके कसे कमावते paytm पैसे\nवर्ष 2016 मधील सर्वात जास्ती गाजलेल्या 10 गोष्टी\nफोन मध्ये बेस्ट फोटो काढण्यासाठी 5 टिप्स\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55202", "date_download": "2018-12-15T07:28:25Z", "digest": "sha1:PO3EXUKHBLEWEV3MEWZX6DPVHCDWXHWS", "length": 3742, "nlines": 84, "source_domain": "www.maayboli.com", "title": "साप्ताहिक साधना - डॉ नरेन्द्र दाभोळकर स्म्रुति अन्क | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /साप्ताहिक साधना - डॉ नरेन्द्र दाभोळकर स्म्रुति अन्क\nसाप्ताहिक साधना - डॉ नरेन्द्र दाभोळकर स्म्रुति अन्क\nसाप्ताहिक साधनाचा डॉ नरेन्द्र दाभोळकर यान्च्या स्म्रुतिप्रित्यर्थ अन्क.\nविवेकाचा आवाज बुलन्द करु या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/irans-missile-test-serious-interference-by-the-united-states/", "date_download": "2018-12-15T06:56:33Z", "digest": "sha1:UZP4LE3KBWAKJNLN3T3GMEXVIM7F43GW", "length": 8901, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इराणच्या क्षेपणास्त्र चाचणीची संयुक्तराष्ट्रांकडून गंभीर दखल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइराणच्या क्षेपणास्त्र चाचणीची संयुक्तराष्ट्रांकडून गंभीर दखल\nसुरक्षामंडळाची बोलावली महत्वाची बैठक\nसंयुक्तराष्ट्रे: इराणने मागच्या आठवड्याच्या अखेरीला मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचे वृत्त असून या घटनेची संयुक्त राष्ट्रांनी गंभीर दखल घेतली आहे. या संबंधात चर्चा करण्यासाठी सुरक्षा मंडळाची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात इराणवरील कारवाईबाबत निर्णय होऊ शकतो. ही बैठक बंद दाराआड होईल असे संयुक्तराष्ट्रांच्या सुत्रांनी सांगितले. इराणने गेल्या शनिवारी ही चाचणी घेतल्याचे सांगण्यात येते. ही चाचणी घेऊन इराणने सन 2015 च्या कराराचा भंग केला आहे असे संयुक्तराष्ट्रांनी म्हटले आहे. इराणने केलेल्या या चाचणीवर कडक उपाययोजना करण्याची मागणी ब्रिटन आणि फ्रांसने केली आहे. त्यांच्याच सुचनेनुसार सुरक्षा मंडळाची स्वतंत्र बैठक आयोंजित करण्यात आली आहे.\nया संबंधात बोलताना ब्रिटनचे विदेश मंत्री जेरेमी हंट यांनी म्हटले आहे की इराणची ही कृती प्रक्षोभक आणि अन्य देशांना धमकावणारी आहे. वॉशिंग्टनचे इराण मधील प्रतिनिधी ब्रायन हुक यांनी म्हटले आहे की इराणवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय आता युरोपियन आर्थिक समुदायानेही घेतला पाहिजे. या संबंधात युरोपियन देशांशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ हे ब्रुसेल्स व अन्य देशांच्या भेटीवर जात आहेत. इराणबरोबर झालेल्या अण्विक करारातून अमेरिका या आधीच बाहेर पडली आहे. त्यांनी इराणने गुप्तपणे अण्विक क्षेपणास्त्र निर्मीतीचा कार्यक्रम सुरू केल्याचा आरोप केला होता. इराणने केलेल्या या चाचणीमुळे अमेरिकेने व्यक्त केलेली शंका खरी ठरली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनिर्मला सीतारामन यांची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी चर्चा\nNext articleशहरातील अल्पसंख्याक मूलभूत सोयींपासून दूरच : आबू आझमी यांचा आरोप\nविमानात झोपलेल्या तरुणीशी अश्‍लील चाळे ; भारतीय व्यक्तीला अमेरिकेत 9 वर्षांचा तुरुंगवास\nट्रम्प यांचे जावई व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ\nरुपये 200, 500 आणि 2,000 च्या भारतीय नोटांवर नेपाळमध्ये बंदी\nआयएमएफने पाकिस्तानला कर्ज देऊ नये-अमेरिका\nमल्ल्या प्रत्यार्पण प्रकरण ब्रिटिश गृहमंत्र्यांकडे ; दोन महिन्यांत निर्णय अपेक्षित\nअमेरिकेच्या विकासात स्थलांतरितांचे मोठे योगदान – प्रमिला जयपाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/gopro-hero3-sports-action-camera-black-edition-price-p9ePTl.html", "date_download": "2018-12-15T07:35:13Z", "digest": "sha1:2FYECXGOICM4RBZSGITV5VXNT3NMWDUC", "length": 18915, "nlines": 409, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये गोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन किंमत ## आहे.\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन नवीनतम किंमत Sep 21, 2018वर प्राप्त होते\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशनफ्लिपकार्ट, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nगोप्रो हेरॉ३ स्पो���्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 52,968)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन दर नियमितपणे बदलते. कृपया गोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 15 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन वैशिष्ट्य\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 16:9, 17:9\nविडिओ फॉरमॅट H.264, MP4\nमेमरी कार्ड तुपे microSD Class 10\n( 1964 पुनरावलोकने )\n( 899 पुनरावलोकने )\n( 19 पुनरावलोकने )\n( 843 पुनरावलोकने )\n( 374 पुनरावलोकने )\n( 17 पुनरावलोकने )\n( 569 पुनरावलोकने )\n( 77 पुनरावलोकने )\n( 453 पुनरावलोकने )\n( 456 पुनरावलोकने )\nगोप्रो हेरॉ३ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक एडिशन\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2", "date_download": "2018-12-15T07:42:12Z", "digest": "sha1:Z7GNZGMS75IKUEEYNLGEO4P7FKONXFT7", "length": 12994, "nlines": 297, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अस्वल - विकिपीडिया", "raw_content": "\nयोहान फिशर फॉन वाल्डहाइम, इ.स. १८१७\nध्रुवीय अस्वलाची मादी आपल्या पिलासोबत\nअस्वल हा एक सस्तन प्राणी आहे. अस्वले प्रामुख्याने उत्तर गोलार्धात आढळतात, चष्मेवालं अस्वल मात्र दक्षिण अमेरिकेत सापडते. मुस्टेलॉइड(यामध्ये पंडाद्य, मिंकाद्य व राकूनाद्य कुळांचा समावेश होतो) व पिनिपेड हे त्यांचे सर्वात जवळचे नातेवाईक मानले जातात. जीवावशेषांवरून कुत्रा व अस्वल हे दोन्हीही एकाच पूर्वजाचे वंशज आहेत हे लक्षात येते.[१]\nपांडा सोडून सर्व अस्वले तपकिरी किव्हा काळ्या रंगाची असतात. ध्रुवीय अस्वलाची त्वचा देखिल काळ्या रंगाची, फक्त त्याचा केसांचा रंग पांढरा असत���[२].\n४ संदर्भ व नोंदी\nपांडाचे गुणधर्म अस्वले व रकून य दोघांशी मीळतेजुळते असल्यामुळे, त्याला अस्वलांच्या कुळात समाविष्ट कर्ण्यामधे वादविवाद् होते परंतु दशकभराच्या विवादानंतर व जनुकांच्या अभ्यासावरुन शास्त्रज्ञांनी त्याला समाविष्ट केले परंतु दशकभराच्या विवादानंतर व जनुकांच्या अभ्यासावरुन शास्त्रज्ञांनी त्याला समाविष्ट केले त्यामुळे आता अस्वलांच्या एकूण आठ प्रजाती आहेत\nअस्वले बोजड असतात व शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात.\nते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकवून चालतात, तर इतर मांसाहारी प्राणी टाचांवर चालतात. अस्वले त्यांच्या मागील पायांवर उभी राहू शकतात किंवा बसू शकतात. जेव्हा त्यांना एखादा धोका जाणवतो तेव्हा, किंवा हवेतील वास हुंगण्यासाठी ते बहुधा मागील पायांवर उभे राहिलेले दिसतात.[३]त्यांची दृष्टी कमकुवत असल्यामुळे देखील ते बऱ्याचदा अंदाज घ्यायला उभे राहतात. अस्वलांचे नाक खूप तीक्ष्ण असते, व त्यांचे खाद्य शोधायला ते नाकावरच अवलंबून असतात.भारतातील तपकिरी अस्वल(ब्राऊन बेअर) हे जवळजवळ १ ते दीड किलोमीटरवरून येणारा वास हुंगू शकते[४].\nअस्वलांचे खाद्य वैविध्यपूर्ण असले तरी ते बव्हंशी अस्वले फळे, मुळे, किडे व मांस खातात. उत्तरेकडील ध्रुवीय अस्वल प्रामुख्याने समुद्रातील सस्तन प्राणी खातो(सील,वॉलरस इत्यादी), तर चीन मधील पांडा जातीचे अस्वल बांबू खातो. भारतातील अस्वल(स्लॉथ बेअर) हे प्रामुख्याने वाळव्या, मुंग्या व इतर किडे खाते. एका भोजनाच्या वेळी ते दहा हजार वाळव्या खाऊ शकते[५].\n^ प्रेटर, एस.एच. (१९९३). द बुक ऑफ इंडिyayaन अ‍ॅनिमल्स [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]] (इंग्रजी मजकूर). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. आय.एस.बी.एन. 0195621697. १७ डिसेंबर २०११ रोजी पाहिले. Wikilink embedded in URL title (सहाय्य)\n^ अ‍ॅनीमल्स(यंग डिस्कव्हरर सीरीज-डिस्कव्हरी चॅनल (इंग्रजी मजकूर). पॉप्युलर प्रकाशन. २००३.\n^ बर्नी, डेव्हिड (२००३). द कन्साइज अ‍ॅनिमल एनसायक्लोपीडिया (इंग्रजी मजकूर). किंगफिशर. आय.एस.बी.एन. 0753408147.\n^ नॅशनल जिओग्राफिक वाइल्ड - वर्ल्ड्‌स डेडलिएस्ट अ‍ॅनिमल्स\n^ नॅशनल जिओग्राफिक वाईइ - वर्ल्ड्‌स डेडलिएस्ट अ‍ॅनिमल्स\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक ���ाहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-28-people-fat-satara-74016", "date_download": "2018-12-15T07:21:43Z", "digest": "sha1:MHY7HHQFSWJEK4DELCQ4R2HIVTSP3LF4", "length": 15139, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news 28% people fat in satara साताऱ्यातील २८ टक्के नागरिक लठ्ठ! | eSakal", "raw_content": "\nसाताऱ्यातील २८ टक्के नागरिक लठ्ठ\nसोमवार, 25 सप्टेंबर 2017\nसातारा - दिवसेंदिवस जाडजूड दिसणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढू लागले आहे. बदलती जीवनपद्धती ही लठ्ठपणामागील प्रमुख कारण बनत आहे. सातारा जिल्ह्यात महिलांमध्ये १९ टक्‍के, तर पुरुषांत २८ टक्के लठ्ठपणाचे प्रमाण आढळले आहे. लठ्ठपणामुळे इतर आजारांना आमंत्रण मिळत आहे, ही यातील गांभीर्याची बाब आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातील (२०१५-१६) निष्कर्षा नुसार हे अनुमान काढले आहे.\nसातारा - दिवसेंदिवस जाडजूड दिसणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढू लागले आहे. बदलती जीवनपद्धती ही लठ्ठपणामागील प्रमुख कारण बनत आहे. सातारा जिल्ह्यात महिलांमध्ये १९ टक्‍के, तर पुरुषांत २८ टक्के लठ्ठपणाचे प्रमाण आढळले आहे. लठ्ठपणामुळे इतर आजारांना आमंत्रण मिळत आहे, ही यातील गांभीर्याची बाब आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातील (२०१५-१६) निष्कर्षा नुसार हे अनुमान काढले आहे.\nकेंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण केले जाते. एक एप्रिल २०१५ ते २५ सप्टेंबर २०१५ या कालावधीत सातारा जिल्ह्यात सर्वेक्षण झाले. त्यामध्ये ७३४ कुटुंबातील ७४ महिला, १११ पुरुषांची प्रश्‍नोत्तरे घेण्यात आली होती. त्याचे निष्कर्ष नुकतेच जाहीर केले आहेत. यामध्ये साताऱ्यातील महिलांपेक्षा पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक आहे. स्त्रियांमध्ये १९.३ टक्के, तर पुरुषांत २८.६ टक्के इतके लठ्ठ असण्याचे प्रमाण आहे. राज्याच्या तुलनेत ते अधिक असून, राज्याच्या सर्वेक्षणात १४.५ टक्‍के पुरुष, तर ११.९ टक्‍के महिला या लठ्ठ असल्याचे समोर आले आहे. वय, उंची व वजन याच्या समीकरणानुसार हे लठ्ठपणाचे प्रमाण ठरविण्यात आले असून, त्यामध्ये १५ ते ४९ वयोगटातील व्यक्‍तींचे सर्वेक्षण केले आहे.\nलठ्ठपणाची समस्या भेडसावत असताना कुपोषित बालकांचे प्रमाणही चिंताजनक आहे. जिल्ह्यात २७.८ टक्के बालके कुपोषित आहेत, त्यात ग्रामीण भागात २९.६ टक्के बालकांमध्ये कुपोषण आहे. कुपोषणाची सरासरी ही वय व वजनानुसार काढली आहे. मूल जन्माला येताच त्याला मातेचे दूध देणे अत्यंत आवश्‍यक असते. हे प्रमाण ६६.५ टक्‍के आहे. त्यामुळे ते वाढविणे गरजेचे आहे. कुटुंब नियोजनात ६२.५ टक्‍के लोक विविध प्रतिबंधक साधनांचा वापर करत आहेत. एक हजार पुरुषांमध्ये एक हजार ३४ महिला असा सेक्‍स रेशो, तर जन्मदर हा एक हजारामागे एक हजार १८ इतका आहे. महिलांमध्ये ८५.४ टक्‍के, तर पुरुषांमध्ये ९९.३ टक्‍के साक्षरता आहे.\nपाच वर्षांखालील ५५.२ टक्‍के मुलांमध्ये, ४९ टक्‍के महिलांमध्ये, १६.६ पुरुषांमध्ये रक्‍ताक्षयाचे (ॲनिमिया) प्रमाण जास्त आहे. ४.४ टक्‍के महिलांच्या रक्‍तातील साखरेचे प्रमाण जास्त, तर २.१ टक्‍के पुरुषांमध्ये ते जास्त प्रमाण आहे. ८.१ टक्‍के महिलांमध्ये, तर १४.१ टक्‍के पुरुषांमध्ये उच्च रक्‍तदाब आढळला आहे. कर्करोगाविषयी जनजागृती कमी असून, ३३ टक्‍के महिलांकडून गर्भाशयाच्या पिशवीची तपासणी केली जाते.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपा���ून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/ricoh-pentax-645d-dslr-camera-black-price-p4uUGg.html", "date_download": "2018-12-15T06:52:47Z", "digest": "sha1:AWBNBTWXKQQEQ7Z5Z2QRCZCBVIVVLKFS", "length": 12223, "nlines": 288, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "रिकोह पेन्टॅक्स ६४५ड दसलर कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nरिकोह पेन्टॅक्स 645 D दसलर कॅमेरा\nरिकोह पेन्टॅक्स ६४५ड दसलर कॅमेरा ब्लॅक\nरिकोह पेन्टॅक्स ६४५ड दसलर कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nरिकोह पेन्टॅक्स ६४५ड दसलर कॅमेरा ब्लॅक\nवरील टेबल मध्ये रिकोह पेन्टॅक्स ६४५ड दसलर कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nरिकोह पेन्टॅक्स ६४५ड दसलर कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nरिकोह पेन्टॅक्स ६४५ड दसलर कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया रिकोह पेन्टॅक्स ६४५ड दसलर कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nरिकोह पेन्टॅक्स ६४५ड दसलर कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nरिकोह पेन्टॅक्स ६४५ड दसलर कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 3 Inches\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 98 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nरिकोह पेन्टॅक्स ६४५ड दसलर कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/silver-jubilee-of-sandipani-school-277921.html", "date_download": "2018-12-15T06:34:19Z", "digest": "sha1:MZJDWWSIO4AVWHKT5Y45P7TRD5AN744D", "length": 14285, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "असा साजरा झाला सांदिपनी शाळेचा रौप्य महोत्सव", "raw_content": "\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आ��िया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nअसा साजरा झाला सांदिपनी शाळेचा रौप्य महोत्सव\nअसा साजरा झाला सांदिपनी शाळेचा रौप्य महोत्सव\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nमहाराष्ट्र 15 hours ago\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nVIDEO: मुंबईतलं भीषण वास्तव, Heart Attack आल्यानंतरही टॅक्सी चालकांचा रुग्णालयात नेण्यास नकार\nVIDEO : कतरिनाचे ठुमके बघताना सगळ्यांचं हरपलं भान\nVIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत होणार ही मोठी घडामोड\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nVIDEO: झरीन खानच्या कार्यक्रमात तुफान राडा, लोखंडी रॉडने हाणामारी\nVIDEO : विक्रांत सरंजामेवर भारी पडल्या पाठकबाई\nरस्सीखेच खेळात अती जोर लावल्याने विद्यार्थ्याने गमावले प्राण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\nVIDEO : Paytm Cashback Days: या प्रोडक्टवर मिळतेय ७०% सूट आणि भरपूर ऑफर\nVIDEO VIRAL : भर बाजारात 'तिला' पळवून पळवून मारलं\nVIDEO : खरच बदलणार का कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती\nVIDEO : 'मतं न देणाऱ्यांना ��ाय रडवलं ना तर नावाची अर्चना नाय'\nVIDEO : 102 वर्षांच्या आजीबार्इंनी केलं 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग\nईशा आणि आनंद यांच्या लग्नसोहळ्याचा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : नोटबंदी' करणारे हे अधिकारी करणार आता नोटांवर सही\nVIDEO : भाजपचे 'चाणक्य' फेल, अमित शहांचे 7 मोठे पराभव\nVIDEO: नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेना पेटली, रिफायनरीचे बॅनर फाडले\nVIDEO : स्वर्ग त्यापुढे फिका पडे, पहा ईशा अंबानीचा शाही लग्न सोहळा\nVIDEO : साराने 'असं' केलं वजन कमी, आई अमृतालाही पटली नाही ओळख\nVIDEO : या बँकेकडून कर्ज घेणं आता झालं महाग, एवढा वाढेल EMI\nVIDEO #IshaAndAnandWedding : शरद पवारही पोहोचले लग्नसोहळ्याला\nVIDEO : पडद्यामागचे रजनीकांत तुम्ही पाहिलेत का\nVIDEO : मलायकाच्या घरी मध्यरात्री अर्जुन कपूरची एन्ट्री, कॅमेऱ्यात कैद\nLIVE VIDEO : पुतण्याने झाडल्या गोळ्या; काकाला पाठवलं यमसदनी\nLIVE VIDEO : अंड्यांची ऑर्डर घेऊन 'तो' चालला होता; अपार्टमेंटच्या गार्डने झाडली गोळी\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nनाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nबातम्या, मुंबई, मनोरंजन, लाईफस्टाईल\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-aditya-birla-good-habit/", "date_download": "2018-12-15T07:46:24Z", "digest": "sha1:7OVYWKLVO6UCD4JHAVQDMVBDL3JX7D3S", "length": 11201, "nlines": 137, "source_domain": "marathimotivation.in", "title": "कथा आदित्य बिर्ला यांच्या एका चांगल्या सवयीची - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुवि��ार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home कथा आदित्य बिर्ला यांच्या एका चांगल्या सवयीची\nकथा आदित्य बिर्ला यांच्या एका चांगल्या सवयीची\nआदित्य बिर्ला हिंदाल्कोचे प्रमुख असतांना त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीच्या निर्णयामुळे कंपनीला सुमारे ५ करोडचे नुकसान झाले. अनेक सहकार्याना वाटले की आता आदित्य बिर्ला त्या माणसाला खूप ओरडतील आणि शेवटी कामावरून काढून टाकतील.\nपण तसे झाले नाही. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावण्या आधी आदित्य बिर्ला यांनी एक नोट पॅड घेतले. आणि त्यावर मथळा लिहिला “या माणसाचे प्लस पॉईंट” नंतर त्यांनी त्याखाली त्याचे सर्व चांगले मुद्दे लिहिले. त्यात त्या माणसाने पूर्वी कंपनीला अडचणीच्या काळात केलेली मदत, की ज्यामुळे कंपनीला करोडो रुपये फायदा झाला होता, असे पण मुद्दे लिहिले.\nआदित्य बिर्ला यांच्या एका जवळच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांचा हा गुण पाहिला होता. त्यांनी सांगितले की, त्यांच्या या गुणामुळे मी पण प्रभावित झालो आणि स्वतः पण तेच अंगिकारले. जेंव्हा जेंव्हा मला एखाद्या सहकार्याचा राग येतो तेंव्हा तेंव्हा मी कागद घेऊन त्या माणसाने आजपर्यंत कंपनीसाठी केलेल्या चांगल्या गोष्टींची यादी लिहून काढतो. मग राग आपोआपच नियंत्रणात येतो.\nअशाप्रकारे मी किती वेळा घाईगडबडीत निर्णय न घेता सारासार विचार करून माझ्या मनाला टोकाचा निर्णय घेण्यापासून वाचवले आहे.\nज्यांचा कामात माणसांशी संबंध येतो अशा सर्वांना मी अशी विनंती करतो की अशी वेळ आल्यावर तुम्ही कुठलाही टोकाचा निर्णय घ्यायच्या आधी, थांबा, एका जागी शांत बसा, पॅड घ्या, त्याव्यक्तीने आजवर केलेल्या चांगल्या कार्याची यादी बनवा, म्हणजे आपोआपच तुम्ही असा कोणताही निर्णय घेणार नाही, की ज्या मुळे तुम्हाला त्या निर्णया बद्दल पाश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.\nमग मित्रांनो कसा वाटला हा लेख जरूर कळवा. अशेच काही खाली दिलेले लेख तुम्हाला नक्की आवडतील .\nरतन टाटा यांना जर्मनी मध्ये आलेला एक सुंदर अनुभव\nकथा सॅमसंग च्या वेळोवेळी बदलाची\nअश्या सुंदर लोकांचे सुंदर लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा धन्यवाद.\nPrevious articleबोधकथा – तुमची प्रगती रोखनारा माणूस\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/beds/top-10-casacraft+beds-price-list.html", "date_download": "2018-12-15T06:55:10Z", "digest": "sha1:TP5NXAF55NKSQZONAXAU5WZVAJY45RXY", "length": 14229, "nlines": 367, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 कॅसॅकॅराफ्ट बेड्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 कॅसॅकॅराफ्ट बेड्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 कॅसॅकॅराफ्ट बेड्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 कॅसॅकॅराफ्ट बेड्स म्हणून 15 Dec 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग कॅसॅकॅराफ्ट बेड्स India मध्ये पास्को सिंगल बेड विथ पूल आऊट इन हनी ओक फिनिश बी कॅसॅकॅराफ्ट Rs. 21,999 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nग्रासलेला Queen सिझे बेड इन वेणगे कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\nPaquita Queen सिझे बेड इन तवॊ त वने वेणगे कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\nएलिसिया Queen सिझे बेड विथ स्टोरेज इन ट्रॉपिकेना वॉलनट & बेल्जियन ओक फिनिश बी कॅसॅकॅराफ्ट\nएमिलियो Queen सिझे बेड विथ स्टोरेज इन बेल्जियन ओक फिनिश बी कॅसॅकॅराफ्ट\nपास्को सिंगल बेड विथ पूल आऊट इन हनी ओक फिनिश बी कॅसॅकॅराफ्ट\nकेलीय किंग सिझे बेड विथ स्टोरेज इन हनी वॉलनट फिनिश बी कॅसॅकॅराफ्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2009/01/15/", "date_download": "2018-12-15T06:57:27Z", "digest": "sha1:LV3H7FGH25KB6P65ZD77RRK2YKK72TWN", "length": 9267, "nlines": 111, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2009 जानेवारी 15 « कृष्ण उवाच", "raw_content": "\nजेव्हा मन आणि हृदय आकर्षित होतं.\n“जे डोळ्याला दिसतं तेच भरंवशालायक असतं ह्या वर मी विश्वास ठेवत नव्हतो.पण आता माझ्या लक्षात आलं की पहाण्याची क्रिया डोळे झाकून आणि हृदय उघडं ठेवून केली जाते.मी ह्या म्हणण्याचं आता समर्थन करतो. असं हे रुपांतर व्हायला भरंवसा कारण आहे ह्यावर माझा विश्वास आहे.” मनोहर पहिल्या पासून हुषार म्हणून समजला जायचा.त्याच्या डोक्यातल्या कल्पना आणि त्याचं […]\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« डिसेंबर फेब्रुवारी »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/12197", "date_download": "2018-12-15T07:00:40Z", "digest": "sha1:GDNOVYA7FELGXNMFZ5N74VGPULQWPOLF", "length": 7261, "nlines": 120, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मभादि २०१३ मनमोकळं : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मभादि २०१३ मनमोकळं\nमनमोकळं : प्रवेशिका क्र. ५ : Arnika\nमनमोकळं - विषय क्र. १: माझी आवडती व्यक्तीरेखा- नंदा प्रधान\n“नाही.पहिली तीन-चार प्रकरणं वाचली, आवडलं मला खरंच...पण पूर्णच नाही होत वाचून, का कोण जाणे...पण पूर्णच नाही होत वाचून, का कोण जाणे” मी किंचित रडवेल्या सुरात म्हणाले.\nमनमोकळं: प्रवेशिका क्र. ६: दिनेशदा\nमनमोकळं - विषय क्र. १: माझी आवडती व्यक्तीरेखा- \"कल्याणी\" आशालता, नाटक \" गुंतता हृदय हे\"\nजयवंत दळवी यांच्या \"महानंदा\" कादंबरीचे शं.ना. नवरे यांनी केलेले हे नाट्य रुपांतर. नाटकाचे नाव होते, \"गुंतता हृदय हे\". यातली कल्याणीची भुमिका, पद्मा चव्हाण, आशू आणि आशालता या तीन अभिनेत्रींनी केली. ज्यावेळी आशालता यांनी ही भूमिका स्वीकारली, त्यावेळी लोकसत्ता मधे बातमी आली होती, \" आता कल्याणी अस्सल रुपात दिसणार. \" आणि झालेही तसेच.\nRead more about मनमोकळं: प्रवेशिका क्र. ६: दिनेशदा\nमनमोकळं: प्रवेशिका क्र. ४ : शुगोल\nमनमोकळं - विषय क्र. १: माझी आवडती व्यक्तीरेखा-अंबावहिनी\nRead more about मनमोकळं: प्रवेशिका क्र. ४ : शुगोल\nमनमोकळं: प्रवेशिका क्र. ३ : अरुंधती कुलकर्णी\nविषय क्रमांक २ : लहान मुलांचे मराठी चित्रपट\nRead more about मनमोकळं: प्रवेशिका क्र. ३ : अरुंधती कुलकर्णी\nमनमोकळं: प्रवेशिका क्र. २: आगाऊ\nविषय क्रमांक १ - माझी आवडती व्यक्तिरेखा -ल़खू रिसबूड\nRead more about मनमोकळं: प्रवेशिका क्र. २: आगाऊ\nमनमोकळं: प्रवेशिका क्र. १: किंकर\nविषय क्रमांक १ - माझी आवडती चित्रपटातील व्यक्तिरेखा –‘हिंदुराव धोंडे पाटील’ अर्थात निळू फुले\nRead more about मनमोकळं: प्रवेशिका क्र. १: किंकर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/krida/", "date_download": "2018-12-15T07:01:17Z", "digest": "sha1:ILD2CT275R4X4J5AYB7F7ZPCVNS6Z6MZ", "length": 7379, "nlines": 221, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "क्रीडा Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nएबी डिविलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nइ��डियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या पत्नीला मारहाण झाली\nIPL: एबी डिव्हीलियर्सची ‘सुपरमॅन कॅच’\nIPL: पराभवानंतर सेहवागवर भडकली प्रीती झिंटा\nIPL मधून दिल्ली बाहेर\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने उडवली सचिनची खिल्ली, फॅन्सनी केली ट्विटरवर धुलाई\nक्रिकेटच्या देवाचा आज ४५ वा वाढदिवस\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या १४ हजार ड्रग्जच्या गोळ्या\nIPL साठी बाहेरुन पाणी घेण्याची गरज नाही, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा दावा\nहा खेळाडू ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट\nधोनीच्या मुलीचा असाही हट्ट\nनीरजने फेकलेला भाला थेट सुवर्णपदकावर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-chalisgaon-water-106769", "date_download": "2018-12-15T07:16:01Z", "digest": "sha1:V2O7V7UZ6O2TSYZYDYEQGTPE4HHUD7EQ", "length": 15080, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon chalisgaon water अधिकाऱ्यांना \"ओली पार्टी' देऊनही पाटचारीला पाणी येईना | eSakal", "raw_content": "\nअधिकाऱ्यांना \"ओली पार्टी' देऊनही पाटचारीला पाणी येईना\nरविवार, 1 एप्रिल 2018\nचाळीसगाव ः पाटचारीला पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांकडे \"ओली पार्टी' मागितली. त्यानुसार, ग्रामस्थांनी \"ओली पार्टी' दिली. सोबत काही रोख रक्कमही दिली. मात्र, तरीही पाटचारीला पाणी न सोडल्याने खेडी, खेडगाव (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.\nचाळीसगाव ः पाटचारीला पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांकडे \"ओली पार्टी' मागितली. त्यानुसार, ग्रामस्थांनी \"ओली पार्टी' दिली. सोबत काही रोख रक्कमही दिली. मात्र, तरीही पाटचारीला पाणी न सोडल्याने खेडी, खेडगाव (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.\nया संदर्भात उप���षणाला बसलेल्या खेडी, खेडगाव, पोहरे (ता. चाळीसगाव) परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले, की त्यांना सद्यःस्थितीत पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. पशुपालकांना गुरांना पाणी उपलब्ध करून देताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नारळी नदीला सोडण्यात आलेले पाणी 12 क्रमांकाच्या पाटचारीवरून पाच नंबर मायनर चारीला सोडावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून येथील ग्रामस्थ करीत होते. त्यानुसार, नदीला पाणी सोडण्यात आले. मात्र, पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता नीलेश वाघ हे पाणी सोडतेवेळी गैरहजर होते. त्यामुळे 12 क्रमांकाच्या पाटचारीवरील 1 ते 4 पर्यंतच्या शेतकऱ्यांनी नको त्या ठिकाणी या पाण्याचा अतिवापर केला. हा प्रकार सहायक अभियंता नीलेश वाघ हे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याची दखलच घेतली नाही. \"रोटेशन'प्रमाणे पाणी मिळेल, असे त्यांनी सांगितले.\nयेथील नियुक्‍त पाटकरी यांनी अर्ज भरण्याचा आग्रह शेतकऱ्यांना केला. त्यानुसार, शेतकऱ्यांनी अर्ज भरले मात्र, ते कार्यालयात स्वीकारत नसल्याचे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले. पाटचारीला पाणी देण्यासाठी सहायक अभियंत्यांनी त्यांच्याकडे काही रोख रक्कम मागितली. तर पाटकरी याने कोंबडा व \"ओली पार्टी' मागितली. ग्रामस्थांनी मिळून तशी पार्टीही त्यांना दिली. मात्र, तरी देखील पाणी सोडण्यात आल्याने ग्रामस्थांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.\nया संदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी \"ओली पार्टी' मागितल्यानुसार, ती दिल्याचे नमूद केले आहे. निवेदनावर परमेश्‍वर रावते, मन्साराम माळी, सर्जेराव रावते, महादू माळी, किशोर महाजन, कैलास रावते, पांडुरंग माळी, आधार पाटील, दत्तात्रय माळी, शंकर माळी, भिकन माळी, महेश साळुंखे, दिलीप साळुंखे, अनिल माळी, संदेश साळुंखे, विकास चौधरी आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\n‘सुवर्णनगरी’ नव्हे; वाळूमाफियांचा जिल्हा\nवाळू उपशातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. दुसरीकडे मात्र वाजवीपेक्षा अधिक वाळू उपशामुळ��� जलस्त्रोताकडे दुर्लक्ष होत आहे. वाळूतून होणारी...\nआई, मावशीसोबत मुलगीही बनली खिसेकापू\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील आठवडे बाजारात काल (7 डिसेंबर) खिसे कापून चोरी करणाऱ्या तीन महिलांना येथील पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यांची...\nपथदिवे थकबाकीचा भार सोसवेना; जिल्ह्यात 196 कोटी थकीत\nजळगाव ः गावातील रस्त्यांवर अंधार दूर करण्यासाठी स्ट्रीटलाईट लावण्यात आले आहेत. परंतु, गावातील अंधार दूर करण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेचा मोबदला...\nभाजप अध्यक्षांवरील कारवाईमुळे पोलिस निरीक्षकांची बदली\nजळगाव : वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चोपडा भाजपच्या शहर अध्यक्षासह माजी अध्यक्षास कायद्याचा बडगा दाखविणाऱ्या निरीक्षक किसन नजन-पाटलांना आज...\nअन् त्यांनी काढुन दिल्या दोन दुचाक्या आणि चार चाकू\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : महाराष्ट्र बँकेच्या उंबरखेडे शाखेच्या शाखा व्यवस्थापक व कॅशियरला उंबरखेडे - देवळी रस्त्यावर दुचाकी आडवी लावुन व्यवस्थापक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/ravinder-dahiya-1708757/", "date_download": "2018-12-15T07:20:05Z", "digest": "sha1:OKIUO5JJU2FTO5ILB3WNOU7ZKCQ2V4D5", "length": 13924, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ravinder Dahiya | प्रा. रवींदर दहिया | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nभारतीय वंशाचे वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच चमकताना दिसतात\nभारतीय वंशाचे वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच चमकताना दिसतात, त्यातीलच एक नाव म्हणजे प्रा. रवींदर दहिया. त्यांचा व���षय इलेक्ट्रॉनिक्स व नॅनोइंजिनीअरिंग हा असला तरी त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी केला आहे. त्यांच्या ‘ब्रेनी स्किन’ या विचाराच्या पातळीइतकी संवेदनशीलता असलेली त्वचा तयार करण्याच्या प्रकल्पाला १५ लाख पौंडांचे अर्थसाह्य़ मिळाले आहे. दहिया हे सध्या ग्लासगो विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्राध्यापक असून त्यांनी भविष्यवेधी त्वचा तयार करण्याची संकल्पना प्रथम मांडली. त्यात खऱ्या त्वचेतील घटकांची नक्कल करून अतिशय लवचीक , अतिसंवेदनशील त्वचा तयार करण्यात त्यांनी मोठी प्रगती साधली आहे.\nअनेकदा काही कारणांनी अवयव तोडावे लागलेल्यांना नैसर्गिक त्वचेमुळे असणारी संवेदना लाभत नाही, त्यांना ही त्वचा वरदान ठरणार आहे. त्याशिवाय संवेदनशीलता असलेली त्वचा धारण करणारे रोबोटही त्यातून तयार करता येणार आहेत. थोडक्यात हे कृत्रिम त्वचेचे जग असले तरी त्यात इलेक्ट्रॉनिक व अब्जांश तंत्रज्ञानाच्या मदतीने अभियांत्रिकीची कमाल असणार आहे यात शंका नाही. वयस्क लोकांना मदत करण्यासाठी परदेशात रोबोट असतात, त्यात रोबोट व मानव यांच्यातील आंतरक्रिया अधिक संवेदनशीलतेकडे झुकणारी असेल याची हमी माझे संशोधन देते, असे प्राध्यापक दहिया यांचे म्हणणे आहे. ब्रेनी स्किनमध्ये मानवी त्वचेप्रमाणेच न्यूरॉन्स असतील. तुम्ही तिला स्पर्श केलात की लगेच मेंदूला संदेश जाईल, सिलिकॉन आधारित न्यूरल ट्रान्झिस्टर व ग्राफिनची ही कमाल असणार आहे. कार्बनच्या पातळ पापुद्रय़ाइतकी जाड असलेली ही त्वचा अणूच्या जाडीएवढी, पण पोलादापेक्षाही मजबूत असेल. या त्वचेमध्ये प्रकाशीय विद्युत घट वापरले जाणार असून त्यातून प्रति चौरस सें.मी.ला २० नॅनोवॅट ऊर्जा उपलब्ध होईल. दहिया हे लवचीक इलेक्ट्रॉनिक उपकरणे व संवेदनशीलता तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आहेत. त्यांचे मूळ संशोधन हे इलेक्ट्रॉनिक त्वचा, रोबोटिक यंत्रणा, प्रॉस्थेटिक्स यात आहे. त्यांचे एकूण २०० शोधनिबंध व चार पुस्तके प्रकाशित आहेत. युरोपीय समुदायाच्या अनेक प्रकल्पांत त्यांनी नेतृत्व केले असून त्यांना मेरी क्युरी फेलोशिप मिळाली आहे. वयाच्या चाळिशीतील उत्तम स्कॉटिश वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश २०१६ मध्ये करण्यात आला आहे. मानवी जीवनात वेदना व समस्या भरपूर आहेत, त्या कमी करून अधिक कार्यक्षम कृत���रिम अवयव तयार करतानाच कृत्रिम त्वचेच्या स्पर्शातूनही मायेची ऊब निर्माण करणारे दहिया यांच्यासारखे वैज्ञानिक मानवतेची मोठी सेवा करीत आहेत यात शंका नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T07:30:56Z", "digest": "sha1:BNRV6BXLE2K2HYST4DQ7W5EXDMALMSIP", "length": 6491, "nlines": 147, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "आपत्कालीन कृती आराखडा | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nAction Point आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर\nAction Point बांधकाम विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर\nAction Point ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद कोल्���ापूर\nAction Point पशुसंवर्धन जिल्हा परिषद कोल्हापूर\nAction Point कृषी विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New) December 10, 2018\nगोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर December 10, 2018\nदिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत. December 10, 2018\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/about-project/", "date_download": "2018-12-15T07:26:35Z", "digest": "sha1:QYMW3LEG4WD52IX4FHXHAHYLUGLDCKLQ", "length": 17768, "nlines": 146, "source_domain": "healthmarathi.com", "title": "About Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\n‘हेल्थ मराठी’ नेटवर्क :\nवेबसाईट आणि अॅप महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी.. यामध्ये आहे आरोग्यविषयक माहिती, ती ही आपल्या भाषेतून.\nआजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगामध्ये लोकांकडून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हृद्रोग, मधुमेह, कैन्सर, स्थुलता, उच्च रक्तदाब यासारखे नानाविध विकार होत आहेत. अशा विकारांमुळे अकाली मृत्युचेही प्रमाण वाढले आहे. शिवाय न परवडणारा वैद्यकीय खर्च पहाता, निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. आरोग्याविषयी माहिती असल्यास लोक आरोग्यविषयी जागरुक असतात. चांगल्या आरोग्यासाठी काय करावे, काय करु नये याचा विचार करतात. लोकांमध्ये आरोग्य जनजागृती होऊन त्यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारावा यासाठी आम्ही ‘हेल्थ मराठी’ वेबसाईट आणि अॅप च्या माध्यमातून एक प्रयत्न केला आहे.\nयामुळे लोकांना आरोग्याची माहिती सहजतेने मिळणार आहे. व्यसनाधीनता-परीणाम, रक्तदान, अवयवदान, स्त्री-भ्रुण हत्या, कुपोषण यासारख्या सामाजिक प्रश्नांवर यामाध्यमातून प्रभावी कार्य करण्यास मदत होणार आहे. आरोग्य योजनांची लोकांपर्यंत माहिती याद्वारे पोहचण्यास मदत होईल. पर्यायाने आरोग्याविषयी जनजागृकता निर्माण होण्यास मदत होईल.\n‘हेल्थ मराठी’ नेटवर्कच्या माध्यमातून आरोग्याविषयी इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे असे आरोग्य आहे. त्याम��ळे प्रत्येकाला आरोग्याविषयी सामान्य माहिती असणे आवश्यक असते. कारण उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असते. आरोग्यासाठी चांगले काय आहे वाईट काय आहे याचे सामान्य ज्ञान असल्याशिवाय उत्तम आरोग्य कसे राखता येईल.\nआरोग्य उत्तम राखण्यासाठी, आरोग्य संपन्न राहण्यासाठीचे मार्गदर्शन या माध्यमातून केले जाणार आहे.\n‘हेल्थ मराठी’ मध्ये विभागवार आरोग्यविषयक माहिती दिली आहे. यामध्ये\nप्रथमोपचार, आहार व पोषण, विविध रोगांची माहिती, संसर्गजन्य रोग, पुरूषांचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, गर्भावस्था, मुलांचे आरोग्य, स्मार्ट हेल्थ टिप्स, सामाजिक आरोग्य विविध तपासण्या आणि आरोग्य योजना असे विभाग आहेत.\nप्रथमोपचाराबद्दल पूर्ण माहिती असणे हे सर्वसामान्य नागरिकाचे कर्तव्य आहे. दुर्घटना कधीही सांगून होत नाही. घरात किंवा घराबाहेर प्रत्येकाला या दुर्घटनेशी सामना करावा लागतो. अशा वेळी न घाबरता, डोकं शांत ठेवून झटपट उपचार करणं आवश्यक असतं. यासाठी येथे सर्पदंश होणे, कापणे, अपघात होणे, हार्ट अटैक, भाजणे, बुडणे यासारख्या दुर्घटनांवर करावयाच्या प्रथमोपचारांची माहिती दिली आहे.\nप्रमुख रोगांची माहिती :\n‘हेल्थ मराठी ‘ अॅपमध्ये महत्वाच्या विविध रोगांची माहिती दिली आहे. त्यांची कारणे, लक्षणे, निदान पद्धती, उपचारासंबंधी मार्गदर्शन याबरोबरचं मुळात हे रोग उत्पन्नचं होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे.\nयोग्य-अयोग्य आहारासंबंधी सविस्तर माहिती येते देण्यात येणार आहे. आहारातील पोषकघटक, जीवनसत्वे, खनिजे इ. ची माहिती दिली जाणार आहे. प्रमुख आहारद्रव्यातील घटकांची सर्वांना कळेल अशी आणि उपयुक्त अशी माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे. याशिवाय योग, व्यायामासंबधी उपयुक्त माहिती येथे उपलब्द केली जाणार आहे.\nपुरुषांचे आरोग्य, पुरुषांसंबंधी विकारांची माहिती, स्त्रियांचे आरोग्य, स्त्रीयांसंबंधी विकार, वंधत्व निवारण, गर्भावस्थासंबंधी आरोग्य मार्गदर्शन, मुलांचे आरोग्य या सर्वांची विस्तृत आरोग्यविषयक माहिती या माध्यमातून देण्यात येणार आहे. जेणेकरुन वैयक्तिक आरोग्याचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.\nया माध्यमातून सामाजिक आरोग्याच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात येईल. धुम्रपान, मद्यपान यासारखी व्यसनाधिनता व त्याचे दुष्परीणामांची माहिती, सामाजिक आरोग्य बिघडवणारी जलप्रदुषण, वायुप्रदुषण, ध्वनीप्रदुषण आणि त्यांचा आरोग्यावरील परिणाम तसेच स्त्रीभ्रुण हत्या संबंधी प्रवृत्तीच्या परिणामांचे विश्लेषण येथे करण्यात येणार आहे. तसेच या समस्यांवरील उपाययोजनांचे सुद्धा मार्गदर्शन केले जाणार आहे.\nआरोग्य योजनांची माहिती :\nआरोग्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात. मात्र केवळ माहितीअभावी या योजनांचा लाभ होण्यापासून अनेक गरजू व्यक्ती वंचित राहतात. यासाठी या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्द सर्व योजनांची माहिती दिली जाणार आहे.\nयाशिवाय विविध तपासण्यासंबंधी शंकांचे निरसण, स्मार्ट हेल्थ टिप्स, Health advice द्वारे अधिकाधिक आरोग्याविषयक उपयुक्त माहिती सर्वांसाठी खुली केली जाणार आहे.\nआमचे ध्येय आणि उद्दिष्ठ्ये :\nअधिकाधिक व्यक्तिंना आरोग्याच्या दृष्टीने जागरुक करुन त्यांना आरोग्यसंपंन्न बनविण्याचे आमचे उद्दिष्ठ आहे.\n‘महाहेल्थ’ हे अॅप आपण गुगल प्ले वरुन आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर इन्स्टॉल करू शकाल. यासाठी गुगल प्ले वर फक्त ‘MahaHealth’ असे सर्च करा.\nकिंवा खालील लिंक क्लिक करून आपण हे अॅप इन्स्टॉल करू शकाल.\nहे सुद्धा वाचा :\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nप्रसूतीच्या कळा येणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते (Labor pain in...\nजननी सुरक्षा योजनेची मराठीत माहिती (Janani suraksha yojana in Marathi)\nलसूण खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Garlic Health Benefits)\nकुपोषण समस्या मराठीत माहिती (Malnutrition Problem)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nऑस्टिओपोरोसिस (हाडांची ठिसुळता) मराठीत माहिती – Osteoporosis in Marathi\nबद्धकोष्ठता – पोट साफ न होणे (Constipation in marathi)\nन्युमोनिया आजाराची माहिती मराठीत (Pneumonia in marathi)\nकॉलरा रोगाची मराठीत माहिती (Cholera in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T06:21:45Z", "digest": "sha1:7YG6JSPYTQ44U3KOCLQWQ2NTCEOZXV7J", "length": 4997, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "शीर्ष एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट", "raw_content": "\nशीर्ष एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट\nआपले स्वागत वरच्या गप्पा साइट, — कॅम वरून करण्यासाठी कॅम एक प्रकारचा जुगाराचा खेळ. आम्ही सर्वात लोकप्रिय यादृच्छिक गप्पा आणले आणि त्यांना सर्व आपण एकत्र एकाच ठिकाणी. आता आपण आनंद घेऊ शकता यादृच्छिक व्हिडिओ गप्पा वर अनेक विविध प्लॅटफॉर्मवर सर्व. सर्व नवीन नियम लोक जगभरातील सर्व शोध घेत आहेत नवीन पर्याय नवीन मित्र पूर्ण किंवा फक्त मजा यादृच्छिक तुम्ही परके. आम्ही उचलू गप्पा अनुप्रयोग आहे अधिक महिला, त्याऐवजी मुख्यतः पुरुष, आणि कमी, अस्पष्ट नियम असा आहे की आपण मिळवू शकता बंदी घालण्यात आली आहे नाही कारण. आमच्या सूची यादृच्छिक गप्पा साइट आहे, एक उत्तम मार्ग सह कनेक्ट परके न करता अंदाज साइट सर्वात लोकप्रिय आहे. या प्रकारे आपण वाया घालवू नाही वेळ तो बाहेर आकृती प्रयत्न करत आपल्या स्वत: च्या वर. साइट वापरण्यासाठी फक्त वर क्लिक करा एक चिन्ह उजव्या बाजूला वर आणि परवानगी आपला वेबकॅम आणि आपण कनेक्ट केले जाईल यादृच्छिक लोक. सर्व सूचीबद्ध साइट येथे आहेत लिहा वर्णन प्रत्येक एक आहे. आता आपण करण्याची गरज नाही, आपला वेळ वाया घालवू आणि सहज करू शकता जे निर्णय पर्यायी आमच्या साइटवर. त्यामुळे, आपण काय वाट पाहात आहेत क्लिक करा चिन्ह वरील आणि प्रारंभ सह कनेक्ट हजारो लोक वर त्वरित एक प्रकारचा जुगाराचा खेळ.\n← आंतरराष्ट्रीय कॅमेरा गप्पा\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट सारख्या गप्पा यादृच्छिक →\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/deficit-malaria-patients-41830", "date_download": "2018-12-15T07:51:30Z", "digest": "sha1:T2DZNQ6TMQAYVPAW4RNMH2MVDNSP3EGW", "length": 14066, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deficit in malaria patients मलेरियात घट, मात्र निधीत कपात | eSakal", "raw_content": "\nमलेरियात घट, मात्र निधीत कपात\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nरॅपिड चाचणीमुळे रक्ताच्या नमुन्यांचे निदान तत्काळ होते. तातडीने उपचाराच्या सोयी उपलब्ध होतात. यामुळे मलेरियाला लगाम घालण्यात यश आले. नागरिकांनी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावी. पाणी साठवू नये. आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा. रात्री मच्छरदाणीचा वापर करावा. थंडी वाजून ताप आल्यास लगेच डॉक्‍टरांशी संपर्क साधावा.\n-डॉ. मिलिंद गणवीर, सहायक संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग (मलेरिया)\nनागपूर - मलेरियाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचा दावा सरकारी यंत्रणेकडून होत आहे. तरी पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत 8 हजार मलेरियाग्रस्तांची नोंद झाली. मलेरियाचा उद्रेक गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक झाला होता. यंदा रोग आटोक्‍यात असला, तरी त्याच्या प्रतिबंधासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग कार्यक्रमावर करण्यात येणाऱ्या खर्चाच्या निधीत कपात करण्यात आली. यामुळे मलेरियाचा आलेख पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.\n\"ऍनॉफिलस' डासांचा प्रकोप पूर्व विदर्भात आहे. आरोग्य कर्मचारी, सेवक, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून मलेरिया निर्मूलन मोहिमेला गती देण्यात आली. यामुळे आरोग्य विभागाच्या डायरीतील मलेरियाच्या नोंदीत घट झाली. नागपूर जिल्ह्यात दोनशेवर मलेरियाग्रस्तांची नोंद झाली. मलेरियावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे सांगण्यात येते. 2015 मध्ये पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि गडचिरोलीत 36 हजार 798 मलेरियाग्रस्तांची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा केवळ 8 हजार मलेरियाग्रस्त आढळले. उपाययोजना म्हणून अल्झायमेथरीन, डेल्टामेथरीनची फवारणी केली जाते.\nजनजागरण निधीत 50 टक्के कपात\nमलेरियावर नियंत्रणासाठी राज्य शासनातर्फे राष्ट्रीय कीटकजन्य रोग कार्यक्रम राबविला जातो. दुर्गम भागात जनजागृती मोहीम, बैठक, गावपातळीवर शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. सरकारने आयईसी (माहिती, शिक्षण आणि संवाद) प्रकल्पांतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावण्यात आली. प्रत्येक जिल्ह्याला 40 ते 50 हजार रुपये निधी मिळत असे. हा निधी अर्ध्यावर आणला. प्राथमिक आरोग्य केंद्राला समान वितरित केले तर 300 रुपयेदेखील वाट्याला येत नाहीत. पर्यवेक्षक, कर्मचाऱ्याला पूर्वी दीडशे रुपये मिळत; आता 100 रुपयांवर समाधान मानावे लागते.\nवर्ष एकूण रुग्ण मृत्यू\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nनीरा नरसिंहपूर - ‘तुमचा ऊस तोडायचा, तर फडाला काडी लावा...आमची माणसं दिवसात आडवा करून कारखान्याकडे पाठवतील’ असा अप्रत्यक्ष संदेश परिसरातील शेतकऱ्यांना...\nअपरिहार्य परिस्थितीतच टॅंकर मंजुरीचे निर्देश\nअकोला - पिण्याचे पाणीटंचाईअंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahaplus.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-12-15T06:36:54Z", "digest": "sha1:TOYU5HV2RG6UYEPNQX4HJLF74HE7T23H", "length": 4384, "nlines": 56, "source_domain": "mahaplus.com", "title": "भरली कारले | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत ड���क्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » रेसिपी » भरली कारले\n4 कारले , चवीनुसार मीठ , 1 छोटा चमचा धना पूड , ½ छोटा चमचा हळद , ½ छोटा चमचा जिरे , ½ छोटा चमचा मोहरी , 1 छोटा चमचा लाल मिरची पुड , 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट , 1 चमचा चिंचेचा कोळ , ½ चमचा गुळ (किसुन) 4 चमचे तेल . 1 कप पाणी .\nकारल्या वरिल ओबड धोबड पृष्ठ भाग किसनीवर किसून घ्यावा .कारल्याच्या फोडी करुन घ्या . त्यात मीठ , धना पूड , हळद , दाण्यांचा कुट , मिरची पूड हे सर्व मिश्रण एकत्र करुन भरुन घ्या . कढई मध्ये तेल कड्कडित करुन जिरे मोहरिची फोडनि करा त्यात कारल्याच्या भरलेल्या फोडी घाला . त्यावर गुळ व चिंचेचा कोळ घालुन पाणी घाला मंद आचे वर शिजु द्या.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/angela-merkel-wins-4th-term-nationalists-surge-german-vote-74032", "date_download": "2018-12-15T07:15:22Z", "digest": "sha1:STQ2A3QXEZGUVV6POMOLWYPSJEA3YY4Y", "length": 12531, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Angela Merkel wins 4th term but nationalists surge in German vote जर्मनीची सूत्रे पुन्हा मर्केल यांच्याकडेच | eSakal", "raw_content": "\nजर्मनीची सूत्रे पुन्हा मर्केल यांच्याकडेच\nसोमवार, 25 सप्टेंबर 2017\nमतदानोत्तर कलचाचणीमध्ये मर्केल यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रॅट पक्षाला सर्वाधिक 32 टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळाली आहेत. त्यांचे विरोधक यापेक्षा फारच मागे आहेत. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार निश्‍चित झालेल्या या निकालात बदल होण्याची शक्‍यता अत्यंत कमी आहे.\nबर्लिन : जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानानंतर विद्यमान चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्यावरच नागरिकांनी विश्‍वास दर्शविल्याचे स्पष्ट झाले आहे. चॅन्सलरपदाचा मर्केल यांचा हा चौथा कार्यकाल असणार आहे.\nमतदानोत्तर कलचाचणीमध्ये मर्केल यांच्या ख्रिश्‍चन डेमोक्रॅट पक्षाला सर्वाधिक 32 टक्‍क्‍यांहून अधिक मते ���िळाली आहेत. त्यांचे विरोधक यापेक्षा फारच मागे आहेत. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार निश्‍चित झालेल्या या निकालात बदल होण्याची शक्‍यता अत्यंत कमी आहे. या कलचाचणीनंतर मर्केल यांनी ट्विट करत युरोपीय समुदाय एकसंध ठेवण्यास यापुढेही प्राधान्य देणार असल्याचे म्हणाल्या.\n\"भविष्यात जर्मनीसमोर अनेक आव्हाने असून त्यांचा सामना करण्यावर भर देणार असून आणि राष्ट्रवादी विचारसरणीच्या मतदारांच्या भावनाही समजून घेतल्या जातील. या मतदारांचा विश्‍वास पुन्हा जिंकण्यासाठी चांगली धोरणे आखली जातील,'' असेही मर्केल म्हणाल्या. या निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या एएफडी पक्षाला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळण्याचा अंदाज आहे. या पक्षाला पूर्वी कधीही संसदेत प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. यामुळे जर्मनीत उजव्या विचारसरणीच्या पक्षांचा प्रभाव वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रभाव रोखण्यात मर्केल यांना काही प्रमाणात अपयश आल्याचे या प्राथमिक अंदाजातून दिसून आले आहे.\nबर्लिनमध्ये 'फिटे अंधाराचे जाळे' प्रस्तुत\nबर्लिन टॉकीजच्या विद्यमाने पहिल्यांदाच बर्लिनमध्ये 'फिटे अंधाराचे जाळे' या श्रीधर फडके प्रस्तुत, लोकप्रिय कार्यक्रमाचे 16 सप्टेंबरला सादरीकरण झाले....\nमाणुसकीचा बाग... (प्रवीण टोकेकर)\nहिटलरच्या बॉंबफेकी विमानांनी माणसांची घरं उद्‌ध्वस्त केलीच; पण वॉर्सातलं प्राण्यांचं घरही सोडलं नाही. बॉंबहल्ल्यांत कित्येक प्राणी जळून मेले. कित्येक...\nनाझीच्या सैनिकास अमेरिकेने परत पाठवले\nबर्लिन (पीटीआय) : जर्मनीतील नाझी राजवटीच्या काळात मजुरांच्या छावणीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे आणि नाझीच्या अमानवी छळाचा साक्षीदार असलेले 95...\nचालू खात्यावरील शिलकीत जर्मनीच अव्वल राहणार\nबर्लिन - जर्मनीची चालू खात्यावरील शिल्लक या वर्षीही जगात सर्वांत जास्त राहण्याचा अंदाज ‘इफो’ या आर्थिक संस्थेने सोमवारी व्यक्त केला. यामुळे...\nस्वातंत्र्य अन्‌ जबाबदारी (विभावरी देशपांडे)\nमी भारतीय आहे म्हटल्यावर आपल्या मनात ओसंडून वाहणारा राष्ट्राभिमान ही आपल्या आधीच्या पिढ्यांची पुण्याई आहे यात शंकाच नाही; पण मग आपण आज पुढच्या...\nबाळ रडल्याने विमानातून उतरविले\nनवी दिल्ली (पीटीआय) : तीन वर्षांचे बाळ रडले म्हणून युरोपमधील प्रतिष्ठित एअरलाइन्स कंपनीने एका भारतीय कुटुंबाल��� विमानातून उतरविल्याचा धक्कादायक प्रकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/rural-meeting-loanwaiver-resolution-maharashtra-day-42795", "date_download": "2018-12-15T07:38:48Z", "digest": "sha1:64ACFUCYNISOWINMTKUPWG35FGBUBFXF", "length": 18840, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "rural meeting loanwaiver resolution at maharashtra day महाराष्ट्रदिनी ग्रामसभांत कर्जमाफीचे ठराव - विखे पाटील | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्रदिनी ग्रामसभांत कर्जमाफीचे ठराव - विखे पाटील\nरविवार, 30 एप्रिल 2017\nमुंबई - शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मागणीसाठी येत्या महाराष्ट्रदिनी (ता. 1 मे) राज्यभरातील हजारो ग्रामसभांमध्ये ठराव मांडले जाणार आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक येथे हा कार्यक्रम जाहीर केला होता.\nमुंबई - शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मागणीसाठी येत्या महाराष्ट्रदिनी (ता. 1 मे) राज्यभरातील हजारो ग्रामसभांमध्ये ठराव मांडले जाणार आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक येथे हा कार्यक्रम जाहीर केला होता.\nशेतकरी कर्जमाफी होऊन सात-बारा कोरा झाला पाहिजे आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा मिळेल इतका हमीभाव देण्याची मागणी सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी आणखी एक सनदशीर प्रयत्न म्हणून महाराष्ट्रदिनी ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये हे ठराव मंजूर करण्याचे आवाहन विखे पाटील यांनी केले आहे. या अनुषंगाने त्यांनी राज्यातील हजारो ग्रामपंचायतींशी ई-मेल, टपाल, दूरध्वनी आणि \"एसएमएस'द्वारे संपर्क साधला आहे. शेतकरी कर्जमाफी व शेतमालाच्या हमीभावाची लढाई निर्णायक टप्प्यावर आली असताना राज्याचा पोशिंदा असलेल्या बळिराजाला न्याय मिळवून देण्यासाठी अधिकाधिक ���्रामसभांमध्ये हे ठराव मंजूर करून घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.\nदेशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी शेतकऱ्यांवर प्राप्तिकर लावण्यासंदर्भात केलेली सूचना म्हणजे शेतकरी संपविण्याचेच कारस्थान असल्याची टीका विखे पाटील यांनी केली. राज्यांनी श्रीमंत शेतकऱ्यांवर प्राप्तिकर लावण्यासंदर्भात मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केलेल्या मतांचा विखे पाटील यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, की ही विधाने पाहता सरकारने देशातील शेतकरी संपविण्याचा चंग बांधल्याचे दिसून येते. सरकारने शेतकरी कर्जमाफी दिली नाही, नैसर्गिक संकटांमध्ये नुकसानभरपाई दिली नाही, शेतमालाला भाव नाही, नोटाबंदीने शेतकरी नाडला, आता तूर खरेदी करायला सरकार तयार नाही, कांदा-डाळिंब अशा अनेक कृषी उत्पादनांचे भाव कोसळले आहेत. आता सरकारने शेतकऱ्यांवर प्राप्तिकरही लागू करावा. म्हणजे देशातील शेतकरी एकदाचा संपून जाईल. कदाचित हाच संदेश शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकार संवाद यात्रा काढणार असावे, अशी टीका त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.\n\"भाग्यश्री'चे वाचन करा - पंकजा मुंडे\nराज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंगनिवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देऊन खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी \"माझी कन्या भाग्यश्री' ही योजना राबविण्यात येत असून, या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी एक मेच्या ग्रामसभेत योजनेच्या शासन निर्णयाचे प्रकट वाचन करावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले असून, या आशयाचे पत्र त्यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांना पाठविले आहे.\nगावात बाटली बंद ठरावासाठी मोहीम\nमुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विस्थापित झालेल्या महामार्गालगतच्या दारू दुकानदारांचा मोर्चा 500 मीटर दूर असलेल्या गावांकडे वळेल हे लक्षात घेत महाराष्ट्रातल्या ग्रामसभांनी प्रतिबंधात्मक ठराव करावा यासाठी स्वयंसेवी संघटनांनी मोहीम राबवली आहे. 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावात बाटली बंद राहील असा ठराव करण्यात यावा, यासाठी महिला लोकप्रतिनिधी तसेच गावातील पुढारी मंडळींशी संपर्क साधला जात आहे.\nगेल्या काही दिवसांपासून महामार्गालगतची दुकाने बंद करावी लागल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी हे रस्ते स्वतःच्या कक्षेत आणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 500 मीटरची मर्यादा संपताच असणाऱ्या गावात दुकाने सुरू करण्याची खटपट दारूविक्रेते करणार हे लक्षात घेत ग्रामसभांनी सजग रहावे यासाठीची ही मोहीम व्हॉट्‌सऍप सोशल मीडियातून चालवली जात आहे. ग्रामसभांनी दारू दुकान गावात सुरू करण्यास विरोध करणारा ठराव करावा, अशी मोहीम हेरंब कुळकर्णी, अमोल घोलप या सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. घोलप यांनी या संदर्भात शेकडो दूरध्वनी आल्याचे सांगितले. महिला लोकप्रतिनिधींनी या संदर्भात सक्रिय व्हावे, असे प्रयत्न सुरू आहेत.\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\n'कृषी कर्जमाफी'चे आश्‍वासन नकोच : रघुराम राजन\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारकडून चार लाख कोटी रुपयांची कृषी कर्जमाफी होण्याची शक्‍यता...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nहुतात्मा बागेत 'इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम\nसोलापूर : भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात येत आहे. उजाड...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या ���ातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-helps-girl-durgadevi-devasthan-75334", "date_download": "2018-12-15T07:15:48Z", "digest": "sha1:ZTALXHWYKRIFMUBKAB3TRNL2VLHUN2PL", "length": 14127, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri news helps to girl by Durgadevi Devasthan ‘बेटी बचाव, बेटी पढाव’साठी सर्वांच्या एकजुटीची गरज - डॉ. विनय नातू | eSakal", "raw_content": "\n‘बेटी बचाव, बेटी पढाव’साठी सर्वांच्या एकजुटीची गरज - डॉ. विनय नातू\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nगुहागर - सरकार कोणाचेही असले तरी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या उपक्रमांसाठी पुरे पडू शकत नाही. त्यासाठी सर्व समाजाने सातत्याने एकत्रीत प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येकाने देवीचे व्रत म्हणून उपक्रमात खारीचा वाटा उचलावा, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी केले.\nगुहागर - सरकार कोणाचेही असले तरी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या उपक्रमांसाठी पुरे पडू शकत नाही. त्यासाठी सर्व समाजाने सातत्याने एकत्रीत प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येकाने देवीचे व्रत म्हणून उपक्रमात खारीचा वाटा उचलावा, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी केले.\nनवरात्रोत्सवात दुर्गादेवी देवस्थानने ३० मुलींना शिक्षणासाठी ७१ हजार रुपयांचे अर्थसाह्य केले आहे. तीन वर्षांपूर्वी वरचापाट येथील दुर्गादेवी देवस्थानने मुलींच्या शिक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प सोडला. पहिल्या वर्षी नवरात्रात ५ मुलींना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देऊन या उपक्रमाला सुरवात केली. आता ही संख्या वाढली आहे. केवळ गुहागर गावापुरता मर्यादित असलेल्या या उपक्रमाची व्याप्ती तालुक्‍यापर्यंत पोचली आहे.\nयावर्षीच्या नवरात्र उत्सवात तालुक्‍यातील १०, चिपळूण तालुक्‍यातील २ आणि दापोली तालुक्‍यातील १ अशा १३ गावांतील ३० मुलींना अर्थसाह्य करण्यात आले. यामध्ये पाचवीपासून ते एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या मुलींचा समावेश आहे. सर्व मुलींना सन्मानपूर्वक धनादेश देतानाच मुलींच्या मातांनाही देवीचे महावस्त्र देऊन गौरविण्यात आले.\nडॉ. विनय नातू म्हणाले की, ‘‘भाजपचे कार्यकर्ते असलेले राजेंद्र फडके यांनी मुलींचा जन्मदर, आरोग्य आणि शिक्षण या समस्���ांना खऱ्या अर्थाने व्यापक स्वरुप दिले. पक्ष विचारांपलीकडे जाऊन समाजातील गंभीर समस्येचे निरसन करण्यासाठी ते केंद्र शासनासह विविध राज्यातील सरकारे, प्रशासकीय अधिकारी, देशभरातील संस्था, प्रतिष्ठीत उद्योगसमूहांना ते भेटले. त्यातूनच बेटी बचाव, बेटी पढाव या अभियानाची निर्मिती झाली.’’ देवीच्या दर्शनासाठी गुहागरला आलेल्या राजेंद्र फडकेंनी देवस्थानला याबाबत काम करण्यास सांगितले. दुर्गादेवी देवस्थानने ५ मुलींपासून सुरवात केली आता ३० मुलींना ते मदत करत आहेत. या वेळी दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरण खरे, उपाध्यक्ष गणेश भिडे उपस्थित होते.\nसंवाद व्यवहाराची आचारसंहिता ठरवूया\n‘‘मी कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे...\nआरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nवर्धन घोडे खून प्रकरण, दोघांना जन्मठेप\nऔरंगाबाद : पाच कोटीच्या खंडणीसाठी बारा वर्षीय वर्धन घोडे या शाळकरी मुलाचा खून करणाऱ्या दोघांना जिल्हा व सत्र न्यायधिश व्ही. व्ही. पाटील यांनी...\nअल्पवयीन युवतीवर बलात्कार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा\nनांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी कल्याणमध्ये\nकल्याण - लोकसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डोंबिवलीत बालाजीच्या चरणी नतमस्तक झाल्यावर आता ठाणे जिल्ह्यात कमळ फुलविण्यासाठी...\nकमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्य���साठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/holodomor-famine-killed-7-lakh-people-2515", "date_download": "2018-12-15T06:52:49Z", "digest": "sha1:E4K6C64NKOYHEX2IWSL5AH2HHJ7JRJXY", "length": 17796, "nlines": 61, "source_domain": "bobhata.com", "title": "७ लाख शेतकऱ्यांचे भूकबळी घेणारा जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित दुष्काळ !!!", "raw_content": "\n७ लाख शेतकऱ्यांचे भूकबळी घेणारा जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित दुष्काळ \nसातवी आठवीत असताना भूगोलाच्या पुस्तकात युक्रेन हे जगातलं सर्वात मोठं गव्हाचं कोठार आहे असं तुम्ही वाचलं आठवत असेलच. मात्र ब्रेड बास्केट ऑफ युरोप अशी ख्याती असलेल्या या समृद्ध युक्रेनमध्ये एकेकाळी असा महाभयानक दुष्काळ पडला होता की लाखो लोक भुकेने मरण पावले होते. हा दुष्काळ इतका भयानक होता की उपासमारीने व्याकुळ झालेल्या लोकांनी मिळेल ते... म्हणजे कुत्री, मांजरं, उंदीर मारुन खाल्ले होते आणि ते ही मिळेनासे झाल्यावर माणसांनी माणसं पण खाल्ली होती. एकूण ७ लाख शेतकरी आणि शेतमजूर या दुष्काळात अन्नाविना तडफडून मेले. युक्रेनच्या हा दुष्काळ \"होलोडोमोर\" म्हणतात. होलोड म्हणजे भूक आणि मोर म्हणजे मृत्यू\nहे वाचून धक्का बसला ना आता जरा सावरून बसा. कारण आता आम्ही तुम्हांला सांगणार आहोत हे सर्व का आणि कसं झालं याचं रामायण-महाभारत\nलेनिन आणि स्टॅलिन (स्रोत)\nथोडक्यातच सांगायचं झालं तर हा दुष्काळ ही निसर्गाची अवकृपा नव्हती, तर रशियाच्या स्टॅलिननं युक्रेनच्या जनतेला धडा शिकवण्यासाठी लादलेला मानवनिर्मित कृत्रिम दुष्काळ होता. पण स्टॅलिनचा युक्रेनवर इतका राग का होता हे समजण्यासाठी आधी थोडा युक्रेनचा इतिहास समजून घेऊया.\nयुक्रेन आधी २०० वर्षं रशियन झारच्या अंमलाखाली होता. तर, या झारविरुद्ध उठाव झाला आणि १९१७ च्या दरम्यान लेनिनच्या रेड आर्मीनं झारशाही संपुष्टात आणली. त्यानंतर याच आर्मीनं युक्रेनही नव्या सोव्हीएत संघराज्याला जोडून घेतला. त्यामुळं झालं काय, त्यानंतर युक्रेनमध्ये पिकलेलं सर्व धान्य रशियाच्या इतर राज्यात जायला लागलं आणि शेती कसणाऱ्या युक्रेनमध्ये अन्नाचा तुटवडा जाणवायला लागला. यामुळे बंडाळी माजण्याच्या धाकानं लेनिननं युक्रेनवर कसलेली पकड ढिली केली. मात्र १९२४मध्ये लेनिनचं निधन झालं आणि रशियाचा अ���्यक्ष झाला जोसेफ स्टॅलिन नावाचा क्रूरकर्मा\nलेनिनच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा आपण स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभे राहू अशी युक्रेनला आशा वाटत होती. स्टॅलिनला युक्रेनची स्वातंत्र्य मिळवण्याची मनिषा डाचायला लागली. यासाठी इतर हुकुमशहा जे करतात तेच त्यानं करायला सुरुवात केली. १९२९ नंतर युक्रेनमधल्या पाच हजारांहून अधिक विचारवंत, शास्त्रज्ञ, कलाकार, धर्मप्रचारकांना उचलून त्यानं तुरुंगात डांबून टाकलं. त्यातल्या काहींना गोळ्या घातल्या तर काहींना सैबेरीयाच्या तुरुंगात रवाना केलं. त्यावेळी युक्रेनमधली ८०% जनता शेतीवर अवलंबून होती. शेतजमीनीची मालकी मोठमोठ्या जमीनदारांकडे होती. चोवीस एकरापेक्षा जास्त शेती ज्याच्याकडे असेल त्यांना कुलक म्हटलं जायचं. कुलक हा दर्जा नाहीसा केला तर स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा निर्माणच होणार नाही या विचारानं पछाडलेल्या स्टॅलिननं कुलकांच्या जमिनी-घरं -गुरंढोरं, भांडीकुंडी जप्त करण्याचा सपाटा लावला आणि त्यांना देशोधडीला लावलं. एक कोटी कुलकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सैबेरीयाच्या छावण्यांत हलवण्यात आलं. सैबेरियाच्या कडक थंडीत अर्ध्याहून अधिक माणसं मरण पावली आणि उरलेली खाणीत-कारखान्यात मजूरी करायला लागली.\nआता युक्रेनमध्ये उरले फक्त अल्पभूधारक आणि शेतमजूर त्यांचा उरलेला आवाज बंद करण्यासाठी युक्रेनची सर्व शेती आणि घरं collectivization म्हणजेच एकत्रीकरणाच्या नावाखाली सरकारजमा झाली. आता आधी जे शेतकरी होते ते निव्वळ शेतमजूर झाले. कम्युनिझमचा प्रसार करण्यासाठी काही प्रचारक युक्रेनमध्ये नेमण्यात आले. असा कोंडमारा झाल्यावर शेतकरी चवताळले. घरं सरकारजमा करण्याऐवजी त्यांनी जाळून टाकायला सुरुवात केली. सरकारी अधिकार्‍यांना मारायला सुरुवात केली. पण या शेतकर्‍यांना स्टॅलिनच्या निर्दयी वृत्तीची ओळख नव्हती.\nस्टॅलिनने युक्रेनमध्ये एक लाख सैनिक पाठवून दिले. त्यांनी सुरुवातीला धाकदपटशा दाखवून धान्याचे साठे जप्त केले. जनतेचा विरोध वाढायला लागल्यावर हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. जनता जुमानत नाही हे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांना सरळ मारूनच टाकायला लागले.\nयाच दरम्यान स्टॅलिनची पहिली पंचवार्षिक योजना आखली गेली. या योजनेला अंमलात आणायला मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची गरज होती. हे चलन मिळवा��ला युक्रेनकडून येणारा गहू-मका-ओट शेतकऱ्यांच्या घरात न जाता बाहेर रवाना व्हायला लागला. एखादं मक्याचं कणीस जरी घरी नेताना कोणी दिसलं तरी ताबडतोब बंदूकीची गोळीने त्याची शिकार व्हायला लागली. काही महिन्यांतच दुष्काळाची छाया युक्रेनवर पसरली. हातापायाच्या काड्या झालेली मुलं रस्त्यावर फिरायला लागली. काही लोकांनी आपली मुलं मॉस्कोकडे जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात सोडून दिली.\nयादरम्यान या दुष्काळाची बातमी कॅनडा,अमेरिकेत पसरली आणि काही संस्थांनी धान्याची मदत पाठवायला सुरुवात केली. पण दुष्काळ ही केवळ अफवा आहे असे सरकारतर्फे सांगण्यात आले आणि मदत परत पाठवली गेली.\nअशा रीतीने १९३२ साली सुरू झालेला दुष्काळ १९३३ च्या मध्यापर्यंत कळसाला गेला. लोकांनी ससा, कुत्रे ,खार, उंदीर, बेडूक जे मिळेल ते मारून खायला सुरवात केली. भुकेने वेड्या झालेल्या काही लोकांनी आपली अर्भकं खाल्ली. लोकं रस्त्यांनी चालता चालता मरून पडायला लागली. दर दिवशी २५००० लोकं मरु लागली तेव्हाही सरकारचे डोळे उघडले नाहीत. हे सगळं होताना सरकारनं दुर्भिक्ष्य, दुष्काळ हे शब्द वर्तमानपत्रात वापरण्याची मनाई केली. युक्रेनबद्दल लिहिणाऱ्या काही परदेशी पत्रकारांना तुरुंगात टाकून वर्तमानपत्रांची गळचेपी केली. केवळ देखावा म्हणून उभे केलेल्या शेतांचे फोटो जगभर पाठवून दुष्काळ नसल्याची ग्वाही दिली गेली. ही बतावणी इतक्या हुशारीने उभी केली होती की बर्नार्ड शॉ सारखा लेखक पण देखाव्याला भुलला आणि रशियाहून परत आल्यावर रशियन सरकारचे गोडवे गायला लागला.\nहे कुणाला टाळता आलं नसतं का कदाचित अमेरिकेसारखा बलाढ्य आणि तितकाच तुल्यबळ देश हस्तक्षेप करू शकला असता. पण रशियाच्या पंचवार्षिक कार्यक्रमात जास्तीतजास्त खरेदी अमेरिकेतून होणार होती. या कारणानं अमेरिकेनं फारसा गवगवा तर केला नाहीच, उलट स्टॅलिनच्या सरकारला मान्यता देऊन दोस्तीचा हात पुढे केला. यानंतर युक्रेनमध्ये विरोध करण्याची ताकदच संपली. पण दुर्भाग्याचा फेरा काही संपला नाही. कालांतरानं रशियन सरकारची पकड ढिली पडली. पण तोपर्यन्त दुसरे महायुद्ध सुरू झालं आणि पुन्हा एकदा जनता त्यात नाडली गेली.\nहोलोडोमोरच्या आठवणीत उभारलेलं युक्रेन येथील स्मारक (स्रोत)\nआज युक्रेनची स्थिती काय आहे तर, सोव्हिएत रशियाचं विघटन झालंय आणि बरेच देश स्वतंत्र झाले आहेत. १९९१मध्ये युक्रेनलाही स्वातंत्र्य मिळालंय. मात्र त्यांची अर्थव्यवस्था तितकीशी मजबूत नाहीय आणि युरोपातल्या सगळ्यांत गरीब देशांत त्याची गणना होतेय. आणि हो, रशियासोबत युक्रेनच्या कुरबुरी अजूनही चालूच आहेत. या कुरबुरींबद्दल आता पुन्हा कधीतरी सांगूच..\nया १० मानवी चुकांनी जगाचा आधुनिक इतिहास पारच बदलून टाकला...\nखुन्नस काढावी तर अशी बघा काय केलं या रशियातील माणसाने\nया रशियन माणसाला भारतात भिक मागावी लागली, पण.....वाचा पुढे काय झाले \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/10-people-die-due-to-landslides-in-brazil/", "date_download": "2018-12-15T06:27:02Z", "digest": "sha1:LXWSBQJCRD7SWICS7NZPFHI3B2Q4T35O", "length": 6742, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ब्राझिलमध्ये भूस्खलनामुळे 10 जणांचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nब्राझिलमध्ये भूस्खलनामुळे 10 जणांचा मृत्यू\nसाओ पाउलो (ब्राझिल) – ब्राझिलची राजधानी रियो डी जेनेरो येथे शनिवारी झालेल्या भूस्खलनात 10 जणांचा मृत्यू आणि 11 जण जखमी झाले आहेत. नीतरोईच्या मोरो डो बोआ स्परेंसा भागातील 11 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले असून 4 जण बेपत्ता आहेत.\nसुरक्षितरित्या वाचवण्यात आलेल्यांमध्ये एक नवजात बाळ, 2 मुले आणि एका 33 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. गंभीर जखमी झालेल्यांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nनागरी सुरक्षारक्षक आणि अग्निशामक दल मिळून जवळजवळ 200 जण भूस्खलनग्रस्तांच्या बचावासाठी तैनात आहेत. पुढील 48 तास बचावकार्य चालेल, अशी माहिती त्यांनी दिली. रियो डी जेनेरो राज्यातील नीतेरोई भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रदेश प्रभावित झाला, असे सांगण्यात येत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबीएसएफ जवान प्रसाद बेंद्रे यांच्यावर अंत्यसंस्���ार\nNext articleप्रक्रिया केलेल्या पाण्याचा ताळमेळच लागेना\nइसिसचे 21 दहशतवादी इराकी तुरुंगातून फरार\nश्रीलंकन संसदेची बरखास्ती अवैध-सर्वोच्च न्यायालय\nइम्रान यांच्या बहिणीला तब्बल 2 हजार 940 कोटी रूपये कर, दंड भरण्याचा आदेश\nपाकिस्तानमध्ये सिगारेट आणि सरबतवर लागणार ‘पाप’ कर\nअमेरिकेचे माजी अध्यक्ष सिनीयर जॉर्ज बुश यांचे निधन\nपाकचा खरा चेहरा उघड : करतारपूर कोरिडोर तर इम्रान खान यांची गुगली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/picsart_03-29-11-52-06/", "date_download": "2018-12-15T06:46:36Z", "digest": "sha1:HSXK3F5JD74CWEMDK54TWMQHP227ULA2", "length": 6408, "nlines": 112, "source_domain": "healthmarathi.com", "title": "PicsArt_03-29-11.52.06 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nत्वचेला खाज सुटणे : कारणे आणि उपाय (Skin Itching in Marathi)\nक्षयरोग (टीबी) माहिती मराठीतून – TB Disease in Marathi\nस्तनाचा कर्करोग – ब्रेस्ट कॅन्सर मराठीत माहिती (Breast Cancer in Marathi)\nमधुमेहाचे निदान कसे केले जाते (Diabetes test in Marathi)\nलसूण खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Garlic Health Benefits)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nलिव्हर सिरॉसिस आजाराची मराठीत माहिती (Liver cirrhosis in Marathi)\nऑस्टिओपोरोसिस (हाडांची ठिसुळता) मराठीत माहिती – Osteoporosis in Marathi\nलठ्ठपणाची कारणे आणि वजन कमी करण्याचे उपाय (Obesity)\nयकृताचा कर्करोग मराठीत माहिती (Liver cancer in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/in-the-forthcoming-assembly-elections-200-seats-won-amit-shahna-targets-bjp-leaders-262986.html", "date_download": "2018-12-15T06:56:44Z", "digest": "sha1:ZQVGEHY73O73IOGDXOCP2ZJG3ZJXTWEF", "length": 12439, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आगामी विधानसभेत 200 जागा जिंकाच, अमित शहांकडून भाजप नेत्यांना टार्गेट", "raw_content": "\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चो��ीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nआगामी विधानसभेत 200 जागा जिंकाच, अमित शहांकडून भाजप नेत्यांना टार्गेट\nपक्षानं दिलेलं टार्गेट पुर्ण करा,ज्याला पेलवलं जात नसेल त्याने आताच सांगा,पुढची व्यवस्था आम्ही बघू अशी तंबीही शहांनी दिलीये.\n16 जून : भाजपचं मिशन २०१९ विधानसभेत 2०० जागा आणि लोकसभेसाठी ४८ जागा जिंकण्याचं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना टार्गेट दिलंय. पक्षानं दिलेलं टार्गेट पुर्ण करा,ज्याला पेलवलं जात नसेल त्याने आताच सांगा,पुढची व्यवस्था आम्ही बघू अशी तंबीही शहांनी दिलीये.\nराष्ट्रपतीपदाची निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना अमित शहा तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर आले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांची जुळवाजुळव करण्यासाठी रविवारी ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्याआधी त्यांनी भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी येणाऱ्या 2019च्या विधानसभेत 200 जागा तर लोकसभेत 48 च्या 48 जागा जिंका असा आदेशच अमित शहांनी नेत्यांना दिला.\nतसंच बुथ लेव्हलपर्यंत पक्षाची बांधणी करा. यूपीमध्ये मी ३०० जागा येतील असं सांगितल होतं. त्यावेळी आम्हाला हसण्यावारी नेलं होतं. आता मी महाराष्ट्रात २०० जागांचं टार्गेट देतोय असंही अमित शहा यांनी जिल्हाध्यक्ष आणि आमदारांना धडे दिले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Amit Shahअमित शहाभाजप\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-44016331", "date_download": "2018-12-15T06:54:40Z", "digest": "sha1:Y5OM4N3XKNUKW5X5N6COO55WHTFTYIHZ", "length": 14565, "nlines": 133, "source_domain": "www.bbc.com", "title": "बलात्कारानंतर सावरणाऱ्या सेक्स वर्कर्सच्या मुलींची कहाणी - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nबलात्कारानंतर सावरणाऱ्या सेक्स वर्कर्सच्या मुलींची कहाणी\nदिव्या आर्य बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nमुंबईतल्या सेक्स वर्कर महिलांच्या मुलींची यशोगाथा\nसंध्या मुंबईतल्या सांताक्रूझजवळच्या रेडलाईट वस्तीत लहानाची मोठी झाली. तिची आई सेक्स वर्कर आहे.\nआईसोबत राहत असल्याने आर्थिक सुरक्षा होती. पण अवतीभवतीचं वातावरण अजिबात सुरक्षित नव्हतं. 10 वर्षांची असतानाच पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार झाला आणि त्यानंतरही अनेकदा तिने त्या यातना भोगल्या.\nपण मी तिला इंग्लंडमध्ये भेटले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सकारात्मकता होती. ज्या ठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार झाला, त्या ठिकाणाविषयी ती आजही चांगलंच बोलली.\n\"तिथं लहानाचं मोठं होण्याचा अनुभव मस्त होता. तिथल्या सगळ्या बायका आमच्यासाठी आमच्या आयाच होत्या. बाहेरच्या समाजाने आमचं जगणं अंध:कारमय असल्याची प्रतिमा रंगवली आहे. आमच्यासाठी मात्र ही वस्ती सुरक्षित आहे,\" चेहऱ्यावर हास्य खेळवत संध्याने सांगितलं.\nसंध्या कमजोर कधी नव्हतीच. पण तिला दिशा मिळाली 'क्रांती' या सेक्स वर्कर आणि वंचित मुलींसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेकडून. क्रांती या संस्थेनं सुरुवातीला अशा 18 मुलींना एकत्र आणलं. रेडलाईट वस्तीतून या मुलांना बाहेर काढून मुख्य वस्तीतल्या जागी त्यांच्यासाठी हॉस्टेल सुरू केलं.\n'मी 14 वर्षांचा होतो तेव्हा धर्मगुरूनं माझ्यावर बलात्कार केला'\n'माझ्या डोळ्यासमोर बलात्कार झाले'\nसंध्या आणि तिच्या मैत्रिणींची रेडलाईट वस्तीतूनसुटका झाली. त्या हॉस्टेलमध्ये गेल्या.\n\"जगात सगळ्यांचंच आयुष्य कडू-गोड प्रसंगांनी भरलेलं असतं. संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो. पण, सगळ्यांसाठी एक गोष्ट कायम आहे - ती म्हणजे आशा. पुढे काय करायचं आहे त्यापासून माझा भूतकाळ मला थांबवू शकत नाही. माझा भूतकाळ मला दुर्बळ करत नाही,\" संध्याने सहजपणे सांगितलं.\nप्रतिमा मथळा 'माझा भूतकाळ मला दुर्बळ करत नाही'\nमला लक्षात आलं, ती या अनुभवांकडे डोळसपणे पाहते. नियमित आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते.\nसंध्याच्या चेहऱ्यावर एक मोकळं हसू होतं. पण आपला भूतकाळ लपवण्यासाठी ते बाणवलेलं नाही तर भूतकाळातून कमावलेल्या ताकदीतून ते फुललं होतं.\nसंध्या आणि तिच्या मैत्रिणी इंग्लंडमध्ये आल्या होत्या इथल्या आंतरराष्ट्रीय थिएटर ऑलिंपिकमध्ये त्यांचं नाटक सादर करण्यासाठी. नाटकातली सगळी पात्र संध्यासारखीच. एक तर रेडलाईट एरियात वाढलेली किंवा इतर कारणांनी वंचितांचं जिणं जगणारी.\nमुलींनी सादर केलेलं नाटकही त्यांच्याच अनुभवांवर बेतलेलं होतं. जीवनातले खरे प्रसंग त्यांनी नाट्यरूपात मांडले होते. रेड लाईट वस्तीत लहानाचे मोठे होताना अनुभवलेले प्रसंग...\n'मी आई-वडिलांनी माफ केलं'\n''मी अकरा वर्षांची असताना माझे वडील वारले. तेव्हापासून माझ्या आईबद्दल माझ्या मनात प्रचंड राग होता. कारण तिने दुसऱ्याच दिवशी घरात एका पुरुषाला आणलं आणि मला सांगितलं की हे माझे नवीन वडील आहेत. या वडिलांनी पुढे मला आणि आईला फक्त मारहाणच केली. रोज केली.''\nप्रतिमा मथळा 'मी आई-वडिलांना माफ केलं'\nपण संध्याप्रमाणे या मुलीच्या मनातही कटूता नाही. तिने आपल्या आई आणि वडिलांना चक्क माफ केलं आहे.\n''मी जीवनात यशस्वी झाले आहे. कारण मी माझे सावत्र वडील आणि आई यांना माफ केलं आहे. तीही माणसंच आहेत. आपल्या परीने तीही आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त त्यांच्या जगण्याला काही मर्यादा आहेत. माझ्या आयुष्यात एक गोष्ट मी शिकले आहे, क्षमाशीलता ही माझ्याकडून स्वत:ला आणि इतरांना दिलेली माझी सर्वोत्तम भेट असेल.''\nया मुलीचं नाव तिच्या विनंतीवरून आम्ही गुप्त ठेवलं आहे. शिक्षणामुळे या मुलींच्या आयुष्यात किती फरक पडला आहे\nक्रांती संस्थेनं मुंबईत ��ा उपक्रम सुरू केला 18 मुलींसह. 12 ते 21 वयोगटातल्या या मुली आहेत. शिक्षणाचा गंध नसलेल्या. त्यामुळे त्यांची शाळा रोज भरते तीही अगदी वेगळ्या पद्धतीने.\nत्यांच्या खास शाळेत योग, ध्यानधारणा, लेखन आणि संगीत शिकवलं जातं. मग संध्याकाळच्या वेळेत इंग्रजी, नाटक आणि आरोग्य यांचे वर्ग भरतात. हळूहळू यातल्या काही मुलींनी डिग्रीपर्यंतचं शिक्षणही पूर्ण केलं आहे. आता त्यांना आस आहे सर्वसामान्य जीवन जगण्याची.\nतुम्ही मुलांना 'बलात्कार' कसा समजावून सांगता\nमासिक पाळीदरम्यान महिलांना सुटी असावी की नाही\n'मी गुलाम आहे, निराधार आहे, म्हणून ते माझा उपभोग घ्यायचे'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nकांद्याने शेतकऱ्यांना रडवले : सोन्यासारखं पीक मातीमोल का झालं\nकर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी\nरफाल : बहिऱ्याला काय ऐकू जाणार- अरुण जेटली #5मोठ्याबातम्या\nजॉन्सन अँड जॉन्सनची पावडर सुरक्षित आहे का\nपोलंडमधील जागतिक हवामान बदल परिषद तोडग्याविनाच संपणार\nअशोक गेहलोत यांचं नाव ठरवायला राहुल गांधींना एवढा वेळ का लागला\nसायना नेहवाल आणि पी. कश्यप विवाहबंधनात अडकले\n'वर्णद्वेष्ट्या' गांधीजींचा पुतळा घानाच्या विद्यापीठातून हटवला\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/interviews/6172-take-care-good-night-is-the-story-of-current-generation-says-actress-parna-pethe", "date_download": "2018-12-15T08:01:50Z", "digest": "sha1:TP5VAO6ZGXP3YLPVAIDNYM4AGCTQIAEE", "length": 11347, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा - पर्ण पेठे - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा - पर्ण पेठे\nPrevious Article \"प्रेक्षकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी\" – अजिंक्य देव\nNext Article राजाध्यक्ष कुटुंबाचं ‘ललित २०५’ सेट नव्हे हे तर माझं दुसरं घर - संग्राम समेळ\nवाय झेड, फास्टर फेणे, फोटोकॉपी या सिनेमामुळे पर्ण पेठे हे नाव मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय झाले आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात पर्ण पेठे ही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील (एस पी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे.\n‘टेक केअर गुड नाइट’ मध्ये 'महेश मांजरेकर' यांची विशेष भूमिका\n‘टेक केअर गुड नाइट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nएव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचा नवीन चित्रपट ‘टेक केअर गुड नाइट’ चा टीझर प्रकाशित\n\"ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा असली तरी सायबर क्राईम सारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जनजागृति करण्याचे काम करेल\" असे पर्ण पेठे म्हणाली. \"टेक केअर गुड नाईट ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. आईबाबा आणि दोन मुले असे हे एक गोड कुटुंब आहे. शाळेमध्ये काही मुले खूप हुशार असतात तर काही मुले खूप दंगेखोर असतात. अशाच मुलांकडे सगळ्यांचे लक्ष असते पण अशी काही मुले पण असतात ती खूप हुशार नसतात व ती दंगे पण करत नाहीत. अशा मुलांचे ही मुलगी प्रतिनिधित्व करत असते. तिला जास्त लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. म्हणूनच ती मोबाईल किंवा इंटरनेट यांचा आधार घेत असते. एक दिवस चॅटींग करताना अचानक काय कॉम्पलीटीसी तयार होते. मग तो प्रॉब्लेम सोडवताना कुटुंबाला काय अडचणी येतात याची ही गोष्ट आहे.\"\n\"पहिल्यापासूनच मी इरावती हर्षे यांची चाहती होते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला मिळणे मी भाग्यच समजते. सचिन खेडेकर, महेश मांजरेकर हे देखील दिग्गज कलाकार आहेत. सेटवर त्यांच्याकडून तसेच आदिनाथ कोठारे आणि लेखक आणि दिग्दर्शक गिरीश जयंत जोशी यांच्या कडून अनेक गोष्टी शिकता आल्या.\"\n\"सायबर क्राईम या विषयाभोवती आपल्याकडे फारच कमी सिनेमा आले आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना आपण अनेकदा आपले पासवर्ड आणि बँकेचे खाते क्रमांक सेव्ह करतो. त्यामुळे आपले पैसे जाऊ शकतात किंवा आपल्या पर्सनल गोष्टी लीक होऊ शकतात. त्याविषयी आपण सुरक्षितता बाळगण गरजेच आहे. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी ‘टेक केअर गुड नाईट’ हा सिनेमा मनोरंजनासोबत तुमचे डोळे उघडण्याचे काम करेल.\" असे पर्ण पेठे म्हणाली.\nPrevious Article \"प्रेक्षकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी\" – अजिंक्य देव\nNext Article राजाध्यक्ष कुटुंबाचं ‘ललित २०५’ सेट नव्हे हे तर माझं दुसरं घर - संग्राम समेळ\n‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा - पर्ण पेठे\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/marathas-to-hold-biggest-silent-march-in-mumbai-on-9-august-261381.html", "date_download": "2018-12-15T06:49:13Z", "digest": "sha1:INTLC7Y73VHITWSQPXINLFSWSRQK63RK", "length": 12941, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा घोंघावणार, 9 आॅगस्टला मुंबईत धडकणार", "raw_content": "\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nमराठा मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा घोंघावणार, 9 आॅगस्टला मुंबईत धडकणार\nमराठा क्रांती मूक मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा महाराष्ट्रात घोंघावणार आहे. यावेळी ते राज्याच्या राजधानीत येणार आहे. मुंबईत 9 ऑगस्टला क्रांतीदिनी मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.\n24 मे : गेल्या काही दिवसांपासून थंड असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरू झाली आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा महाराष्ट्रात घोंघावणार आहे. यावेळी ते राज्याच्या राजधानीत येणार आहे. मुंबईत 9 ऑगस्टला क्रांतीदिनी मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.\nमोर्चापूर्वी किल्ले रायगडावर सहा जूनला कटीबद्धतेची शपथ घेतली जाणार आहे. 13 जुलैला कोपर्डीत मराठा कार्यकर्ते गोळा होणार. आणि त्यानंतर 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत.\nमुंबईतल्या म��र्चाला देशभरातून मराठा समाज आणण्याचं नियोजन आहे. शिवाय मराठी क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी समन्वय समितीची स्थापना केलीये. ही समन्वय समिती बोलणार तोच मराठा समाजाचा शब्द असणार असं आयोजकांनी सांगितलंय.\nगेल्या काही दिवसांत मराठा समाजाचं आंदोलन थंड पडलं होतं. या आंदोलनाला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न समितीचा आहे. आता तो परिणाम मोर्चेकरी पुन्हा साधू शकतील का आणि सरकार पुन्हा मोर्चामुळे दबावात येईल का याबाबत मात्र थोडीशी शंका आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #एकमराठालाखमराठाmaratha kranti morchamaratha morchaमराठा क्रांती मूक मोर्चामराठा मोर्चा\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/maratha-quota-stir-aurangabad-youth-kills-self/articleshow/65767614.cms", "date_download": "2018-12-15T08:28:10Z", "digest": "sha1:6A4WKKTY7IL7PHZUPXPNZFD4Y5Y2OP2H", "length": 12624, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maratha reservation: maratha quota stir aurangabad youth kills self - मराठा आरक्षणासाठी तरुणाची औरंगाबादेत आत्महत्या | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची औरंगाबादेत आत्महत्या\nऔरंगाबाद येथे मराठा आरक्षणासाठी आज पुन्हा एकदा एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. किशोर शिवाजी हार्दे असं या तरुणाचं नाव असून आरक्षणसाठी जीवन संपवत असल्याचं या तरुणानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. या तरुण��च्या आत्महत्येनंतर ग्रामस्थांनी मृतदेहावर अंतिमसंस्कार करण्यास नकार देत ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे तहसीलदारांनी मृताच्या नातेवाईकांना दहा लाखाची आर्थिक मदत आणि मृताच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं.\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची औरंगाबादेत आत्महत्या\nऔरंगाबाद येथे मराठा आरक्षणासाठी आज पुन्हा एकदा एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. किशोर शिवाजी हार्दे असं या तरुणाचं नाव असून आरक्षणसाठी जीवन संपवत असल्याचं या तरुणानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. या तरुणाच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थांनी मृतदेहावर अंतिमसंस्कार करण्यास नकार देत ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे तहसीलदारांनी मृताच्या नातेवाईकांना दहा लाखाची आर्थिक मदत आणि मृताच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं.\nखुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे ही घटना घडली. किशोर शिवाजी हार्दे याने आज सकाळी लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने आरक्षण मिळत नसल्याने जीवन संपवत असल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध सुरू केला. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही, तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने वातावरण तापलं. त्यामुळे औरंगाबाद येथे एका बैठकीला गेलेले तहसीलदार राहुल गायकवाड बैठक सोडून गावात आले आणि त्यांनी ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलं. मृताच्या कुटुंबीयांना दहा लाखाची मदत आणि त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. त्यामुळे वातावरण निवळलं असून किशोरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:मराठा तरुणाची आत्महत्या|मराठा आरक्षण|तरुणाची आत्महत्या|आत्महत्या|Youth Suicide|Maratha reservation|Maratha quota\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा ���ा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमराठा आरक्षणासाठी तरुणाची औरंगाबादेत आत्महत्या...\nपरभणीत पेट्रोलचा भडका; दराने नव्वदी ओलांडली...\nरेल्वेखाली चिरडून दोन भावांचा अंत...\n'अटल नव्हे अट्टल भाजप'...\nउंटाची तस्करी; दोघांना बुधवारपर्यंत कोठडी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-6d-dslr-kit-24-105mm-black-price-pp6mb.html", "date_download": "2018-12-15T07:33:09Z", "digest": "sha1:FZ3B3KNQWDOCF3NMWAM4JC72FSGFQUHZ", "length": 19937, "nlines": 490, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ६ड दसलर\nकॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक\nकॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक\nकॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक नवीनतम किंमत Sep 19, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅकफ्लिपकार्ट, क्रोम, इन्फिबीएम, ऍमेझॉन, स्नॅपडील, शोषकलुईस उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 1,61,995)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 28 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 24 - 105 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.2 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nशटर स्पीड रंगे 30-1/4000 sec\nमॅक्सिमम शटर स्पीड 30 sec\nमिनिमम शटर स्पीड 1/4000 sec\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 4.5 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 20.2 MP\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 pixels (Full HD)\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:2\nईमागे फॉरमॅट JPEG (RAW)\nऑडिओ फॉरमॅट्स Linear PCM\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 1 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 11 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nकॅनन येतोस ६ड दसलर किट 24 १०५म्म ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-15T07:36:04Z", "digest": "sha1:7LI2VAMTL724YSVRI3NLJXEDUDSKEJNC", "length": 7189, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "फोटो डेटिंगचा टिपा आणि सल्ला", "raw_content": "\nफोटो डेटिंगचा टिपा आणि सल्ला\nफोटो डेटिंग करण्यासाठी वापरले जाऊ सामग्री कल्पनाशक्ती. नवीन लोक भेटू आणि शक्यतो एक तारीख बाहेर जा त्यांना, आपण कधी कधी करायचे आहे, काम खूप आहे. अगदी नंतर आपल्या शक्यता प्रत्यक्षात तारीख जात नाहीत हमी. आजकाल तरी, सह मदत डेटिंगचा आहे गेलेले बदल भरपूर वर्षे आहे. आधी, क्रमाने लोक कोणीतरी तारीख, ते जाऊ नये, ओळख करून एकमेकांना एक सामान्य मित्र किंवा परिचित आहे. एक निवडू शकता येण्याची मुलगी किंवा मुलगा कोण मिळविले त्याच्या किंवा तिच्या व्याज विचारू त्यांचे नाव आहे. अर्थात, मिळत सर्वोत्तम अनुभव शक्य ऑनलाइन डेटिंगचा फोटो साध्य केले जाऊ शकते फक्त करून येत एक चांगला प्रोफाईल फोटो. डेटिंग इतर लोक येत नंतर भेटले त्यांना प्रती इंटरनेट एक कल आहे की सुरु स्टीम निवड काही वर्षांपूर्वी, आणि आता अनेक लोक कसे आश्चर्य ते कधी आला बाजूने न. आजकाल, फोटो डेटिंगचा आहे नक्कीच लक्ष वेधून घेतले सर्वाधिक एकेरी बाहेर तेथे आहे, विशेषत: जेव्हा त्यांना पुरवतो संधी भरपूर आकर्षित करण्यासाठी संभाव्य तारखा. इतर लोक पूर्ण करू शकता हा पर्याय निवडा डेटिंगचा जेथे ते परिशीलन चित्रे इतर एकेरी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी. जाऊ शकते की उल्लेख वापर खाली वेब साइट, कारण फक्त बाबतीत आपण कार्य म्हणून सर्वोत्तम माणूस ऑनलाइन ऑफर, विधी काही नाही तोपर्यंत आपण सहसा वर मिळवा आपल्या स्वत: च्या क्रेडिट. प्रथम आपण करणे आवश्यक आहे निर्माण उत्तम उपस्थिती, जे एक लागू शकतो लोकांच्या मनात आहे. महिलांची द्वारे फोटो डेटिंगचा नवीन गोष्ट आजकाल विशेषत: ज्यांना आधीच थकल्यासारखे जात एकच. ऑनलाइन फोटो डेटिंगचा सोपे करते एकेरी शोधण्यासाठी त्यांच्या संभाव्य सोबती फक्त त्यांच्या ब्राउझिंग चित्रे. अर्थात, आपल्या फोटो पाहिजे म्हणून वास्तव असू शकते, याचा अर्थ आपण जाऊ नये बदलविणारे काहीही तो मार्ग आहे कसे एक यशस्वी पहिल्या तारीख घेणे बद्दल एक स्त्री माणूस बाहेर पहिलीच वेळ आहे का घेणे बद्दल एक स्त्री माणूस बाहेर पहिलीच वेळ आहे का आपण बद्दल एक तारखेला जा प्रथमच वर्षे आणि असे वाटते की आपण बाहेर आहेत संपर्कात काय अपेक्षित आहे आपण बद्दल एक तारखेला जा प्रथमच वर्षे आणि असे वाटते की आपण बाहेर आहेत संपर्कात काय अपेक्षित आहे हा लेख सर्व डेटिंगचा एक आवश्यक भाग. ती एक निवड प्रक्रिया आहे, की अनुसरण करणे आवश्यक आहे काही प्रकार आहेत कसे कल्पना स्वत: ला हाताळण्यासाठी. सर्वात सोपा मार्ग पूर्ण करण्यासाठी महिला करणे सुलभ आणि नवीन मित्र बनवू. या प्रकारे आपण पूर्ण, अधिक लोक आणि काही\n← जा गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nसर्वोत्तम डेटिंगचा साइट →\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%82", "date_download": "2018-12-15T07:34:13Z", "digest": "sha1:4V6ARHUULHKP65M3CMD4HQGSAV74F572", "length": 15710, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विंचू - विकिपीडिया", "raw_content": "\nविंचू (eng. scorpion) एक विषारी प्राणी. याने मनुष्यास दंश केला असता शरीराची आग होते. भारतात सुमारे १२० प्रकारचे विंचू आढळतात. त्यापैकी सर्वात मोठा विंचू हा १८.२० सेंटिमीटर लांबीचा आहे. ऑर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत. महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात, काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो. परंतु हा कमी घातक असतो. काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. लाल विंचू मुख्यत: कोकणात सापडणारा आहे. हा जास्त घातक असून रुग्ण त्यामुळे दगावू शकतो.\nआशिया खंडात आढळणारा विंचू\nविंचवांच्या दंशाने बहुधा मरण येत नाही. लाल विंचवाचे लॅटिन नाव Mesobuthus tamulus असे आहे.\nया विंचवाच्या विषावरचा उतारा (अँटी-सिरम) मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूट येथे उपलब्ध आहे.\nहे औषध उपलब्ध नसले तरी योग्य उपचाराने उपाय होऊ शकतो. महाड येथील डॉ. बावसकरांनी या बाबतीत अभ्यास केला आहे. (हिंमतराव आणि प्रमोदिनी बावसकर दंपती, यांचे महाड येथे इस्पितळ आहे.)\nविंचवांचा आढळ कौले, घराची छते, जुने कपडे, काढून ठेवलेल्या चपला, बूट, अडगळ अशा ठिकाणी असतो. छतातून रात्री विंचू खाली पडतात. अंधारात स्वसंरक्षणाच्या प्रयत्नात दंश करतात. यासाठी कौलारू छत असेल तर त्याखाली लाकडाचे अजून एक स्तराचे छत असणे महत्त्वाचे असते. शेतीमध्ये काम करताना हातात जाड हात मोजे वापरणे योग्य असते. गुंडाळून ठेवलेली अंथरुणे पांघरूण झटकून मगच झोपणे श्रेयस्कर असते.\nविंचवाच्या वि���ातील रासायनिक तत्त्वाने एका विशिष्ट प्रकारचे मज्जातंतू उद्दीपित होतात व होतच जातात. त्या उद्दीपनाच्या अतिरेकाचा दुष्परिणाम होतो. या प्रकारच्या \"ऑटोनोमिक\" मज्जातंतूंच्या अतिरेकामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते दंशातून शरीरात किती विष गेले आहे त्यावर अवलंबून आहे. कमी प्रमाणात गेले असले, तर दंशाच्या ठिकाणी दुखते, वाढत्या प्रमाणात दंशापासून दूर दूर परिणाम होतो. अर्थात विषाचा प्रभाव आपोआप उतरताना दुरून जवळपर्यंत दुखणे नाहीसे होते. त्याहून जास्त प्रमाणात विष शरीरात जाता शरीरभर \"ऑटोनोमिक\" मज्जातंतूंचे अतिरेकी उद्दीपन होते. याला \"ऑटोनोमिक वादळ\" म्हणतात.\n\"ऑटोनोमिक\" मज्जातंतूंचे दोन प्रकार असतात - सिंपथेटिक आणि पॅरासिंपथेटिक. दोन्ही प्रकारच्या तंतूचे उद्दीपन होत असले तरी सिंपथेटिक अतिरेकाचा प्रभाव (या ठिकाणी) जास्त घातक असतो. सिंपथेटिक प्रणालीचे योग्य उद्दीपन \"लढा किंवा पळा\" परिस्थितीत होते. हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढते. त्यामुळे विंचू चढणे हे त्वेष चढणे किंवा भयभीत होण्याची लक्षणे दाखवते. याचा अतिरेक झाला की हृदय/रक्तपुरवठा हवे तसे काम देत नाही. शिवाय फुफ्फुसात लस (रक्तातला पाण्याचा अंश) स्रवून फुप्फुसे आपल्या नियत कार्यासाठी फुगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मृत्यू येऊ शकतो (\"वादळ\" उठलेल्यांपैकी, उपचार केला नसल्यास २५-३०%). मृत्यू न आल्यास विष हळूहळू आपोआप नष्ट होते आणि शरीर पूर्ववत होते (\"वादळ\" उठलेल्यांपैकी, ७०-७५%). \"वादळ\" उठण्याइतपत विषाची मात्रा शरीरात गेली नसल्यास, विष आपोआप १००% उतरते.\nकोकणातील विंचू उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक विषारी असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. ‘हाफकिन’ या संस्थेने यावर उपाय ठरणारी बनवलेली विंचू प्रति विषजल लस निश्चित उपयुक्त असल्याने, शासनाने कोकणात असंख्य आरोग्य केंद्रात उपलब्ध केली आहे. बावसकरांच्या उपचार-प्रणाली (अॅल्गोरिदम)ने २५-३०% ऐवजी २-३% \"वादळी\" रुग्ण दगावतात, आणि तेही इस्पितळात येण्यास उशीर झाला म्हणून, असे बावसकर म्हणतात. ज्या रुग्णास \"वादळ\" उठले नाही, त्याला अॅस्पिरिन (किंवा तत्सम) वेदनाशामक आणि काम्पोझ (किंवा तत्सम) काळजीशामक देतात. विष आपोआप उतरते.\nज्यास \"वादळ\" उठले आहे, त्यास सिंपथेटिक मज्जातंतूंचे एका विशिष्ट प्रकारे दमन क���णारे \"प्राझोसिन\" हे औषध देतात व पाणी प्यावयास देतात.शिवाय आमायनोफायलीन हे फुफ्फुसांचा निचरा करण्यास मदत करणारे औषध देतात. सुरू झालेले वादळ शमवण्यास अँटी-सिरम उपयोगी पडत नाही, असा बावसकरांचा अनुभव आहे. त्यांच्या प्रणालीने उपचार केल्याने अन्य डॉक्टरांनाही विंचू चावल्याचे मृत्यू टाळण्यात यश आले आहे, असे डॉ. बावसकर सांगतात.\nम्हणून सर्व जातीच्या विंचवांचा दंश घातक नसतो, आणि लाल विंचवाचा दंश शरीरात गेेल्या विषाच्या मात्रेवर अवलंबून घात करतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते.\nविंचू त्याच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच मूल जन्माला घालतो व त्यानंतर लगेचच मरून जातो.\nबॅरिस्टरचं कार्टं (पुस्तक, लेखक - हिंमतराव स. बावस्कर)\nअनिल अवचट यांच्या 'कार्यरत' पुस्तकातील हिंमतराव बावसकरांवरचे 'हा विंचवाला उतारा' हे प्रकरण)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंदर्भ त्रुटी असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ डिसेंबर २०१८ रोजी १४:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/road-ice-dangerous-42490", "date_download": "2018-12-15T07:30:07Z", "digest": "sha1:UXWQZZEQ7MMM573UJX7MNJNVI4BFARPV", "length": 11783, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "road ice dangerous रस्त्यांवरील बर्फाचा गारवा जीवघेणा | eSakal", "raw_content": "\nरस्त्यांवरील बर्फाचा गारवा जीवघेणा\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\nमुंबईतील 96 टक्के नमुने दूषित\nमुंबईतील 96 टक्के नमुने दूषित\nमुंबई - रस्त्यांवरील उसाचा रस, फळांचा रस, लस्सी, ताक यातील बर्फाचा गारवा जीवघेणा ठरण्याचा धोका आहे. मुंबई महापालिकेने तपासलेल्या बर्फाचे तब्बल 96 टक्के नमुने दूषित आढळले आहेत. 14 प्रभागांतील 100 टक्के नमुने दूषित होते. 75 टक्के बर्फात \"ई कोलाय' हा विषाणू आढळला. हे बर्फ तयार करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने अन्न व औषध प्रशासनाकडे शिफारस केली आहे.\nउन्हाळा सुरू झाल्यावर मुंबईत रस्त्यावर बर्फाचे गोळे, सरबत, लस्सी व ताक विकले जाते. त्याती��� बर्फ आरोग्याला घातक असतो. पालिकेच्या आरोग्य विभागाने रस्त्यावरील विक्रेते वापरत असलेल्या बर्फाच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यातील 96 टक्के बर्फाचे नमुने दूषित आढळले. पालिकेच्या 24 पैकी 14 प्रभागांतील बर्फाचे 100 टक्के नमुने दूषित आढळले. 75 टक्के बर्फाच्या नमुन्यांत \"ई कोलाय'सारखा विषाणू आढळला असल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यावरील थंड पेये पिऊ नयेत, असे आवाहन पालिकेने केले आहे. ई कोलायमुळे अतिसार, जुलाब, कावीळ, विषमज्वर यांसारखे आजार होतात.\nगोवंडी, देवनार या परिसरात रस्त्यावरील थंड पेये पिणे म्हणजे कॉलरा, टायफॉईड यांसारख्या आजारांना आमंत्रण देण्यासारखेच आहे. या भागांतील 100 टक्के बर्फाच्या नमुन्यांत \"ई कोलाय' आढळला आहे.\nवाघांच्या शिकारीचे एमपी कनेक्शन\nअमरावती : पूर्व मेळघाटमधील अंजनगावसुर्जी परिसरात वर्षभरापूर्वी चार वाघ व एका बिबट्याची शिकार झाल्याची बाब पुढे आली. या प्रकरणाचे धागेदोरे हे मध्य...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-rice-gangapur-57309", "date_download": "2018-12-15T07:12:04Z", "digest": "sha1:BSU6EKQBOFCLI3FLSGYFK2BHKCIUG6TH", "length": 12374, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news rice gangapur शालेय पोषण आहाराचा तांदूळ पकडला | eSakal", "raw_content": "\nशालेय पोषण आहाराचा तांदूळ पकडला\nमंगळवार, 4 जुलै 2017\nगंगापूर - शालेय पोषण आहाराचा शासकीय तांदूळ कमी किमतीत खरेदी करून काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्यासाठी नेत असताना बोलेगाव (ता. गंगापूर) फाट्यावर टेंपो पकडण्यात आला. या टेंपोसह त्यातील ८६ हजार नऊशे रुपये किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच संशयित आरोपींविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.\nगंगापूर - शालेय पोषण आहाराचा शासकीय तांदूळ कमी किमतीत खरेदी करून काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्यासाठी नेत असताना बोलेगाव (ता. गंगापूर) फाट्यावर टेंपो पकडण्यात आला. या टेंपोसह त्यातील ८६ हजार नऊशे रुपये किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच संशयित आरोपींविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे.\nसंशयित आरोपींमध्ये चालक रवी भास्कर कोळसे (वय २७, रा. मांजरी ता. गंगापूर), शेख अयाज शेख आशपाक (वय २२), सुमेद जमील पठाण, शेरू कुदरत पठाण, आशपाक हुसेन शेख (सर्व रा. गंगापूर) यांचा समावेश आहे. शालेय पोषण आहाराचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक येथील पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी गोण्यांची तपासणी करून पंचनामा केला आहे. सदर कारवाई औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक बालाजी ठाकूर, मधुकर मोरे, सुनील बोराडे, विष्णू पवार, सुभाष ठोके, गणेश मुसळे यांनी केली.\nशालेय पोषण आहारामध्ये मिळणारा तांदूळ व इतर वस्तू काळ्या बाजारात विकणारे मोठे रॅकेट गंगापूरमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, अशी चर्चा शहरात सुरू होती. यानिमित्ताने त्यावर प्रकाश पडला आहे.\nअश्‍ल���ल संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपुण्यात वाहतूक नियम पाळा\nपुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांकडुन गरमागरम चहा पाजुन तोंड गोड करण्यात आले. नियमाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nआईबाबत अपशब्द वापरल्याने मुलाची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) : दोन मित्रांनी आईबाबत अपशब्द वापरले. ते सहन न झाल्याने एका तरूणाने आत्महत्या केली. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी दोन मित्रांवर...\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T07:50:32Z", "digest": "sha1:QHJTJSWIAY77YJVRVFYYXTFCR4WFHOQJ", "length": 11358, "nlines": 105, "source_domain": "pclive7.com", "title": "खासदार | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचा���ी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nपिंपरी (Pclive7.com):- राफेल खरेदीच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ प्रतिमेला डागाळण्याचा प्रयत...\tRead more\nदिल्लीत शिवसेनेच्या खासदारांचा दरारा.. नरेंद्र मोदी सुध्दा रस्ता बदलतात – संजय राऊत\nपिंपरी (Pclive7.com):- दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांचा दरारा आहे. आम्हाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुध्दा रस्ता बदलतात. आम्ही फाटके लोक आहोत.. आम्हाला मंत्रीबित्री काही व्हायचं नाहीये.....\tRead more\nराममंदिर निर्माणाच्या कायद्याचे खासदारांनी समर्थन करावे, विहिंपचे अमर साबळे यांना निवेदन\nपिंपरी (Pclive7.com):- श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्यासाठी कायदा करण्याची मागणी होत आहे. त्यासाठी प्रत्येक खासदाराने या कायद्याचे समर्थन करावे आणि रामभक्त तसेच संतांच्या भावना सरकारपर्...\tRead more\nसंविधान म्हणजे आधुनिक भारताच्या निर्मितीचा दस्तावेज – खासदार अमर साबळे\nपिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात विषमतेची पाळेमुळे घट्ट रुजलेली होती. मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासू दूरदृष्टीतुन निर्माण झालेल्या संविधानामुळे माणसा...\tRead more\nभ्रष्टाचार, वाढत्या गुन्हेगारीबाबत भ्रशब्द न काढणारा ‘मौनी आमदार’ म्हणून लक्ष्मण जगताप यांची ख्याती – श्रीरंग बारणे यांचा प्रतिहल्ला\nपिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी पक्षातून पराभव होण्याच्या भीतीने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या आणि गेल्या चौदा वर्षात चौदा वेळाही विधानसभेत ‘तोंड’ न...\tRead more\nखासदार श्री���ंग बारणे साधणार जनतेशी थेट संवाद..\nपिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा ‘संवाद खासदारांचा थेट जनतेशी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार...\tRead more\nखासदार श्रीरंग बारणे यांनी केला चिंचवड ते लोणावळा रेल्वे प्रवास; जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या\nपिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेतून प्रवास करत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. सिंहगड एक्सप्रेसने बारणे यांनी चिंचवड ते लोणावळ्या दरम्यान प्रवास केला...\tRead more\nहिंजवडीतील ‘त्या’ पीडित मुलींच्या कुटूंबियांची खासदार प्रितम मुंडेंनी घेतली भेट\nशासकीय सहाय्य तसेच आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी करणार प्रयत्न पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी परिसरात झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील ऊसतोड कामगारांच्या मुलींच्या कुटूंबियांची खासदार ड...\tRead more\nखासदार श्रीरंग बारणे यांच्या घरी बाप्पा विराजमान\nपिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या थेरगाव येथील घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. खासदार बारणे यांनी सपत्नीक पुजा करून श्रींची...\tRead more\n…तर खासदार बारणे अन् आमदार जगतापांनी राजीनामे द्यावेत – दत्ता साने\nपिंपरी (Pclive7.com):- खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे. केंद्रातून अाणि राज्यातून शहरासाठी निधी आणण्यापेक्षा एकमेकांसोबत भांडण कर...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ajit-pawar-angry-on-vinod-tawde-270116.html", "date_download": "2018-12-15T08:07:14Z", "digest": "sha1:GN4V536DWQ5WFMGWQVGHSB53XXVLUPRA", "length": 11644, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एक दिवस किक मारून फुटबाॅल खेळता येईल का?- अजित पवारांची तावडेंवर टीका", "raw_content": "\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षी�� तरुणी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nएक दिवस किक मारून फुटबाॅल खेळता येईल का- अजित पवारांची तावडेंवर टीका\nपुढे बोलताना ते म्हणाले, शिक्षणाचा बाजार मांडलाय. विनोद तावडेंचं नाव न घेता ते म्हणाले, 'बोगस डिग्री असणारा कसा काय शिक्षण विभाग सांभाळू शकतो\nपुणे, 18 सप्टेंबर : एक दिवस 10 लाख मुलं फुटबॉल खेळून,किक मारून फुटबॉल खेळता येईल का,महाराष्ट्र फुटबॉलमय होईल का अशी टीका अजित पवार यांनी नाव न घेता विनोद तावडेंवर टीका केलीय. पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे विविध पुरस्कारांचं अजित पवार यांच्या हस्ते वितरण झालं. त्यावेळी ते बोलत होते.\nक्रीडाशिक्षक, bpdची भर्ती बंद आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल अजून लागले नाहीत, कोणता धडा असावा,वगळावा यात हस्तक्षेप होतोय, शिक्षण क्षेत्राची थट्टा होतेय, असे बरेच मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले.\nपुढे बोलताना ते म्हणाले, शिक्षणाचा बाजार मांडलाय. विनोद तावडेंचं नाव न घेता ते म्हणाले, 'बोगस डिग्री असणारा कसा काय शिक्षण विभाग सांभाळू शकतो' आपल्या भाषणात अजित पवारांनी कडाडून टीका केलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO : डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nअभी तक \u0003खेलने के लिए\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/konkan/raigad/", "date_download": "2018-12-15T06:59:41Z", "digest": "sha1:DLF2SRGY4JHACUP4ZYF6BIMLRPA6I62J", "length": 5597, "nlines": 182, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "रायगड Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nभाजपने सत्तेचा दूरूपयोग करू नये – राज ठाकरे\nमहाड एमआयडीसीत भीषण आग, स्फोटाने परिसर हादरला\nमुरुड हेलिकॉप्टर दुर्घटनेतील महिला पायलटची मृत्यूशी झुंज संपली\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-dr-anandibai-joshi-award-74742", "date_download": "2018-12-15T07:21:29Z", "digest": "sha1:2PJMUSB3LNCURTS2D4RTLUTHCXYIYHRU", "length": 16263, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news dr. Anandibai Joshi Award 'आशा कर्मचाऱ्यांचा गौरव ही समाजाची गरज' | eSakal", "raw_content": "\n'आशा कर्मचाऱ्यांचा गौरव ही समाजाची गरज'\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nनाशिक - आशा स्वयंसेविका घराघरांत पोचल्या आहेत. रुग्णांपर्यंत पोचून त्यांना आरोग्यसेवा देण्याचे काम आशा कर्मचारी करतात. या मुळे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे ही समाजाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे आज वितरण झाले. त्या वेळी सौ. सांगळे बोलत होत्या. आरोग्य सभापती यतिंद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी बांधकाम सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, जिल्हा परिषद सदस्य डॉ.\nनाशिक - आशा स्वयंसेविका घराघरांत पोचल्या आहेत. रुग्णांपर्यंत पोचून त्यांना आरोग्यसेवा देण्याचे काम आशा कर्मचारी करतात. या मुळे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे ही समाजाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे आज वितरण झाले. त्या वेळी सौ. सांगळे बोलत होत्या. आरोग्य सभापती यतिंद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी बांधकाम सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सयाजी गायकवाड, यशवंत ढिकले, सारिका नेहते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, शोभा खैरनार, डॉ. दावल साळवे आदी उपस्थित होते.\nआरोग्य सभापती यतिंद्र पाटील म्हणाले, आरोग्य विभागात आशा कर्मचारी अष्टपैलूने काम करतात, ते चांगले आहे. मात्र, आरोग्य केंद्रातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय स्वयंसेविका, तालुकास्तरीय आशा स्वयंसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, नावीन्यपूर्ण जिल्हास्तरीय, डॉ. आनंदीबाई जोशी प्रा. आरोग्य केंद्र, उपकेंद्र पुरस्कार व उत्कृष्ट ग्रामीण रुग्णालय पुरस्काराचे वितरण झाले. डॉ. वाघचौरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शैलेश निकम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. साळवे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी आसावरी केदारे, वैशाली शिंदे, प्रशांत केळकर, भय्या आहिरराव यांनी सहकार्य केले.\nग्रामीण रुग्णालय पुरस्कार - नांदगाव ग्रामीण रुग्णालय.\nडॉ. आनंदीबाई जोशी प्राथमिक आरोग्य केंद्र - करंजगव्हाण (प्रथम), काळुस्ते (द्वितीय) लोहोणेर (तृतीय).\nडॉ. आनंदीबाई जोशी उपकेंद्र : बोरटेंभे (प्रथम), गुंजाळनगर (द्वितीय), पिंपळद (तृतीय).\nजिल्हास्तरीय स्वयंसेविका - वैशाली सोनवणे, नासिम यज्जाद शेख.\nतालुकास्तरीय आशा स्वयंसेविका - सुरेखा खैरनार, शैला नेरकर, वनिता खैरनार, रोहिणी शिरसाठ, रंजना गांगोडे व कविता रायकर, छाया सोनजे, संगीता आहेर, कल्पना नाठे, जयश्री गोडसे, अनित निकम, सुनीता शिंदे, सुनीता गरूड, वंदना सोनवणे, सुरेखा जगताप, सुंदराबाई कुमावत, सुषमा सदावर्ते, कविता टोंगारे, बेवी वाघ व विमल दिवे, सीता जाधव, अनिता गायकवाड, लता तुपे व नलिनी सानप, सुवर्णा सकाळे व राधा बदादे, भीमा खांडवी व वत्सला महाले, सिंधू थोरात, कविता वाघ.\nप्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कार - कविता राजगुरू, ज्योती सावंत, कविता पाटोळे.\nनावीन्यपूर्ण जिल्हास्तरीय पुरस्कार : सानिका बच्छाव, योगिता चव्हाण.\nआशा गट प्रवर्तक पुरस्कार : सुनंदा परदेशी, जोत्स्ना शेवाळे, आशा शेळके.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर���वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/entertainment/11-unreleased-films-bollywood-2279", "date_download": "2018-12-15T07:32:42Z", "digest": "sha1:G3XAQN5UZ57LDUJSF6Q4N4D3CLSK7N3N", "length": 13549, "nlines": 67, "source_domain": "bobhata.com", "title": "रिलीज होऊ न शकलेले ११ हिंदी सिनेमे...यातला कोणता सिनेमा रिलीज व्हावा असं वाटतं ?", "raw_content": "\nरिलीज होऊ न शकलेले ११ हिंदी सिनेमे...यातला कोणता सिनेमा रिलीज व्हावा असं वाटतं \nभारतात हजारो फिल्म्स तयार होत असतात. त्यातल्या अनेक फिल्म्स आपटतात, तर काही फिल्म्स १०० कोटीचा आकडा पार करतात. ६०, ७०, किंवा ८० च्या दशकात सिल्व्हर ज्युबिली आणि गोल्डन ज्युबिलीवरून फिल्म हिट झाली की फ्लॉप हे समजायचं. फिल्म्समधून कोटींची उलाढाल होत असते. निर्माता, दिग्दर्शक आणि लेखकाचा वेळ आणि पैसे फिल्ममध्ये लागलेले असतात. एवढ्या मेहनती नंतरही काहीवेळा फिल्म रिलीज होत नाही. अशावेळी मोठा तोटा होतो राव अशा फिल्म्सची बॉलीवूडमध्ये कमी नाही राव. छोट्या तर जाऊदेत, मोठमोठ्या कलाकारांच्यासुद्धा फिल्म्स रिलीजच झालेल्या नाहीत. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे मुन्नाभाई पार्ट ३. ट्रेलर रिलीज होऊनही फिल्म रिलीज झाली नाही. अशाच आणखी काही फिल्म्स आहेत.\nचला तर आज अशा १० फिल्म बद्दल जाणून घेऊया ज्यांना रिलीज होण्याचा मुहूर्तच अजून लाभला नाही.\n१. कुची कुची होता है\n‘कुची कुची होता है’ हा धर्मा प्रोडक्शन्सच्या ‘कुछ कुछ होता है’ चा एनिमेटेड व्हर्जन होता. या फिल्ममध्ये कुत्र्यांची कथा सांगण्यात येणार होती. अर्थातच शाहरुख, काजोल, राणीच्या रुपात डॉगी होते. या फिल्मचा तर ट्रेलरसुद्धा आला होता. २०११ साली फिल्म रिलीजसाठी सज्ज झाली होती, पण ती २०१२ मध्ये रिलीज होणा��� असं सांगण्यात आलं. पुढे २०१२ ही गेलं आणि आजवर “कुची कुची होता है” रिलीज झालेली नाही.\nविधू विनोद चोप्रासारखा बडा निर्माता, अमिताभसारखे दिग्गज स्टार आणि नंदन खत्री यांची ‘चंद्रकांता’ कथा. या सगळ्यांची मिळून तलीस्मान तयार होणार होती. सिनेमात अमिताभ आजोबा सुपरहिरोच्या रुपात होते. पण काय झालं ना, कमजोर स्क्रिप्टमुळे फिल्म बनू शकली नाही. तब्बल १४ वेळा ड्राफ्ट लिहूनही मनासारखी स्क्रिप्ट तयार न झाल्याने तलीस्मान केराच्या टोपलीत गेली.\n३. मुन्ना भाई चले अमेरिका\nमुन्नाभाई एमबीबीएस झाले आणि मग रेडीओ जॉकीसुद्धा झाले. पण त्यानंतर मुन्नाभाई अमेरिकेला जाऊन काय कमाल करतायत हे बघण्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. झालं असं की, अमेरिकेच्या जागी संजू बाबा गेले जेलमध्ये आणि सगळंच बारगळलं. या सिनेमाचा ट्रेलर तुम्हीसुद्धा बघितला असणार. आता अशी बातमी येत आहे की राजकुमार हिरानी आणि लेखक अभिजात जोशी मिळून नवीन स्क्रिप्टवर काम करत आहेत. कदाचित २०२० पर्यंत मुन्नाभाई पुन्हा एकदा भेटीला येतील.\nछोट्या पडद्यावर गाजलेली जेनिफर विंगेट ‘फिर से’ सिनेमातून भेटीला येणार होती. पण सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. २०१५ रोजी रिलीज होणारी फिल्म शेवटी रडतखडत यावर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली.\nसाल २००३ : अनुराग कश्यपचा पहिला सिनेमा. सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत अडकल्याने थियेटर पर्यंत पोहोचू शकला नाही. अत्यंत बालिश कारणांनी या फिल्मला सर्टिफिकेट नाकारण्यात आलं. पुढे ही फिल्म युट्युबवर आल्यानंतर अनुराग कश्यपचं कौतुक झालं. आजही तुम्ही युट्युब वर पांच बघू शकता.\nकान्स फिल्म फेस्टिव्हल आणि चक्क ऑस्कर अवार्ड्समध्ये जाऊन सुद्धा कामसूत्र 3D भारतात रिलीज होऊ शकली नाही. कारण अर्थातच तुम्ही समजू शकता. या सिनेमात प्रमुख भूमिकेत आपले ‘भटकंती’वाले मिलिंद गुणाजी होते राव.\nया सिनेमात ‘रणधीर कपूर’ प्रमुख भूमिकेत होते. सिनेमात एका सीन मध्ये डेड बॉडीच्या रुपात चक्क कमल हसन असणार होते. १९९७ मध्ये फिल्म बनून तयार होती. पण फिल्म रिलीज का नाही झाली हे आजवरचं गूढ आहे.\n‘टाईम मशीन’ मिस्टर परफेक्शनीस्ट आमिर खानची फिल्म होती. आमिरसोबतच भलीमोठी स्टारकस्ट होती राव. नसिरुद्दीन शहा, रविना टंडन, गुलशन ग्रोवर, रेखा, विजय आनंद. आर्थिक कारणांनी फिल्मचं अर्ध्यापेक्षा जास्त शुटींग होऊनही फिल्म बनू शकली नाही. पुढे फिल्मचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी नवीन स्टारकस्ट सोबत फिल्म तयार करण्याची घोषणा केली होती, पण तेही कधी शक्य झालं नाही.\nसल्लू मिया आणि संजू बाबा या दोघांची जोडी असलेला दस सिनेमा १९९६ साली येणार होता. पण दिग्दर्शक मुकुल आनंद यांच्या निधनानंतर फिल्म बनू शकली नाही. पुढे २००५ साली याच नावाची दुसरी फिल्म तयार झाली. संजू बाबा, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन ही फळी नव्या सिनेमात होती. या सिनेमाच्या माध्यमातून मुकुल आनंद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.\nआपल्या करियर मध्ये काही खास काम न करू शकलेली अमिषा पटेल २०१३ साली ‘देसी मॅजिक’ मधून कमबॅक करणार होती. पण शुटींगच्या तारखा पुढे ढकलल्याने फिल्म आजवर रिलीज झालेली नाही. पुढे कधी रिलीज होईल याचाही पत्ता नाही.\nगुलजारजींच्या ‘रावी पार’ या गाजलेल्या कथा संग्रहातील ‘सीमा’ या कथेवर आधारित लिबास सिनेमा स्वतः गुलजार यांनी दिग्दर्शित केला होता. सिनेमाची कथा विवाहबाह्य संबंधांवर होती. याच कारणाने तो रिलीज होऊ शकला नाही. २९ वर्षांनी २०१७ साली फिल्मला शेवटी रिलीज करण्यात आलं.\nमंडळी, यातला कोणता सिनेमा रिलीज व्हायला पाहिजे होता असं तुम्हाला वाटतं \nतब्बल २९ वर्षांनी हा सिनेमा अखेर रिलीज होतोय...जाणून घ्या तो भारतात इतकी वर्षं का दाखवला गेला नव्हता...\nबॉलीवूडने ही पोस्टर्स हॉलीवूडमधून ढापलीयेत...बघा तर यात तुमच्या आवडत्या सिनेमाचं नाव आहे का \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-agralekh-bhavantar-yojana-6491", "date_download": "2018-12-15T07:41:48Z", "digest": "sha1:BOUCURZNCRAQE5OKTZ3STAOUUWLPGWB4", "length": 18328, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi agralekh on bhavantar yojana | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क��राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभावांतर योजना; व्यवहार्य मार्ग\nभावांतर योजना; व्यवहार्य मार्ग\nमंगळवार, 13 मार्च 2018\nखरीप आणि रब्बी हंगामातील हमीभावाच्या कक्षेतील सर्व पिकांना भावांतर योजना लागू केली, तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.\nकेंद्र शासनाने जाहीर केलेले हमीभाव कायद्याने बंधनकारक आहेत, त्याचा शेतकऱ्यांना आधार मिळायलाच हवा, हमीभाव न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू, असे दावे राज्य सरकारकडून अनेक वेळा केले गेलेत. प्रत्यक्षात मात्र बहुतांश शेतमालास हमीभावाचादेखील आधार मिळत नाही, हे मागील दोन-तीन वर्षांपासूनचे वास्तव आहे. असे असताना व्यापारी असो की बाजार समिती यापैकी कोणावरच कायद्याच्या कचाट्यात अडकून त्यांना शिक्षा झाली, असे एेकिवात नाही. खरे तर राज्यात शासकीय शेतमाल खरेदीची यंत्रणाच नीट नाही. शेतमाल खरेदीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत, यातील अनेक गैरप्रकारातून शेतकऱ्यांची अक्षरश: लूट चालू आहे. एकंदरीत काय तर तुरीपासून ते हरभऱ्यापर्यंत शासकीय शेतमाल खरेदीचा राज्यात बोजवारा उडालेला दिसतो. आणि या व्यवस्थेत शेतकऱ्यांना कदापी न्याय मिळणार नाही, हेही काळ्या दगडावरील रेघ आहे.\nअशा परिस्थितीमध्ये मध्य प्रदेशमधील भावांतर योजनेचा अभ्यास करून ही योजना राज्यात राबविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत सांगितले आहे. शेतमाल खरेदी-विक्रीच्या व्यवहारात शासनाने पडू नये, हे त्यांचे काम नाही. त्याएेवजी त्यांनी केवळ आपल्या हस्तक्षेपातून शेतकऱ्यांना बाजारात न्याय कसा मिळेल, एवढेच पाहायला हवे. भावांतर योजना यासाठी आदर्शवत पाऊल ठरेल. मागील दोन हंगामापासून (खरीप आणि रब्बी) मध्य प्रदेश शासन ही योजना राबवत असून त्याचा तेथील शेतकऱ्यांना लाभही होत आहे.\nमागच्या दोन वर्षांतील शेतकऱ्यांची देश, राज्यव्यापी आंदोलने, संपावर नजर टाकली तर शेतमालास रास्त भाव ही मागणी केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते. अनेक कारणांनी घटते उत्पादन आणि प्रचलित बाजार व्यवस्थेत त्यास मिळत असलेला अत्यंत कमी भाव ही शेतकऱ्यांची प्रमुख अडचण आहे. उत्पादन खर्चावर दीडपट हमीभावाच्या आश्वासनाची खऱ्या अर्थाने पूर्तता केंद्र-राज्य सरकारकडून होण्याची स���्यातरी सुतराम शक्यता नाही. अशावेळी जाहीर हमीभाव तरी त्यांच्या पदरात पडायला हवेत. आणि प्राप्त परिस्थितीत भावांतर योजनेनेच ते शक्य होईल, असे दिसते. या योजनेअंतर्गत सरासरी बाजारभाव (मोडल प्राईस) आणि हमीभावातील फरक शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याचे नियोजन आहे.\nही योजना देशपातळीवर राबविण्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातून दिले आहेत. निती आयोगसुद्धा भावांतर योजनेचा अभ्यास करीत असून त्यांचेही याबाबत सकारात्मक मत दिसते. या योजनेमुळे सरकारी खरेदीवरील ताण कमी होऊन हमीभावाचा प्रश्न सुटेल. भावांतर योजनेच्या अंमलबजावणीत एकाच वेळी मालाची आवक वाढणे, गुणवत्तेनुसार भावाचे काय अशा व्यवहार्य अडचणी येऊ शकतात. मध्य प्रदेश शासनाच्या अनुभवातूनही यातील त्रुटी, अडचणींवर मात करता येईल. अशावेळी शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता आणि प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दाखवून राज्यात ही योजना राबविण्याबाबत निर्णय व्हायला हवा. खरीप आणि रब्बी हंगामातील हमीभावाच्या कक्षेतील सर्व पिकांना भावांतर योजना लागू केली तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, हे लक्षात घ्यायला हवे.\nखरीप रब्बी हंगाम हमीभाव minimum support price सरकार government व्यापार मध्य प्रदेश सुभाष देशमुख संप अरुण जेटली arun jaitley अर्थसंकल्प union budget मात mate\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची ��क्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-improvement-banana-rates-maharashtra-8487", "date_download": "2018-12-15T07:30:28Z", "digest": "sha1:HUVMMI3YL3NU4BJG3QEGWO6A3EO2RYZL", "length": 15586, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, improvement in banana rates, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्या���ची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेळी दरात किंचित सुधारणा\nकेळी दरात किंचित सुधारणा\nमंगळवार, 22 मे 2018\nरमजान महिन्यामुळे केळी दरात वाढ झाली. मला ऑनचे दर मिळाले असून, रावेरातील केळीमधील देशांतर्गत बाजारासंबंधीची उलाढाल वाढली आहे.\n- अतुल पाटील, केळी उत्पादक, केऱ्हाळे (जि. जळगाव)\nजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली असतानाच सध्या मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वामुळे केळीची मागणीही बऱ्यापैकी आहे. रावेरातून दिल्ली, जम्मू काश्‍मीरच्या व्यापाऱ्यांकडून आगाऊ नोंदणी करून सध्या खरेदी सुरू असून, दर आणखी १५ ते २० दिवस बऱ्यापैकी राहतील, असे संकेत आहेत.\nसध्या दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपये ऑन मिळत आहे. त्यात एकाच शेतकऱ्याची १५ ते १६ मेट्रिक टन केळी असली, तर त्यास ऑन आणखी वाढवून दिली जात आहे. दिल्ली येथील व्यापारी केळीचा साठा आपल्याकडे प्री कूलिंग चेंबर, रायपनिंग चेंबरमध्ये करून घेत असून, खरेदीही रोजची सुरू आहे. रावेरमधून सध्या रोज २०० मेट्रिक टन केळी दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्‍मिर व पंजाबमध्ये पाठविली जात असून, १६ किलोच्या बॉक्‍समध्ये केळीची पॅकिंग केली जात असल्याचे सांगण्यात आले.\nकेळीला मागील आठवड्याच्या सुरवातीला १०५० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. ऑन फक्त निर्यातक्षम किंवा परदेशात पाठविल्या जाणाऱ्या केळीला काही कंपन्या देत होत्या. परंतु रमजान सुरू होताच दरात क्विंटलमागे ३० रुपयांनी सुधारणा झाली आहे. दिल्ली व जम्मू काश्‍मिरातील व्यापाऱ्यांनी केऱ्हाळे, खिर्डी, ऐनपूर, निंबोल, कुंभारखेडा, रसलपूर, मस्कावद, चिनावल, निंभोरा आदी ठिकाणच्या लहान व्यापारी व मोठ्या शेतकऱ्यांशी आगाऊ रकमा देऊन सौदे केले आहेत.\nयामुळे दरात किरकोळ तेजी आली आहे. सध्या आंब्यांची आवकही वाढली आहे. ही आवक पुढील महिनाभर वाढतच राहील. अशात केळीच्या बाजारावर परिणाम होण्याची शक्‍यता होती, परंतु रमजान महिन्यामुळे दर टिकून राहतील. पुढील २० दिवस दर स्थिर राहतील किंवा आणखी किंचित वाढतील, अशी माहिती मिळाली आहे.\nकेळी दरात किरकोळ वाढ झाली आहे. दर टिकून आहेत. लोकल (ठाणे, मुंबई) मागणीही आहे. तर दिल्ली, पंजाब, जम्मू काश्‍मीरसाठी बॉक्‍स प��किंगही सावदा येथे सुरू आहे.\n- सुधाकर चव्हाण, केळी व्यापाराचे जाणकार\nकेळी मुस्लिम जम्मू व्यापार उत्तर प्रदेश पंजाब लोकल\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमू���ाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/loan-waiever-not-enough-263598.html", "date_download": "2018-12-15T06:31:01Z", "digest": "sha1:5GLDRAKZOXJMA6FXNJ7HPJ3HR727Z5FS", "length": 11819, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही-शरद पवार", "raw_content": "\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास ब��त...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nकर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही-शरद पवार\nकर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नसली, तरी सरकारच्या या पहिल्या पावलाचं स्वागत केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय.\n25जून : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नसली, तरी सरकारच्या या पहिल्या पावलाचं स्वागत केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय.\nआज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत मांडले. कोणत्याच मागण्या एकाचवेळी पूर्ण होत नसतात, त्यामुळे उर्वरित मागण्यांसाठी आम्ही भविष्यात आग्रह धरु असं सूचक विधानही त्यांनी केलं. शिवाय कर्जमाफी हे एक पाऊल होतं. आता यापुढे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार असल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं.\nमहाराष्ट्रात कांद्याचं उत्पादन जास्त होतं. जास्त करून जिरायती शेतकरी आहे. त्यामुळे कांदा निर्यात व्हायला हवी, असंही ते यावेळी म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्���ा\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO : डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/vijay-mallya-pmla-case-supreme-court-issue-notic-to-centre-declare-fugitive-did-not-stay-proceedings-1801619/", "date_download": "2018-12-15T07:03:28Z", "digest": "sha1:HDVB5TY3EF5YHDSR7SUNXLGNQJFLTQHW", "length": 12148, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vijay Mallya PMLA case supreme court issue notic to centre declare fugitive did not stay proceedings | ‘फरार’ विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\n‘फरार’ विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच\n‘फरार’ विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच\nईडीला मल्ल्याची भारतातील मालमत्ता जप्त करायची असून फरारी घोषित केल्याशिवाय त्याची मालमत्ता जप्त करता येणार नाही.\nविजय मल्ल्या (संग्रहित छायाचित्र)\nफरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मागणीविरोधात सुप्रीम कोर्टात गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला सुप्रीम कोर्टातूनही दिलासा मिळू शकलेला नाही. सुप्रीम कोर्टाने मालमत्ता जप्त करण्याच्या ईडीच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तर विजय मल्ल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस बजावली आहे. यासंदर्भात कोर्टाने केंद्राचे मत मागवले आहेत.\nभारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून विजय मल्ल्या परदेशात पळाला असू�� ईडीने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ईडीला मल्ल्याची भारतातील मालमत्ता जप्त करायची असून फरारी घोषित केल्याशिवाय त्याची मालमत्ता जप्त करता येणार नाही. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात ईडीने अर्ज केला आहे. यात विजय मल्ल्याला फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी विजय मल्ल्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने मल्ल्याची याचिका फेटाळून लावली होती. शेवटी या प्रकरणी मल्ल्याने सुप्रीम कोर्टात दाखल केली.\nमल्ल्याच्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने मल्ल्याविरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. तर फरारी घोषित करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे मत मागवले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने डाव सावरला; भारताचे अर्धशतक\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/feedback?start=56", "date_download": "2018-12-15T06:41:34Z", "digest": "sha1:BSGCYT6NAUH437AK74LGWVZ2BNBYRK2B", "length": 4694, "nlines": 80, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\n, अंबाजोगाई , महाराष्ट्र , , viveksindhu@me.com\nअतिशय चांगला उपक्रम. पुढील वाटचालीस शुभेच्छा..\nरायमोह, बीड, महाराष्ट, ९१७५८८६३४५२९, vibhavsangle@gmail.com\nआपला जिल्हा आपली बातमी या साठी आभारी आहोत.\nबीड लाइव हि खुप छान वेबसाईट आहे, हि वेबसाईट प्रगतीच्या दिशेने उचलेले खूप मोठे पाउल आहे जिल्ल्ह्यातिल सर्व बातम्या इथे वाचायला मिळतील, तसेच पूर्ण जगात व देशात आपल्या जिल्ह्याची बातमी वाचयला मिळेल हि सर्व बाहेर गावी राहणार्ण्या साठी खूप आनंदाची बाब आहे धन्यवाद् पोकळे सर तसेच आपल्या कार्याला खूप खूप सुभेच्या द्वारा :- गंगाधर बडे गावंदरा, तालुका धारूर, जिल्हा बीड\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. स्टार मार्क केलेल्या सर्व Field भरणे आवश्यक आहे.\nMessage * [मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा] [शब्दमर्यादा फक्त 500 शब्द]\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-india-superpower-agriculture-maharashtra-8612", "date_download": "2018-12-15T07:50:05Z", "digest": "sha1:BIDYUQ2QLKBTAEBWDWXQZO3FTC77BQTM", "length": 18258, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, India is superpower in Agriculture, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता : स्काउटेन\nभारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता : स्काउटेन\nशनिवार, 26 मे 2018\nबारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता आहे आणि नेदरलॅंड हा उच्च गुणवत्तेच्या शेती उत्पादनाचा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. हे दोन्ही देश तंत्र आणि ज्ञानाच्या बाबतीत एकत्र येत असल्याने भविष्यातील जागतिक अन्नसुरक्षेचे आव्हान नक्कीच पेलतील, असे मत नेदरलॅंडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काउटेन यांनी शारदानगर येथे व्यक्त केले.\nबारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता आहे आणि नेदरलॅंड हा उच्च गुणवत्तेच्या शेती उत्पादनाचा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. हे दोन्ही देश तंत्र आणि ज्ञानाच्या बाबतीत एकत्र येत असल्याने भविष्यातील जागतिक अन्नसुरक्षेचे आव्हान नक्कीच पेलतील, असे मत नेदरलॅंडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काउटेन यांनी शारदानगर येथे व्यक्त केले.\nराष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या मान्यतेने येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती हे देशातील पहिला पशुधन अनुवंश सुधारणा उच्च गुणवत्ता केंद्र प्रकल्प उभारणार आहे. त्याचे भूमिपूजन शुक्रवारी (ता. २५) कॅरोला स्काउटेन यांच्या हस्ते माळेगाव येथे झाले. यावेळी त्या बोलत होत्या.\nयावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सौ. सुप्रिया सुळे, ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, रणजित पवार, जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, हिरो कंपनीचे प्रमुख पंकज मुंजाळ, आयुक्त कांतीलाल उमाप, नेदरलॅंडच्या डी. कार्डोझो, एम. सोरेमा, व्हाऊटर वरे, रिक इवाग, जगदिश भट्टर आदी उपस्थित होते.\nस्काउटेन म्हणाल्या, की आमचे प्रमुख लक्ष्य हे भारतीय शेतीला निर्यातीचे तंत्र व त्यासंबंधातील अधुनिक ज्ञान देण्यावर आहे. भारत व नेदरलॅंडमधील कृषी क्षेत्रातील हे परस्परसामंजस्य पशुसंवर्धन क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने दूर करण्यासाठी निश्चित उपयोगी पडेल. मी आज बारामती पाहिली, खूप प्रभावित झाले. बारामतीत शेतीच्या बाबतीत अद्ययावत शैक्षणिक केंद्र आहे. शेतकऱ्यांना खूप चांगले व नवे तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न होतो हे कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न व एकरी उत्पादन वाढविण्यावरचा भर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला उच्च गुणवत्तेसाठी नेदरलॅंडच्या तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भारतीय कृषी क्षेत्र जागतिक स्तरावर आपले महत्त्व नक्कीच वाढवेल, असा विश्वास आहे. त्यासाठी डेअरीचा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. नेदरलॅंड व भारतातील तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीत शरद पवार यांनी मोलाचे योगदान दिले.\nशरद पवार म्हणाले, की निर्यातीच्या बाबतीत उच्च गुणवत्तेचे डच तंत्रज्ञान आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचेल. यापुढील काळात केवळ शेतमाल पिकवून चालणार नाही, तर निर्यातीपर्यंतची धोरणे आखावी लागतील. तसे काम नेदरलॅंडमध्ये झाले, जे आता भारतात होऊ शकेल. आज दुधाच्या क्षेत्रात आव्हाने खूप आहेत. दुध दराचा प्रश्न केंद्र व राज्य सरकारपुढे आपण मांडूच, मात्र जनावरांची दुधाची क्षमता वाढविण्याचे तंत्र उत्पादकांना शिकवावे लागेल, त्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचे काम करेल. नवीन व चांगल्या दर्जाची वासरे तयार करण्यासाठी, देशी गाईंचा दर्जा वाढविण्यासाठी येथे काम होईल.\nयावेळी खासदार सौ. सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.\nबारामती भारत शेती विकास पशुधन शरद पवार खासदार सुप्रिया सुळे सुनंदा पवार\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृ���ी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2017/06/", "date_download": "2018-12-15T07:16:39Z", "digest": "sha1:JNCC3CGVEG2557OVQOGEFXQ2KACZE5JN", "length": 13999, "nlines": 127, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2017 जून « कृष्ण उवाच", "raw_content": "\nउन्हात वाळत असलेले कपडे पहाण्यातली मौज.\n“तेव्हड्यात आमच्या शेजारच्या आजीबाई आपल्या घरातून बाहेर येऊन मला सांगू लागल्या की,तसं न केलेलं बरं.कारण म्हणे तिचा नातू परदेशाहून आला आहे आणि त्याला हे असं घराबाहेर प्रदर्शन आवडत नाही”…इति ज्योतीबाई. ज्योती फार पुर्वी एका अशा शेजारात रहायची की,तिने जर का आपले ओले कपडे उदा.गोधड्या,चादरी,धोपटी वगैरे वईवर वाळत घालायचा प्रयत्न केला की तिच्या ह्या शेजार्‍याकडून नाक […]\nशांततेचं दान. “तुम्हाला सांगायला लाज वाटते परंतु,न सांगून माझ्या पुढच्या विचाराना बळकटी येणार नाही.गेल्या तीन महिन्यात माझा दोनदा गर्भपात झाला. मी अगदी हैराण झाले होते.” इति सुलभा. मी अपना-बाजार मधे आंबे घेण्यासाठी गेलो होतो.माझ्या अगोदर सुलभा ,माझी शेजारीण,आंब्याची एक पेटी खरीदताना मी पाहिलं.तिनेही मला पाहिलं. “अगं,तू केव्हा आलीस.कोकणात गेली होतीस नाकोकणात गेली होतीस ना तरी पाचसहा महिने तरी […]\nसौजन्य सहजासहजी घडत नाही. मंगला आपल्या जीवनात; स्वातंत्र्य,कायद्याचं पालन,देवाचं महात्म्य आणि धर्माचं पालन ह्या गोष्टीवर विश्वास ठेवते आणि ह्याचमुळे देवाशी दुवा सापडला जातो अशी ती श्रद्धा ठेवते. मंगला,माझी मोठी पुतणी,म्हणजे माझ्या थोरल्या भावाची मोठी मुलगी.मंगला जात्याच हुषार आहे.शाळेत तिचा नेहमीच पहिला नंबर यायचा.कॉलेजात तेच.अगदी चांगले मार्क्स घेऊन ती इंग्लीश घेऊन M.A.झाली.पुढे phd करण्याचा तिचा विचार […]\nसुमधूर हास्य आणि त्याचं रहस्य\n“असं म्हटल जातं की प्रेमामुळे जातीभेदाचे,शिक्षणाचे आणि भाषेचेसुद्धा अटकाव दूर होतात, पण जर का त्या प्रेमात विनोद नसतील,हास्य नसेल,मजेदारपणा नसेल तर मात्र पैजेने मी तुम्हाला सांगेन की ते प्रेम जास्त काळ टिकेल याबद्दल मी साशंकच राहिन.” इति रघुनाथ रघुनाथ कामत आणि माझ्यात नेह्मीच कोणत्या ना कोणत्या विषयावर चर्चा चालू असते.त्यावर वाद होतात.एकमेकाला मुद्दा पटवण्याच्या प्रयत्नात […]\n“परिकथेतील राजकुमारा स्वपनी माझ्या येशील का” अलका लहानपणापासून सुंदर पर्‍यांची परिकथा वाचण्यात आणि त्यावर एखादा सिनेमा आल्यास तो पहाण्यात रस घ्यायची.असल्या परिकथांचा शेवट नेहमीच “त्यानंतर ती सर्व सुखाने राहू लागली” किंवा असा काहीतरी शेवट होईल अशा त्या कथा असायच्या. पण एकदा जेव्हा तिच्या आईकडून तिला “शेवटी सुखाने रहाण्याचा” आयुष्यातला खरा अर्थ कळला तेव्हा खरं काय […]\nमी आणि माझी आई.\nलेखन करण्यात मला विशेष वाटतं.\nहा ही क्षण निघून जाईल.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« मे जुलै »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल ���ो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/wife-burnt-to-death-husbands-life-imprisonment/articleshow/64965674.cms", "date_download": "2018-12-15T08:26:40Z", "digest": "sha1:WW2QOBBQRDPYNGACH4A3PU4DOUVTWM2V", "length": 11880, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Aurangabad News: wife burnt to death, husband's life imprisonment - पत्नीला जाळले, पतीला जन्मठेप | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nपत्नीला जाळले, पतीला जन्मठेप\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nचारित्र्याच्या संशयावरून घरात झोपलेल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिचा जाळून खून करणारा पती अशोक रमेश जाधव याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी जन्मठेप व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.\nयाप्रकरणी मृत पत्नी शांताबाई अशोक जाधव (रा. वडगाव कोल्हाटी) हिच्या मृत्युपूर्व जबाबावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत्युपूर्व जबाबानुसार, आरोपी अशोक रमेश जाधव (४०) हा व्यसनाधीन होता, तर घरप्रपंच चालविण्यासाठी अशोकची पत्नी शांताबाई ही बांधकाम मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी म्हणून कामाला जात होती. त्यामुळे अशोक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. २१ जुलै २०१६ रोजी रात्री अशोक दारुच्या नशेत घरी आला. पत्नीने दरवाजा उघडून ती परत झोपली असता, अशोकने शांताबाईच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. तिला जाग येताच ती ओरडली. शेजारी झोपलेली मुलेही जागी झाली आणि मदतीसाठी ओरडत असताना अशोक घराबाहेर पळून गेला. तेवढ्यात घरमालक मदतीला धावून आले व त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याला घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी शांताबाईला घाटीत दाखल केले व तिचा जबाब नायब तहसीलदारांनी नोंदविला. त्यावेळी, अशोकने अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले, असा जबाब शांताबाईने दिला होता. उपचारादरम्यान २५ जुलै २०१६ रोजी तिचा मृत्यू झाला. मृत्युपूर्व जबबावरून अशोकविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरात शांताबाईचा मुलगाही भाजला होता.\nखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादान���तर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला भादंवि ३०२ कलमान्वये जन्मठेप, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास, तर भांदवि ४९८ (अ) कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली.\nमिळवा औरंगाबाद बातम्या(Aurangabad + Marathwada News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nAurangabad + Marathwada News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपत्नीला जाळले, पतीला जन्मठेप...\nपाणचक्कीचा पूल; लवकरच निर्णय घेणार...\nपानचक्कीचा पूल; लवकरच निर्णय घेणार...\nसव्वालाखाची चोरी, आरोपीला कोठडी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2018/06/", "date_download": "2018-12-15T06:45:09Z", "digest": "sha1:FZNIB7HKFFAMHRODECHMWHUMGIGMSC45", "length": 12261, "nlines": 123, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2018 जून « कृष्ण उवाच", "raw_content": "\n(अनुवाद) लवून,लवून तू दिलेली नजर तुला आनंद देत आहे का नाही दडप,दडपलेल्या तुझया अंतरात अनुरति आहे का नाही दडप,दडपलेल्या तुझया अंतरात अनुरति आहे का नाही तुझ्या अंतराची तरणी धडधड मोजून पहा माझ्या सारखं तुझं हृदय तुला आनंद देत आहे का नाही तुझ्या अंतराची तरणी धडधड मोजून पहा माझ्या सारखं तुझं हृदय तुला आनंद देत आहे का नाही क्षण तो जेव्हा प्रीती येते तारूण्यात अश्या त्या क्षणाची तुला प्रतिक्षा आहे का नाही क्षण तो जेव्हा प्रीती येते तारूण्यात अश्या त्या क्षणाची तुला प्���तिक्षा आहे का नाही उमेद तुझ्यावरी ठेवून दुनियेला ठोकर मारीत […]\nदीप जळवून काय होणार आहे\n(अनुवाद) आरशात तुझ्याच छबीवर नजर लावून काय बसला आहेस एक नजर माझ्यावर टाकलीस तर तुझं काय जाणार आहे. एक नजर माझ्यावर टाकलीस तर तुझं काय जाणार आहे. माझ्या होणार्‍या बदनामीत तू पण सामिल आहेस माझे किस्से माझ्याच मित्राना सांगून तुला काय मिळणार आहे माझ्या होणार्‍या बदनामीत तू पण सामिल आहेस माझे किस्से माझ्याच मित्राना सांगून तुला काय मिळणार आहे माझ्या समिप राहून अनोळखी रहाण्याचा बहाणा करीत आहेस दूर गेल्यावर हात हलवून त्याचा काय उपयोग होणार आहे माझ्या समिप राहून अनोळखी रहाण्याचा बहाणा करीत आहेस दूर गेल्यावर हात हलवून त्याचा काय उपयोग होणार आहे जीवनभर माझ्या त्रुटी पाहून […]\n“आजतागायत मी सर्व काही संपलं अशा परिस्थित असतो तेव्हा वर आकाशातले तारे पहात बसतो आणि पुन्हा आशावंत होतो.” समिर मनाचा हळवा आहे.तो म्हणण्यासारखा मोठा होईतो त्याला स्वतःचा निर्णय घ्यायची कुवत नव्हती. जरासा जरी मनावर तणाव झाला की बिच्यार्‍याची पंचाईत व्हायची. मला म्हणाला, “माझा हा असला स्वभाव मला माहित होता.जीवनात मोठं मोठं होत असताना,येत असलेले अनुभव […]\n(अनुवाद) तुझ्या केशभाराच्या सावली खाली संध्याछाया आली असं मी समजेन ह्या जीवनाचा झालेला प्रवास माझा क्षणार्धात मिटला असं मी समजेन नजर लावून पहाशील तर विचारीन प्रेमाची सांगता एकदा सांगशील का नजर लवून रहाशील तर विचारीन एकदा तरी अभिवादन घेशील का तुझ्या अंतरावरची तूझी हुकूमत तुलाच लखलाभ होवो पराजित होण्याचा कलंक माझ्याच माथी फुटो श्रीकृष्ण सामंत […]\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« मे जुलै »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला ���ं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/basic-solution-debt-relief-40818", "date_download": "2018-12-15T07:55:17Z", "digest": "sha1:FX6H74QLKBXKDRGUHI3OUUYIHVFGKU5E", "length": 24116, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "The basic solution than debt relief कर्जमाफीपेक्षा मूलभूत उपायांचा विचार हवा | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीपेक्षा मूलभूत उपायांचा विचार हवा\nडॉ. माधव सानप आयपीएस (निवृत्त)\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nशेतकऱ्यांच्या आत्महत्येची अतिशय क्‍लिष्ट अशी कारणे आहेत; परंतु निव्वळ कर्जमाफीची मागणी पुढे करून या प्रश्‍नाचे राजकारण केले जात आहे. खरी गरज आहे, मूलभूत उपाययोजनांची.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्येची अतिशय क्‍लिष्ट अशी कारणे आहेत; परंतु निव्वळ कर्जमाफीची मागणी पुढे करून या प्रश्‍नाचे राजकारण केले जात आहे. खरी गरज आहे, मूलभूत उपाययोजनांची.\n‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा विषय गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे व त्याला खतपाणी मिळत चालल्यामुळे आजपावेतो तीन लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. खरे तर शेती या विषयासंदर्भात काही लक्षणीय गोष्टी झालेल्या आहेत. दरएकरी प्रत्येक पिकाचे उत्पादन वाढले आहे. कमी कालावधीत तयार होणारे पिकांचे वाण विकसित झाले आहेत. कृषी संशोधनातून पीक उत्पादनाच्या पद्धती विकसित झाल्या आहेत. पाण्याखालील पिकांचे क्षेत्र थोड्या का प्रमाणात होईना, पण वाढलेले आहे. अनेक योजनांसाठी शासकीय अनुदान उपलब्ध आहे. शेतीवरील उत्पादनावर कुठलाही उत्पन्नविषयक कर सरकारने लावलेला नाही. डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्यासारख्या कृषितज्ज्ञाच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती यशस्वी झाली आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबविण्याचे नाव का घेत नाही\nशेतकऱ्यांच्या मनोवृत्तीमध्ये असा फरक २५-३० वर्षांपासून का पडला, याचा मुळातून विचार व्हायला हवा. तो करण्याऐवजी राजकीय पुढाऱ्यांना फक्त त्यांचे राजकारण करावयाचे आहे. पूर्वी दुसरा पक्ष सत्तेत होता, त्या वेळी विरोधी पक्षांनी हेच केले. आताचा विरोधी पक्ष तेच करतो. ‘शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी केली नाही तर त्यांना आत्महत्येशिवाय पर्यायच नाही.’ ‘��रकार आता पाच लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची वाट पाहत आहे काय’ अशी वक्तव्ये चिथावणी देणारी आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्याबरोबर एकदा जेवण करून कोणता उदारपणा दाखवला गेला’ अशी वक्तव्ये चिथावणी देणारी आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्याबरोबर एकदा जेवण करून कोणता उदारपणा दाखवला गेला त्यापेक्षा प्रत्येक नेत्याने एक मुलगा, एक मुलगी दत्तक घेऊन त्यांना समर्थ करण्याचे दायित्व पेलले असते, तर खऱ्या अर्थाने काही अंशी त्यांना आधार मिळाला असता.\nज्या वेळी समोर कुठलाही मार्ग दिसत नाही, तेव्हा शेतकरी आत्महत्या करतो. येथे तर आपले नेतेच आत्महत्येचा पर्याय सुचवतात. शेतकऱ्यांपेक्षाही हलाखीची परिस्थिती असलेले भूमिहीन शेतमजूर, कामगार, हमाल असे किती तरी समाजघटक आहेत; पण त्यांची मनोवृत्ती अद्याप तरी कोणी बिघडविलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अतिशय क्‍लिष्ट अशी कारणे आहेत; परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे शासनकर्त्यांनी गेल्या २५-३० वर्षांत त्यांची बिघडवलेली मनोवृत्ती. सर्वांनीच वेळोवेळी ‘संपूर्ण कर्जमुक्ती’ हा एकच मार्ग सांगितला. हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. सर्व शेतकरीसुद्धा ही मागणी कधीच करीत नाहीत. त्यांच्या मागण्या रास्त आहेत; पण त्याकडे डोळेझाक झाली. ‘सरकार कर्ज माफ करते तर आपण का फेडायचे वाट पाहू.’ हे उद्‌गार मी प्रत्यक्ष ऐकले होते. शेतकऱ्यांपैकी बहुतांश जण कर्ज फेडू शकतात; पण कर्जमाफीची सर्वच जण वाट पाहतात. ही मनोवृत्ती कोणी निर्माण केली आहे वाट पाहू.’ हे उद्‌गार मी प्रत्यक्ष ऐकले होते. शेतकऱ्यांपैकी बहुतांश जण कर्ज फेडू शकतात; पण कर्जमाफीची सर्वच जण वाट पाहतात. ही मनोवृत्ती कोणी निर्माण केली आहे शेती करणे सुलभ व्हावे, किफायतशीर व्हावे यासाठी काय काय लागते ते आपण पाहू.\nकिफायतशीर दराने शेतीची अवजारे (खुरप्यापासून ते ट्रॅक्‍टरपर्यंत) उपलब्ध करून देणे, दर्जेदार व योग्य दरात बियाणे, खते, औषधे व कीटकनाशके पुरविणे; उत्पादनावर खर्चावर आधारित हमीभाव, कमी व्याजदरावर क्षमतेच्या प्रमाणात वेळेत कर्जपुरवठा करणे, पीकपद्धती, पीक रोटेशन, मशागत इ. बाबतीत योग्य मार्गदर्शन, कृषी उत्पादनांची साठवणीची सोय करणे. शेतीला पूरक असा जोडधंदा करण्यासाठी प्रोत्साहन व मदत करणे इत्यादी मूलभूत उपायांचा विचार करायला हवा. या गोष्टी सरकारने शेतकऱ्यांसाठी केल्या तर शेतीमध्ये व शेतकऱ्यांसाठी केलेली ती खरी गुंतवणूक ठरेल. शेतकऱ्यांच्या मागण्यासुद्धा यापेक्षा वेगळ्या नाहीत; परंतु सरकारचे सर्व व्यवहार अनुदानावर आधारित झाले आहेत. प्रत्येक जातीसाठी, घटकासाठी महामंडळे उघडा, पैसा उपलब्ध करून द्या, भ्रष्टाचाराला मोकळे रान सोडा. उदाहरण द्यायचे झाले तर फक्त कृषी विज्ञान केंद्रांचा अभ्यास करा. सर्व केंद्रे राजकारण्यांकडे आहेत. या केंद्रांच्या आजपर्यंतच्या योगदानाचा लेखाजोखा कोणी घेतला आहे काय खासगी सावकारांचा गावोगावी मोठा फास शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती लागलेला आहे. खासगी सावकार ५० ते १०० टक्के दराने कर्ज देतात. हे कर्ज एका वर्षातच दीडपट ते दुप्पट होऊन जाते. जमिनी गहाणखत/ खरेदीखत करून दिलेल्या असतात. सावकारांचा धाक असतो. यासंदर्भात अद्याप कोणीही आवाज उठवलेला नाही. अर्थात शेतकऱ्यांनाही दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना सावकारांकडे जावे लागते.\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद करायच्या असतील तर त्यासाठी वरील मागण्या मान्य करून पुन्हा शाश्‍वत अशा उपाययोजना कराव्या लागतील. सरकारने आत्महत्याप्रवण क्षेत्राचे सर्वेक्षण करून अशा प्रत्येक गावातील गांभीर्यानुसार १०-१५ शेतकऱ्यांचा गट निवडून, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. जे अशा उंबरठ्यावर उभे आहेत, त्यांचे मनोबल वाढवून अनुदानापेक्षाही शाश्‍वत स्वरूपाची मदत त्यांना केली पाहिजे.\nजिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विस्तार अधिकारी यांनी आत्महत्याप्रवण क्षेत्रातील अशा नाजूक अवस्थेतील व्यक्तींचा गट निवडून त्यांना प्रशिक्षित करून मनोवृत्ती बदलण्यासाठी प्रयत्न करावेत. विविध शासकीय योजना प्राधान्याने त्यांनाच द्याव्यात. शेतकऱ्यांची वर्गवारी करून क्षमतेप्रमाणे कर्जफेडीचे हप्ते ठरवून द्यावेत. वारकरी संप्रदायाची मदत घेऊन शेतकऱ्यांचे अध्यात्मिक समुपदेशन केले पाहिजे. सावकार, खासगी कर्जाबाबत अध्यादेश काढून सर्व कर्जे रद्द करावीत व कोणी तगादा लावल्यास सावकाराविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करावेत.\nकायमस्वरूपी उपाय तथा शाश्‍वत स्वरूपाची अशी गुंतवणूक हे प्रश्‍न सोडवणार आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे शेती दरवर्षी करावी लागते. शेतीला दरवर्षी भांडवल लागते. दरवर्षी शेतकऱ��यांना थोडेफार कर्ज घ्यावेच लागणार असते. आजमितीस पूर्ण कर्जमाफी केली तरी हीच परिस्थिती पुढील २-३ वर्षांनंतर उद्‌भवणार आहे. मग पुन्हा कर्जमाफीच्या मागण्या सुरूच राहणार. हे कालचक्र दुष्टचक्राचे स्वरूप धारण करून भावी पिढ्यांना व पुढील शासनकर्त्यांना डोकेदुखी ठरणार आहे. ‘आज सर्वच जण ‘संपूर्ण कर्जमाफी द्या’ अशा मागण्या करीत आहेत; परंतु त्यासाठी पैसा कोठून व कसा उभा करायचा हे कोणीच सांगत नाही.\nलातूरच्या महाभूकंपाचे एवढे संकट त्यावेळच्या सरकारने पेलले. लोकांनीही धैर्याने या संकटाचा सामना केला. सर्व उद्‌ध्वस्त झाले म्हणून कोणी आत्महत्या केल्या नाहीत. लोक संकटाला सामोरे जाऊ शकतात. त्यांना मनोधैर्य दिले पाहिजे. त्या ऐवजी त्यांना गर्भगळित करायचे काम केले, तर त्याचे वाईट परिणाम सर्वांना भोगावे लागतील. गरज आहे ती सर्वांना कामासाठी प्रेरित करण्याची. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करण्याची.\n'कृषी कर्जमाफी'चे आश्‍वासन नकोच : रघुराम राजन\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारकडून चार लाख कोटी रुपयांची कृषी कर्जमाफी होण्याची शक्‍यता...\nमोदींनी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी - विखे\nमुंबई - येत्या 18 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी राज्याच्या दुष्काळग्रस्त...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nनीरा नरसिंहपूर - ‘तुमचा ऊस तोडायचा, तर फडाला काडी लावा...आमची माणसं दिवसात आडवा करून कारखान्याकडे पाठवतील’ असा अप्रत्यक्ष संदेश परिसरातील शेतकऱ्यांना...\nअपरिहार्य परिस्थितीतच टॅंकर मंजुरीचे निर्देश\nअकोला - पिण्याचे पाणीटंचाईअंतर्गत घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत शासनाने विविध सूचना निर्गमित केल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे अतिशय खर्चिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रति���्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641224.html", "date_download": "2018-12-15T06:18:37Z", "digest": "sha1:VREJQQBKA7UMXGC3UMMJDKVFFZOHSZFN", "length": 1824, "nlines": 54, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - अशी तू", "raw_content": "\nइतकं कसं वेड लावलस मला..\nकी माझं अस्तित्वच मी विसरुन गेलोय..\nमान्य आहे तू होणार नाही माझी..\nतरीही; कोणत्या आशेवर मी तुझा झालोय\nमला हि असच वाटतंय...\nइतकं कसं वेड लावलस मला..\nकी माझं अस्तित्वच मी विसरुन गेलोय..\nमान्य आहे तू होणार नाही माझी..\nतरीही; कोणत्या आशेवर मी तुझा झालोय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-41415703", "date_download": "2018-12-15T06:45:04Z", "digest": "sha1:ITAP5AJETPHNKBDXRTR66HWZF2ZUITBP", "length": 10167, "nlines": 117, "source_domain": "www.bbc.com", "title": "वाह! प्राण्यांचे असे फोटोज जे तुम्ही कधीच पाहिले नसतील - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n प्राण्यांचे असे फोटोज जे तुम्ही कधीच पाहिले नसतील\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\n2017 च्या सोनी वर्ल्ड फोटोग्राफी अॅवॉर्ड्सची अंतिम फेरी गाठणारे हे काही विलक्षण फोटो.\nजगातल्या सर्वांत मोठ्या फोटो स्पर्धेसाठी दोन लाखाहून अधिक फोटो आले. याच स्पर्धेतल्या राष्ट्रीय पुरस्कार गटात प्रथम तीन क्रमांक पटकावणारे हे थक्क करणारे फोटो. पनामामध्ये जॉनथन बॅनिस्टाच्या या इग्वाना फोटोने पहिलं स्थान पटकावलं. या सरड्याचा हा एक भारी फोटो काढण्याआधी जॉनथनला भरपूर शॉट्स घ्यावे लागले होते.\nक्रोएशियामधल्या पॅलोवेच जवळच्या एका तलावात ��ीटर सेबॉलने हा सुंदर फोटो टिपला आहे. या फोटोने त्याच्या देशात प्रथम स्थान पटकावलं. पीटरने सांगितलं की पाण्यातली ती रिंगणं आणि तोंडात मासा पकडलेल्या या पक्ष्याचा हा फोटो टिपण्यासाठी त्याने आपल्या कॅमेऱ्यातला ‘बर्स्ट मोड’मध्ये सुरू ठेवला होता.\nतैवानच्या जॉन ताओने या सुंदर फोटोसाठी तिसरं स्थान पटकावलं. या फोटोबद्दल तो सांगतो की, जिथून त्यांने हा फोटो काढला, तिथून जवळच एक देवमासा आपल्या पिल्लाला पाण्याच्या बाहेर उडी कशी मारायची, हे शिकवत होता.\nअमेरिकेच्या नाडीया अलीने या फोटोसाठी तिसरं स्थान मिळावलं. अंटार्क्टिकाच्या थंड बर्फाळ पाण्यात शिकार करणारे हे जेंटू पेंग्विन्स. कसे सगळे पेंग्विन्स एकत्र चालतात, हे पाहणं तिला फारच रंजक असतं. या फोटोमध्ये सगळे पेंग्विन एकत्र पाण्याबाहेर उडी मारत आहे.\nया फोटोमध्ये तुम्हाला सिंह दिसला का केनियाच्या लेक नकुरु राष्ट्रीय उद्यानात मित्रांसोबत फिरताना देवेनी निशांथ मंजुळा हिला एका सिंहीणींचं दर्शन घडलं. या जबरदस्त फोटोला श्रीलंकेतून पहिलं स्थान मिळालं.\nफक्त सिंहच झाडांवर आरामात राहू शकतात, असं काही नाही स्वीडनच्या योर्न पर्सनने झाडाच्या फांदीवर आराम करणाऱ्या या बिबट्याच्या फोटोसाठी तिसरा क्रमांक पटकावला आहे.\nजिराफ आणि झेब्रांचा धावतानाचा हा अविश्वसनीय क्षण टीपला आहे मोहम्मद अलनसरने. सौदी अरेबियातून आलेल्या फोटोंमधून त्याला तिसरे स्थान मिळालं आहे.\nआणि या घुबडाच्या फोटोला दुसरं स्थान मिळालं आहे. सौदी अरेबियाच्या हुसेन हाकिन अलफ्रेडने हे छायाचित्रं टिपलं आहे.\nफिलीपिन्समधून तिसरा पुरस्कार पटकावणारा डॅनी ओकॅम्पोचा हा फोटो. यात मोठ्या डोळ्यांच्या ट्रेवॅली माशांचा थवा दिसत आहे.\nकार्लोस एम अल्माग्रोला यांच्या या एकदम भारी फोटोला स्पेनमधून तिसरं स्थान मिळालं आहे. तो अगदी हळूवार पक्ष्यांजवळ आपला कॅमेरा घेऊन गेला, पण तेव्हाच काही पक्षी तिथून उडायला लागले. मग त्याने अनेक फोटो काढत त्यातून हा एक स्पर्धेसाठी पाठवला.\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nफोटो फीचर : सुपरमूनला कसं लागलं ग्रहण\nफोटो फीचर : सुपरमूनला कसं लागलं ग्रहण\nइंडोनेशिया : ज्वालामुखीच्या उदरात दडलंय काय\nइंडोनेशिया : ज्वालामुखीच्या उदरात दडलंय काय\nपाहा फोटो : कोण आहे 2017 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर\nपाहा फोटो : कोण आहे 2017 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Entertainment&id=3154", "date_download": "2018-12-15T06:21:29Z", "digest": "sha1:XBPJZCZH7UYGGOPWFNZH2YMY74Q6QJZZ", "length": 6949, "nlines": 101, "source_domain": "beedlive.com", "title": "आमच्या विषयी", "raw_content": "\nमहिलांनी साडीच घालावी - विद्या बालन\nबॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन कुठल्याही कार्यक्रमात साडीच नेसते. त्यामुळे तिचे साडीवरील प्रेम सर्वांना माहिती आहे. विद्या बालन केवळ भारतीय कार्यक्रमांमध्येच नाहीतर आंतराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही साडी नेसण्यास प्राधान्य देते. भारतातील स्त्रियांनीही साडीला विशेष प्राधान्य द्यावे, असे मत विद्या बालनचे आहे.\nविद्या बालनने नुकतेचं ‘वाया’ या साडीच्या कलेक्शनचे अनावरण केले. मुंबईतील कुमारास्वामी हॉल येथे या साड्‌यांचे प्रदर्शन सुरू आहे. ‘वाया’ हा ब्रॅण्ड गौरांग शाह, बाप्पादित्य आणि मीरा सागर या डिझाइनर्संनी सुरू केला आहे. आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि पारंपारिकता या दोन गोष्टीची योग्य जोडणी करून तयार करण्यात आलेल्या या साड्‌यांची विद्याने प्रशंसा केली. यावेळी ती म्हणाली, ‘वाया’ ब्रँण्डअंतर्गत तयार केलेल्या साड्‌या महिलांना साडी नेसण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या आहेत. कोणत्याही वयोगटातील महिलांवर या साड्‌या खुलून दिसतील, अशा या साड्‌या डिझाइन करण्यात आल्या आहेत. जेणेकरून महिला केवळ ठराविक कार्यक्रमाला साडी न नेसता इतरवेळीही साडीला प्राधान्य देतील.\nविवित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारकडून चंद्रभागा नदी व वाळवंटाची पाहणी\nचंद्रभागेचे प्रदूषण थांबविण्यासाठी नमामि चंद्रभागा अभियान\nमहिलांनी साडीच घालावी - विद्या बालन\nसनीचा यघायल वन्स अगेन’ जरूर बघेन \nसोनाली कुलकर्णी बनली पोश्टर गर्ल\nनटसम्राट’ ची कोटी कोटीची उड्डाणे\nपद्मश्री दर्शनाजी जव्हेरी यांच्या मणिपुरी नृत्याने अंबाजोगाईकर भारावले\n‘संस्कृत आणि मराठीचे नाते’\nपुन्हा एकदा ‘इथे ओशाळला मफत्यू’\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/television/news/6417-special-navratri-for-laxmi-and-aarvi-in-serial-laxmi-sadaiva-mangalam", "date_download": "2018-12-15T08:07:59Z", "digest": "sha1:FDIAHY4DYHQZ3UDZEY2GTIFCNH26FYC7", "length": 11050, "nlines": 223, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेतील लक्ष्मी आणि आर्वीसाठी नवरात्र आहे खास - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेतील लक्ष्मी आणि आर्वीसाठी नवरात्र आहे खास\nPrevious Article 'आम्ही दोघी' मालिकेत अजून एक नवीन एंट्री\nNext Article कलीचा होणार नवशक्तींशी सामना - ‘विठुमाऊली’ मालिकेचे नवरात्री विशेष भाग\nकलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकरने नवरात्री बद्दल काही गोष्टी सांगितल्या. गणपती नंतर येणारा आणि तोही उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणजे नवरात्रौत्सव. नवरात्रात देवीची नऊ दिवस उपासना केली जाते. ह्या नऊ दिवसात सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते. श्रद्धेने उपवास धरून जप करत सेवेत रुजू होतात. नऊ दिवसांच्या नऊ माळा असतात, घटस्थापना करतात. मी वेळ काढून देवीच्या दर्शनाला दर नवरात्री मध्ये जाते. मला अजून आठवते पूर्वी जिथे गरबा आणि डांस संबंधीत स्पर्धा आयोजित केल्या जायच्या तेंव्हा मी तिथे आवर्जून जायचे तिथे मला बरीच बक्षीस देखील मिळाली आहेत. मी लहानपणापासून डांस शिकते त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा डांस करायला आवडते. कुठल्याही प्रकारचे नृत्य हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. तसेच मालिकेतील आर्वी म्हणजेच सुरभी नवरात्रीमध्ये उपवास ठेवते.\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये लक्ष्मीच्या समोर येणार मल्हारचे वेगळे रूप\n - करू मंगलमय सुरुवात घेऊन गणरायाचा आशीर्वाद\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये गणपतीच्या आगमनाने लक्ष्मीच्या आयुष्यात सुखाची चाहूल\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेला श्रीकांतच्या येण्याने मिळणार नवे वळण...\nसमृद्धीने नवरात्रीबद्दल सांगताना पुढे म्हणाली - शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही देवींची रूप आहेत. या नऊ दिवसात नऊ वेगवेगळे रंग आहेत. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारच�� रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रीतले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत. महिला वर्ग हे रंग फॉलो करताना दिसतात. नवरात्रात आपण बघतो की देवीच्या सुबक अश्या मूर्ती आणल्या जातात, त्याचबरोबर गरबा, दांडिया, भोंडला खेळला जातो. मला स्वत:ला गरबा खेळायला खूप आवडते. गरबा आणि भोंडला मध्ये देखील स्पर्धा आयोजित केल्या जातात. सगळीकडे उत्साहाच वातावरण बघायला मिळतं. त्यामुळे मला नवरात्र खूप आवडते.\nPrevious Article 'आम्ही दोघी' मालिकेत अजून एक नवीन एंट्री\nNext Article कलीचा होणार नवशक्तींशी सामना - ‘विठुमाऊली’ मालिकेचे नवरात्री विशेष भाग\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेतील लक्ष्मी आणि आर्वीसाठी नवरात्र आहे खास\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n'सचिन पिळगांवकर' यांच्या यशाचं रहस्य माहितेय का\nसुरेखा पुणेकर 'अप्सरा आली' ची परीक्षक\n‘छत्रीवाली’ मालिकेत हटके अंदाजात विक्रमने घातली मधुराला लग्नाची मागणी \n‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१८’ जाहीर - पुरस्कार वितरण सोहळा १५ डिसेंबरला\nरणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज \nरणवीर सिंहची ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ च्या मंचावर सरप्राईज एण्ट्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/online-diwali-ank-2017-arogyam-1446", "date_download": "2018-12-15T06:57:26Z", "digest": "sha1:XKQQ7N67BWBQEGD2LVYWJUO6SLROTBTP", "length": 2721, "nlines": 34, "source_domain": "bobhata.com", "title": "वाचा ऑनलाईन दिवाळी अंक: आरोग्यम्", "raw_content": "\nवाचा ऑनलाईन दिवाळी अंक: आरोग्यम्\nआजच्या, वेळेच्याही पुढे धावणाऱ्या, धकाधकीच्या, स्वयंकेंद्रित, तंत्रज्ञान-social media प्रधान जीवनशैलीचा कळत अथवा नकळत आपल्या शरीरा��रोबरच मनावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होतो.\nआपण त्याला सविवेकाने सांभाळतो अथवा त्यास बळी पडतो.\nअश्या या आंतरिक, विसम्यकारक, शक्तिशाली \"मन\" चे पैलू उलघडणारा आरोग्यम दिवाळी विशेषांक \"मनमंदिरा\"…\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2018-12-15T06:17:54Z", "digest": "sha1:RCPZAN2PFDVULI5KJ4HFYOXEEZU2TH3Z", "length": 10565, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा समाजाला “ओबीसी’ प्रवर्गात आणू नका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमराठा समाजाला “ओबीसी’ प्रवर्गात आणू नका\nविरोध करण्याचा राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचा पवित्रा\nपुणे – मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग या स्वतंत्र प्रवर्गात टाकणे म्हणजे राज्य शासनाकडून सुरू असणारा शब्दच्छल आहे, मुळातच हे शक्‍य नाही. त्यामुळे पर्यायाने या समाजाला “ओबीसी’ मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे तसे झाल्यास “ओबीसी’ समाज त्याला विरोध करेल, असे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने आज स्पष्ट करण्यात आले.\nयासंदर्भात फेडरेशनच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी संघटक सचिन माळी, निमंत्रक शंकरराव लिंगे, सुधीर पाषाणकर, डॉ.शिवाजी दळणकर उपस्थित होते. मराठा समाज आरक्षणासाठी वेगळा प्रवर्ग तयार करणे चुकीचे आहे. राज्य शासन जरी म्हणत असले, तरी मराठा समाज हा “ओबीसी’मध्येच समाविष्ट करण्यात येणार आहे. वेगळा प्रवर्ग देऊन दिलेले आरक्षण हे 50 टक्‍क्‍यांवर जाणार असल्याने ते न्यायालयातून रद्द होणार व मराठा “ओबीसी’च्या 27 टक्‍क्‍यांमध्येच सामील होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाने “ओबीसी’ समाजाची दिशाभूल केली आहे, असा आरोप सचिन माळी यांनी केली आहे.\nते पुढे म्हणाले, मरा��ा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले, तर आमचा विरोध नाही पण “ओबीसी’ कोट्यात देऊ नये. त्यामुळे राज्यात मराठा-“ओबीसी’ संघर्ष सुरू होऊ शकतो. या संदर्भात मुंबईतील “ओबीसी’च्या नेत्यांना भेटून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास समजू शकतो, पण सामजिकदृष्ट्या मराठा समाज मागस आहे, हा निष्कर्ष कुठल्या आधारावर काढण्यात आला, याबाबत आमची शंका आहे. कारण, आज राज्यात सर्वात जास्त मराठा हा समाज आहे. तसेच राज्यातील सगळ्या शिक्षणसंस्था व कारखाने हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या हा वर्ग मागास कसा होऊ शकतो, हे पाहावे लागेल.\nमागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल जाहीर झालेला नसताना मुख्यमंत्र्यांनी 1 डिसेंबर ला जल्लोष करण्याचे आश्‍वासन मराठा समाजाला कसे दिले याचा अर्थ हा अहवाल फुटला होता. त्यामुळे या अहवालाबाबतसुद्धा आता शंका व्यक्त होत आहे. असाही आरोप यावेळी करण्यात आला. आयोगाच्या सुनावण्या सुरू होत्या, त्यावेळीसुद्धा अनेक निवेदने स्वीकारण्यात आली नाहीत. निवेदन देण्यास गेलेल्यांना मारहाणीसारखेसुद्धा प्रकार घडले आहेत. यासंदर्भात सर्व “ओबीसी’ समाज आता एकत्रित येणार आहे, जर मराठा समाजाला “ओबीसी’चा दर्जा दिला जात असेल, तर येत्या निवडणुकीत 52 टक्के “ओबीसी’ समाज हा भाजप-शिवसेनेच्याविरोधात जाईल, असा इशाराही यावेळी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleछत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात 72 टक्के मतदान\nNext articleमेक्‍सिकोच्या सीमेवर लांबलचक कुंपण घालण्याची अमेरिकेची तयारी\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\nदारू शॉपच्या मालकाकडून करून घेतली स्वच्छता\nस्मार्ट सिटीचे कार्यालय महिन्याभरात पालिकेत\nकामाची गती रोखून ठेवण्याचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/shiv-sena-and-bjp-strategy-overcome-28315", "date_download": "2018-12-15T07:24:27Z", "digest": "sha1:DIQQCYWVLDT4ZX2QCMMRGGYWQ5JMJOJV", "length": 15375, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shiv Sena and BJP on strategy to overcome भाजपवर मात करण्यासाठी शिवसेनेची व्यूहरचना | eSakal", "raw_content": "\nभाजपवर मात करण्यासाठी शिवसेनेची व्यूहरचना\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nपुणे - आगामी महापालिका निवडणुकीत भाजपवर मात कशी देता येईल, या दृष्टीने शिवसेनेने व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. मनसेबरोबर युती झालीच, तर कोणत्या ठिकाणी फायदा होऊ शकतो, याची पडताळणी पक्षाकडून सुरू आहे.\nयाबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असला, तरी यातून संभाव्य नफा-तोटा काय होऊ शकतो, याचा विचार शिवसेनेच्या शहर पातळीवरील नेत्यांकडून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nपुणे - आगामी महापालिका निवडणुकीत भाजपवर मात कशी देता येईल, या दृष्टीने शिवसेनेने व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. मनसेबरोबर युती झालीच, तर कोणत्या ठिकाणी फायदा होऊ शकतो, याची पडताळणी पक्षाकडून सुरू आहे.\nयाबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असला, तरी यातून संभाव्य नफा-तोटा काय होऊ शकतो, याचा विचार शिवसेनेच्या शहर पातळीवरील नेत्यांकडून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमुंबईसह राज्यात कुठेच भाजपबरोबर युती न करण्याचा निर्णय पक्षप्रमुखांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. या पार्श्‍वभूमीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत युतीसंदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावरून शिवसेना-मनसे युतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याबाबत कानोसा घेतल्यानंतर सध्या तरी मनसेकडून असा कोणताही प्रस्ताव आला नाही आणि तशी चर्चा नसल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले; परंतु युती झालीच, तर त्याचा फायदा शिवसेनेला कितपत होऊ शकतो, याची पडताळणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nयाबाबत मुंबई येथे मातोश्रीवर बैठक होणार आहे. यासाठी शहरप्रमुख विनायक निम्हण पुण्यातून गेले आहेत. या बैठकीमध्ये नव्याने काही पक्षप्रवेश, प्रभागनिहाय निश्‍चित केलेली प्रारूप उमेदवारांची यादी आणि मनसेसोबतच्या युतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्‍यता आहे. संभाव्य युती ग्राह्य धरून तयार केलेला ढोबळ आराखडादेखील पक्षनेत्यांपुढे मांडण्यात येणार आहे.\nमनसेने घेतला होता अंदाज\nशहर मनसेमध्ये शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात माहिती घेतली असता, असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही. नेत्यांकडून सूचना आल्या तर काय करायचे, याचा निर्णय घेऊ. युती करायचीच असेल, तर पक्षाचे विद्यमान नगरसेवक आहेत, तेवढ्या जागांसाठी आमचा आग्रह राहील. त्याउपर शिवसेना ज्या जागा देण्यास तयार आहे, त्या घेण्याची आमची तयारी आहे. मध्यंतरी मुंबईतील नेत्यांनी पुण्यातील युतीसंदर्भात अंदाज घेतला होता, असेही सांगण्यात आले.\nभाजप-शिवसेना युती होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीवरून अद्याप चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. आघाडी झाली, तर या दोन्ही पक्षांतील इच्छुक आपल्या जाळ्यात अडकतील, या अपेक्षेने शिवसेना-भाजप आणि मनसे या तिन्ही पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब केला जात आहे. दोन्ही कॉंग्रेसकडून आघाडीबाबतचे घोंगडे भिजत ठेवण्यामागे हेदेखील एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/western-maharashtra/solapur/?filter_by=popular", "date_download": "2018-12-15T06:55:15Z", "digest": "sha1:VSDH5IXZOOZA3JIDF56NSJ4VRL7PITIX", "length": 5427, "nlines": 179, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सोलापूर Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nसोलापुरात जन्मले दोन डोक्यांचे मूल\nपंढरपुरात नगरसेवकावर कोयत्याने वार करुन गोळीबार\nहोम पश्चिम महाराष्‍ट्र सोलापूर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2/", "date_download": "2018-12-15T07:39:41Z", "digest": "sha1:ER2NSGNQNZR6HURUD5VGP4F6DV5Y3OFU", "length": 6356, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘रणवीर आता सिंगल नाही’; अमूलच्या दीपवीरला विवाहाच्या खास शुभेच्छा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘रणवीर आता सिंगल नाही’; अमूलच्या दीपवीरला विवाहाच्या खास शुभेच्छा\nबॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा बुधवारी इटलीतील लेक कोमो येथे कोकणी पद्धतीने विवाहबद्ध झाले. सोशल मीडियावर दीपवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमूलनेही खास कार्टून काढत दीपवीरला विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nअमूलने ट्विटरवर कार्टून शेअर करत ‘रणवीर आता सिंगल नाही राहिला’ अशी कॅप्शन दिली आहे.\nदरम्यान, रणवीर-दीपिकाचा आजही सिंधी पद्धतीने विवाह पार पडणार आहे. यावेळी अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींचीच उपस्थिती राहणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजगभरातील दहशतवादी हल्ल्यांचा स्रोत एकच देश – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nNext articleस्वाइन फ्लूचे आणखी 6 रुग्ण आढळले\n#फोटो : दीपवीरच्या शाही रिसेप्शनचे फोटो पाहिले का\n तर्फे लहान मुलांसाठी ७५ दिवस अविरत मनोरंजनाचा आनंद\nराम ��ंदिरावरून राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून राजकीय फटकारे\nदीपिकाने रणवीरसाठी रणबीरचा टॅटू नाहीच हटवला\nया आठवड्यातील रिलीज (22 नोव्हेंबर)\nललित कलांविषयी पुलंच्या मनात होती तळमळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T07:51:45Z", "digest": "sha1:GFYH6SKRM65TO5YQ2GSAYD3MYGUMA52C", "length": 8486, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वसुंधरा राजेंच्या विरोधात कॉंग्रेसने दिला तगडा उमेदवार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवसुंधरा राजेंच्या विरोधात कॉंग्रेसने दिला तगडा उमेदवार\nजसवंतसिंह यांच्या सुपुत्रास केले उभे\nजयपुर: राजस्थानच्या विद्यमान मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात कॉंग्रेसने तगडा उमेदवार उभा करून भाजपला चकीत केले आहे. भाजपचे दिवंगत जेष्ठ नेते जसवंतसिंह यांचे पुत्र मानवेंद्रसिंह यांना कॉंग्रेसने झालावाड मतदार संघात वसुंधरा राजे यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. मानवेंद्रसिंह हे भाजपचेच आमदार होते पण त्यांनी मागच्याच महिन्यात भाजपचा राजीनामा देऊन कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या संबंधात पत्रकारांशी बोलताना मानवेंद्रसिंह म्हणाले की मी भाजपचे आव्हान स्वीकारण्याचे ठरवले आहे. राजपुतांचे नेते जसवंतसिंह यांचा भाजपने जो अपमान केला आहे त्याचा बदला घेण्याची संधी मला या निमीत्ताने मिळाली आहे.\nभाजप सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार असून या सरकारने लोकांची साफ निराशा केली आहे. कमलका फूल हमारी भूल ही घोषणा देत त्यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रैस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले की राहुल गांधी हे देशाचे एक चांगले नेते आहेत आणि त्यांचा भविष्यकाळ उज्जवल आहे. त्यांच्यात मानवतावादी भूमिका वारंवार दिसून येते. मी त्यांना अगदी जवळून पाहिले आहे. मानवतावादी नेताच जनतेची दुखे जाणू शकतो. त्याच्यामुळे देशाला एक चांगले संवेदनशील नेतृत्व मिळाले आहे असेही मानवेंद्रसिंह यांनी यावेळी नमूद केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकिंटो मोमाटाला पराभवाचा धक्का\nNext articleनगर महापालिका रणसंग्राम २०१८ : कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर आज होणार शिक्कामोर्तब\nराष्ट्रीय राजकारणावर केसीआर करणार अधिक लक्ष केंद्रित\nआयबी, रॉ प्रमुखांना सहा महिन्यांची मुदतवाढ\nकेरळ सचिवालयासमोर अयप्पाभक्ताचे आत्मदहन ; भाजपाचे बंदचे आवाहन\nमध्य प्रदेशातील काही विद्यमान आमदार कॉलेजची पायरीही चढलेले नाही\nराफेलवरून राज्यसभेत तुंबळ घोषणा युद्ध ; सोमवार पर्यंत सभागृह तहकुब\nलपवण्यासारखे काही नसेल तर होऊ द्या ना जेपीसी चौकशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T07:51:31Z", "digest": "sha1:HAG4WE2IZDXUJ5AJF6YV26GYAHSEOSE2", "length": 4663, "nlines": 56, "source_domain": "pclive7.com", "title": "जागतिक | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nजागतिक ‘चेस बॉक्सिंग’ स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या राहुल धोत्रेला ‘कांस्य पदक’\nपिंपरी (Pclive7.com):- चेस बॉक्सिंग अमॅच्युअर वर्ल्ड चँम्पियनशिप यांच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रीय खेळाडू राहुल धोत्रे यांनी कांस्य पदकाच...\tRead more\nजागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपळे सौदागरमध्ये नाना काटे यांच्यावतीने स्वच्छता मोहिम\nपिंपरी (Pclive7.com):- ५ जुन हा जागतिक पर्यावरण दिन म्हणुन साजरा केला जातो, हा केवळ एक दिन नसुन पर्यवारण संवर्धनाची मोठी मोहीमच या दिवशी राबवली जाते, या दिनाचे अैचित्य साधुन आज रहाटणी पिंपळे...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T07:37:17Z", "digest": "sha1:B7GFEUDUJREEVUH2EPKVAOXTLFM4Q4VK", "length": 11155, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आणखी दुरवस्था होण्यापुर्वीच उद्‌घाटन करण्याची गरज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआणखी दुरवस्था होण्यापुर्वीच उद्‌घाटन करण्याची गरज\nराजकीय अन्‌ सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवायला हवा\nसातारा – उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीच्या परिसराची दुरवस्था होत असून आणखी दुरवस्था होण्यापूर्वीच प्रशासनाने उद्‌घाटन करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. मात्र, त्या दृष्टीने प्रशासनाला फारसे गांभीर्य नसल्यामुळे आता सामाजिक संघटनांच्या व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकशाहीमार्गाने आंदोलन उभारण्याची आवश्‍यकता आहे.\nपुणे – बेंगलोर महामार्गानजिक बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, उद्‌घाटन करून त्या ठिकाणी समाजकल्याण कार्यालय, जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालय आणि महामंडळांची कार्यालये स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने समाज कल्याण विभागाकडून गांभिर्याने प्रयत्न होत नाहीत. उलट आत्तापर्यंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आश्‍वासन देवून एक वर्ष उलटले तरी अद्याप उद्‌घाटन करण्यात येत नाही.\nपरिणामी न्याय भवनाच्या परिसराची झालेली दुरवस्था दै.प्रभातने यापूर्वी दोन भागांमध्ये समाजासमोर मांडली आहे. मात्र, आता उपेक्षित राहिलेल्या सामाजिक न्याय भवनाचे उद्‌घाटन करून खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारण्याची गरज आहे. कारण, प्रशासनाला जाब विचारला नाही तर येत्या काळात न्याय भवनाच्या भल्या मोठ्या इमारतींची आणखी दुरवस्था तर होणारच आहे त्याच बरोबर मागासवर्गीय समाजाला विविध कार्यालयांमध्ये जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट कायम राहणार आहे.\nकार्यालयांसाठी होतोय लाखोंचा खर्च\nसमाज कल्याण कार्यालय, जातपडताळणी प्रमाणपत्र आणि महामंडळांची कार्यालये एका छत्राखाली यावीत, या उदात्त हेतूने सरकारने सामाजिक न्याय भवन उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोट्यवधी रूपये खर्च करून इमारती ही उभारण्यात आली. मात्र, उद्‌घाटन होत नसल्यामुळे आज जात पडताळणी प्रमाणपत्रासह महामंडळांच्या कार्यालये भाड्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्या मोबदल्यात प्रत्येक महिन्याला एकूण लाखो रूपये खर्च होत आहेत.\nमुलभूत प्रश्‍नांची जाण येणार कधी\nदेशात एकाबाजूला महापुरूषांचे पुतळे व स्मारके उभारण्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरू असताना दुसऱ्या बाजूला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात येणारे सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीचे उद्‌घाटन प्रलंबित ठेवण्यात आले आहे. न्याय भवनामुळे बहुतांश मागासवर्गीय समाजाची पायपीट थांबणार आहे त्याच बरोबर परिसरातील युवकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. मात्र, न्याय भवनाचे तात्काळ उद्‌घाटन व्हावे या दृष्टीने जनआंदोलन उभारण्यात येत नाही, ही खरी शोकांतिका आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा पियानो फ़ॉर सेल\nNext articleएक पाऊल सकारात्मकतेचे\nवजरोशीच्या एकावर पोक्‍सोअंतर्गत गुन्हा\nफलटण विधानसभा मतदारसंघात सेनेची मोर्चा बांधणी\nविजय दिवस समारोहास चित्ररथ जिवंत देखाव्यांसह दिमाखात प्रारंभ\nपल्सरच्या धडकेत कॉन्स्टेबल जखमी\nविजय दिवस समारोहास शोभायात्रेने शानदार प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T06:23:11Z", "digest": "sha1:GLR53ZMYWMFTQPMGDG2NFMCW2UW6Y6XW", "length": 19753, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सांकशी किल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nकातळात खोदलेली पाण्याची टाकी\nजवळचे गाव पनवेल ,बळवली,भेंडीवाडी\nसांकशी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पेण जवळील बळवली येथे सांकसे/सांकशीचा किल्ला आहे. या तालुक्याचे पुर्वीचे नाव सांकसे/सांकशीचा या किल्ल्यावरून पडले.\n४ गडावर जाण्याच्या वाटा\n५ गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे\nसह्याद्रिची एक डोंगररांग खंडाळा घाटाच्या अलिकडे माणिकगडाच्या पश्चिमेला पसरलेली आहे.या रांगेमुळे उत्तरेकडे पाताळगंगा तर दक्षिणेला बाळगंगा नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी होते. या बाळगंगा खोऱ्यांच्या दक्षिणेला सांकशीचा किल्ला आहे.\nपनवेल पासून २०किलोमिटर अंतरावर असणारा सांकशीचा किल्ला घनदाट अरण्याने वेढलेला आहे. एका बाजूला मुंबई गोवा महामार्ग तर एका बाजूला कर्नाळा पक्षी अभयारण्य. पनवेलजवळ इरशाळ , प्रबळगड , माणिकगड , कर्नाळा यासारखे अनेक किल्ले आहेत. पण सांकशी हा यापेक्षा खूपच वेगळा आहे. पनवेलहून पेणच्या दिशेने गाडी निघाली की पनवेलहून १७ ते १८ किमीवर बळवली नावाच फाटा लागतो. या गावाच्या फाट्यावर उतरलं की आपली भ्रमंती चालू होते. बळवली हे छोटसं गाव. लाल मातीच्या भिंती , कौलारू घरं , घरासमोर अंगण , अंगणात असणारी विविध रंगांची फुलं हे सर्व पहातपहात गावाच्या शाळेकडची वाट पकडायची. इथून एक वाट किल्ल्याकडे गेलेली दिसते. विशेष म्हणजे गावाच्या आसपास जवळ कुठे किल्ला असेल याचा मागमूसही लागत नाही. किल्ल्याचा पायथा बळवलीपासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या बाहेरून लालतांबड्या मातीचा एक रस्ता वेडीवाकडी वळणे घेत भेंडेवाडीपर्यंत जातो. वाटेत आजूबाजूला सर्वदूर भाजीपाल्याचे मळे फुललेले दिसतात. पावसाची रिमझिम चालूच असते. सर्व डोंगरांनी एखाद्या नववधूसारखा शालू पांघरल्याचा भास होतो.\nपूर्वी पेणचा उल्लेख तालुका सांकसे, सजा अवचितगड प्रांत कल्याण असाच ऐतिहासिक कागद पत्रातून आढळतो. सांकशी हा किल्ला राणाकंस या राजाने बांधला, त्याची राजधानी होती हेरंबपूर म्हणजेच आजचे हमरापूर. आजही हमरापूर गावात फिरले तर प्राचीन अवशेष आढळतात. राणाकंसच्या काळात सांकसई (बौद्रुद्दीन) किल्ल्यावरुन या सांकसे तालुक्याचा कारभार चाले. त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार म्हणून पुंड व पालेगार असत. हे पालेगार एकमेकांवर स्वारी करून किल्ले ताब्यात घेत. सागर गडच्या पालेगाराने राणासंकच्या साकसईवर स्वारी करून त्याचे राज्य बुडविले.\nया पठारावरुन किल्ल्यावर जायला दोन वाटा आहेत. एक समोरच्या बाजूने तर दुसरी उजव्या कड्याला वळसा घालून वर जाते.\nसमोरून किल्ल्यावर जाणारी वाट बाबूजी धीरे चलना अशी क्षणक्षणाला आठवण करून देणारी असल्याने कातळातील खोबण्या जरा जपूनच चढाव्या लागतात. उजवीकडे सुंदर कातळात खोदलेली पाण्याची टाकी आहेत.\nटेकडीच्या पलिकडच्या बाजूला खालच्या पठारावरून येणारी दुसरी वाट दिसते. या वाटेवर अनेक टाकी खोदली आहेत.\nतासा दीडतासात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. किल्ल्याचा पायथा आला हे ओळखण्याची खूण म्हणजे बदुद्दीन दर्गा. हा दर्गा म्हणजे जवळपासच्या बारा गावांचं दैवत. हा दर्गा बराच जुना आहे. अलीकडेच या र्दग्याची नवी इमारत बांधली आहे. या र्दग्याच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जायला ठळकशी वाट आहे. किल्ल्याची चढण बरीच सोपी आहे. त्यामुळे मधल्या पठारावर जायला २० मिनिटं पुरतात. पठार संपूर्ण हिरवंगच्च असल्याने तिथं थांबण्याचा मोह टाळता येत नाही. पण वेळेचं गणित जुळवायला किल्ला लगेच चढायला लागणं उत्तम होते.\nयापैकी एका टाक्यातलं पाणी चक्क पिवळं आहे. थोडं अंतर चढून गेल्यावर कातळात खोदलेली टाकी लागतात. या किल्ल्यावर इतक्या प्रचंड संख्येने टाकी आहेत की हा किल्ला टाक्यांचा किल्ला म्हणून ओळखला जावा.\nसमोर कर्नाळयाचं पक्षी अभयारण्य खुणावत असतं. हा परिसर नितांत रम्य गूढ वृक्षवेलींनी नटलेला असल्याने वेळ कसा आणि कधी जातो समजत नाही.\nमहाराष्ट्र टाईम्स मधील लेख\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरग���री• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी ०५:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-cleaning-campaign-75372", "date_download": "2018-12-15T08:07:02Z", "digest": "sha1:JBZ7Q2WNUIE4UYSHCSWI2T5NHKP2V3UU", "length": 16726, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news cleaning campaign परिसर स्वच्छतेद्वारे संदेश सेवेचा... | eSakal", "raw_content": "\nपरिसर स्वच्छतेद्वारे संदेश सेवेचा...\nमंगळवार, 3 ऑक्टोबर 2017\nसातारा - सकाळच्या प्रसन्न वातावरणात, कोवळी उनं अंगावर घेत त्यांनी आपल्या हातात झाडू घेतले. शाळेच्या पायरीपासून गावात सर्वत्र त्यांनी कचरा गोळा करत स्वच्छता केली. उडणारी धूळ आणि अस्वच्छतेला न जुमानता त्यांनी परिसर चकाचक करून आज करंजे येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आगळी आदरांजली वाहिली. कृतिशील उपक्रम राबवून ‘स्वच्छता ही सेवा’ हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.\nसातारा - सकाळच्या प्रसन्न वातावरणात, कोवळी उनं अंगावर घेत त्यांनी आपल्या हातात झाडू घेतले. शाळेच्या पायरीपासून गावात सर्वत्र त्यांनी कचरा गोळा करत स्वच्छता केली. उडणारी धूळ आणि अस्वच्छतेला न जुमानता त्यांनी परिसर चकाचक करून आज करंजे येथील श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आगळी आदरांजली वाहिली. कृतिशील उपक्रम राबवून ‘स्वच्छता ही सेवा’ हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.\nसामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने महास्वच्छता मोहीम उपक्रम राबविण्यात आला. ‘सकाळ’ने या उपक्रमात सहभाग घेतला. या महास्वच्छता मोहिमेत सुमारे एक ट्रॉली कचरा गोळा करण्यात आला. या वेळी श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज संस्थेचे सचिव तुषार पाटील, मुख्याध्यापिका सुनंदा शिवदास, सुशांत साळुंखे, रवींद्र निकम, अंजली साळुंखे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, वितरण व्यवस्थापक तानाजी गायकवाड, जाहिरात व्यवस्थापक संजय कदम उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.\nस्वच्छतेच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात समाजासमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते; पण या शाळेच्या विद्यार्थ्यांकडून नियमितपणे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता होईल, असे श्री. कात्रे यांनी सांगितले. अशा उपक्रमाला कृतिशील सहभाग देऊन ‘सकाळ माध्यम समूह’ नेहमीच प्रोत्साहन देते, असेही त्यांनी सांगितले.\nविद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. या उपक्रमात शाळेतील ‘सकाळ एनआयई’चे सदस्यही मोठ्या संख्येने सहभागी झाले. इयत्ता पाचवीने शाळेचे पटांगण, इयत्ता सहावीने शाळेचे मैदान व नजीकचे रस्ते, सातवीने करंजे नाका ते महालक्ष्मी मंदिर, आठवीने झेंडा चौक ते करंजे ���मान, नववीने भैरवनाथ पटांगण ते ननावरे आळी, कमान, दहावीने मुख्य बाजारपेठ ते भैरवनाथ मंदिर आदी ठिकाणी स्वच्छता केली. प्लॅस्टिक कागद, टाकलेल्या बाटल्या, पालापोचाळा आदी सुमारे एक ट्रॉली कचरा गोळा केला. नंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली.\nया वेळी विद्यार्थ्यांसमवेत महेश वसावे, वृषाली कुंभार, गौरी पवार, वैशाली कुंभार, अलकनंदा कोळी, रोहिणी यादव, ज्योती सातपुते, यशवंतराव गायकवाड, शलाका भोसले, लतिका ननावरे, अमरसिंग वसावे, सुनंदा जाधव, कविता हेंद्रे, उषा नांगरे, रवींद्र फडतरे, सुनीता देशमुख, प्रियांका इंदलकर, काशिनाथ वाईकर, वसंत पोतेकर, आशा फडतरे, आशालता निकम, रोहिणी चौगुले या शिक्षकांनी व ‘सकाळ’च्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.\nश्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज दर महिन्यातून एकदा मोहीम राबवून स्वच्छतेविषयी प्रबोधनाचे काम करीत आहे. आज दोन ऑक्‍टोबर गांधी जयंतीची सुटी असतानाही सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले व त्यांनी करंजे गावातील प्रमुख ठिकाणे चकाचक केली.\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\n‘चित्रसाधना’ प्रदर्शनामध्ये कलेचे विविध आविष्कार\nपुणे - देशातील विविध भागातून आलेल्या चित्रकारांच्या चित्रांचे ‘चित्रसाधना : २०१८’ हे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड येथे भरविण्यात आले आहे...\nइथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती...\nठाण्यात पुन्हा जळीत कांड, शहरात खळबळ\nठाणे : ठाण्यातील पाचपाखाडी आणि लोकमान्यनगर येथे दुचाकी जळीतकांडची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी घोडबदंर येथील पातलीपाडा भागात तीन दुचाकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/mulasshi-sawad-sadhnyacha-babasathi-tips", "date_download": "2018-12-15T07:51:53Z", "digest": "sha1:W22MLYOI7M2VWROMNOMAQFISQZRBKTEE", "length": 13484, "nlines": 241, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुलांशी संवाद साधण्याच्या बाबांसाठी काही टिप्स - Tinystep", "raw_content": "\nमुलांशी संवाद साधण्याच्या बाबांसाठी काही टिप्स\nपालकत्व ही काही फक्त एकट्या आईची जबाबदारी नाही तर वडिलांचीही ही तितकीच जबाबदारी असते. बऱ्याचदा आईच्या तुलनेत वडील मुलांपासून काही अतंर राखून असल्याचे पहायला मिळते त्याच परिणाम म्हणून मुलांची वडिलांशी फारशी जवळीक नसते. आईवडील म्हणून बाळाचे दोन पालक असतील तर बाळाला दोघांचीही समप्रमाणात ओढ आणि जवळीक असायला हवी. वडील त्यांच्या भावना कायमच लपवत असल्याने वडिलांना त्यांच्या मुलांशी जवळीक वाढवणे अवघड जाते हे समजू शकते, मात्र आपल्या मुलगा किंवा मुलगी यांच्याशी जवळीक आणि संवाद साधू न शकल्याचा प श्चाताप भविष्यात होऊ शकतो. त्यामुळे आपल्या मुलांशी संवाद साधण्यासाठी आणि जवळीक साधण्यासाठी काय मार्ग निवडता येतील पाहूया.\n१. वडील आणि मुलगा किंवा मुलगी फिरायला जा.\nवडील मुलगा किंवा वडील मुलगी एकत्र फिरायला गेलात तर या नात्यात एकदम जादुई बदल घडू शकतात. सुरुवातीला असे फिरायला जाणे कदाचित अवघडल्यासारखे वाटेल पण काही काळानंतर अशा फिरण्याची नक्की सवय होऊन जाईल.\n२. मुलांचा दिनक्रम जाणून घ्या.\nआपल्या मुलांचा दिवस कसा गेला हे जाणून घेणे पालकांसाठी गरजेचे आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुलांना सतत आज काय झाले हे विचारल्यास काही दिवसांनी मुले आपोआप त्यांच्या दिवसातल्या घडामोडी सांगू लागतील आणि मुलांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी पालकांना मिळेल.\nमुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत वडील थोडे कठोर आणि भीती वाटणारे असल्याचे बहुतेकदा पहायला मिळते. ते गरजेचे असते. पण मुलांबरोबर प्रेमळ बंध निर्माण करायचे असतील तर मात्र वेगळा दृष्टीकोन ठेवला पाहिजे. कठोर होण्यापेक्षाही त्यांच्याबरोबर एक तासभर बसून त्यांना अभ्यास पूर्ण क़रण्यात मदत करा. त्यामुळे त्यांना तुमच्याविषयी अधिक विश्वास निर्माण होईल आणि त्यांना कोणत्याही वेळी कोणताही प्रश्न विचारण्यासही शिकवा.\n४. जबाबदारी वाटून घ्या.\nमुलांना वाढवणे आणि त्याविषयीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे ही एकट्या आईची जबाबदारी नाही. जबाबदाऱ्या वाटून घ्यायचा प्रयत्न करा. अगदी बाळाचे लंगोट किंवा डायपर बदलण्याच्या वेळांपासून सर्वच वाटून घ्या आणि काही कळायच्या आतच वडील म्हणून आपोआपच सर्वच गोष्टींत गुंतायला लागता.\nमुलांचे वडील आहातच आपण आणि वडीलांप्रमाणे मुलांशी वागायलाही हवे. पण काही वेळा मात्र मुलांना आपल्या अधिक जवळ येण्यासाठी आणि मोकळेपणाने बोलण्यासाठीही मुलांचे वडील होण्यापेक्षाही मित्र होणे अधिक चांगले आहे.\nवडील असणे त्या जबाबदाऱ्या निभावणे सोपे काम नाही आणि तरीसुद्धा ते महत्त्वाचे आहे. पितृसत्ताक समाजात अजूनही, वडिलांकडे घरातील कर्ता पुरुष ज्याला आपल्या मुलांबरोबर घालावायला वेळ नाही, तर मुलाच्या जन्माबरोबर त्याच्याशी निगडीत येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या आईच्या अशाच दृष्टीने पाहिले जाते. पण कुठेतरी बाबा लोकांच्या मनात, आपल्या मुलीशी किंवा मुलाशी आपण जवळीक साधू शकतो नाही याविषयी पश्चातापाची भावना असते. त्यामुळे हे सर्व मागे टाकून आजच ठरवा आणि आपल्याला जसा पिता किंवा बाबा व्हायचे आहे तसेच व्हा.\nटीप- सर्व आयांना एक खास विनंती - हे विचार जरुर सगळ्यांना शेअर करा आणि आपल्या पतीराजांना टॅग करा जेणेकरून ते देखील या टिप्सचा वापर करु शकतील.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबी���ी भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/entertainment/video-day-sachin-pilgaonkar-got-trolled-video-song-2252", "date_download": "2018-12-15T06:56:00Z", "digest": "sha1:W4GR62LTDASOAPWF3I4XCWOFOF3GJFVM", "length": 5233, "nlines": 37, "source_domain": "bobhata.com", "title": "व्हिडीओ ऑफ दि डे : महागुरूंच्या या व्हिडीओला लोक ट्रोल का करत आहेत? तुम्हीच बघून ठरवा!!", "raw_content": "\nव्हिडीओ ऑफ दि डे : महागुरूंच्या या व्हिडीओला लोक ट्रोल का करत आहेत\nवरचा व्हिडीओ बघण्याआधी हे वाचून घ्या :\nमहागुरू आणि सगळ्यातलं सगळं येणारे आपले सचिनजी पिळगावकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी कुठेही इंटर्व्ह्यू दिलेला नाही किंवा ते कुठेही जज म्हणून झळकलेले नाहीत. तर यावेळी त्यांनी चक्क एक व्हिडीओ सॉंग काढून स्वतःवर ट्रोलींगची आफत ओढवून घेतले आहे.\nआपल्याला सर्वांनाच माहित आहे की महागुरू उत्कृष्ट नृत्य करतात आणि सुरेल गातात. त्यांनी त्यांच्या या नाना कलांचा वापर करून मुंबईवर आधारित गाणं तयार केलं आहे. या गाण्याचं नाव आहे “आमची मुंबई – द मुंबई अँथम”. हे गाणं त्यांनी स्वतःच गायलेलं आहे. या गाण्यातून मुंबई शहराचं वैशिष्ट्य दिसतं म्हणे. पण प्रत्यक्षात या गाण्याने त्यांचं हसं केलं आहे. भोजपुरी सिनेमाही त्यापेक्षा बरा असं म्हणण्याची वेळ आता आली आहे.\nत्याचं काय आहे ना भाऊ, ना नीट संगीत, ना धड शब्द आणि नृत्याच्या आजूबाजूलाही न फिरकणारा ‘डाँन्स’ तोही चक्क महागुरुंचा. चित्रिकरणाबद्दल तर विचारूच नका राव. आता अशा व्हिडीओ सॉंगमध्ये महागुरू दिसल्यावर आणखी काय होणार आहे\nट्रोलींगनंतर व्हिडीओचे निर्माते ‘शेमारू बॉलीगोली’ने हे गाणं काढून टाकलंय. पण या गाण्याचा प्रोमो अजूनही युट्युबवर उपलब्ध आहे. चला तर गाणं तर काढून टाकलं, पण प्रोमोच बघून घ्या. पण आपल्या रिस्कवर. नंतर कोणी बोलू नका की आमचा वेळ वाया घालवला.\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा ��क मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/prolapse-rectum-1788358/", "date_download": "2018-12-15T07:07:09Z", "digest": "sha1:TG7VYNY37X7NMETOZG6OAHXOICX2UXRM", "length": 13896, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prolapse Rectum | गुदभ्रंश | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nगुदभ्रंश म्हणजे ‘प्रोलॅप्स रेक्टम’. हा देखील लहान मुलांमध्ये आढळणारा एक आजार आहे.\n|| डॉ. अमृता होळकर-गायकवाड, मूळव्याध व भगंदरतज्ज्ञ\nगुदभ्रंश म्हणजे ‘प्रोलॅप्स रेक्टम’. हा देखील लहान मुलांमध्ये आढळणारा एक आजार आहे. या आजारासंबंधी अज्ञान असल्यामुळे याची काही लक्षणे दिसल्यास पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. गुदाच्या आतील गुदवलीचा मांसल भाग अंशत: (पार्टिकल) किंवा पूर्णत: (कम्लिट) गुद्द्वारातून बाहेर येणे यास गुदभ्रंश किंवा ‘प्रोलॅप्स रेक्टम’ असे म्हणतात.\nअंशत: गुदभ्रंश : यामध्ये गुदवलीचा म्हणजेच गुदाच्या आतील मांसल भाग अंशत: गुद्द्वारातून बाहेर येतो. याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक असते. मुख्यत: तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुले याने त्रस्त असतात.\nयात गुदाच्या आतील मांसल भाग गुद्द्वारातून पूर्णपणे बाहेर येतो. सुरुवातीला हे केवळ शौचाच्या वेळी जोर केल्याने होते. नंतर मात्र केवळ उभे राहिल्यावर किंवा चालल्यानंतरही हा त्रास होतो. याचे प्रमाण प्रौढांमध्ये अधिक असते.\nम्हणजेच आंत्रांत्रनिवेश होय. यामध्ये मोठय़ा आतडय़ाचा काही भाग किंवा गुदवलीचा काही भाग एकमेकांवर चढल्याने अशी स्थिती निर्माण होते. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते.\nअंशत: गुदभ्रंश हा तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. याचे एकच निश्चित कारण नाही. मात्र, याच्या कारणांमध्ये अ��ाली प्रसूत बालके, कमी वजनाची आणि अशक्त बालके, कटींमधील स्नायूंची दुर्बलता, कृमी, वारंवार अतिसार, मलावष्टंभ, शौचाच्या वेळी जास्त कुंथणे ही काही सर्वसाधारण कारणे सांगता येतील.\nअंशत: गुदभ्रंशाच्या लक्षणांमध्ये शौचाच्या वेळी मांसल भाग बाहेर येणे. त्यानंतर तो आपोआप आत जाणे किंवा तो हाताने लोटावे लागणे. शौचाला कडक होणे. जास्त कुंथावे लागणे. गुद्भागी वेदना-दाह ही लक्षणे असतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन उपचार घेणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यास कधी कधी गुदगत रक्तस्रावासारखी गंभीर लक्षणेही उद्भवण्याची शक्यता असते.\nबऱ्याच वेळा जसे जसे वय वाढत जाते, तशी तशी लहान मुलांमध्ये अंशत: गुदभ्रंशाची लक्षणे कमी होत जातात. मात्र अशक्त मुलांचे वजन वाढवणे, कटीच्या स्नायूंना बळकटी येण्यासाठी व्यायाम, योगासने, योग्य आहार घेणे गरजेचे असते. आजाराच्या ठरावीक अवस्थेमध्ये आयुर्वेदिक उपचारांचाही खूप फायदा होतो. ठरावीक बस्ती, औषधी तैलयुक्त पिचू व आयुर्वेदिक काढा हे उपयुक्त ठरतात. मुलांना मलावष्टंभ होऊ नये यासाठी त्यांच्या आहारात गाईचे तुपाचे प्रमाण वाढवावे. पालेभाज्या द्याव्यात. पिण्याच्या पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. गरज पडल्यास योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाव��द्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s3300-point-shoot-digital-camera-gold-price-pNqFa.html", "date_download": "2018-12-15T07:12:02Z", "digest": "sha1:UCV2KK2VCZVU42Y42YFBVP4E7PRSCKH2", "length": 19874, "nlines": 423, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड नवीनतम किंमत Aug 13, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्डफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 6,950)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 6 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR Lens\nअपेरतुरे रंगे F3.5 - F6.5\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 inch\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nपिसातुरे अँगल 26 mm Wide-angle\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 4:3, 16:9\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 42 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\n( 4213 पुनरावलोकने )\n( 629 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 118 पुनरावलोकने )\n( 24 पुनरावलोकने )\n( 635 पुनरावलोकने )\n( 47 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 262 पुनरावलोकने )\n( 37 पुनरावलोकने )\nनिकॉन कूलपिक्स स्३३०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा गोल्ड\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Yashogatha&id=3256", "date_download": "2018-12-15T07:26:11Z", "digest": "sha1:VG6ZSVZGGT6NJN7372FRYME3OZ5OMFHP", "length": 10092, "nlines": 99, "source_domain": "beedlive.com", "title": "आमच्या विषयी", "raw_content": "\n‘जलदूत’ च्या पाणीपुरवठ्याने चार कोटी लिटरचा टप्पा ओलांडला \nलातूर : शहरातील पाणी टंचाई लक्षात घेवून तातडीचा उपाय म्हणुन सुरु करुण्यात आलेल्या रेल्वेद्वारे पाणीपुरवठ्याच्या उपक्रमाने आज २४ व्या फेरीत एकूण ४ कोटी २० लाख लिटर पाणीपुरवठ्याचा टप्पा ओलांडला.\nलातूर शहरातील पाणी टंचाई लक्षात घेवून सरकारप्रसंगी रेल्वेने पाणीपुरवठा करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानंतर महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथराव खडसे आणि पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी ५ एप्रिल रोजी लातूर शहराला भेट देवून रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली होती आणि पंधरा दिवसात पाणीपुरवठा सुरु करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या नेतृत्वाखाली महसूल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका, महावितरण आदी यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेवून रेल्वेने येणारे पाणी उतरवून घेणे, त्याची जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहतूक करणे आणि तेथून शहरात त्याचे वितरण करणे याबाबींसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची उभारणी केली. त्यात पाणी साठविण्यात येणाऱ्या विहीरीची स्वच्छता आणि डागडुजी, रेल्वे टँकरमधील पाणी साठवण विहीरीपर्यंत वाहून नेण्यासाठी सुमारे ८०० मिटर लांबीची पाईपलाईन अंथरणे, पाणी वाहतुकीसाठी टँकर पॉईंटची उभारणी करणे, विहीरीपासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी सुमारे ३ किलोमीटर लांबीची पाईपलाईन अंथरणे आणि पाणी उपशासाठी विहीरीवर १२ मोटारी बसविणे तसेच त्यांच्या वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र फिडर उभारणे अशा बाबींचा समावेश आहे.\nमिरज येथून १० टँकरने ५ लाख लिटर पाणी घेवून येणाऱ्या पहिल्या रेल्वेचे आगमन १२ एप्रिल रोजी झाले. या पद्धतीने ९ दिवस ४५ लाख लिटर पाणी आणण्यात आले. त्यानंतर २० एप्रिलपासून ५० टँकरने २५ लाख लिटर पाणी आणण्यास सुरुवात झाली. लातूर शहरासाठी रेल्वेने आजवर ४ कोटी २० लाख लिटर पाणी आणण्यात आले आहे.\nया पाण्याच्या वितरणांसाठी महापालिकेने टँकरची व्यवस्था केली आहे. पाणी वितरणांवर महापालिकेचे तसेच राज्य शासनाचे अधिकारी-कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच पाणी वितरणाच्या वेळी संबंधीत प्रभागातील रहिवाशांच्या प्रातिनिधीक स्वरुपात सह्याही घेतल्या जात आहेत.\nलातूर शहरासाठी रेल्वे आणि इतर स्थानिक स्त्रोतातून होणारा दैनंदिन पाणीपुरवठा शहराची एका दिवसाची संपूर्ण गरज भागवणारा नाही, ही बाब लक्षात घेवून नागरिकांनी टँकरद्वारे ठरवून दिलेल्या प्रमाणातच पाणी घ्यावे. त्यात कोणताही हस्तक्षेप करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.\nरिक्षा चालकाचा मुलगा बनला आय.ए.एस.अधिकारी\n‘जलदूत’ च्या पाणीपुरवठ्याने चार कोटी लिटरचा टप्पा ओलांडला \nसाहेबांची लेक; विकास कार्यात नंबर एक\n‘मेक इन इंडिया सप्ताह’\nपंडित दीन��याळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना\nमाझी कन्या भाग्यश्री योजना\nपंतप्रधानांना प्रेरणा देणारे गाव - गंगादेवीपल्ली\nविविध फुलपिकांशी जोडले नाते\nछत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापन गुरू आणि व्यूहरचनाकार\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/mp/", "date_download": "2018-12-15T07:52:48Z", "digest": "sha1:GVM2FC6KYABAU56DVMEQBDPNBF3P6X6W", "length": 6452, "nlines": 68, "source_domain": "pclive7.com", "title": "MP | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nदेहु, आळंदी, पंढरपूर तिर्थ क्षेत्राच्या सुधारणांसाठी केंद्राने निधी द्यावा; खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- श्री क्षेत्र देहु, आळंदी व पंढरपूर या तिर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी व तिर्थ क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने जास्त निधी द्यावा अशी मागणी खासदार...\tRead more\nशेतीमालाला योग्य हमीभाव व ऑलम्पिक खेळाडूंना चांगल्या सुविधा पुरवाव्यात; खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत खाजगी विधेयक���द्वारे मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- अन्नधान्याचे उत्पन्न मोठ्याप्रमाणावर होऊन सुद्धा योग्य प्रणालीचा अभाव असल्याने तसेच सरकारकडून त्याची खरेदी योग्य भावात होत नसल्याने दिवसेंदिवस अन्नधान्याचे उत्पन्न कमी...\tRead more\nभाजप खासदार नाना पटोलेंचा राजीनामा\nनवी दिल्ली – भाजप खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आज लोकसभा अध्यक्षांकडे पटोलेंनी राजीनामा सोपवला. खासदार नाना पटोले अनेक दिवसांपासून मोदी सरकारच्या भूमिके...\tRead more\n‘खासदार आपल्या भेटीला’ अभियान अंतर्गत श्रीरंग बारणेंनी जाणून घेतल्या सांगवीकरांच्या समस्या\nपिंपरी (Pclive7.com):- मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे ‘खासदार आपल्या भेटीला’ या अभियाना अंतर्गत मतदार संघातील विविध भागांमध्ये जावून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच ते प...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B5%E0%A4%B0/word", "date_download": "2018-12-15T07:06:51Z", "digest": "sha1:Y5JAGDD34JADOYSQM7RE7E3GDM7HBVQU", "length": 11036, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - वर", "raw_content": "\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\nईश्वर गीता ईश्वरकृष्ण उड्डामरेश्वर उनकेश्‍वर केशवराज देशमुख चामुण्डेश्वरी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी जोगेश्वरी नवरात्र बलभीम मोरेश्वर भट भार्गवराम मुक्तेश्वर मुक्तेश्वरी मध्वमुनीश्वर योगेश्वरानंद रूपकुँवरिजी वेंकटेश्वर वरदराज वरदलक्ष्मी वराह वराह पुराण वराहमिहिर विन्ध्येश्वरी विनायक दामोदर सावरकर विश्वेश्वर वीरेश्वर शिवराम संगीत स्वयंवर सदाशिवराव परांजपे स्वयंवर सिद्धेश्‍वर सीतास्वयंवर हरिवरदा\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nधर्मशास्त्रदृष्ट्या एकंदर गुणांची यादी\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत स���ाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nकुले वर्ज्य करण्याची कारणे\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nवधूंची निषिद्ध व ग्राह्य बाह्यलक्षणे\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nसूक्ष्म दृष्टीने ओळखण्याची लक्षणे\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nस्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nमाता आणि सापत्नमातेपासून होणारे सापिंड्य\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nसापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nवधू वरापेक्षा लहान असावी\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nजुळी मुले झाली असतां शांति करावी काय\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव���यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-farmers-suicide-bribing-debt-76030", "date_download": "2018-12-15T07:52:48Z", "digest": "sha1:5HUKBGF3R7WWV6RC7SWFSDKVIVQ3WXSM", "length": 12732, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhule news farmer's suicide by bribing debt नापिकी, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nनापिकी, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nशनिवार, 7 ऑक्टोबर 2017\nनिजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील शिवाजीनगर (ता. साक्री) येथील अल्पभूधारक शेतकरी काशिराम गंगाराम ठेलारी (वय 47) यांनी नुकतीच नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी शेतात विषारी औषध प्राशन केले होते.\nनिजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील शिवाजीनगर (ता. साक्री) येथील अल्पभूधारक शेतकरी काशिराम गंगाराम ठेलारी (वय 47) यांनी नुकतीच नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी शेतात विषारी औषध प्राशन केले होते.\nठेलारी यांचे गुरुवारी (ता. 5) उपचारादरम्यान रुग्णालयातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लाखो रुपयांचे कर्ज होते. त्यांची शिवाजीनगर शिवारात चार एकर शेतजमीन असून ते गेल्या तीन-चार वर्षांपासून नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत होते. शेतीत टाकलेले भांडवलसुद्धा निघत नव्हते. नुकतेच निजामपूर-जैताणे येथे सोमवारी (ता. 2) आठवडेबाजारानिमित्त आलेले असताना पिकांवर मारण्यासाठी फवारणीची औषधे व कीटकनाशके घेऊन ते शेतात गेले. तेथे त्यांनी विषारी औषध प्राशन केले.\nघरच्यांना घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी साक्री ग्रामीण रुग्णालयात व तेथून पुढे धुळे जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. गुरुवारी उपचारादरम्यान धुळे जिल्हा रुग्णालयातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शिवाजीनगर येथे शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले. काशीराम ठेलारींच्या मृत्यूने शिवाजीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, निजामपूर पोलिस ठाण्यात अद्याप घटनेची नोंद झालेली नव्हती.\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपाम��ळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nबनावट कागदपत्रांद्वारे बॅंकेची फसवणूक\nनारायणगाव - ट्रक खरेदीच्या कर्ज प्रकरणासाठी बनावट कागदपत्र सादर करून बॅंक ऑफ इंडियाच्या नारायणगाव शाखेची १४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी...\nविजय मल्ल्याने त्यांचे केले अभिनंदन...\nलंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/cash-problem-latur-41816", "date_download": "2018-12-15T07:53:54Z", "digest": "sha1:3YZFL7TNPR6T23WJ6A6P2QSWACPALESM", "length": 14906, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cash problem in latur बॅंकेतून बाहेर गेलेला पैसा परतच येईना! | eSakal", "raw_content": "\nबॅंकेतून बाहेर गेलेला पैसा परतच येईना\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nलातूर - नोटाबंदीनंतर नव्या नोटा येऊन व्यवहाराला सुरवात झाली तरी चलन तुटवड्याचा प्रश्न कायम आहे. महिनाभरापासून शहरातील एटीएम बंद पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यातूनच मिळेल तेवढे पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी बॅंकेत तोबा गर्दी केली आहे. बॅंकेतून बाहेर गेलेला पैसा पुन्हा बॅंकेत परतच येत नसल्याने ही समस्या ��िर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nलातूर - नोटाबंदीनंतर नव्या नोटा येऊन व्यवहाराला सुरवात झाली तरी चलन तुटवड्याचा प्रश्न कायम आहे. महिनाभरापासून शहरातील एटीएम बंद पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यातूनच मिळेल तेवढे पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी बॅंकेत तोबा गर्दी केली आहे. बॅंकेतून बाहेर गेलेला पैसा पुन्हा बॅंकेत परतच येत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nजिल्ह्यातील बहुतांश एटीएम सध्या बंद आहेत. या स्थितीत बॅंकेतून ठराविक रक्कम ग्राहकांना देण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांनी रोजच्या आर्थिक गरजा भागवण्याकरिता बॅंकांतून पैसे काढण्यासाठी गर्दी केली असून बॅंकेत ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत उमेदवारांनी निवडून येण्यासाठी मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटल्याची चर्चा झाली. मताचा भाव पाचशे ते अडीच हजार रुपयापर्यंत गेल्याचा बोलबालाही झाला. या स्थितीत बॅंकेत ठणठणाट असताना उमेदवारांकडे कोठून पैसे आले, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. भारतीय स्टेट बॅंकेकडून अन्य बॅंकांना चलन पुरवठा करण्यात येतो. या बॅंकांकडे जमा झालेले चलन स्टेट बॅंकेकडे जमा करण्यात येते. मात्र, बॅंका स्वतःच्या व्यवहाराची गरज भागविण्यासाठी स्टेट बॅंकेकडे चलन जमा करत नसल्याची स्थिती आहे. बॅंकांतूनही चलन बाहेर जाण्याचे प्रमाण जास्त असून परत येण्याचे प्रमाण कमी आहे. यात रिझर्व्ह बॅंकेकडून चलन पुरवठा बंद झाल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. काही भागात दहा रूपयाचे नाणे बंद पडल्याच्या अफवेने व्यवहारावर परिणाम झाला आहे.\nखरे काय ते सांगा\nमागील आठवड्यात येथे आलेले उस्मानाबादचे खासदार प्रा. रवी गायकवाड यांनाही एटीएममध्ये पैसे नसल्याचा फटका बसला. त्यांनी एटीएमसमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर पैसे भरण्यात आले. या वेळी त्यांनी बॅंक अधिकाऱ्यांना चलन तुटवड्याचे खरे कारण सांगण्याचा आग्रह धरला. मात्र, अधिकाऱ्यांना वरूनच चलन तुटवड्याचे एकच कारण सांगत होते. नोटाबंदीनंतर बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी जुन्या नोटा बदलून नव्या देण्यासाठी गैरप्रकार केले होते. यामुळे मोजक्‍याच व मोठ्या ग्राहकांना पाहिजे तेवढे चलन देऊन बॅंका ग्राहकांना वेठीस धरत असल्याचाही संशय आहे. दरम्यान, पंधरा दिवसात एटीएम सुरू न ��ेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे विष्णूपंत साठे, राज गाडे, रमेश माळी व सिद्धेश्वर जाधव यांनी दिला आहे.\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nबीड : माजलगावजवळ कार झाडाला धडकून 3 ठार\nमाजलगाव (जि. बीड) : भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना शुक्रवारी (ता....\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2014/11/swami-public-limited-trailer-launch.html", "date_download": "2018-12-15T06:53:56Z", "digest": "sha1:6UR3HALL72DFBZTV6265HOY4VAPDF3YP", "length": 14939, "nlines": 47, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: Swami Public Limited Trailer Launch", "raw_content": "\nएकेकाळी महाराष्ट्रात होऊन गेलेल्या थोर संतांना तेव्हा स्वप्नातही वाटलं नसेल, की त्यांनी दाखवलेला अध्यात्माचा मार्ग एक दिवस कॉर्पोरेट कंपन्यांच्या जगातून जाईल त्यांनाच काय, पण आपल्यासारख्या सामान्य लोकांनाही कधी वाटलं नव्हतं, की एक दिवस भक्तीचं ‘मार्केटिंग’ केलं जाईल, श्रद्धेचं ‘ब्रँडिंग’ होईल आणि ‘बॉटम लाइन’साठी अध्यात्म विकलं जाईल. पण हेच सध्याचं वास्तव आहे. देवापेक्षाही ‘स्वामी, बाबा, महाराज’ जास्त महत्त्वाचे झाले आहेत. म्हणूनच सामान्य भक्ताच्या मनात असणारी श्रद्धा आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी तिचा फायदा घेऊन मांडलेला बाजार यावर बोचरं भाष्य करणारा ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ हा सिनेमा येत्या २८ नोव्हेंबर २०१४ या दिवशी संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nसिद्धार्थ (चिन्मय मांडलेकर) हा एक साधा-सरळ आणि सामाजिक जाणिवा जिवंत असलेला तरुण असतो. आजीच्या (नीना कुलकर्णी) तालमीत तयार झालेला... एमएसडब्ल्यू करून समाजसेवा करत असतो. मात्र, त्याच्या आयुष्यात एक असं वळण येतं, की मूल्यं- नितीमत्ता यांची कास सोडून तो थेट पैशांच्या मागे लागतो. वाट्टेल ते झालं, तरी भरपूर पैसे कमवून यशस्वी व्हायचं या त्याच्या महत्त्वाकांक्षेला नचिकेत (सुबोध भावे) हा चलाख बिझनेसमन खतपाणी घालतो. आलिशान लाइफस्टाइल जगता यावी म्हणून आजकाल सगळेजण मान मोडून काम करतात, भरपूर पैसे कमावतात आणि मग मनाला शांती नाही म्हणून रडत बसतात. अशांच्या भाबड्या श्रद्धेचा योग्य वापर करून खोऱ्याने पैसे ओढता येतील हे त्याच्या धूर्त मनानं ओळखलेलं असतं. म्हणून मग, नचिकेत सिद्धार्थलाच ‘स्वामी’ बनवून लाँच करतो, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’. एखाद्या प्रॉडक्टप्रमाणे तो या स्वामीचं उत्तम पॅकेजिंग आणि मार्केटिंग करतो आणि त्याच्यासाठी ब्रँडिंग अॅक्टिव्हिटीजही आखतो. हा स्वामी लोकांचा विश्वास मिळवण्यात कसा यशस्वी होतो, नचिकेतचं ध्येय पूर्ण होतं का सिद्धार्थ हे स्वामीपण निभावू शकतो का सिद्धार्थ हे स्वामीपण निभावू शकतो का नचिकेतच्या नफ्याच्या गणिताचं काय होतं नचिकेतच्या नफ्याच्या गणिताचं काय होतं वगैरे प्रश्नांची उत्तर देताना सिनेमा आणखी रंजक होतो.\nप्रेक्षकांची उत्कंठा सतत वाढवत नेणाऱ्या या सिनेमाची संकल्पना विजय मुंडे यांची आहे, तर प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या सिनेमासाठी कथालेखक, गीतकार आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका यशस्वीपणे निभावली आहे. मॅटर या सिनेंमाच्या यशस्वी निर्मितीनंतर पूनम शेंडे यांच्या\n‘सा��थी एंटरटेनमेंट’ ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. अतिशय वेगळ्या प्रकारच्या या कथेला दिग्गज कलाकारांची साथ मिळाल्यामुळे सिनेमा लक्षवेधी झाला आहे. सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर यांच्यासारख्या तरुण, आघाडीच्या अभिनेत्यांच्या जुगलबंदीचा अनुभव प्रेक्षकांना यात घेता येईल, तर विक्रम गोखले, नीना कुलकर्णी यां दिग्गज कलाकारांचा अभिनयही सिनेमाची जमेची बाजू आहे. स्वर्गीय कलाकार विनय आपटे यांचा अविस्मरणीय अभिनयही ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’मध्ये पाहायला मिळणार आहे. नवोदित चेहरा आणि आश्वासक अभिनयगुण असेलली संस्कृती खेर या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याशिवाय सविता मालपेकर, मिलिंद शिंदे, भारत गणेशपुरे, विनोद खेडकर हे लोकप्रिय कलाकारही सिनेमात आहेत.\nसिनेमाची सांगीतिक आघाडी हिंदी इंडस्ट्रीतल्या नामवंतांनी सांभाळलेली आहे. ‘दिल तो पागल है’’ सारख्या सिनेमाला संगीत देणारे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक उत्तम सिंग यांनी ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ ला कर्णमधुर संगीत दिले आहे, तर प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय चक्रवर्ती आणि गायक सुखविंदर सिंग यांनी ती गायली आहेत. पार्श्वसंगीत चैतन्य आडकर यांचे आहे.\nराजस्थानसह भारतातल्या विविध निसर्गरम्य ठिकाणी सिनेमाचं शूटिंग करण्यात आलं असून विक्रम अमलाडी यांच्या छायाचित्रणाने तो आणखी सुखद बनला आहे. कलादिग्दर्शन सिद्धार्थ तातूस्कर यांचे असून रंगभूषा महेश बराटे यांनी तर वेशभूषेची जबाबदारी सोनिया सहस्त्रबुद्धे यांनी निभावली आहे. सिद्धार्थ घाडगे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते असून लाइन प्रोड्युसरची जबबादारी विनोद सातव व आश्विनी तेरणीकर यांनी समर्थपणे सांभाळली आहे. विवेक वाघ हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.\nदमदार कथा आणि लक्षात राहाणारा विषय, अनुभवी, कसलेलं दिग्दर्शन, अवीट गोडीचं संगीत आणि कलाकारांचा समर्थ अभिनय यांनी सजलेला ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ हा सिनेमा २८ नोव्हेंबर २०१४ या दिवशी प्रदर्शित होत असून तो प्रेक्षक त्याला प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादाची खात्री आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/kumar-mangalam-birlas-son-aryaman/", "date_download": "2018-12-15T07:53:20Z", "digest": "sha1:6M2ZSCPVY3SNV7ROC5MIHYU2XENWYWXJ", "length": 11547, "nlines": 140, "source_domain": "marathimotivation.in", "title": "IPL च्या लिलावात विकला गेला ३० लाख���त पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home जनरल IPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nनुकतेच आयपीएल च्या 11 व्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. नेहमी प्रमाणेच ipl च्या लिलावाने बराच लहान लहान शहरातील गरीब खेळाडूंना करोडपती बनवले, तर बऱ्याच दिग्गज खेळाडूंना कोणी खरेदीदार मिळालाच नाही.\nया लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला तो म्हणजे इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक, त्याला दिल्ली डेरडेव्हिल या संघाने तब्बल 12.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. तर भारतीय खेळाडूंमध्ये जयदेव उनात्कट ला सर्वात जास्ती 11.5 कोटीची बोली लागली.\nपण या सर्व गोंधळात ऐका नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ते नाव होतं आर्यमान विक्रम बिर्ला. जो IPL च्या आधारभूत किंमत 20 लाख रुपये मध्ये लिलावात उपलब्ध होता. पण लिलावाच्या पहिल्या फेरीत त्याला कोणी खरेदी केलं नाही. पण दुसऱ्या फेरीत जो शिल्लक राहिलेल्या खेळाडूंसाठी राखीव असतो त्यात त्याला राजस्थान रॉयल्स या संघाने 30 लाख रुपयात खरेदी केले.\nहा खेळाडू जो फक्त 30 लखात विकला गेला. त्याचे वडील दुसरे तिसरे कोणी नसून कुमार मंगलंम बिर्ला हे होय. जे भारतातील सर्वात मोठे उदोजकांपैकी एक. ज्यांची 800 अरब रुपयांची कुल संपत्ती आहे.\nखरे तर आर्यमान ला त्याचा वडिलांचा पाऊल वर पाऊल ठेवून एक ऐशो आरामाची जिंदगी जगता आली असती. पण त्याने क्रिकेटच्या मैदानात मेहनत करून, घाम गाळून स्वतःचे वेगळे अस्तित्त्व निर्माण क��ायचे ठवरले आहे. त्याने त्याचे आलिशान गाड्या सोडून गर्दीच्या रेल्वे प्रवास स्वीकारला व आपल्या मुंबई मधल्या आलिशान घर सोडून मध्य प्रदेश मध्ये आपल्या क्रिकेट चा छंद जोपासण्यासाठी राहायला लागला.\nत्याने मागे सी. के. नायडू ट्रॉफी मध्ये 153 धावांची धुवाधार खेळ करून सर्वांच लक्ष वेधून घेतल होत. म्हणून यावेळी त्याची वर्णी IPL ला लागली आहे. आर्यमान नक्कीच आजच्या पिढीला आदर्श आहे ज्याच्या वडिलांची अरबोची संपत्ती असताना देखील स्वतःचा अस्तित्वासाठी लढतो आहे.\nअश्या अनेक लेखांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज.\nPrevious articleHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\nमकर संक्रांती चे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadiscom.in/mr/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/", "date_download": "2018-12-15T06:38:04Z", "digest": "sha1:ADH3EQJ4ZFDKXBF52LCN44P4S2452SLV", "length": 6059, "nlines": 98, "source_domain": "www.mahadiscom.in", "title": ":: Maharashtra State Electricity Distribution Company Limited :: – MahaVitaran", "raw_content": "\nम. रा. वि. मं. सूत्रधारी कंपनीचे संचालक मंडळ\nसेक्शन मधील विविध मीटरची उपलब्धता\nउपविभाग व फेजनुसार मीटर ची उपलब्धता व पेड पेंडिंग\n२० KW पेक्षा जास्त लोड असलेल्या पेड पेंडिंग अर्जांची यादी\nप्रशिक्षण आणि सुरक्षा विभाग\nमाहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत सहाय्यक जनमाहिती अधिकारी, जनमाहिती अधिकारी,अपिलीय प्राधिकारी यांची यादी\nबातम्या व ताज्या घोषणा\nदिनांक १६.१२.२०१८ रोजी होणाऱ्या १०७ व्या मराठी भाषा परीक्षेस बसणाऱ्या कर्मचाऱ्यांची अंतिम यादी 11 डिसेंबर 2018\nअकोला ,चंद्रपूर ,जळगाव, लातूर आणि नाशिक परिमंडळ या ठिकाणी अध्यक्ष , ग्राहक तक्रार निवारण मंच (कंत्राटी पद्धतीवर ) या पदाकरिता जाहिरात 10 डिसेंबर 2018\n© २००४-२०१८ हे महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nसंकेतस्थळाची मालकी : महावितरण\nदेखभाल : इंटरपोल टेक्नोलॉजीस प्रायवेट लिमिटेड\nAddress: १) हॉंगकॉंग बँक बिल्डींग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१.\n२) प्रकाशगड, प्लॉट नंबर जी-९, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T07:53:39Z", "digest": "sha1:UEXCF63NL7Q3WHFIDJOKZJLVUKRCCXLJ", "length": 7818, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुहेरी उड्डाणपुलाला भारतरत्न अटबिहारी वाजपेयी यांचे नाव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदुहेरी उड्डाणपुलाला भारतरत्न अटबिहारी वाजपेयी यांचे नाव\nमहापालिकेस प्रस्ताव देणार – मुरलीधर मोहोळ\nपुणे – नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो आणि इतर वाहनांसाठी उभारल्या जाणाऱ्या दुहेरी उड्डाणपुलास भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेस देण्यात येणार असल्याचे मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.\nया उड्डाणपुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील आठवडयात करण्यात आले आहे. विधि समिती अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे यांच्यासह मोहोळ यांचा हा प्रस्ताव आहे.\nकर्वे रस्त्यावर वनाज ते रामवाडी मार्गाचे काम सुरू आहे. याच रस्त्यावर अभिनव चौक आणि नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही पूल स्वतंत्र न करता या दोन्ही मार्गांसाठी एकच उड्डाणपूल उभारला जाणार आहे. “एसएनडीटी’ ते स्वातंत्र्य चौकापर्यंत सुमारे 542 मीटर लांबीचा हा पूल असणार आहे. त्यासाठी सुमारे 60 कोटींचा खर्च येणार असून त्यासाठी महापालिका 35 कोटींचा खर्च करणार असून 2018-19 च्या अंदाजपत्रकात 14 कोटी 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगोवा-बेंगळुरू यांच्यात आघाडीसाठी झुंज\nNext articleउत्तराखंडमध्ये भाजपला 7 पैकी 5 महानगरपालिका\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भर���्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ranji-trophy-maharashtra-vs-mumbai-match-updates-470982-2/", "date_download": "2018-12-15T06:42:24Z", "digest": "sha1:G5THW7Y27OLQGT73MUNUUCMF642RALIR", "length": 8565, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रणजी करंडक : दुसऱ्या दिवसअखेर मुंबई 5 बाद 196 | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरणजी करंडक : दुसऱ्या दिवसअखेर मुंबई 5 बाद 196\nपुणे – रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर मुंबई संघाने 5 बाद 196 धावापर्यंत मजल मारली आहे. मुंबईचा संघ अजूनही महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या 156 धावांनी पिछाडीवर आहे.\nकालच्या 3 बाद 298 धावसंख्येवरून पुढे खेळताना जे.एस. पांडे हा 74 तर आर.ए. त्रिपाठी हा 40 धावा काढून बाद झाला. त्यानंतर एन.एस. शेख हा फलंदाजही 23 धावा काढून बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज झटपट बाद झाल्याने कालच्या धावसंख्येत महाराष्ट्राला केवळ 54 धावांची भर घालता आली. मुबंई संघाकडून आकाशने सर्वाधिक 4 तर शुभम राजंणे आणि रोस्टन डायस याने प्रत्येकी 2 गडी बाद केले. शिवम दुबेने एक गडी बाद केला.\nपहिल्या डावाची सुरूवात करताना मुबंईचा सलामीवीर जय बिस्टा हा 27 धावांवर बाद झाल्यानंतर आदित्य तारे आणि सिध्देश लाड यांनी मुंबईचा डाव सावरला. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागिदारी झाली. आदित्य तारे हा 63 धावांवर बाद झाला. त्यांनतर सुर्या (12), आरमान जाफर (06) आणि शिवम दुबे (04) झटपट बाद झाले. महाराष्ट्र संघाकडून पालकरने 2 तर सत्यजित बच्छाव, चिराग खुराणा आणि समद फल्ला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.\nदुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईची धावसंख्या 5 बाद 196 झाली असून खेळपट्टीवर कर्णधार सिध्देश लाड हा नाबाद 70 तर शुभम रांजणे हा नाबाद 9 धावांवर खेळत होते. तिसऱ्या दिवशी मुंबईच्या उर्वरीत पाच फलंदाजाना झटपट बाद करून एक चांगली आघाडी घेण्याची महाराष्ट्र संघाला संधी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपिंपळगाव येथे कला क्रीडा महोत्सव उत्साहात\nNext articleदुःख व्यक्त केलं, म्हणून राज्यकर्ते शेतकऱ्यांवर दाखल करत आहे गुन्हे -धनंजय मुंडे\nजिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा : मिलेनियम, सिंबायो���िस संघांची विजयी सलामी\nवसंत रांजणे-11 व भाऊसाहेब निंबाळकर-11 यांच्यात विजेतेपदासाठी लढत\nपराभवाची परतफेड करण्यास बार्सेलोना उत्सूक\nलू, मरियम, कावा, व्हॅलेरिया यांचा उपांत्य फेरीत प्रवेश\nISL Football 2018 : बंगळुरुचा एटीकेवर सहज विजय\nआर्य स्पोर्टस, प्रदिपदादा कंद स्पोर्टस क्‍लब संघांची आगेकूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/split-photo-series-by-turkish-photographer-2516", "date_download": "2018-12-15T06:52:00Z", "digest": "sha1:36OIJIUKE3L26U75SUWPNLSPQSP6MJQS", "length": 9757, "nlines": 71, "source_domain": "bobhata.com", "title": "युद्ध आणि शांती : जगाचे दोन वेगवेगळे रूप दाखवणारे हे फोटोग्राफ्स एकदा पाहाच !!", "raw_content": "\nयुद्ध आणि शांती : जगाचे दोन वेगवेगळे रूप दाखवणारे हे फोटोग्राफ्स एकदा पाहाच \nसिरीयन युद्ध हे कदाचित दुसऱ्या महायुद्धापेक्षा जास्त काळ चाललेलं एकमेव युद्ध ठरणार आहे. तब्बल ७ वर्षापेक्षा जास्त काळापासून हे युद्ध सुरु आहे. आताही कुठेतरी चकमक सुरूच असणार. आपल्यातील बऱ्याच जणांना सिरियन युद्ध फक्त ऐकून माहित असतं. याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया...\n२०११ साली या युद्धाला तोंड फुटलं. सिरियाचे राष्ट्रपती ‘बशर अल-असद’ आणि त्यांच्या बाथ पार्टीने सत्ता सोडावी अशी मागणी त्यांच्या विरोधकांनी केली होती. विरोधकांमध्ये सामान्य नागरिक (विशेषतः तरुण) आणि सैनिकांचा समावेश होता. हे प्रकरण पुढे सरकारच्या दडपशाहीने चिघळलं. सरकार विरोधी गटामध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांची भर पडल्याने या युद्धाची दिशाच बदलली. आज या युद्धाच स्वरूप ‘बशर अल-असद’ यांना मदत करणाऱ्या देशांची फळी आणि विद्रोहींना मदत करणाऱ्या देशांची फळी असं झालं आहे. हे युद्ध फक्त यादवी किंवा सिरीयाचा गृहकलह न राहता अरब देशांचं युद्ध बनलं आहे.\nप्रत्येक युद्धात सामान्य माणसाची ससेहोलपट होते. सिरीयन युद्धात ७ वर्षांमध्ये ५ लाख माणसांचा बळी गेला आहे. प्रत्यक्ष आकडा या पेक्षा जास्त असू शकतो. निर्वासित झालेल्यांचा आकडा यापेक्षा कैकपटीने जास्त आहे. निर्वासितांना तुर्कस्तान आणि मग पुढे युरोपची वाट धरावी लागली. काही समुद्रमार्गे युरोपलाच जाऊन भिडले. युद्धाचा लवलेश नसलेला युरोप या सिरीयन नागरिकांसाठी स्वर्ग होता.\nतुर्कस्तानच्या उगूर गॅलेन्कुस या फोटोग्राफरने सिरीयन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाची दोन भागात विभागणी केली आहे. पहिल्या भागात शांतता नांदत असलेला भाग आहे तर दुसरा भागात युद्धाने आयुष्य बेचिराख झालेला भाग आहे. त्याने तयार केलेले फोटो हे एकाचवेळी दोन वेगवेगळ्या परिस्थितीतल्या मानवी जीवनाचं चित्रण करतात. जगभरात जिथे जिथे युद्ध आणि हिंसा माजली तिथे तिथे सामान्य माणूस भरडला गेला. उगूरने तयार केलेले फोटो हे २ वेगवेगळ्या जगातील तफावत दाखवतात.\nचला तर उगूर गॅलेन्कुस या कलाकाराने पाडलेल्या जगाच्या दोन भागांचं चित्रण पाहूया....\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-12-15T06:26:13Z", "digest": "sha1:JELBCTCN4MHDIN2BEJ337WKZVU43Y6VA", "length": 7782, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिमबिबट्या - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहिमबिबट्या (शास्त्रीय नाव : Uncia uncia; इंग्लिश: Snow Leopard) हा मार्जार कुळातील अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. याचा वावर मुख्यत्वे हिमालयातील उत्तुंग पर्वतरांगात आहे.\nबिबट्यापेक्षा हा आकाराने काहीसा लहान असतो, पण त्याची शेपटी त्या मानाने मोठी असते.तो साधारण १००-११० सेमी असतो, व त्याची शेपटी साधारण ९० सेमी असते. ते समुद्र-सपाटीपासून साधारण १२-१२ हजार फुटांपर्यंत आढळतात. उन्हाळ्यात जेव्हा उंच कुरणे चरायला मोकळी असतात तेव्हा त्यांना गुराख्यांकडून पाळीव बकर्‍या, मेंढ्या घेऊन जाण्याची संधी मिळते.थंडीत ते साधारण ६हजार फुटांपर्यंत खाली येतात. इतर मांसभक्षी प्राण्यांप्रमाणेच त्यांच्या हालचाली त्यांच्या भक्ष्यांच्या हालचालींवर अवलंबून असतात. रानमेंढ्या, बकऱ्या, कृंतक, मार्मोट, कस्तुरी मृग आदि प्राण्यांचा त्याच्या आहारामध्ये समावेश होतो.\nगर्भ धारण कर���्याचा काळ तीन महिने असतो, व मादी २ ते ४ पिल्लांना जन्म देते. त्यांच्या कातडीसाठी त्यांची शिकार केली जाते.\nहिमबिबट्या शिकार करताना बी.बी.सी. वाईल्ड लाईफ संकेतस्थळ. चलचित्र.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/charges-against-punes-fadnis-group-nashik-28151", "date_download": "2018-12-15T07:38:22Z", "digest": "sha1:N3HYCTQDTPKDC7I47YFSGHULW45N4YMM", "length": 13499, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "charges against pune's fadnis group in nashik पुण्यातील फडणीस ग्रुपविरोधात फसवणुकीचा गुन्हा | eSakal", "raw_content": "\nपुण्यातील फडणीस ग्रुपविरोधात फसवणुकीचा गुन्हा\nसोमवार, 30 जानेवारी 2017\nनाशिक : पुण्यातील प्रसिद्ध फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. या कंपनीविरोधात अखेर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा मुंबई नाका पोलिसांत दाखल करण्यात आला. गेल्या कित्येक महिन्यांपासून यासंदर्भात गुंतवणूकदारांकडून पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला जात होता. परंतु, कंपनीकडून गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत केली जाईल, असे आश्‍वासन पोलिसांना दिले जात होते.\nनाशिक : पुण्यातील प्रसिद्ध फडणीस इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. या कंपनीविरोधात अखेर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा मुंबई नाका पोलिसांत दाखल करण्यात आला. गेल्या कित्येक महिन्यांपासून यासंदर्भात गुंतवणूकदारांकडून पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला जात होता. परंतु, कंपनीकडून गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत केली जाईल, असे आश्‍वासन पोलिसांना दिले जात होते.\nगुंतवणूकदार मधुकर भास्कर देशपांडे (रा. देशपांडे गल्ली, नेवासे खुर्द, ता. नेवासे, जि. नगर) यांनी याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली. संचालक विनायक प्रभाकर फडणीस, अनुराधा विनय फडणीस, शरयू विनायक ठकार, भाग्यश्री सचिन गुरव, सायली फडणीस-गडकरी, मनोज ऊर्फ तुषार बापूराव कुलकर्णी (सर्व रा. प्रेसिडेन्स हाइट्‌स, श्रीहरी कुटे मार्ग, नाशिक) यांनी संगनमत करून गुंतवणूकदारांना बॅंकेपेक्षा जादा व्याजदराचे आमिष दाखवून आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. देशपांडे यांनी मे 2011 मध्��े गुंतवणूक केली होती.\nरकमेची मुदत एप्रिल 2016 मध्ये संपल्यानंतरही त्यांना गुंतविलेली रक्कम व व्याज न देता फडणीस कंपनीने 16 लाख 73 हजार 386 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले. नाशिकमधीलही अनेक गुंतवणूकदारांनी पोलिस आयुक्तांकडे निवेदने देऊन संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. तत्कालीन आयुक्त एस. जगन्नाथन यांनीही या संदर्भात कंपनीकडे पाठपुरावा केला असता, कंपनीचे संचालक विनायक फडणीस यांनी गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर देण्याचे आश्‍वासन दिले होते. दरम्यान, कंपनीने अद्यापही गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केलेले नाहीत. अखेर मुंबई नाका पोलिसांत फडणीस ग्रुपविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपुण्यात वाहतूक नियम पाळा\nपुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांकडुन गरमागरम चहा पाजुन तोंड गोड करण्यात आले. नियमाचे...\nस्क्रॅप बसमधील चेसीचा आकार 20 सेमीने कमी\nसोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील 98 बसमधील चेसीज स्क्रॅप झाल्या आहेत. निकषापेक्षा सुमारे 20 सेंटिमीटरच्या कमी आकाराच्या या चेसीज असल्याने...\nआईबाबत अपशब्द वापरल्याने मुलाची आत्महत्या\nपिंपरी (पुणे) : दोन मित्रांनी आईबाबत अपशब्द वापरले. ते सहन न झाल्याने एका तरूणाने आत्महत्या केली. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी दोन मित्रांवर...\nराज्यात २ हजार ९३० चालक तीन महिन्यांकरिता निलंबित मुंबई - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार ९३० बेशिस्त चालकांचे वाहन परवाने तीन महिन्यांकरिता...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून\nपुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न��यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/elderly-people-japan-are-getting-arrested-purpose-because-they-want-go-prison-2350", "date_download": "2018-12-15T07:08:48Z", "digest": "sha1:UMN7N6UG4CZLEKXR3Z2LIMXAQ4PY3JRQ", "length": 9960, "nlines": 40, "source_domain": "bobhata.com", "title": "म्हणून जपानमधले ज्येष्ठ नागरिक गुन्हे करत आहेत? त्यांना तुरुंगाची इतकी आस का लागली आहे?", "raw_content": "\nम्हणून जपानमधले ज्येष्ठ नागरिक गुन्हे करत आहेत त्यांना तुरुंगाची इतकी आस का लागली आहे\nजपानमध्ये राहणारी बरीचशी जपान शिनियर शिटिझन आहे. बरीचशी म्हणजे किती तर अगदी पूर्ण लोकसंख्येच्या जवळजवळ २५%. आपल्याकडचे वृद्ध लोक घरी नातवंडाना सांभाळतात, कुठं तीर्थयात्रेला फिरतात, अगदीच काही नाही तर एसटी आणि ट्रेनमधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करत कुठे ना कुठे जाऊन येतात. मंग हे जपानी म्हातारे लोक जेलमंदी का जाऊन राह्यले भौ तर अगदी पूर्ण लोकसंख्येच्या जवळजवळ २५%. आपल्याकडचे वृद्ध लोक घरी नातवंडाना सांभाळतात, कुठं तीर्थयात्रेला फिरतात, अगदीच काही नाही तर एसटी आणि ट्रेनमधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करत कुठे ना कुठे जाऊन येतात. मंग हे जपानी म्हातारे लोक जेलमंदी का जाऊन राह्यले भौ\nतर, ब्लूमबर्ग नावाच्या एका संस्थेनं एक सर्व्हे केला, काही मुलाखतीही घेतल्या. त्यात आढळून आलं की जपानमधले वृद्ध लोक त्यांना तुरुंगात घातलं जावं म्हणून लहानसहान गुन्हे करत होते. अशा गुन्ह्यांचं प्रमाण अलिकडच्या वीसेक वर्षांत दुप्पट झालंय. तुरुंगातही पाह्यलं तर दर पाच कैद्यांतला एकजण वयाची साठी पार केलेला असतोच. वृद्ध स्त्रियांत तर दहातल्या नऊजणी एखाद्या दुकानात हात मारताना पकडल्या गेल्या आहेत आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आलंय. या वृध्दांना या वयात असं करण्याची गरज का पडते हे त्यांनी मुलाखती घेऊन शोधून काढलं आणि ते कारण खूपच हृदयद्रावक होतं.\nका करत आहेत हे वृद्ध लोक गुन्हे\nपाश्चात्त्य देशांत बरेच लोक एकेकटे राहतात. वृद्धत्वात मात्र हे एकटं राहाणं समस्या होऊन बसलीय. त्यांची काळजी घ्यायला कोणी नसतं. त्यांचे कुटुंबिय दुरावलेले असतात किंवा आयुष्याच्या या वळणावर येईपर्यंत कधीकधी त्यांची कुटुंबंच नाहीशी झालेली असतात. दिवसेंदिवस त्यांच्याशी ��ोलायला कुणी नसतं. त्यात म्हातारपणासोबत अनेक व्याधी जडलेल्या असतात, त्यांच्या औषधपाण्यासाठी पैसे लागतात. हे सगळं कुणाच्या मानसिक, शारिरीक आणि आर्थिक आधाराशिवाय होणं शक्य नसतं. ब्लूमबर्गच्या रिपोर्टप्रमाणे ४०% लोकांशी बोलायला कुणी लोकच नव्हते. त्यामुळं या साऱ्यांसाठी तुरुंगातलं आयुष्य हाच एक आशेचा किरण होता.\nजपानमध्ये एका सामान्य कैद्याला तुरुंगात ठेवण्यासाठी साधारण २०,००० डॉलर्स इतका खर्च येतो. पण वृद्ध लोकांना औषधपाणी, हॉस्पीटल असा सगळा लवाजमा लागत असल्यानं हा खर्च २०,०००डॉलर्सच्या खूप पलिकडे जातो. वेळ कधी कशी सांगून येईल हे आधीच सांगता येत नाही. त्यामुळं तुरुंगातले कर्मचारी बरेचदा या कैद्यांची काळजी घेताना, आणि त्यांची इतर कामं करताना दिसतात. इवाकुणी इथल्या स्त्रियांच्या तुरुंगाच्या वॉर्डन युमी मुरानाका म्हणतात, \" त्यांना घर आणि कुटुंब मिळू शकतं, पण तुरुंग म्हणजे त्यांचं घर होऊ शकत नाही\". पण ही झाली तुरुंगवाल्यांची बाजू. या तुरुंगात जाणाऱ्या जनतेला नक्की काय वाटतं\nएका बाईच्या मते तुरुंगात आजूबाजूला लोक असतात, तिला तिथं एकटं, एकाकी वाटत नाही. त्यामुळं तिला तुरुंगात राहायला आवडतं. ही बाई जेव्हा दुसऱ्यांदा तुरुंगातून सुटून बाहेर गेली, तेव्हा तिनं आपण इथं परत यायचं नाही असा निश्चयही केला होता. पण तिला तुरुंगाची इतकी आठवण येऊ लागली की ती काहीतरी गुन्हा करुन तिथं परत आली.\nअर्थात हे फक्त जपानमध्येच होतं असं काही नाही हं. अमेरिकेतही कडक हिवाळा पडायच्या सुमारास किंवा आजारी पडल्यास लोक स्वत:ला अटक करवून घेतात. पण जपानमध्ये हे वृद्धांचं अटक करवून घेणं इतकं वाढलंय की अधिकारीवर्ग त्यामुळं चिंतेत पडलाय. सध्या जपान सरकार त्यांच्या आरोग्यविषयक सेवा आणि समाजसेवेचे कार्यक्रम सुधारुन तुरुंगातला वृद्धांचा टक्का कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. पण तरीही जपानमध्ये तुरुंगात जाऊ इच्छिणाऱ्यांचा ओघ काही संपत नाहीय.\nतिथल्या एका समाजसेवकाचं म्हणणं आहे, \"आतलं आयुष्य काही साधं सरळ नाही, पण काही लोकांसाठी बाहेरचं आयुष्य जास्त खडतर आहे\". खरंय ना\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahaplus.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE", "date_download": "2018-12-15T06:52:08Z", "digest": "sha1:AWRF3PHO2WMCBJBKGXCREEHZPKKD2SG5", "length": 9303, "nlines": 59, "source_domain": "mahaplus.com", "title": "अर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » महान्यूज » अर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nनाशिक : राज्याच्या अर्थसंकल्पाद्वारे कृषी क्षेत्राच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करताना पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे रोजगार निर्मितीवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी केले.\nजिल्हा माहिती कार्यालय आणि महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्थसंकल्प राज्याचा…संकल्प विकासाचा’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, उपप्राचार्य डॉ.डी.व्ही.ठाकोर, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.एस.पी.देवरे, प्रा.व्ही.एस.मिस्त्री, माहिती सहायक मोहिनी राणे आदी उपस्थित होते.\nडॉ.निकम म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पातून विविध भागातील विकासाचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. मानव विकास निर्देशांकात प्रगती करण्यासाठी अशी विकास प्रक्रिया महत्वाची आहे. अर्थसंकल्प या प्रक्रियेतील महत्वाचा आणि आधारभूत घटक आहे. राज्याच्या विकासाचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात पहायला मिळते. विविध स्वरुपात शासनाकडे एकत्र होणाऱ्या निधीचा लाभ सामान्य जनतेला व्हावा, असे प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात येतात.\nयावर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. कृषी क्षेत्र सक्षम करण्यासाठी सिंचनावर विशेष भर देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्यासाठीदेखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि कोल्ड व्हॅन, संत शिरोमणी आठवडे बाजाराची व्याप्ती वाढविणे आदी अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.\nकौशल्य विकास आणि रोजगार क्षेत्रासाठी अनेक तरतुदींचा समावेश अर्थसंकल्पात आहे. याशिवाय रस्ते विकास, रेल्वे प्रकल्पांना गती देणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना, सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान तसेच सामाजिक क्षेत्रातील योजनांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींची त्यांनी माहिती दिली.\nडॉ.मोघे यांनी अर्थसंकल्पाच्या विविध पैलूंची माहिती दिली. अल्पसंख्याक बहुल नागरी आणि ग्रामीण क्षेत्रात पायाभूत सुविध उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी जबाबदार नागरिक म्हणून अर्थसंकल्पाच्या विविध पैलूंचा आणि शासकीय योजनांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे सांगून शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/yepme+shirts-price-list.html", "date_download": "2018-12-15T07:24:21Z", "digest": "sha1:6FMDGNDZNKAHXMCDVFJWBOZY73SSNANV", "length": 24527, "nlines": 704, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "येपमी शिर्ट्स किंमत India मध्ये 15 Dec 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 येपमी शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nयेपमी शिर्ट्स दर India मध्ये 15 December 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 57 एकूण येपमी शिर्ट्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन येपमी वूमन स पिंक पॉलिस्टर टॉप्स आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Homeshop18, Flipkart, Naaptol, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी येपमी शिर्ट्स\nकिंमत येपमी शिर्ट्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन येपमी ब्लू सॉलिड कॉटन शर्ट SKUPD8nNUk Rs. 814 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.254 येथे आपल्याला येपमी ब्लू अँड ग्रीन स्त्रीपीडा कॉटन शर्ट SKUPD8fLir उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 57 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस र 500 अँड बेलॉव\nयेपमी में s चेकेरेड सासूल शर्ट\nयेपमी ब्राउन कैतलीं पाईस्ले प्रिंट्स शीर शर्ट\nयेपमी वूमन स ऑलिव्ह & मुलतीकोलोर पॉलिस्टर टॉप्स\nयेपमी रेड कॉटन शिर्ट्स\nयेपमी ब्लू पॉलिस्टर शिर्ट्स\nयेपमी औरंगे & ब्लॅक चार्लीझे रसरबक शर्ट\nयेपमी व्हाईट पॉलिस्टर शिर्ट्स\nयेपमी ब्लू सॉलिड कॉटन शर्ट\nयेपमी वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nयेप���ी वूमन s सासूल शर्ट\nयेपमी व्हाईट & ब्लू में स सॉलिड सासूल शर्ट\nयेपमी में s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nयेपमी येल्लोव सॉलिड पोळी कॉटन शर्ट\nयेपमी वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nयेपमी वूमन स ब्लू & पिंक पॉलिस्टर टॉप्स\nयेपमी स्काय ब्लू & व्हाईट टिपून पाईस्ले प्रिंट्स शीर शर्ट\nयेपमी ब्लॅक प्लॅनोटेड चिनी नेक शर्ट\nयेपमी व्हाईट & पूरपले चार्लीझे रसरबक शर्ट\nयेपमी ब्लू सॉलिड कॉटन शर्ट\nयेपमी पिंक सॉलिड कॉटन शर्ट\nयेपमी रेड & ब्लू चार्लीझे रसरबक शर्ट\nऐशा गुप्ता ब्लू प्रिंटेड कॉटन शर्ट\nयेपमी ग्रे सॉलिड कॉटन शर्ट\nयेपमी वूमन स ग्रे पॉलिस्टर टॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2010/03/27/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8B/", "date_download": "2018-12-15T06:40:39Z", "digest": "sha1:2F3YGYY2DJYE5URMDHWICSGN5LQ35TEG", "length": 25241, "nlines": 170, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "निरंतर चित्र काढतो « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« दिसतेस तू तशीच अगदी\n“शेवटी महत्वाचं म्हणजे तू जनतेवर विश्वास ठेवतोस.त्यांच्या जीवनात थोडीशी हास्याची भर घालण्यात तुला अपार आनंद होत असणार.”\n“सूर्या,तू आता प्रसिद्ध व्यंगचित्रकार झाला आहेस हे मला माझ्या एका मित्राने सांगीतलं.तुला कधीतरी तुझ्या ऑफिसमधे येऊन भेटायचा माझा विचार होता.आज तुझी इथेच गाठ पडली हे बरं झालं.”\nमी जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समधे काही कामासाठी गेलो होतो.तिथे सूर्यकांत कानडे मला भेटला त्याच्याशी बोलत असताना मी त्याला म्हणालो आणि आम्ही कॅन्टीनमधे गप्पा मारण्यासाठी जाऊन बसलो.\n“तसं पाहिलंत तर मी चार पाच वर्षाचा असल्यापासून चित्र काढायला लागलो.अगदी पहिलं चित्र मी काढलं होतं ते मला आठवतं”.\nसूर्या लहानपणाच्या आठवणी काढून मला सांगायला लागला.\n“माझ्या आई बरोबर मी माझ्या मावशीची गावाला जायचो.आम्ही तिकडे एकदोन आठवडे रहायचो.कोकणात जी छोटी मोठी शहरं आहेत त्यापासून दूर दूर गेल्यावर निसर्गसुंदर खेडी पहायला मिळतात. माझी मावशी जिथे रहायची ते असंच सुंदर खेडं होतं. भात-शेतीचा प्रदेश असल्याने कुणग्या कुणग्यात भात लावलं जायचं,दोन कुणग्यातल्या उंचवट्याला मेर म्हणतात.शेती तुडवत न जाण्यासाठी ह्या मेरीवरून कसरत करत जावं लागायचं.\nजाता जाता उंच उगवलेल्या भाताच्या रोपट्यावर आलेल्या कोवळ्या तांदळाच्या कुसराला ओढून त्यातले कच्चे तांदूळ खाताना गाईच्या दुधाची लज्जत यायची.”\n“सूर्या तू नुसता चित्रकार नसून एक चांगला लेखकही आहेस.तू जे वर्णन करून सांगतो आहेस ते लेखातही लिहू शकशील.”\nसूर्या खजील झाला.मला म्हणाला,\n“एका चित्रकाराला चित्र काढण्यापूर्वी दृष्याचा आढावा घ्यावा लागतो.काही चित्रकार तो आढावा मनात साठवून ठेवतात आणि मग चित्र काढायला लागतात.मी माझं मन फक्त तुझ्याकडे उघडं करून सांगत आहे.”\n“सांग,सांग मला ऐकायला आवडेल.आणि मी पण कोकणात वाढलो असल्याने माझ्या बालपणातल्या आठवणीचा देखावा तू उभा करीत आहेस, याच्यापेक्षा आणखी कसला आनंद व्हायचा.”\nमी सूर्याला बरं वाटावं म्हणून म्हणालो.\n“तर मी काय सांगत होतो हां शेती संपता संपता नदी दिसायची. कोकणातल्या नद्या फक्त पावसात दुथडी भरून वाहतात.एरव्ही उन्हाळात पाण्याची ठणठण असते. नदीकडे जाण्यासाठी शेताच्या मधून पायवाटा असायच्या.\nशेतकर्‍यांची गुरं-गाई,वासरं,म्हशी,रेडकं-नदीत धूवायला आणि म्हशीना पाण्यात डुबवून ठेवण्यासाठी नदीवर आणल्या जायच्या. मला हे दृष्य पाहायला फारच आवडायचं.माझे मावस भाऊ त्यांच्या गुरांना नदीवर घेऊन येताना मी त्यांच्याबरोबर न चुकता जायचो.\nमग नदीजवळच्या एखाद्या खडकावर बसून कागदाच्या पॅडवर हे दृष्य -ती नदी,नदीवर येणारी गुरं,बेवारशी हडकुळी कुत्री,त्यांच्या बरोबरचे माझ्या भावांसारखे इतर शेतकरी,तसंच डोक्यावर कळश्या घेऊन रंगीबेरंगी लुगडी नेसलेल्या बायका नदीकडे किंवा नदीकडून जाताना पाणी आणताना- पाहून त्याचं चित्र काढायला हुक्की यायची.माझं अगदी पहिलं चित्र होतं ते एका शेतकर्‍याच्या मागे एक संतप्त झालेली म्हैस पाठलाग करतानाचं.”\n“अगदी पहिलं चित्र सुद्धा किती लक्षात असतं बघ.ते तू सांभाळून ठेवलं असशील ना\n“हो.मी माझी सर्व चित्र सांभाळून ठेवतो.काही वेळेला माझे मित्र त्यावेळी माझी चित्र घरी दाखवायला घेऊन जायची.पण परत आणून देण्याच्या बोलीवर मी त्यांना द्यायचो.\nत्या वयात सुद्धा मला कुठचीही गोष्ट चित्रीत करायला मजा यायची. कधीतरी मी मोठा चित्रकार व्हावं असं मनोमन वाटायचं. माझी घरची मंडळी विशेषकरून माझी आई मला खूप प्रोत्साहन द्यायची. पुढे पुढे मला आठवतं माझ्या खोलीत चित्र काढायला लागणार्‍या बर्‍याचश्या गोष्टी इतस्ततः पडून असायच्या. शहरात आल्यावर माझ्या मित्रांबरोबर आर्टगॅलरीझ, म्युझियम,आणि वाचनालयाला माझ्या नियमीत भेटी असायच्या.\nमी माझं जे.जे.कॉलेज संपवून काम शोधायला लागलो त्यावेळी मी नव्या जगात पदार्पण केल्या सारखं वाटलं.ख्याली खुशालीचे दिवस आता संपले होते.कधी कधी मी माझी चित्रं घेऊन निरनीराळ्या कचेर्‍यात जाऊन ती दाखवायचो.बरेच वेळा त्यात कोकणातल्या सृष्टीसौन्दर्याचे सीन,घरातल्या हॉलमधे लटकवण्यासारखे म्युरल्स,कुणाच्या तरी मावशीचे पोर्टेट,किंवा मासिकासाठी मुख्यपानावरची काही चित्र असायची.”\n“तुझी पत्नी पण चित्रकार आहे असं तो मित्र मला म्हणाला होता.ती तुझी क्लासमेट होती असं काहीतरी तो म्हणाल्याचं आठवतं.”\nअसं म्हणत सूर्या पुढे सांगू लागला,\n“तोपर्यंत माझं लग्न झालं होतं.जरी माझ्या ह्या व्यवसायात वर यायला मला खूप दिवस लागले तरी माझ्या पत्नीनें मला खूप आधार दिला.कधी कधी आम्ही जेवण विसरायचो.पण आम्ही आशा सोडली नव्हती.हे सर्व सांगण्याचं कारण आमच्या प्रगतीला लोकानी आणि परिस्थितिने हातभार लावला होता.मी माझी घमेंड केव्हाच विसरून गेलो होतो. मला नेहमीच वाटतं की मी इतरांचं देणं लागतो.”\n“मला वाटतं की कुणीही ह्या जगात एकदम स्वर्गातून उतरून येत नाहीत.अगदी सर्व दृष्टीने तयार झालेले,पोक्तपणा आलेले आणि आल्याआल्या इतरांवर आपल्या कलेचा, पान्डित्याचा आणि पाणीदारपणाचा वर्षाव करायला तयार असलेले असे कोणही स्वर्गातून येत नाहीत.”\n“मला जर का माझ्या लहानपणी माझ्या नातेवाईकांकडून शिकण्यासाठी असं सहजासहजी प्रोत्साहन आणि संधी दिली गेली नसती तर कॉलेजचं शिक्षण संपल्यावर आलेल्या काळात मी दम धरून राहू शकलो नसतो.माझ्या लहानपणी माझ्या जवळ असलेल्या घमेंडीचं, स्वतःवर भरवंसा सांभाळण्यात रुपांतर झालं नसतं.\nहे मला फक्त चित्रकारीबद्दलच वाटतं असं नाही तर सर्व तर्‍हेच्या शिक्षणाबाबत वाटतं.आणि हे सर्वांना लागू आहे असं मला वाटतं. अर्थात हे एकमेकावर अवलंबून असतं.मी जो आज आहे ते माझ्या जीवनात घडलं म्हणून आहे.भूतकाळातल्या अनुभवाचा वारसा मिळाल्याने असा आहे.”\n“पण आता तू या व्यवसायातून काय श��कलास ते समजून घेण्याची मला उत्सुकता आहे.”\n“चित्रकलेतून मी एक शिकलो की मनसोक्त आणि सुखी जीवन मिळवण्यासाठी दुसर्‍याला समर्पण करावं लागतं. प्रत्येकजण कशात ना कशात प्रवीण असतो.एकदा त्याने त्याला हव्या असलेल्या गोष्टीची निवड केली आणि त्यात प्रगती करण्याची संधी घेतली मग मात्र तसं करणं त्याचा हक्कच बनतो.त्याला ते आव्हान असतं.मी माझ्या कामाची निवड ह्याच तत्वावर केली आहे.खूप पैसे मिळवण्याच्या दृष्टीने नव्हे.”\nसूर्याने आपलं प्रांजाळ मत दिलं.\n“पण तू आता व्यंगचित्रकार म्हणून ह्या लाईनीत कसा वळलास\nमाझा दुसरा प्रश्न करून मी त्याच्या चेहर्‍याकडे पहात होतो.\nअगदी आनंदी चेहरा करून सूर्या म्हणाला,\n“आता मी जो व्यंगचित्रकार झालो आहे त्याचं कारण ते काम मला आवडतं.आणि हे काम एक हास्य-जीवनातली अतिशय जरूर असलेली विक्रीची वस्तु असावी असं मला वाटतं.ही कला तुल्यकारक आणि संतुलन ठेवणारी आहे. तुल्यकारक एव्हड्यासाठी की चांगले विनोद, कामाच्या सर्व प्रांतातल्या लोकांना आवडतात आणि संतुलन ठेवणारी, कारण कुणालाही जीवनाकडे कडवटपणे पहावं लागत नाही.”\nउठता,उठता मी सूर्याला म्हणालो,\n“परिणामकारक आणि समयसाधून हास्यातून केलेलं अवलोकन -मग ते शब्दातून असो,चित्रातून असो किंवा दोन्हीमधून असो-अर्थ हरवलेल्या वचनातून आणि उघड सत्यातून छेद घेऊन जातं.\nशेवटी महत्वाचं म्हणजे तू जनतेवर विश्वास ठेवतोस.त्यांच्या जीवनात थोडशी हास्याची भर घालण्यात तुला अपार आनंद होत असणार.”\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n« दिसतेस तू तशीच अगदी\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« फेब्रुवारी एप्रिल »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-teacher-gives-teacher-58769", "date_download": "2018-12-15T07:31:55Z", "digest": "sha1:ORGEUKEZH5XGP3SAB2RXIVPROMKLCQJV", "length": 12912, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Teacher gives teacher? शिक्षक देता का शिक्षक? | eSakal", "raw_content": "\nशिक्षक देता का शिक्षक\nमंगळवार, 11 जुलै 2017\nमहापालिकेच्या वि. स. खांडेकर इंग्रजी माध्यम शाळेतील स्थिती\nसहकारनगर - मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत असून, पालकांचा इग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढत आहे. मात्र इग्रजी शाळांमध्ये पटसंख्या वाढ असली, तरी या शाळांमध्ये शिक्षकांची वानवा असल्याचे चित्र पुणे महापालिकांच्या शाळेत दिसत आहे.\nमहापालिकेच्या वि. स. खांडेकर इंग्रजी माध्यम शाळेतील स्थिती\nसहकारनगर - मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या कमी होत असून, पालकांचा इग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढत आहे. मात्र इग्रजी शाळांमध्ये पटसंख्या वाढ असली, तरी या शाळांमध्ये शिक्षकांची वानवा असल्याचे चित्र पुणे महापालिकांच्या शाळेत दिसत आहे.\nसहकारनगर येथील वि. स. खांडेकर या महापालिकेच्या इंग्रजी शाळेत तळजाई वसाहत, अरण्येश्वर, मोगल वस्ती येथील मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेत शिक्षकांचा व स्वच्छतेचा अभाव दिसला. शाळेत मुलांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांनी शाळेतील दुरवस्था व शिक्षक नसल्याची तक्रार ‘सकाळ’च्या प्रतिनिधीकडे केली. खांडेकर शाळेत इंग्रजी व मराठी माध्यमाची शाळा भरत आहेत. इग्रजी माध्यममध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात एकूण २८३ विद्यार्थी आहेत, तर ज्युनिअर व सीनियर के.जी. च्या वर्गात १८९ मुले-मुली आहेत. एकूण ४७२ पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ दोन प्राथमिक शिक्षक, तीन बालवाडी शिक्षिका व दोन शिपाई आहेत. यावर कहर म्हणजे शाळेला मुख्याध्यापकच नाही.\nया बाबत अखिल भारतीय बहुजन सेनेने शिक्षण मंडळाला निवेदन दिले असून, मनपाच्या शाळेत शिक्षक भरती करून शाळेचा दर्जा सुधारावा, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अध्यक्ष नीलेश वाघमारे, सुरेश खंडाळे, संतोष माने, अनिल शेलार, प्रकाश माने, महादेव देडे, पप्पू वाघमारे यांनी दिला आहे.\nनगरसेविका कदम म्हणाल्या, ‘‘शाळेचा दर्जा सुधारावा यासाठी प्रभागातील विकास निधीची तरतूद केली आहे. शाळेत शिक्षक भरती करावी, यासाठी वारंवार तक्रार करूनसुद्धा प्रशासन याकडे गंभीरपणे पाहत नाही.’’\nजागावाटपाबाबत दोन्ही कॉंग्रेसची पुढील आठवड्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस...\nपाणीपुरवठ्यात कपात करणार नाही - आयुक्त सौरभ राव\nपुणे - पुणे शहरासाठी पाणीसाठा किती असावा, हे ठरविताना लोकसंख्या, नवी गावे आणि महापालिका हद्दीलगतच्या...\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना लस\nपुणे - शहरातील ७९७ शाळांतील तीन लाख ४० हजार विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. ही मोहीम येत्या १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार...\n‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ फेब्रुवारीत\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ हे अधिवेशन अपुरा निधी आणि परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची सोय होऊ न...\nपुणे - ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा...\nमुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे तिघा आरोपींना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/12071", "date_download": "2018-12-15T07:37:49Z", "digest": "sha1:YVLIDS7IXJ4GA2EM4A72MH6M4PSGFQK4", "length": 14640, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Cabinet approves new procurement policy to ensure MSP to farmers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्रा���ब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहमीभावाने खरेदीच्या नव्या धोरणास केंद्राची मान्यता\nहमीभावाने खरेदीच्या नव्या धोरणास केंद्राची मान्यता\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nनवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदीसाठी केंद्र सरकारने 'अन्नदाता मुल्य संरक्षण' या नव्या शासकीय खरेदी धोरणास मान्याता दिली आहे. यात तेलबिय उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव झाल्यास थेट दर नुकसान भरपाई देण्यात येणार असून याशिवाय खासगी खरेदीदारांमार्फत खरेदीसही मान्यता देण्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.१२) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ही मान्यता देण्यात आली. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून यासंदर्भातील योजना बैठकीत सादर करण्यात आली, यास मान्यता देण्यात आली.\nनवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने खरेदीसाठी केंद्र सरकारने 'अन्नदाता मुल्य संरक्षण' या नव्या शासकीय खरेदी धोरणास मान्याता दिली आहे. यात तेलबिय उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव झाल्यास थेट दर नुकसान भरपाई देण्यात येणार असून याशिवाय खासगी खरेदीदारांमार्फत खरेदीसही मान्यता देण्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.१२) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ही मान्यता देण्यात आली. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून यासंदर्भातील योजना बैठकीत सादर करण्यात आली, यास मान्यता देण्यात आली.\nनव्या धोरणानुसार बाजारात हमीभावापेक्षा शेतमालाचे कमी दर झाल्यास राज्य सरकारांना विविध योजनांच्या माध्यमातून हस्तक्षेप करता येणार आहे. याशिवाय मध्य प्रदेश सरकारच्या भावांतर योजनेच्या पार्श्वभुमीवर केवळ तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांकरिताच्या स्वतंत्र 'दर फरक देय' योजनेस मान्यता देण्यात आली.\nहमीभाव minimum support price नरेंद्र मोदी narendra modi मंत्रिमंडळ मंत्रालय\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमा���ाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्य��ंच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T08:00:42Z", "digest": "sha1:HS4N2F5BY7AFW2NQRHMOHOZGASIEY554", "length": 10343, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आर्थिक दुर्बल घटकांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा 9 डिसेंबरला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआर्थिक दुर्बल घटकांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा 9 डिसेंबरला\nराज्यात परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज : 341 केंद्रांवर परीक्षा\n– 1 लाख 15 हजार विद्यार्थी परीक्षा देणार\nपुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस) येत्या 9 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.\nइयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येत असते. दीड लाख रुपयांपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी असलेल्या पालकांची मुले परीक्षेसाठी पात्र ठरतात. अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठीच ही परीक्षा घेण्यात येत असते.\nयात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रुपये प्रमाणे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होऊपर्यंत चार वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे. मात्र, या प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याला किमान 55 टक्‍के गुण मिळविणे आवश्‍यक राहणार आहे.\nया परीक्षेला राज्यातील 1 लाख 15 हजार 71 विद्यार्थी बसणार आहेत. महाराष्ट्रातील 37 जिल्ह्यांमधील 341 केंद्रांवर एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे.\nमुंबई विभागात 23, पुण्यात 55, नाशिकमध्ये 35, कोल्हापूरमध्ये 86, औरंगाबादमध्ये 37, अमरावती 43, नागपूरमध्ये 37 याप्रमाणे केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. परीक्षेसाठी 8 हजार 274 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यात केंद्र संचालक 341, उपसंचालक 187, पर्यवेक्षक 5 हजार 744, लिपीक 341, शिपाई 1 हजार 661 असा मनुष्यबळाचा समावेश असणार आहे.\n11 हजार 554 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र\nया परीक्षेसाठी दो��� पेपर होणार आहेत. पहिला पेपर बौध्दिक क्षमता चाचणी या विषयावर 90 प्रश्‍नांचा व 90 गुणांचा असणार आहे. सकाळी 10.30 ते 12 या वेळेत हा पेपर होणार आहे. दुसरा पेपर हा शालेय क्षमता चाचणी या विषयावर होणार असून यातही 90 प्रश्‍न व 90 गुण असणार आहेत. हा पेपर दुपारी 1.30 ते 3 या वेळेत होणार आहे. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाचे दोन्ही पेपर असणार आहेत. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्वसाधारण संवर्गातील विद्यार्थ्यांना 40 टक्‍के तर मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांना 32 टक्‍के गुण मिळविणे आवश्‍यक राहणार आहे. अखिल भारतीय पातळीवर 1 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार असून महाराष्ट्रासाठी 11 हजार 682 विद्यार्थ्यांना कोटा निश्‍चित करून देण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातून या परीक्षेला 79 हजार 543 विद्यार्थी बसले होते. यातील 11 हजार 554 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविविध प्रकरणांनी पुणे न्यायालय प्रकाशझोतात\nNext articleलाखों भाविकांचे कुलदैवत …\nअंतरंगमधून उलगडली आठवणींची शब्द मैफील\nपुणे मेट्रोचा विस्तृत आराखडा सादर\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nएमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास अडचण\nकेंद्रीय पथकाकडून पोषण आहाराच्या तपासणीला गती\nउच्च शिक्षण विभागाचे सरते वर्ष विविध ‘निर्णयांचे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2018/05/05/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T08:02:57Z", "digest": "sha1:MMGVP4V7SHFHEGULF3GUOS4GWSGTUR2Y", "length": 16165, "nlines": 137, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "निसर्ग-वेडा रमाकांत « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« दीप जळवून काय होणार आहे\nजलेने वाले जला करे »\n“जे आपलं खरं स्थान आहे तिथे जायला मुक्ति मिळावी म्हणून, निसर्ग, आपल्याला शांती मिळावी म्हणून, आपल्यात नम्रता आणण्याच्या प्रयत्नात असतो.”\nनिसर्ग-वेड्या रमाकांतला मला बरंच काही सांगायचं होतं.त्या दिवशी तो माझ्याकडे वसंत आणि श्रावण ह्या ऋतुंबद्दल बरंच काही बोलला.आजही त्याने मला आवर्जून सांगीतलं की प्रत्यक्ष निसर्गाबद्दल त्याला आणखी काही बोलायचं आहे आणि ते मी ऐकावं.\n“प्रत्येकाचा निसर्गाकडून होणारा उपचारात्मक उपाय,निसर्गाकडून होणारा आपल्या तणावावरचा उपचार, आपला तणाव कमी करतो, अगदी थोडावेळ का असेना,मला हे भावतं.मनुष्याच्या मानसिकतेवर निसर्गाचा होणारा महत्वाचा परिणाम,आणि मनुष्याला निसर्गाची वाटणारी जरूरी ह्या बद्दल मला विशेष वाटतं.\nजेव्हा मी दर्‍या खोर्‍यातून पायी प्रवास करीत असतो,तेव्हा निसर्गाने चितारलेले हिरवे रंग आणि रंगीबेरंगी पिवळे, लाल रंग बघतो,त्यामुळे माझ्या नक्कीच ध्यानात येतं की,मी-मी म्हणणार्‍या माझ्यापेक्षा, त्या गावरानात नक्कीच जास्त काहीतरी आहे आणि खरं जग तिथेच आहे.माझ्या मनात असलेला तणाव रोजचाच आहे,पण हा तणाव एकएकी संपूर्णपणे वितळला जातो जेव्हा माझ्या लक्षात येतं की जीवन आणि जगणं याला काही अर्थ उरलेला नाही.\nनिसर्ग,त्याची क्षमता वापरून,आपल्या स्वतःला आणि आपल्या जगण्याला आपल्या जीवनातू सोडवणूक करतो.म्हणजेच निसर्ग सानिध्यात जाऊन रहाणं याचाच अर्थ माणूस म्हणजकाय ह्याचा उलगडा होणं.बरेच वेळा मी माझ्या जीवनात भारावून गेलेलो आहे.तसंच माझं मन त्रस्तही झालेलं आहे.मात्र एक नक्की की, अशावेळी मी पदयात्रा काढून बाहेर निसर्ग सानिध्यात राहून ह्या कठणायीवर मात केली आहे.\nखरं सांगायचं तर अशावेळी समुद्राच्या सानिध्यात रहाण्याचा मी जास्त प्रयत्न केला आहे.समुद्राजवळ जाण्यासाठी मला डोंगर उतरून सपाटीवर यावं लागलं आहे आणि अशावेळी डोंगराच्या उंचीवरून खाली न्याहळताना शेतातले हिरवे कुणगे आणि गाई,बैलांसारखी गुरं चरताना पाहून मन खूप आनंदी होतं.आणि एका विशिष्ठ जागेवरून फेसाळणार्‍या समुद्राच्या लाटा दिसायला लागल्या की सगळे तणाव नाहिसे होतात.सर्व जगच विसरायला होतं.पुढे काय होणार ह्याचे विचार,सध्या असलेल्या कामावरच्या कटकटी, नातीगोती सर्व सर्व विसरायला होतं.मी किती जरी ह्या घटनेचं वर्णन केलं तरी ते आपुरंच पडेल.\nउंच उंच झाडं असलेल्या रानात,सूर्य प्रकाशाने झगमगलेल्या दर्‍यांत,हिरव्या गार मळ्यात अशा जगात मला खरी शांती मिळते,बोध मिळतो.ही जागा अशी आहे की,माझ्या जीवनात येत असलेले सगळे घोळ एकाएकी वितळून जातात,शिवाय माझ्या लक्षात येतं की, इथे माझं अस्तीत्व आहे,अर्थात मी जीवंत आहे आणि ह्या विश्वाचा मी एक भाग आहे,निसर्ग आपल्यावर उपचारात्मक इलाज प्रदान करण्याच्या प्रक्रियेत असतो हे मला भावतं.\nह्या असल्��ा नैसर्गीक उपचारामुळे मनुष्य निर्मीत तणावाची बंधनं आणि उत्कंठासारख्या गोष्टी मनुष्याच्या जीवनात संगत देत असतात त्यांच्या पासून सोडवणूक होते.\nमला वाटतं,जे आपलं खरं स्थान आहे तिथे जायला मुक्ति मिळावी म्हणून, निसर्ग, आपल्याला शांती मिळावी म्हणून, आपल्यात नम्रता आणण्याच्या प्रयत्नात असतो.”\nमला, निसर्गाच्या ह्या बाजूबद्दल खूपच माहिती रमाकंतकडून कळली.\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n« दीप जळवून काय होणार आहे\nजलेने वाले जला करे »\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nलेखन करण्यात मला विशेष वाटतं.\nहा ही क्षण निघून जाईल.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« एप्रिल जून »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2009/07/16/", "date_download": "2018-12-15T06:41:17Z", "digest": "sha1:WD7OKPR5F2XH2KMCIBY3FFB6U4SNSRHS", "length": 9092, "nlines": 111, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2009 जुलै 16 « कृष्ण उवाच", "raw_content": "\nदे वचन ह्या चंद्रमा समोर मला\nदे वचन ह्या चंद्रमा समोर मला ठेवीन स्मृतित अपुल्या प्रीतिला दे हातात हात अलगद तुझा जरा मिळेल आधार अपुल्या प्रीतिला खरा हा चंद्रमा हे तारे छपतील ढगाआड नाही ना तू छपणार माझ्या नजरेआड बदलो दुनिया ना बदले अपुली प्रीती राहू वचनबद्ध करूनी प्रीतिची स्वीकृति दे वचन ह्या चंद्रमा समोर मला ठेवीन स्मृतित अपुल्या […]\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख व��्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« जून ऑगस्ट »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/article-farmers-loan-waiver-dr-ajit-navale-agrowon-38781", "date_download": "2018-12-15T08:03:04Z", "digest": "sha1:BTELQPZ62ARW2BLCHOPPOYYBTBMLTT3F", "length": 27906, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Article on Farmers loan waiver by Dr. Ajit Navale in Agrowon कर्जमाफी : आवश्यकता की राजकीय अपरिहार्यता? | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफी : आवश्यकता की राजकीय अपरिहार्यता\nशुक्रवार, 7 एप्रिल 2017\nराज्यात व देशात कर्जमाफीला विलंब म्हणजे आणखी आत्महत्या अशी ही विदारक परिस्थिती आहे. सरकारला मात्र ही विदारकता कर्जमाफीसाठी पुरेशी वाटत नाहीये. त्यांना बहुतेक राजकीय अपरिहार्यतेचीच वाट पाहायची आहे.\nशेतकरी कर्जा संदर्भातील दोन बातम्यांनी वर्तमानपत्राच्या मथाळ्यांच्या जागा व्यापल्या आहेत. एक बातमी उत्तर प्रदेशमधून आहे. उत्तर प्रदेशच्या सरकारने शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. दुसरी बातमी महाराष्ट्रातून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा सुरू होण्यापूर्वी अवघा एक तास अगोदर तेथून आठ किलोमीटरवर असलेल्या भादुर्णी गावात कर्जबाजारीपणाला कंटाळून उमेद चहाकाटे नावाच्या पन्नास वर्षे वयाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. मेल्यानंतरही या शेतकऱ्याची विटंबना थांबली नव्हती. पोलिस मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्यात गुंतले असल्याने या शेतकऱ्याचा मृतदेह चार तास चिंचेच्या झाडाला तसाच लटकत ठेवावा लागला होता. राज्यातील संवेदनशील मनावर या दोन्ही बातम्यांची सूचक नोंद झाली आहे. कर्जमाफी आवश्यकता म्हणून होत असते, की राजकीय अपरिहार्यता म्हणून होत असते, हा प्रश्न या दोन्ही बातम्यांनी उपस्थित केला आहे.\nविलंब म्���णजे आणखी आत्महत्या\nदेशभरात २०१५ मध्ये १२ हजार ६०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांचे अच्छे दिनवाले सरकार सत्तेवर असताना मागील दोन अडीच वर्षांमध्ये शेतकरी आत्महत्यांमध्ये ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विकासाचा टेंभा मिरविणाऱ्या महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत जास्त आत्महत्या झाल्या आहेत. राज्यात २०१६ मध्ये तीन हजार ५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात व देशात कर्जमाफीला विलंब म्हणजे आणखी आत्महत्या, अशी ही विदारक परिस्थिती आहे. सरकारला मात्र ही विदारकता कर्जमाफीसाठी पुरेशी वाटत नाही आहे. त्यांना बहुतेक राजकीय अपरिहार्यतेचीच वाट पाहायची आहे.\nकर्ज फेडण्याची जबाबदारी सरकारचीच\nसरकार हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव सातत्याने पाडत आले आहे. डाळी व कडधान्याची खुली आयात, गव्हाचे आयातशुल्क शून्यावर आणणे, शेतीमालावर वेळोवेळी निर्यातबंदी लादणे, अनुदानांनी स्वस्त झालेला शेतीमाल आयात करणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींना नकार देणे, नोटाबंदी आदी निर्णयाने सरकारनेच शेतकऱ्यांना गळीतगात्र करून सोडले आहे. परिणामी, दुष्काळासारख्या आपत्तींचा सामना करण्याचे त्राण शेतकऱ्यांमध्ये उरलेले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला आणि आत्महत्यांना म्हणूनच सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल. दीर्घकालीन उपायांच्या सबबीखाली त्यांना ती आता पुढे ढकलता येणार नाही.\nकर्जमाफी करणारच ...पण योग्य वेळी..\nशेतकऱ्यांचे कर्ज योग्य वेळ आल्यावरच माफ करणार आहोत, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. आणखी किती उमेद चहाकाटेंनी स्वत:ला झाडाला लटकवून घेतल्यानंतर त्यांची ती ‘योग्य’ वेळ येणार आहे, हा खरा प्रश्न आहे. ते बहुदा निवडणुकांची वाट पाहत असावेत. निवडणुकांच्या तोंडावर अशी कर्जमाफी केली, की सत्तेचा सोपान पुन्हा एकदा आपल्याला सहज चढता येईल, असेच त्यांचे गणित असले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्राणांची किंमत देऊन ते या ‘योग्य’ वेळेची वाट पाहणार असतील, तर ही खरच मोठी दु:खाची गोष्ट आहे.\nराज्यांचा बोजा व केंद्राची जबाबदारी\nउत्तर प्रदेश सरकारने तेथील शेतकऱ्यांचे ३६ हजार ३५९ कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. शेतकऱ्यांसाठी ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र हे सरकार केंद्राच्या मदतीशिवाय ही कर्जमाफी कशी पेलणार हा औत्सुक्याचा विषय आहे. कारण उत्तर प्रदेश देशातील दुसऱ्या क्रमांकाचे कर्जबाजारी राज्य आहे. या राज्याच्या डोक्यावर तीन लाख २७ हजार ४७० कोटी रुपयांचा बोजा आहे. कर्जमाफीमुळे त्यात आणखी ३६ हजार ३५९ कोटींची भर पडणार आहे.\nमहाराष्ट्राची आर्थिक स्थितीही अशीच कर्जबाजारीपणाची आहे. राज्याच्या डोक्यावर चार लाख १३ हजार कोटी रुपये कर्जाचा डोंगर आहे. राज्यात ३१ लाख ५७ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची झाल्यास राज्याला किमान ३० हजार ५०० कोटी रुपयांचा आणखी बोजा डोक्यावर घ्यावा लागणार आहे.\nतमिळनाडू सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर २८ जून २०१६ रोजी पाच एकरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या १६ लाख ९४ शेतकऱ्यांचे ५७८० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. मात्र आता मदत देताना धारण क्षेत्रावरून भेदभाव करणे न्यायसंगत नसल्याचे सांगत, उर्वरित सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्यातील तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या निकालाचा लाभ होणार असला, तरी यामुळे तमिळनाडू सरकारवर आणखी १९८० कोटी रुपयांचा भार पडणार आहे.\nमहाराष्ट्रात केवळ कर्ज थकविलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास व शेती तोट्यात असूनही नियमित कर्जफेड करणारे, पाच एकरापेक्षा जास्त जमीन असणारे, विशेषतः कोरडवाहू शेतकरी यांना कर्जमाफीतून वगळल्यास तो भेदभाव ठरणार आहे. मद्रास न्यायालयाचा निकाल पाहता असा भेदभाव करायचा नसेल, तर कर्जमाफीसाठी मोठ्या रकमेची तरतूद करावी लागणार आहे.\nही सर्व परिस्थिती पाहता केवळ राज्यांच्या डोक्यावर कर्जमाफीचा भार टाकणे व्यवहार्य होणार नाही. राज्य सरकार, केंद्र सरकार व बँकांनी मिळून याची संयुक्त जबाबदारी घ्यावी लागणार आहे. खेदाची बाब अशी, की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे जाहीर करणारे केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार मात्र याबाबत कोणतीच जबाबदारी घ्यायला तयार नाही.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जबाबदारी घेणे टाळणारे केंद्रातील सरकार बड्या कर्जदारांच्या कर्जबुडवेपणाची जबाबदारी घ्यायला मात्र आतुर झालेले दिसते आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक सल्लागारांची मते याबाबत पुरेशी बोलकी आहेत. बड्या कर्जदारांच्या कर्जब��डवेपणामुळे गेल्या पाच वर्षांत बँकांच्या अनुत्पादक मालमत्तेत (एनपीए) दुपटीने वाढ झाली आहे. एकप्रकारे बुडीत खात्यातील ही रक्कम २०१५-१६ अखेर तब्बल ६.९५ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. डिसेंबर २०१६ अखेर या बँकांच्या बुडीत व पुनर्रचित कर्जाचे एकूण प्रमाण हे त्यांनी वितरित केलेल्या कर्जाच्या १५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. बड्या कर्जदारांच्या बुडीत कर्जाचे हे प्रश्न सोडविण्यासाठी अशा कर्जदारांची कर्ज माफ करण्याचा सल्ला भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या अरविंद सुब्रह्मण्यन यांनी दिला आहे. भांडवलदारांची तळी उचलून धरल्याचा आपल्यावर आरोप झाला, तरी अशा कर्जमाफीशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे मत त्यांनी फेडरल बँकेद्वारे आयोजित होर्मीस स्मृती व्याख्यानमालेत मांडले आहे.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत उच्चपदस्थांकडून नेहमीच नकारघंटा वाजविली जात असते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांचे या संदर्भातील वक्तव्य असेच सूचक आहे. त्या म्हणतात, शेतकऱ्यांना बिलकुल कर्जमाफी देऊ नये. त्यांना कर्जमाफी दिल्यास कर्जदारांची आर्थिक शिस्त बिघडते. त्यांच्या कर्ज फेडण्याच्या जबाबदारीवर याचा विपरीत परिणाम होतो. वरील दोन्ही उच्च पदस्थांची विधाने पाहिली, की सरकार व व्यवस्था नक्की कुणाच्या बाजूने काम करते आहे हे स्पष्ट होते. झारीतील पक्षपाती शुक्राचार्यांचेही दर्शन होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाचे घोडे नक्की कोठे अडले आहे, याचाही सुगावा लागतो.\nबड्या उद्योगपतींच्या कर्जमाफी बरोबरच त्यांच्या करमाफी बाबतही आजवरची सरकारे अशीच उदारपणे वागत आली आहेत. मागील अर्थसंकल्पाचे वेळी या कंपन्यांना ५,५१,००० करोड रुपयांची करमाफी देण्यात आली होती. त्याच्या मागील वर्षी दिल्या गेलेल्या ५,००,८२३ करोड रुपयांच्या करमाफीपेक्षा ही करमाफी अधिक होती. करमाफीची ही परंपरा या आर्थिक वर्षातही सुरूच राहील यात शंका नाही. बड्या उद्योगांचे करमाफी व कर्जमाफीचे हे लाड थांबविले गेले, तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडे पैसा नक्कीच उभा राहू शकतो. केंद्राला मग कर्जमाफीचे घोंगडे राज्यांकडे ढकलण्याची आवश्यकता राहत नाही. खेदाची बाब अशी, की असे करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती सरकारकडे नाही. निवडणुकांसाठी स्वीकारलेल्या अमाप देणग्यांच्या बोजाखाली ती दडपली गेली आहे. शेतकऱ्यांच्या सजग एकजुटीतूनच सरकारची ही इच्छाशक्ती जागी होणार नाही. संपाच्या आणि लढ्याच्या बातम्या याच सजग वाटचालीची नांदी ठरली तर न्याय शक्य आहे\n(लेखक महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस आहेत)\n'कृषी कर्जमाफी'चे आश्‍वासन नकोच : रघुराम राजन\nनवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारकडून चार लाख कोटी रुपयांची कृषी कर्जमाफी होण्याची शक्‍यता...\nमोदींनी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी - विखे\nमुंबई - येत्या 18 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी राज्याच्या दुष्काळग्रस्त...\nअकराशे शेतकऱ्यांची एका महिन्यात आत्महत्या\nअकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला...\nदीड हजार झोपडपट्टीधारकांना मिळणार पट्टे\nनागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपुरातील दीड हजार झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,...\nदाभोळकरांच्या मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालतेय : अंनिस\nनाशिक : दाभोळकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना भाजप सरकार पाठीशी घातल असल्याचा थेट आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश...\nपंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'\nकल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-use-controlled-controls-grapefruit-dr-ramteke-12733", "date_download": "2018-12-15T07:39:41Z", "digest": "sha1:HCKKNA46QNAAMHXD7VK3AZUOW5FF5DMV", "length": 17849, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Use controlled controls in grapefruit: Dr. Ramteke | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्षामध्ये संजीवकांचा नियंत्रित वापर करा : डॉ. रामटेके\nद्राक्षामध्ये संजीवकांचा नियंत्रित वापर करा : डॉ. रामटेके\nरविवार, 7 ऑक्टोबर 2018\nसोलापूर : ‘‘द्राक्ष हे संवदेनशील पीक आहे. त्यामुळे द्राक्षाची शरीरक्रिया समजून घेऊनच त्याचे व्यवस्थापन करायला हवे. अलीकडे द्राक्षात संजीवकांचा वापर वाढलेला आहे. या उत्पादनातील तो महत्त्वाचा भाग बनला आहे. पण द्राक्षातील संजीवकांचा नियंत्रित वापर द्राक्षाच्या गुणवत्तेसाठी आवश्‍यक आहे,'' असे मत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. रामटेके यांनी शनिवारी (ता. ६) येथे व्यक्त केले.\nसोलापूर : ‘‘द्राक्ष हे संवदेनशील पीक आहे. त्यामुळे द्राक्षाची शरीरक्रिया समजून घेऊनच त्याचे व्यवस्थापन करायला हवे. अलीकडे द्राक्षात संजीवकांचा वापर वाढलेला आहे. या उत्पादनातील तो महत्त्वाचा भाग बनला आहे. पण द्राक्षातील संजीवकांचा नियंत्रित वापर द्राक्षाच्या गुणवत्तेसाठी आवश्‍यक आहे,'' असे मत राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. रामटेके यांनी शनिवारी (ता. ६) येथे व्यक्त केले.\n‘सकाळ-ॲग्रोवन`तर्फे आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनातील चर्चासत्रात शनिवारी डॉ. रामटेके यांनी ‘द्राक्षातील सुधारित तंत्रज्ञान व संजीवकांचा वापर'' या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशीच्या या पहिल्या सत्रालाही शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nडॉ. रामटेके म्हणाले, ‘‘द्राक्षाच्या छाटणीपासून ते फ्लॉवरिंग आणि सेटिंगपर्यंत संजीवकांचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा. पानगळीसाठी इथ्रेलचा वापर केला जातो. त्याशिवाय रंग येण्यासाठीही वापर होतो. पानगळीसाठी तीन हजार पीपीएमचा डोस द्यायला हवा. किमान साडेसात मिली प्रतिलिटर असे त्याचे प्रमाण असावे. पाण्याचा वापर हा नियंत्रित आणि गरजेनुसार द्यावा.``\n‘‘द्राक्षाची छाटणी केलेल्या दिवशी हैड्रोजन सायनामाईड लावावे. त्यात सहा एमएमच्या का���ीला ३० एमएल, आठ एमएमच्या काडीला ४० एमएल आणि १० एमएमच्या काडीला ६० एमएल असे प्रमाण ठेवावे. तीन पानाच्या अवस्थेत स्प्रे करू नये. पाच पानाच्या अवस्थेत द्राक्षाचा घड पोपटी रंगाच होतो, त्या वेळी संजीवकांचा वापर विशेषतः जीए दहा पीपीएमने सुरवात करावी. पण जीएच्या फवारणी वेळी पीच कमी करायचा, त्यासाठी फॉस्फेरिक ॲसिड वापरता येईल.\nकिमान साडेसहा ते सात पर्यंत हा पीच नियंत्रणात असावा. जीएसोबत एखादे फंगीसाईड घ्यावे. त्याचाही लाभ होईल,'' असे डॉ. रामटेके यांनी सांगितले.\nडॉ. रामटेके म्हणाले, ‘‘द्राक्षामध्ये त्या-त्या हंगामातील वेळेवर केली जाणारी कामे आणि नियोजनाला महत्त्व आहे. कधीही संजीवकांचा वापर भरमसाठ आणि अवेळी करू नये. फ्लॉवरिंगच्या स्टेजला दर दहा-पंधरा दिवसांनी जीए घ्यावा. सेटिंग आणि फ्लॉवरच्या मधल्या काळात जीएची फवारणी करू नये. त्यामुळे घड लहान-मोठे होऊ शकतात.''\nदरम्यान, डॉ. रामटेके यांनी द्राक्षातील विविध अवस्था, पान, देठांची शरिक्रिया यासंबंधाने विविध माहिती दिली. शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसनही केले. ‘ॲग्रोवन`चे बातमीदार सुदर्शन सुतार यांनी त्यांचे स्वागत केले. क्षेत्रीय प्रतिनिधी संदेश कुलकर्णी यांनी आभार मानले.\nसोलापूर द्राक्ष यंत्र machine डाळिंब सकाळ प्रदर्शन\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारत��य जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/health-department-employee-rules-125288", "date_download": "2018-12-15T07:49:13Z", "digest": "sha1:BI67LQD2ZHI6KJLY2U5JB5CCK5E4MDWO", "length": 11521, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "health department employee rules आरोग्य विभागाचा कर्मचाऱ्यांसाठी फतवा | eSakal", "raw_content": "\nआरोग्य विभागाचा कर्मच��ऱ्यांसाठी फतवा\nशुक्रवार, 22 जून 2018\nमुंबई - पूर्वपरवानगीशिवाय आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांना त्यांचे कार्यालय सोडता येणार नाही. परवानगीविना जर कोणी दांडी मारली असेल आणि तसे सिद्ध झाले, तर त्या अधिकारी-कर्मचारी याचे तत्काळ निलंबन करण्याचा निर्णय आरोग्यविभागाने केला आहे. याबाबतचा फतवा सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला आहे.\nमुंबई - पूर्वपरवानगीशिवाय आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांना त्यांचे कार्यालय सोडता येणार नाही. परवानगीविना जर कोणी दांडी मारली असेल आणि तसे सिद्ध झाले, तर त्या अधिकारी-कर्मचारी याचे तत्काळ निलंबन करण्याचा निर्णय आरोग्यविभागाने केला आहे. याबाबतचा फतवा सार्वजनिक आरोग्य विभागाने काढला आहे.\nक्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन दिवशी वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात. तसेच अनुपस्थितीबाबत वरिष्ठांची पूर्वपरवनागी घेत नाहीत. त्याचबरोबर अनुपस्थितीबाबत वरिष्ठांच्या कानावर घालत नाहीत, ही बाब निदर्शनास आली आहे. हे टाळण्यासाठी आरोग्य विभागाने अशा कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये अशा प्रकारे दोषी असलेल्या कर्मचारी-अधिकारी यांची माहिती संकलित करून ती आरोग्य सेवा संचालनालयास कळवावी. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही या शासननिर्णयात म्हटले आहे.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nभटक्‍या कुत्र्यांना हिरवा पट्टा\nपुणे - शहरातील भटक्‍या कुत्र्यांना आता तीन वर्षांपर्यंत प्रतिकारशक्ती राहील असे अँटिरेबीजचे इंजेक्‍शन देण्यात येणार आहे. यासह त्यांना सहज ओळखता यावे...\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nवेलतूर (नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे प्रभावित झालेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारवासींनी जलसत्याग्रहात शुक्रवारपासून ��न्नत्याग आंदोलन सुरू...\nवर्धा जिल्ह्यात शिक्षणाच्या वारीचे आयोजन\nआर्वी (वर्धा): प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक मुल शिकले पाहिजे. प्रगत झाले पाहिजे, या हेतूने महाराष्ट्रातील शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/ambasan-nashik-news-farmer-suicide-56963", "date_download": "2018-12-15T07:45:30Z", "digest": "sha1:GHZBNPAA6NKAITWFXJIJLUQXLRGT3YFT", "length": 9974, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "ambasan nashik news farmer suicide कर्जबाजारी शेतकऱ्याची इजमाने येथे आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nकर्जबाजारी शेतकऱ्याची इजमाने येथे आत्महत्या\nसोमवार, 3 जुलै 2017\nअंबासन (नाशिक) - नामपूर येथील शेतकरी भिकन श्रावण सावंत (वय 51) यांनी आज इजमाने फाट्याजवळ विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सततच्या नापिकीमुळे विवंचनेत असलेल्या सावंत यांच्यावर हातऊसनवार घेतलेले कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सावंत यांची नामपूर शिवारात तीन एकर शेती आहे. मात्र, सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून ते अस्वस्थ होते.\nनाशिक जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्‍यातील भडाणे व सारदे येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. दरम्यान, दोन्ही...\nबागलाण तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या\nअंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या...\nवाघळेत आढळला मृत बिबट्या\nअंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वाघळे येथील श्रीपुरवडे रस्त्यावरील वाघळे शिवारात शेतकरी दौलत कडू वाघ यांच्या डाळिंब बागेत गुरूवारी (...\nपारनेरला बंधाऱ्याची मोरी तोडण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध\nअंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने...\nचिंकारा हरणाची शिकारप्रकरणी फरार आरोपीच्या शोध लावण्यास वनविभाग अपयशी\nअंबासन - (जि.नाशिक) मळगाव भामेर (ता.बागलाण) येथील पोहाणे शिवारातील चिंकारा (काळवीट) शिकारप्रकरणी फरार झालेल्या आरोपींचा शोध लावण्यात वनविभाग अपयशी...\nचोरट्यांचा मोर्चा डाळिंबाकडे वळल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट\nअंबासन, (ता.बागलाण जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील फोपीर येथील डाळींब उत्पादक शेतकरी पुरुषोत्तम संतोष भामरे यांच्या ताहाराबाद येथील गट क्रमांक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/health/what-leech-therapy-benefits-and-effects-leech-therapy-2505", "date_download": "2018-12-15T06:58:53Z", "digest": "sha1:RTTW3JBRVTKCD2WPBUV37XODVHODK4F4", "length": 10710, "nlines": 45, "source_domain": "bobhata.com", "title": "शनिवार स्पेशल : जळू लावणे - एकेकाळी गावठी समजला जाणाऱ्या उपचाराला मिळाली आंतरराष्ट्रीय मान्यता!!", "raw_content": "\nशनिवार स्पेशल : जळू लावणे - एकेकाळी गावठी समजला जाणाऱ्या उपचाराला मिळाली आंतरराष्ट्रीय मान्यता\nमंडळी, पूर्वीच्या काळी रोगांवर इलाज करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसायचे. काही बाह्य शारीरिक इलाज हे गावातील नाभीकांमार्फत केले जात असत. एका अर्थाने नाभिक समाज हाच पूर्वी डॉक्टरी व्यवसायातच होता असे म्हटले तरी चालेल. तुम्हाला माहीत आहे का ‘रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी’ ही म्हण कुठून आली पूर्वी कुणाचे रक्त गोठले किंवा मोठी गळवे झाली तर अशुद्ध रक्ताचा निचरा करण्यासाठी न्हावी त्या ठिकाणी जळू लावत असत. जळू या सरपटणाऱ्या कृमी वर्गातील प्राणी आहेत. जळू अशुद्ध रक्त शोषून घेत. याच उपचाराला तुंबड्या लावणे असे म्हणतात. जळूचे इंग्लिश नाव आहे \"लीच\". म्हणजेच आजारांवर उपचार करण्यासाठी जळूचा वापर करणे हे काही नवीन नाही. हजारो वर्षांपासून या पद्धतीचा वापर होतो. मध्यंतरीच्या काही वर्षात ही पद्धत अनारोग्यकारक आहे म्हणून ती बाजूला पडली. आधुनिक वैद्यकीय शास्त्राला सुद्धा याचे गुणधर्म समजल्याने आता अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने हेच उपचार ‘लीच थेरपी’ या नावाने केले जात आहेत.\nमुख्यतः सर्जन जसे की, प्लास्टिक सर्जन, मायक्रोसर्जरी, ऑर्थोपेडिक डॉक्टर तसेच जखमेवर उपचार करणारे डॉक्टर याचा वापर करतात.\nकाय आहे ही उपचार पद्धती\nजळू रक्त शोषून घेणाऱ्या कृमी आहेत. त्यांच्या 3 जबड्यात प्रत्येकी शंभर दात असतात. जळवांच्या लाळेत ६० वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने असतात. रक्त न गोठता ते अधिक पातळ होऊन शोषण सहज व्हावे म्हणून हिरुडीन, अप्रायस, कोलेजनेस, व्ह्यॅसोडायलेटर्स, प्रोटीनेस यासारखी अनेक रसायनांचा यात समावेश असतो. शिरांमधील रक्त गोठले असेल तर तिथे लीच थेरपी केल्यास रक्तप्रवाह परत सुरळीत होऊ शकतो. टिश्यू अटॅचमेंट मध्ये सुद्धा जळूच्या चाव्याचा उपयोग होतो.\nहे उपचार नेमके कसे केले जातात\nशरीरात ज्या ठिकाणी रक्त साचले आहे, गोठले आहे किंवा एखादी जखम होऊन त्या ठिकाणचे रक्त दूषित झाले आहे अश्या जागेला आधी स्वच्छ केले जाते. त्यानंतर तिथे जळू रक्त शोषण्यासाठी लावल्या जातात. जळूच्या लाळेमध्ये बधिरता आणणारे रसायन असल्याने तिच्या चाव्याच्या वेदना जाणवत नाहीत. साधारणतः 45 मिनिटाने किंवा जळूचे पूर्ण पोट भरल्यावर तिला बाजूला केले जाते. एकदा पोट भरले की जळू शरीरापासून सहज बाजूला होते. गरज असेल तर आठ तासानंतर दुसरी जळू त्याच ठिकाणी लावली जाते.\nएक जळू एका वेळी जवळपास 1.5 औंस इतके रक्त शोषून घेऊ शकते. ही लीच थेरपी तीन ते सात दिवसापर्यंत चालते. एका दिवसात दोन किंवा तीन वेळा जळूचा वापर केला जातो.\nमंडळी, ही अनोखी उपचार पद्धत आपल्याला समजली. पण याबाबत काही गैरसमज सुद्धा लोकांमध्ये आहेत. ते खरे की खोटे हे सुद्धा तपासून बघायला हवं. काही लोकांच्या म्हणण्यानुसार एकदा जळू शरीराला चिकटली की शरीरातले पूर्ण रक्त शोषल्याशिवाय ती निघत नाही. काही लोक म्हणतात की जळू मुळे संसर्गजन्य आजार होतात. पण हे समज चुकीचे आहेत मंडळी.\nFDA या संस्थेने ‘एकवेळ वापरण्याचे वैद्यकीय साधन’ (One Time Aplication) म्हणून जळूला मान्यता दिली आहे. त्यांना वापरण्याआधी सुरक्षित आणि निर्जंतुक वातावरणात ठेवलेले असते. वापर झाल्यानंतर ताबडतोब त्यांना नष्ट केले जाते. या वैद्यकीय उपचारात वापरल्या जाणाऱ्या जळू निसर्गात आढळणाऱ्या अन्य जळू प्रमाणे नसतात. त्यांना वैद्यकीय प्रयोगशाळेत मानवी वापरासाठी सुरक्षित अश्या वातावरणात बनवलं जातं. बॅक्टरीयाच्या संपर्कात त्यांना अजिबात येऊ दिलं जात नाही जेणेकरून संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ नये.\nशास्त्रीय पद्धतीने जळवांचे उत्पादन Biopharm Leech Ltd. या कंपनीद्वारे केले जाते. केवळ मानवी उपचारासाठी नव्हे तर गाय, म्हैस, बैल, घोडा अशा उपयुक्त प्राण्यांच्या उपचारासाठी देखील जळवा पुरवण्याचे काम ही कंपनी करते. भारतात अशा पद्धतीने जळवा उत्पादन करणे अजून कोणतीही कंपनी करत नाही.\nआपल्याला या उपचार पद्धतीविषयी काय वाटलं\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/pregnancy-book-in-marathi-download/", "date_download": "2018-12-15T07:52:54Z", "digest": "sha1:H5VZ3CJM6BXCBQHFEVGLW4HWWOZDLQT7", "length": 18447, "nlines": 187, "source_domain": "healthmarathi.com", "title": "प्रेग्नन्सी मराठी पुस्तक आजचं डाउनलोड करा (Pregnancy Book in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nHome Books प्रेग्नन्सी मराठी पुस्तक आजचं डाउनलोड करा (Pregnancy Book in Marathi)\nप्रेग्नन्सी मराठी पुस्तक आजचं डाउनलोड करा (Pregnancy Book in Marathi)\n‘प्रेग्‍नेंसी मराठी’ पुस्तक :\nगर्भावस्थेपासून ते बाळाच्या देखभालीपर्यंत सर्व माहिती एकाच ठिकाणी ‘प्रेग्‍नेंसी मराठी’ या पुस्तकातून दिली आहे. यामध्ये गर्भावस्थेसंबंधी शंकां आणि त्यांचे निरसण सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेतून केले आहे.\nगर्भावस्था, बाळंतपण आणि बालसंगोपण या तीन मुख्य विभागामध्ये पुस्तकाची मांडणी केली आहे.\nप्रेग्‍नेंसी मराठी’ या पुस्तकात खलील माहिती समाविष्ट केली आहे :\n• गरोदरपणाची लक्षणे मराठीत��न\n• प्रेग्नन्सी टेस्ट कशी करावी\n• ‎गरोदरपणातील आहार माहिती. गर्भवतीने कोणता आहार घ्यावा, गरोदरपणात काय खावे, किती प्रमाणात घ्यावा, गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत, प्रेग्नन्सी डाएट चार्ट मराठीतून\n• ‎प्रेग्‍नेंसी कैलेंडर मराठीतून, 1 ते 9 महिन्यापर्यंत गर्भाची वाढ कशी होते याची माहिती.\n• ‎गरोदरपणात करावयाच्या विविध तपासणी\n• ‎गर्भावस्थेतील देखभाल व सूचना, गरोदरपणातील काळजी\n• ‎गर्भवती महिलेने काय करावे व काय करू नये याची माहिती. जसे, वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवावी, प्रवास करताना काय करावे, गर्भवतीने घरगुती कामे करताना काय करावे, गरोदरपणातील व्यायाम कसा करावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.\n• ‎गर्भावस्थेतील स्मार्ट टिप्स मराठीतून\n• ‎High risk Pregnancy अर्थात जोखमीचे गरोदरपण म्हणजे काय\n• ‎गर्भावस्थेत कोणत्या समस्या होतात त्यावर काय उपाय आहेत, गर्भवती स्त्रीने कोणती दक्षता घ्यावी यासंबंधी माहिती दिली आहे. गर्भजल कमी होणे, गरोदरपणात पोटात दुखणे, गर्भावस्थेतील अनेमिया, उच्च रक्तदाब, मधुमेह इ. व उपाययोजना\n• ‎प्रेग्नन्सीनंतर बाळंतपणाविषयी माहिती दिली आहे\n• ‎बाळंतपणाची लक्षणे, प्रसूती कळा कशा ओळखाव्यात.\n• ‎मराठीत प्रसूतीच्या विविध पध्दतीची माहिती दिली आहे.\n• ‎नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय व विविध शकांची उत्तरे,\n• ‎व्ह्याकुम – व्हेन्टोज डिलीव्हरी,\n• ‎सिझेरियन पद्धत डिलीव्हरीची माहिती, सिझेरियन ऑपरेशन म्हणजे काय, सिझेरियन कधी करावे लागते याची माहिती,\n• ‎बाळंतपणानंतर बाळंतिणीने घ्यावयाचा आहार व काळजी याची माहिती दिली आहे.\n• ‎त्यानंतर बालसंगोपणाची माहिती दिली आहे.\n• ‎नवजात बालकाची देखभाल कशी कराल\n• ‎नवजात बालकांसाठी स्तनपान महत्व,\n• ‎नवजात शिशुचा आहार,\n• ‎कसा असावा बाळाचा वरचा आहार\n• ‎बाळाच्या वाढीचे व विकासाचे टप्पे,\n• ‎लसीकरण वेळापत्रक याविषयी सर्व माहिती दिली आहे.\n• बाळास ताप, उलटी, जुलाब झाल्यास काय करावे या सर्वांची माहिती पुस्तकात दिली आहे.\nप्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n200 रुपये किंमतीचे पुस्तक आम्ही हेल्थ मराठीच्या ग्राहकांना केवळ 50 रुपयेमध्ये हे पुस्तक उपलब्ध करून दिले आहे. ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीच असून आजच ‘प्रेग्नन्सी मराठी’ हे प��स्तक फक्त 50 रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी खलील बटन क्लिक करा.\nPaytm द्वारेही आपण पेमेंट करू शकता..\nयासाठी आमच्या 8805442769 या नंबरवर 50 रुपयांचे पेमेंट करा. त्यानंतर आमच्या 8805442769 ह्या Whatsapp नंबरवर paytm पेमेंट केल्याचे सांगा. उपचार पुस्तिका तात्काळ आपणास तुमच्या whatsapp किंवा ई-मेलवर पाठवुन दिली जाईल.\nडेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसल्यास काय करावे..\nआपण आमच्या बँक खात्यात पेमेंट जमा करूनही पुस्तक घेऊ शकाल. यासाठी खालील बँक खात्यात पुस्तकासाठीचे 50 रुपये जमा करा व आम्हाला Deposits Slip चा 8805442769 ह्या Whatsapp नंबरवर फोटो पाठवा. त्यानंतर आपणास तात्काळ पुस्तक पाठवून दिले जाईल.\nप्रेग्नन्सी मराठी ह्या पुस्तकामुळे गर्भावस्थासंबंधी खूप छान माहिती मिळाली माझ्या सर्व शंकांचे निरसन झाले. माझ्या प्रेग्नन्सीपासून ते बाळाच्या संगोपन करण्यासाठी आवश्यक माहिती ह्या पुस्तकातून मला मिळाली.\n– सौ. सुचित्रा पाटकर, ठाणे\nमराठीतून प्रेग्नन्सीची सर्व माहिती ह्या पुस्तकात अगदी सोप्या पद्धतीने मांडली आहे. डिलिव्हरीच्या वेळी मी खुपचं चिंतातुर झाले होते. मात्र ह्या पुस्तकातील डिलिव्हरी विषयी सोप्या माहितीने माझी भीती दूर झाली.\n– सौ. अश्विनी मोरबाळे, कोल्हापूर\nप्रेग्नन्सीमध्ये कोणता आहार घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा, कोणती काळजी घ्यावी याची उपयुक्त माहिती मला ह्या पुस्तकातुन मिळाली. सर्व गर्भवती स्त्रियांना उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे.\n– सौ. मनीषा दिवेकर, नाशिक\nप्रेग्नन्सी पासून ते बाळाच्या देखभालिपर्यंत सर्व माहिती या पुस्तकातून मला मिळाली. मुख्य म्हणजे फक्त 50 रुपयांमध्ये सर्वाना परवडेल एवढ्या किमतीत हे पुस्तक उपलब्ध आहे.\n– सौ. प्रेरणा तेजम, पुणे\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nNext articleगुडघेदुखी मराठीत माहिती व उपचार (Knee Pain in Marathi)\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nहे सुद्धा वाचा :\nपायात गोळे येणे मराठीत माहिती व उपाय (Leg Cramps in Marathi)\nथायरॉइड टेस्ट मराठीत माहिती (Thyroid Test in Marathi)\nनपुसंकता – लिंग ताठ न होणे समस्या आणि उपाय (Impotence in...\nरस्त���यावरील अपघात व प्रथमोपचार मराठीत माहिती (Road accident)\nशाळकरी मुलांचा आहार मराठीत माहिती (Children Diet plan)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nतोंड येणे समस्या व उपाय मराठीत (Mouth ulcers in Marathi)\nमधुमेहामुळे कोणकोणते दुष्परीणाम होतात..\nनिपाह रोगाची मराठीत माहिती (Nipah virus in Marathi)\nपायात गोळे येणे मराठीत माहिती व उपाय (Leg Cramps in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2018/10/09/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-12-15T06:41:41Z", "digest": "sha1:I5CLCF7SWZELVYOPQGZTNFUBQUOR5O7Q", "length": 9966, "nlines": 139, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "चांदणी जीवंत असावी यास्तव « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« अशा ह्या क्षणी\nमाझे प्रेम मला परत दे »\nचांदणी जीवंत असावी यास्तव\nचंद्र एव्हडा ऊजळला आहे\nचांदणी जीवंत असावी यास्तव\nमी अजुनी पुरता जीवंत आहे\nजीवन जीवित असावे यास्तव\nअंतरात अगणीत दु:ख भरलेले\nआंसवे अगणीत नेत्रात भरलेली\nवेदना अगणीत अंगात भरलेली\nजळती वात अन शरीराची दाहीदाही\nदोन्ही मिळूनी जीवित ठेवू दे प्रीतिलाही\nमी अजुनी गाणे गुणगुणत आहे\nरागिणी जीवंत असावी यास्तव\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n« अशा ह्या क्षणी\nमाझे प्रेम मला परत दे »\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« सप्टेंबर नोव्हेंबर »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/picsart_03-16-11-14-28/", "date_download": "2018-12-15T06:23:19Z", "digest": "sha1:DBUJNSA56CPBT5VLWAFROX4AJVMW24GB", "length": 6397, "nlines": 112, "source_domain": "healthmarathi.com", "title": "PicsArt_03-16-11.14.28 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nहे सुद्धा वाचा :\nप्रसूतीच्या कळा येणे व नैसर्गिक प्रसूती कशी होते (Labor pain in...\nस्वादुपिंडाला सूज येणे मराठीत माहिती (Pancreatitis)\nताकामधील पोषक घटक मराठीत माहिती (Buttermilk nutrition)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nनागीण रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार मराठीत (Shingles)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nऑटिझम किंवा स्वमग्नता आजाराची मराठीत माहिती (Autism in Marathi)\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nप्रोस्टेटायटिस – प्रोस्टेटला सूज येणे मराठीत माहिती (Prostatitis in Marathi)\nकांजण्या आजाराची मराठीत माहिती (Chicken pox in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिक��णी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://pclive7.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2018-12-15T07:52:11Z", "digest": "sha1:DGB6BMAEMYZL54GMCPOSZXXCGNDEVMW6", "length": 7807, "nlines": 72, "source_domain": "pclive7.com", "title": "चिंचवडकरांनी अनुभवला तुकाराम महाराज आणि महासाधू मोरया गोसावी यांच्या भेटीचा सोहळा | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nविजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\nरमाबाई आंबेडकर यांचा पुतळा आणि भीमसृष्टीचे काम तातडीने पुर्ण करावे – धुराजी शिंदे\nपिंपरी चिंचवडमध्ये ‘सीएम चषक’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन\nमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात १७ ते २७ डिसेंबर दरम्यान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेजवानी\nनिगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपुलाजवळील भिक्षुकांना हटवण्याची मागणी\nआनंदधाम स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी\nशहरात कोणीही भाजपा सोडून जाणार नाही, राष्ट्रवादीकडून ‘अफवा’ पसरविण्याचा ‘उद्योग’ – एकनाथ पवार\nHome पिंपरी-चिंचवड चिंचवडकरांनी अनुभवला तुकाराम महाराज आणि महासाधू मोरया गोसावी यांच्या भेटीचा सोहळा\nचिंचवडकरांनी अनुभवला तुकाराम महाराज आणि महासाधू मोरया गोसावी यांच्या भेटीचा सोहळा\nपिंपरी (Pclive7.com):- आषाढीवारी करुन पंढरपूरहून परतीच्या मार्गावरील संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी सव्वा आठ वाजता पिंपरीगावातून देहूकडे मार्गस्थ झाली. यंदा प्रथमच या पालखीने चिंचवडगावात काही वेळासाठी विसावा घेतला. यावेळी महासाधू मोरया गोसावी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अपूर्व भेटीचा सोहळा भाविकांना प्रथमच अनुभवायला मिळाला.\nटाळ-मृदंगाच्या गजरात शहरवासीयांनी पालखीचे जंगी स्वागत केले. चिंचवडच्या गांधी चौकात पालख���ने विसावा घेतला. यावेळी पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे, मंदार देव महाराज तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंदार देव महाराज यांच्या हस्ते तुकाराम महाराजांची आरती करण्यात आली. पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांचा सत्कार देव महाराजांच्या हस्ते करण्यात आला. तसेच महासाधू मोरया गोसावी आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे एक शिल्प पालखी सोहळा प्रमुख सुनील मोरे यांना भेट देण्यात आले. यावेळी महासाधू मोरया गोसावी आणि ज्ञानोबा तुकाराम महाराजांच्या जयघोषाने चिंचवडगाव दुमदुमून गेले. वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. सकाळी नऊ वाजता पालखी देहूकडे मार्गस्थ झाली.\nविद्यार्थी करणार अवयवदानाबद्दल जनजागृती; लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड घेणार दखल\nजागतिक ‘चेस बॉक्सिंग’ स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या राहुल धोत्रेला ‘कांस्य पदक’\nभोसरीतील रूग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देऊन नविन ‘दुकान’ सुरू करण्याचा आमदारांचा ‘डाव’ – दत्ता साने\nराफेलच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी देशाची आणि पंतप्रधानांची माफी मागावी – खासदार अमर साबळे\nकर्मचारी महासंघाचा शनिवारी थेरगावात कामगार मेळावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2018/02/26/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T06:45:47Z", "digest": "sha1:ZZKAEDXYQYSHZ3T6T7MQ7P45NQUAFH3O", "length": 21624, "nlines": 145, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "“त्रुटीशिवाय जीवन न लगे” « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« छोट्याश्या घरासमोर छोटीशी बाग.\nपरखून पहायला काय जातंय\n“त्रुटीशिवाय जीवन न लगे”\n“माझ्या आईच्या जाण्याने माझी झालेली नुकसानी मला भेडसावत नव्हती तर तिच्याशी मी ज्या तर्‍हेने वागलो ते मला जास्त भेडसावत होतं.माझाच स्वार्थीपणा मला सहन\nमाझं मनगटाचं घड्याळ बंद पडलं होतं.घड्याळ खूप जूनं झालं होतं पण ते मला आवडायचं.रोज चावी देण्याचा त्यात व्याप असला तरी ते अचूक चालायचं.त्याचा सोनेरी रंग आणि त्याचा सोनेरी पट्टा मला आवडायचा. माझ्या एका मित्राने दामू देव्हारेचं नाव सांगीतलं.दामू एका नामांकीत घड्याळाच्या कंपनीत घड्याळं ॲसेंबल करायचं काम करायचा.घड्याळ्यातली आतली घडण किती खिचकट असते हे सर्वांनाच माहित असतं.परंतु खिचकट असताना त्याची घडण करायच्यावेळी एखाद्याला परिपूर्ण(perfect)असायला हवं.नाहीतर एव्हड्या लहान डबीत एव्हडी चाकं व्यवस्थित मांडून त्याची घडण करणं काही सोपं काम नक्कीच नसणार.असो.\nदामूने माझं घड्याळ पूर्वव्रत करून दिलं.मला खूप आनंद झाला.ते घड्याळ दुरूस्त होईल ह्याची आशाच मी सोडून दिली होती.माझी आणि दामु देव्हार्‍याची दोस्ती जमली.\nमी त्याला माझ्या घरी एकदा जेवायला बोलवलं होतं.बोलत असना मी त्याला एक प्रश्न केला हे एव्हडं खिचकट काम तू कसं करतोस\nमी लहानपणापासूनच perfectionist आहे.पण ते वेड मला आयुष्यात भोवलं.आता मला पटलं की त्रुटीशिवाय जीवन नाही.नव्हेतर आयुष्यात त्रुटी येणं आवश्यक आहे.हा माझ्यात असा कसा बदल झाला असं तुम्हाला सहाजिकच वाटेल.\nमाणसात थोड्या त्रुटी असणं हे मला योग्य वाटतं.माझ्या उभ्या आयुष्यात मी पूर्तता मिळवण्यासाठी खूप प्रयास केले. आणि अंतिम निकाल खूपच निराळा लागायचा.त्यामुळे सरतेशेवटी जो येईल तो निर्णय स्विकारायचा मी ठरवायचो.यातुन मी एकच शिकलो की पुर्तता होणे कदापी शक्य नाही.\nमाझी जूनी आठवण आहे की मला माझं कुटूंब अगदी परिपूर्ण असावं असं वाटायचं.माझी आई माझे वडील माझी बहिण भाऊ आणि मी धरून सर्व सदासर्वकाळ उत्तम प्रकृतीने असावेत असं नेहमी वाटायचं.पण प्रत्यक्षात जे मला वाटायचं ते सोडून सर्व काही व्हायचं.त्यामुळे काय व्हायचं की मला हव्या असलेल्या गोष्टीपासून मी दूर दूर जायचो म्हणजेच माझं कुटूंब मी दुरावयाचो.\nमला आठवते ते दिवाळीचे दिवस होते.मला माझी आई म्हणाली की तिला बरं वाटत नाही डॉक्टर तिला म्हणाले की तिने हॉस्पिटलात जावं.हे ऐकून मला खूप वाईट वाटलं मी एका कोपर्‍यात जाऊन मुसमुसून रडलो.मला जीवन नकोसं झालं होतं.ऐन दिवाळीच्या दिवसात माझी आई आमच्या बरोबर नसणार होती.मी दत्ताच्या देवळात जाऊन देवाला खूप साकडं घातलं.वय बालिश होतं.विचार ही बालिशच असणार.पण माझ्या आईबरोबरची ती माझी शेवटची दिवाळी होती.\nत्या दिवशी मी हॉस्पिटलात गेलो.आणि माझ्या आईशी दहाएक मिनीटं बोलत होतो.त्यावेळी माझ्या मनात सतत येत होतं की आईने आजारी व्हायला नको होतं.खाऊन पिऊन सर्व काही ठीक असताना आजारी ते काय म्हणून माणूस पडतो.मी ज्यावेळी घरी पोहोचलो तेव्हा माझ्या मनात मुळीच आलं नाही की माझ्या आईबरोबरची ती शेवटची दिवाळी ठरणार होती.\nदिवाळीच्या एक आठवड्यानंतर माझ्या आईची प्रकृती थोडी गंभीर झाली.ती अंथरूणावरून उठून चालू शकत नव्हती.तिला सतत कुणा ना कुणाची सोबत लागायची.मला आईचा राग यायचा.त्रुटी शिवाय रात्र जावी म्हणून मी दत्ताकडे प्रार्थना करायचो.सर्व परिपूर्णता असावी म्हणून मी दत्ताकडे मागणं करायचो.\nमाझी प्रार्थना सफल होत नाही आणि माझी आई काही बरी होत नाही हे माझ्या लक्षात आल्यावर मी देवाला म्हणालो मला परिपूर्णता नको पण माझी आई बरी कर.माझ्या आईला परिपूर्ण कर.पण ते मला मिळणार नव्हतं.माझी आई त्यानंतर एक महिना हॉस्पिटलात होती.मी तिला त्या एक महिन्यात नऊ वेळा पहायला गेलो.ती आजारी आहे हे मला सहनच होत नसायचं.मला न सहन होण्यासारखं अपंग,आजारी आणि आशा सोडण्याजोगी माझी आई.\nमाझी आई गेली आणि तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठ्या त्रुटीचा दिवस होता.माझ्या आईच्या जाण्याने माझी झालेली नुकसानी मला भेडसावत नव्हती तर तिच्याशी मी ज्या तर्‍हेने वागलो ते मला जास्त भेडसावत होतं.माझाच स्वार्थीपणा मला सहन होत नव्हता.मी अगदी हताश झालो होतो.इतके दिवस रोज मी आईकडे जाऊन तिचा सहवास मला मिळवला असता.त्याऐवजी मी परिपूर्णतेच्या मागे लागलो होतो.जी परिपूर्णता मला कधीच मिळवता आली नाही.\nमाझ्या अशा आयुष्याशी जुळतं घ्यायला मला काही काळ दवडावा लागला.अजूनही त्या काळातून मी परिपूर्ण सुटलेलो नाही.पण एक गोष्ट जाता जाता माझ्या लक्षात येऊ लागली होती की,जे जीवनात मिळतं ते आत्मसात करावं.जी परिपूर्णता मला वाटायची ती मिळवण्यासाठी माझ्या जीवनातला बराचसा काळ मी मोफत घालवला.खरंच जीवन इतकं कमी असतं की अशातर्‍हेने ते उधळून लावण्यात अर्थ नसतो.जसं आहे तसं अंगीकारावं.सर्व त्रुटीसह अंगीकारावं. आता मी त्रुटीवर जास्त विश्वास ठेवतो.”\nमला हे सर्व दामूचं तत्वज्ञान ऐकून जरा अचंबा वाटला.मी त्याला म्हणालो,\n“दामू,मला असं वाटतं,माणूस आणि यंत्र ह्यात हाच फरक आहे.तू तुझ्या लहानपणी अगदी पर्फेक्षनीस्ट होऊं पहात होतास आणि माझं जूनं घड्याळ दुरूस्त करून ते आता परफेक्ट चालेल असं केलंस.आणि ते नक्कीच चालेल.कारण त्या यंत्राला मन नाही,विचार नाही आणि भावना तर नाहिच नाही.जीवनातली घडी तशीच रहात नाही.हे तुला तुझ्या आईच्या उदाहरणावरून कळलं.ते कळलं ते बरंच झालं.नाहितर तुझ्या त्या विचाराने तू आयुष्यभर दु:खी झाला असतास.आणि हाच यंत्रातला आणि माणसातला फरक आहे. माझं घड्याळ मी तुझ्याकडे दुरूस्तीला टाकेपर��यंत पडून होतं.आणि ते तसंच राहिलं असतं.तू ते दुरूस्त करू शकलास कारण त्या घड्याळ्यातल्या त्रुटी तू समजू शकलास.म्हणून मी ही तुझ्याशी सहमत होऊन म्हणतो की,\n“त्रुटीशिवाय जीवन न लगे”\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॉलिफोरनीया)\n« छोट्याश्या घरासमोर छोटीशी बाग.\nपरखून पहायला काय जातंय\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« जानेवारी मार्च »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/bhusare-green-house-40508", "date_download": "2018-12-15T07:33:15Z", "digest": "sha1:H2GUIG57LJ4YZDQOKANNUZ4U45M3LOAN", "length": 13740, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhusare green house भुसारे यांचे हरितगृह दानशूरांच्या मदतीने पूर्ण | eSakal", "raw_content": "\nभुसारे यांचे हरितगृह दानशूरांच्या मदतीने पूर्ण\nसोमवार, 17 एप्रिल 2017\nसकाळ माध्यम समूह माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्यामुळे दोन वर्षांपूर्वी पडलेले शेडनेट उभे राहिले. त्यामुळे मी मनापासून मला मदत केलेल्या प्रत्येकाचे व सकाळचे आभार मानताे. सरकारने माझ्यावर गुन्हा नोंदवलेला असून तो कायम आहे. त्यामुळे सरकारलाही मी विनंती करतो की, मला न्याय द्यावा.\nरामेश्वर भुसारे, पीडित शेतकरी, घाटशेंद्रा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद\nमुंबई : मंत्रालयात न्याय मिळण्याऐवजी जबर मारहाण झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी रामेश्वर भुसारे यांना समाजातील दानशूर लोकांनी मदतीचा हात दिला आहे. ई-सकाळमधून भुसारे यांनी मदत देण्यासाठी आवाहन केल��� होते. परिणामी समाजातील दानशूर लोकांनी रामेश्वर भुसारे यांच्या खात्यावर ९५ हजार रुपये जमा केले. तर पुणेस्थित तेज अँग्रो इंडिया कंपनीने ई-सकाळच्या आवाहनाला प्रतिसाद देत ना नफा ना तोटा तत्त्वावर भुसारे यांना हरितगृह उभारून दिले आहे.\nसकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून भुसारे यांची सत्य परिस्थिती जगासमोर मांडण्यात आली. त्यामुळे पीडित शेतकरी रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला. भुसारेंना न्याय मिळावा म्हणून घाटशेंद्रा गावकऱ्यांनी पाडवा सण साजरा न करता काळा दिवस पाळत गाव बंद आंदोलन केले होते. गारपिठीत उद्ध्वस्त झालेल्या शेडनेटला पुन्हा उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून रामेश्वर भुसारे दोन वर्षापासून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. आपल्याला मदत व पुनर्वसन विभागाकडून मदत मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होते.\nसकाळ माध्यम समूह माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्यामुळे दोन वर्षांपूर्वी पडलेले शेडनेट उभे राहिले. त्यामुळे मी मनापासून मला मदत केलेल्या प्रत्येकाचे व सकाळचे आभार मानताे. सरकारने माझ्यावर गुन्हा नोंदवलेला असून तो कायम आहे. त्यामुळे सरकारलाही मी विनंती करतो की, मला न्याय द्यावा.\nरामेश्वर भुसारे, पीडित शेतकरी, घाटशेंद्रा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद\nआमच्या कंपनीच्या माध्यमातून आम्हाला या शेतकऱ्याला मदत करावी वाटली. सकाळमध्ये बातमी वाचल्यानंतर आम्ही या शेतकऱ्याच्या घरी जाऊन खात्री केली. त्यानंतर सामाजिक बांधिलकीतून आम्ही मदत केली आहे.\nतेजोमय घाडगे, संचालक, तेज अॅग्रो इंडिया प्रा. लि.\nवाघांच्या शिकारीचे एमपी कनेक्शन\nअमरावती : पूर्व मेळघाटमधील अंजनगावसुर्जी परिसरात वर्षभरापूर्वी चार वाघ व एका बिबट्याची शिकार झाल्याची बाब पुढे आली. या प्रकरणाचे धागेदोरे हे मध्य...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू ���कत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sangli-news-situation-after-narayan-rane-resignation-73986", "date_download": "2018-12-15T08:08:06Z", "digest": "sha1:U4YDPBFXLGZ4MYWF5L7UN3XEU5JUXSIG", "length": 21874, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news situation after narayan rane resignation काँग्रेस कार्यकर्ते दक्षिणेत सक्रिय, उत्तरेत थंड | eSakal", "raw_content": "\nकाँग्रेस कार्यकर्ते दक्षिणेत सक्रिय, उत्तरेत थंड\nसोमवार, 25 सप्टेंबर 2017\nरत्नागिरी - काँग्रेसला रामराम करून नारायण राणेंनी स्वतंत्र वाट चोखळण्याचा निर्णय घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केले; मात्र शिवसेना सोडल्यानंतर जे वातावरण होते, तसे काँग्रेस सोडल्यानंतर राहिले नसल्याचे जाणवत आहे. त्यातच उत्तर रत्नागिरीतील पाचही तालुक्‍यात राणेंची तेवढी ताकद नाही. राणे समर्थकांनी राजीनामा पवित्रा घेतल्यानंतर मूळ काँग्रेसवासीयांनीही त्यांना शह देण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे भविष्यात चिपळूण ते राजापूर या चार तालुक्‍यांतील काँग्रेसमधील वातावरण ढवळून निघणार आहे.\nरत्नागिरी - काँग्रेसला रामराम करून नारायण राणेंनी स्वतंत्र वाट चोखळण्याचा निर्णय घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केले; मात्र शिवसेना स���डल्यानंतर जे वातावरण होते, तसे काँग्रेस सोडल्यानंतर राहिले नसल्याचे जाणवत आहे. त्यातच उत्तर रत्नागिरीतील पाचही तालुक्‍यात राणेंची तेवढी ताकद नाही. राणे समर्थकांनी राजीनामा पवित्रा घेतल्यानंतर मूळ काँग्रेसवासीयांनीही त्यांना शह देण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे भविष्यात चिपळूण ते राजापूर या चार तालुक्‍यांतील काँग्रेसमधील वातावरण ढवळून निघणार आहे.\nजिल्हा असो किंवा तालुका कार्यकारिणीवरील रिक्‍त पदांवर नियुक्‍त्याच झाल्या नसल्यामुळे तेथे समर्थकांची वर्णी लावणे शक्‍य झाले नव्हते. त्याचा फटका आता पक्षातून बाहेर पडल्यानंतर दिसू लागला आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा व राजापूरचा समावेश आहे. उत्तरेतील चिपळूण वगळता अन्य चार तालुक्‍यांत राणेंचा तेवढा प्रभाव नाही. रत्नागिरीतील तालुका उपाध्यक्षांसह युवक उपाध्यक्षांनी राजीनामे सादर केले; मात्र दापोली, गुहागर, खेड, मंडणगड या चार तालुक्‍यांमध्ये राणेंच्या राजीनाम्याचे पडसादच उमटलेले नाहीत. दक्षिणेतील चारही तालुक्‍यांतील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर मूळ काँग्रेसवासीय जागे होऊ लागले आहेत. राजापुरात मूळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी उचल खाल्ली असून वरिष्ठ पातळीवरूनही त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.\nराजीनामा देणाऱ्या समर्थकांमध्ये बड्या नेतृत्वाचा अभाव दिसतो. जिल्हा परिषदेवर एकमेव पाचल येथील सदस्य काँग्रेसकडून निवडून गेला आहे. राजापुरात नगराध्यक्ष काँग्रेसचा आहे. नीलेश राणेंनी पत्रकार परिषदेमध्ये राजापूर नगराध्यक्षांना निवडून आणण्यात राणेंचा महत्त्वाचा वाटा असल्याचे जाहीर केले होते.\nत्यामुळे ते दोघे कोणता निर्णय घेतात याकडेच सर्वांचे लक्ष आहे. त्यांनी राणेंच्या पावलावर पाऊल टाकले, तर समर्थकांची बाजू भक्‍कम होणार आहे. अन्यथा राणेंच्या भविष्यातील वाटचालीवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकणार आहे. रत्नागिरी तालुक्‍यातील राणेंच्या जुन्या समर्थकांची अनुपस्थितीही खटकणारी होती. राणेंची भविष्यातील वाटचाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. सद्यःस्थितीत राणे भाजपमध्ये गेले, तर त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज तिकडे जाईल. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते वाढतील. आधीच जिल्ह्यातील भाजप कमकुवत आहे. त्यांना थोडी उभार�� मिळेल; पण राणेंनी स्वतंत्र पक्ष काढला, तर त्यांना ताकद निर्माण करणे ‘जड’ जाईल.\nराणेंच्या निमित्ताने शिवसेना सोडून भाजपत जाणाऱ्यांवर नारायण राणेंची मदार राहणार आहे. रत्नागिरीतील काही नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचे समर्थकांनी जाहीर केले. ते नगरसेवक कोण याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यांची मोट बांधली तर भाजपच्या पथ्‍यावर पडणार आहे.\nनिर्णयाची झळ उत्तर रत्नागिरीत कमी\nदापोली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा देत नवीन घरोबा करण्याचे निश्‍चित केले असले, तरी त्यामुळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याला फारशी झळ बसणार नाही. काँग्रेसचा त्याग करून राणे कोणत्याही पक्षात गेले तरी गुहागर, खेड, दापोली आणि मंडणगड या रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या तालुक्‍यात मुळातच काँग्रेसची ताकद खूपच मर्यादित आहे.\nया चार तालुक्‍यांचे विभाजन दोन विधानसभा मतदारसंघात झाले असून दोन्ही विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. नारायण राणे यांच्या भविष्यातील राजकीय प्रवासात या भागातून किरकोळ अपवाद वगळता अन्य काँग्रेसजन त्यांची कास धरण्याची शक्‍यता कमी आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची धुरा प्रदेश उपाध्यक्ष आमदार भाई जगताप सांभाळत आहेत. नारायण राणे आणि भाई जगताप यांच्यातील तीव्र मतभेद लक्षात घेता दापोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते भाई जगताप यांच्यासोबत राहण्याची शक्‍यता आहे.\nगतवर्षीच्या नगरपंचायत निवडणुकीत भाई जगताप यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला मदत करीत नगरपंचायतीच्या सत्तेचा लाभ कार्यकर्त्यांना मिळवून दिला. तालुक्‍यातील काँग्रेसमध्ये जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा अधिक भरणा असल्याने काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्‍यता नाही. यापूर्वी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करताना नारायण राणे यांचा असलेला दबदबा सद्यस्थितीत जाणवत नाही. तरी इतर पक्षातील विशेषतः शिवसेनेतील नाराज नेत्यांना आपल्या सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाण्याची शक्‍यता आहे. दापोली मतदारसंघात शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे नाराज कार्यकर्त्यांना ओढण्याचा प्रयत्न नारायण राणे यांच्या समर्थकांकडून करण्यात येईल, अशी चर्च��� दापोलीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.\nदादा पक्षात असताना विकासकामांच्या निमित्ताने संपर्क होता; मात्र दापोली काँग्रेस ही निष्ठावान जुन्या कार्यकर्त्यांची असल्याने पक्षांतर करण्याचा प्रश्नच येत नाही.\n- मधुकर दळवी, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस.\nसाताऱ्यात वाळूला आला सोन्याचा भाव\nसातारा - नागपूर उच्च न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्याने जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. परिणामी बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचे दर गगनाला...\nमुंबई - राज्यभरात कमाल तापमानात सध्या चढ-उतार दिसून येत आहे. गुरुवारी कमाल तापमान 36.6 अंश सेल्सिअसवर आल्यानंतर शुक्रवारी कमाल पारा एका अंशाने...\n'जश्‍ने बचपन'मध्ये एकमेव मराठी 'राजा सिंह'\nअंतिम फेरीत 21 भारतीय; 3 विदेशी नाटकांची निवड नवी दिल्ली: राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रतिष्ठित \"जश्‍ने बचपन' या आंतरराष्ट्रीय...\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\n'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे 'हे' एकमेव 'मराठी' नाटक\nनॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) आयोजित 'जश्न-ए-बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात 'राजा सिंह' या महाबालनाट्याची निवड झाली असून, देश...\nराज्य दुष्काळमुक्तीच्या दिशेने ठोस काम : मंत्री जयकुमार रावल\nधुळे ः कमी पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती आणि पूर्वीच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्याला दुष्काळाचे ग्रहण लागले आहे. मात्र, न डगमगता राज्याला लागलेल्या या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/bjp-working-committee-selection-meeting-42105", "date_download": "2018-12-15T07:33:02Z", "digest": "sha1:RYW3NY36YWRU365KVG55576MZARIVVZU", "length": 16700, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "bjp working committee selection meeting कार्यकारिणी बैठकीसाठी कामगारनगरी सज्ज | eSakal", "raw_content": "\nकार्यकारिणी बैठकीसाठी कामगारनगरी सज्ज\nबुधवार, 26 एप्रिल 2017\nपिंपरी - भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक चिंचवड येथे बुधवारी (ता. २६) व गुरुवारी (ता. २७) होणार आहे. या बैठकीसाठी कामगारनगरी सज्ज झाली आहे. बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.\nपिंपरी - भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक चिंचवड येथे बुधवारी (ता. २६) व गुरुवारी (ता. २७) होणार आहे. या बैठकीसाठी कामगारनगरी सज्ज झाली आहे. बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.\nबुधवारी सकाळी अकरा वाजता हॉटेल कलासागर येथे प्रदेश भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कार्यकारिणीच्या बैठकीचे उद्‌घाटन होणार आहे. या बैठकीला राज्यातील ६५ जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार व पदाधिकारी यांच्यासह ८०० जण उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या स्थळाला कामगारनगरी तर व्यासपीठाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्याचे निश्‍चित केले आहे.\nस्वागतासाठी फलक आणि झेंडे\nशहरात होणाऱ्या भाजप बैठकीसाठी विविध भागांमध्ये मान्यवरांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच चिंचवडगाव ते चिंचवड स्टेशन परिसरात जागोजागी झेंडे लावण्यात आले आहेत. यामुळे शहरात भाजपमय वातावरण झाले आहे.\nकार्यकर्त्यांची निवास सोय शहरातील विविध तारांकित हॉटेलमध्ये केली आहे. मुख्यमंत्री पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये मुक्‍कामाला असतील. प्रदेश कार्यकारिणीच्या पहिल्या दिवशी (बुधवारी) दुपारचे आणि रात्रीचे भोजन तसेच गुरुवारी दुपारचे भोजन असे तीनवेळा भोजन होणार आहे. या भोजनात पहिल्या दिवशी मटकी आणि वांग्याची भाजी तसेच गुलाबजाम, जिलेबी, मुगाचा शिरा असा बेत ठेवण्यात आला आहे. तर गुरुवारी दुपारच्या भोजनात आमरस, पुरीचा बेत आखण्यात आला आहे.\nकेंद्रीय मंत्री, राज्य सरकारमधील मंत्री, भाजपचे आमदार-खासदार यांच्यासह ८०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी स्वागताचे फलक लावले आहेत. मात्र काही फलकांवर आमदार महे��� लांडगे यांचा फोटो नसल्याने त्यांच्या समर्थकांमधून नाराजी व्यक्‍त करण्यात आली. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी लावलेल्या फलकांवर शहराध्यक्षांसह एकाही भाजपच्या स्थानिक नेत्याचा फोटो लावला नाही, यामुळे फ्लेक्‍सबाजीवरून भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.\nप्रेक्षागृहाच्या आवारात पार्किंगच्या जागी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याने वाहनांकरिता जवळच असलेल्या एल्प्रो कंपनीच्या आवारात जागा करण्यात आली आहे. या ठिकाणी चारशे वाहने पार्क होऊ शकतात. जर एखाद्याला आपले वाहन बोलवायचे असल्यास वॉकीटॉकीद्वारे प्रेक्षागृह ते एल्प्रो असा संवाद साधून बोलाविता येणार आहे. एल्प्रो कंपनीच्या आवारात ध्वनिक्षेपकाची व्यवस्था केली आहे. तसेच कार्यक्रमस्थळी होणारी घुसखोरी रोखण्यासाठी कार्यकर्ते व निमंत्रित यांना विशेष पास देण्यात आले आहेत.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गायनाची आवड आहे. त्यांची ही आवड लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहर भाजपकडून मंगळवारी सायंकाळी कार्तिकी गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.\nगुगलच्या सर्चिंग ट्रेंड्‌समध्ये \"फिफा', \"बिग बॉस'ची चलती\nनवी दिल्ली : जगातील आघाडीचे सर्च इंजिन असणारे \"गुगल' जगभरातील कोट्यवधी नेटिझन्सना रोज मार्गदर्शन करत असते. त्यामुळे \"गुगल'च्या खात्यात...\n'एकादशावतार' ठरले कोकण चषकाचे मानकरी\nमुंबई- कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण चषक २०१८' या खुल्या...\n'झोमॅटो', 'स्विगी'चा तब्बल हजारो रेस्टॉरंटला दणका\nनवी दिल्ली : 'झोमॅटो' आणि 'स्विगी'वरून जेवण मागवणं, हा हल्लीच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. पण यापुढे 'झोमॅटो' आणि 'स्विगी'वरून काही...\nगुगलवर सनी लिओनीपेक्षा 'ही' ठरली सरस\nनवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये गुगल सर्चमध्ये पहिल्या स्थानावर आबाधित असलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला यंदा विंक गर्ल प्रिया वारियर हिने मागे...\nऑस्ट्रेलियाने गाठला 326 धावांचा टप्पा\nपर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाची शेपूट वळवळली. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्सने केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे ...\nनिजामप���र-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://morayaprakashan.com/BookDetail.aspx?BookId=250", "date_download": "2018-12-15T07:47:02Z", "digest": "sha1:Z4NWSDD2M3OIEZWP6BFQGVSOS37ZQDF4", "length": 4256, "nlines": 31, "source_domain": "morayaprakashan.com", "title": "श्री दासायन", "raw_content": "\nप्रकाशक : मोरया प्रकाशन\nसमर्थ वाङ्मयाचे परिशीलन करताना जुन्या पिढीतील सुपरिचित निष्ठावान रामदासी वै.अनंतदास रामदासी महाराज यांच्या सप्तकांडात्मक श्री दासायनचे अध्ययन फार मोलाचे वाटते, कारण ते केवळ लेखक नव्हते;व्यावसायिक साहित्यिक तर नव्हतेच नव्हते .ते समर्थ संप्रदायातील साधक,समर्थांचे भक्त व अभ्यासू उपासक होते ,आपल्या आराध्य विभूतीचा म्हणजे श्री समर्थ वाङ्मायाचा अनेक वर्षांचा व्यासंग त्यांनी परिश्रमपूर्वक व श्रद्धेने केला .त्याचे फलित म्हणजे हादासायन हा ग्रंथ होय.-आचर्य किशोरजी व्यास .श्री अनंतदास रामदासी हे मोठे समर्थभक्त व समर्थ साहित्याचे व्यासंगी,अभ्यासक संपादक होते. समर्थ हे त्यांचे दैवतच होते .समर्थांनी समाजाला बलोपासना शिकविली.त्याच्यातील लोप पावलेला स्वाभिमान प्रज्वलीत केला.समाज व राष्ट्र यासाठी निरभिलाष व समर्पित वृत्तीने काम करण्याची प्रेरणा दिली.म्हणूनच गेली चारशे वर्षे अनंतदासांसारखे तपस्वी लोक समर्थांच्या कक्षेत एकरूप होऊन गेले.-राम शेवाळकर.श्री अनंतदास कट्टर समर्थ सांप्रदायिक होते ,पण अंधश्रद्ध व भोळेभाबडे नव्हते .समर्थ वाङ्मयाचे ते गाढे अभ्यासक होते.त्यांनी सुमारे हजारपानी समर्थ चरित्र तीन खंडात लिहून काढले.हे तीनही खंड अनेक वर्षे उपलब्ध नव्हते. माझे मित्र श्री.दिलीप महाजन या तीनही खंडांचे एकत्रीकरण करून हा अद्भूत ग्रंथ प्रसिद्ध करत आहेत.एका अर्थाने हा ग्रंथ समर्थ संप्रदायाचा ज्ञानकोषच आहे.रामायणावरून दासायन हा शब्द तयार केला असल्यामुळे रामायणाप्रमाणे सप्तकांडात्मक असे हे चरित्र आहे.-सुनील चिंचोलकर\nलेखक : प.पू.अनंतदास रामदासी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-date-palntation-12803", "date_download": "2018-12-15T07:40:42Z", "digest": "sha1:VA5ZDEGUXT5DENY3D64WJK5HT2IXVAX2", "length": 29807, "nlines": 204, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, date palntation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउष्ण वातावरणात खजूर फळबाग ठरेल आश्वासक\nउष्ण वातावरणात खजूर फळबाग ठरेल आश्वासक\nउष्ण वातावरणात खजूर फळबाग ठरेल आश्वासक\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nगत दहा वर्षांपासून खजूर लागवड वाढवण्यासाठी गुजरात व राजस्थान राज्यशासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील वातावरण खजुराच्या शेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. महाराष्ट्रातही योग्य धोरण आखल्यास या फळझाडाच्या वाढीला वाव आहे. नवीन पिकाविषयी शेतकऱ्यांना माहिती व्हावी हाच या लेखाचा उद्देश आहे.\nगत दहा वर्षांपासून खजूर लागवड वाढवण्यासाठी गुजरात व राजस्थान राज्यशासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील वातावरण खजुराच्या शेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. महाराष्ट्रातही योग्य धोरण आखल्यास या फळझाडाच्या वाढीला वाव आहे. नवीन पिकाविषयी शेतकऱ्यांना माहिती व्हावी हाच या लेखाचा उद्देश आहे.\nखजुराचे झाड नारळ किंवा शिंदी झाडाप्रमाणे दिसते. झाडाची उंची ६० ते ७० फूट असून, खोड उंच व सरळ वाढते. या झाडाच्या फक्त टोकाशीच फांद्यांचा झुपका असतो. तसेच खोडावर गळून पडलेल्या पानामुळे तयार झालेल्या खाचा असतात. खोड पोकळ असते. पाने टणक व टोकाला अणकुचीदार असतात. तसेच ३ ते ४ फूट लांब असतात.\nखजुरामध्ये मादी झाडे व पुरुष झाडे वेगळी असतात. पुरुष झाडे परागकणनिर्मिती करतात, तर मादी झाडे फळांचे उत्पादन करतात. दोन पुल्लिंगी झाडांचे परागकण हे साधारणपणे पन्नास स्त्रीलिंगी झाडांच्या परागीकरणासाठी पुरेसे ठरतात.\nएका मादी झाडावर साधारणपणे १०-१५ फुलोरे येतात. मात���र, त्यातील लहान तुरे तोडून टाकले जातात. त्यामुळे उर्वरित तुऱ्यांवर चांगली फळे येतात.\nया झाडांचे परागसिंचन वाऱ्यामुळे होते. कृत्रिमरीत्या पुरुष झाडांचा फुलोरा स्त्री-पुष्पांवर बांधून परागसिंचन घडवले जाते. हे परागकण\nगोळा करून कागदाच्या पुडीत काळजीपूर्वक ठेवल्यास त्याचा उपयोग निदान एक वर्षभर करता येतो. हंगामाव्यतिरिक्त फुलणाऱ्या झाडांच्या परागसिंचनासाठी त्यांचा उपयोग होतो. सिंध प्रांतात साधारणत: २० फेब्रुवारी ते ३० मार्चपर्यंत कृत्रिम परागसिंचन केले जाते.\nखजुराच्या सुमारे ३००० जाती असून, त्यातील ४०० इराणमध्ये, २५० ट्युनिशियात, ३७० इराकमध्ये आहेत. यापैकी फक्त १५९ जाती व्यावसायिक शेतीसाठी उपयुक्त आहेत. खजुराच्या जातींची तीन प्रकारात विभागणी केली जाते.\n१) नरम खजूर : यात भरपूर ओलावा आणि साखरेचे प्रमाण अत्यंत कमी असलेला. प्रमुख जाती - खलास कासीम, खलास खर्ज इ.\n२) अर्ध-सुकलेले खजूर : थोडासा कडक गर, ज्यात किंचित ओलावा आणि साखरेचे प्रमाण भरपूर असलेला. प्रमुख जाती – अजवा, अनबरा, बार्नी इ.\n३) पूर्ण सुकलेले खजूर : कडक असा गर. ज्यात साखरेचे प्रमाण भरपूर. प्रमुख जाती – रुथाना, सुक्करी इ.\n४) भारतात प्रामुख्याने बारही, दायरी, डेग्लेट नूर, हिलावी, खुदाची, जाहिदी, सैदी, मक्तूम, मेजदूल, थुरी, खस्तावी, सायेर इ. जातींचे खजूर आढळतात.\nया फळझाडासाठी कोणतीही जमीन चालत असली तरी ते रेताड, वाळवंटी जमिनीत चांगले येते. फळ लवकर पिकते.\nमातीच्या वरील थरातील क्षाराचे प्रमाण ३-४ टक्केपर्यंत असले तरी झाड वाढू शकते. मात्र, त्याला फळे येत नाहीत. फळ येण्यासाठी झाडाच्या मुळ्या क्षारांचे प्रमाण अर्धा टक्क्यापर्यंत असलेल्या जमिनीपर्यंत खोल जाव्या लागतात.\nखजुराला अतिउष्ण व कोरडी हवा लागते; पाऊस कमी लागतो. आर्द्रतेमुळे फळांना हवा तसा गोडवा मिळत नाही. जास्त तापमान असणाऱ्या प्रदेशात खजूर चांगला येतो. फूल येण्याच्या सुमारास (मार्च ते मे महिन्यांत) व फळ पिकण्याच्या (ऑगस्ट ते नोव्हेंबर) काळात पाऊस असल्यास फळ धरत नाही किंवा ते कुजू लागते. पाने कोवळी नसताना तापमान २० अंशांपर्यंत खाली उतरले अडचण नसते. अधिक उष्णतेबाबत खजुराला फारशी समस्या आढळलेली नाही.\nबियांपासून रोपे बनवून लागवड शक्य असली तरी अशा झाडांना फळे मिळण्यास सुमारे ८ ते १० वर्षे लागतात. बियापासून तयार केलेल्य�� रोपांमध्ये ५० टक्के नर रोपे असतात. अधिक उत्पादनासाठी नर झाडे कमी व मादी झाडे जास्त असणे गरजेचे आहे.\nमादी झाडापासूनच्या फुटव्यांचा व्यावसायिक लागवडीसाठी वापर करावा. त्यासाठी ३ ते ५ वर्षे वयाचे व १८-३४ किलो वजनाचे मुनवे वापरावेत. झाडे लावल्यावर ६-८ वर्षांनी फुलोरे येतात. चांगली वाढ होण्यासाठी सुरवातीचे फुलोरे काढून टाकतात.\nइंग्लंड, इस्राईलहून आयात उतीसंवर्धित रोपे राजस्थान, गुजरात येथील प्रयोगशाळेत आणून भारतीय वातावरणाला अनुकूलन केल्यानंतर ती देशभर पाठविली जातात. खजुराच्या एका झाडाची किंमत ३८०० ते ४५०० पर्यंत पडते. एक झाड १०० ते १५० वर्षे जगते.\nखजुराचे झाड शिंदी आणि नारळाच्या झाडासारखे दिसते. ते मध्यम ते उंच वाढते. लागवडीचे अंतर दोन ओळींत ७-१० मीटर आणि दोन झाडांत ४-७ मीटर असे अंतर ठेवावे.\nतीन फूट लांबी, रुंदी, उंचीच्या खड्ड्यात अर्धा भाग माती व २ ते ३ किलो शेणखताने भरावा.\nझाड लावतेवेळी शेंड्यावर खत, माती वगैरे कांही पडणार नाही याची काळजी घ्यावी.\nवाळलेली पाने वर्षातून एकदा काढून काढावीत.\nखालची पिल्ले दोन वर्षांनी एकदा काढावीत.\nझाडे लावल्यावर महिनाभर दररोज, दुसऱ्या महिन्यांत चार दिवसांनी एकदा व नंतर महिन्यांतून एकदा असे पाणी द्यावे. फुले येण्याच्या वेळी (फेब्रुवारी व मार्च महिन्यात) झाडांना पाणी देत नाहीत. फळे लागल्यापासून ती पिकेपर्यंत नियमित पाणी द्यावे.\nदोन- तीन वर्षांने एकदा हिवाळ्याच्या सुरुवातीला एकरी ५-७ टन शेणखत टाकावे. मार्च-एप्रिलमध्ये ६०० ग्रॅम नत्र, १०० ग्रॅम स्फुरद आणि ७० ग्रॅम पालाश प्रति झाड याप्रमाणे खत मात्रा द्यावी.\nफेब्रुवारी महिन्याचा सुरवातीस फळ तयार होण्यापूर्वी त्याभोवतीचे काटे काढून टाकावेत. पक्वतेनंतर फळे काढणे सोपे होते. मे महिन्याच्या आसपास खजूर पिकण्यास सुरवात होते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक आठवड्याला खजूराची काढणी करावी. जून महिन्यातील खजूर हा थोडा कडक असून, हाताने काढता येतो. जुलैमध्ये फळ पूर्णपणे चॉकलेटी रंगाचे आणि नरम होते.\nऑगस्टमध्ये फळ पूर्णपणे पिकते. झाड नुसते हलवले तरी खजूर खाली पडतात. खजुराचे फळ पूर्णपणे परिपक्व होण्यासाठी सुरवातीला अत्यंत कडक आणि सलग अशा उन्हाळ्याची आणि पक्वतेच्या काळात दमट हवामानाची गरज असते.\n- फळ पक्वतेची प्रक्रिया चार भागात विभ���गली जाते. त्याला किमरी (कच्चे फळ), खलाल (पूर्ण आकारातील आणि थोडे कडक\nअसे फळ), रताब (पिकलेले आणि नरम असे फळ), ताम्रर (पिकलेले आणि उन्हात सुकवलेले फळ) अशा पारंपरिक अरेबिक नावानेच जगभरात ओळखले जाते.\nखजूर झाडे ८-१० वर्षांची झाल्यानंतर चांगले उत्पादन सुरू होते. पुढे हवामानानुसार ५० ते १०० वर्षांपर्यंत उत्पादन सुरू राहते. प्रतिझाड प्रतिवर्ष ८-१० चांगल्या घडापासून २०-२५ किलो खजूर मिळतो. पुढे वाढत शंभर किलोपर्यंत जाते.\nघडातील सर्व फळे एकदम न पिकत नाही. जशी पिकतील तशी तोड व वर्गवारी केली जाते. साधारण प्रतीच्या खजुरामध्ये घड एकदम उतरवला जातो. त्यात काही पक्व व काही अर्धवट पिकलेली फळे असतात. अशा घडातील खराब फळे काढून टाकून तो सावलीत टांगून ठेवतात.\nखजुराला प्रतिकिलो ४० रुपये असा सरासरी दर मिळतो.\nखजुराची झाडे मोठी होईपर्यंत मूग, उडीद, वाटणा, तीळ, डाळिंब, सीताफळ, शेवगा, पपई, इ. पिके\nखजुराच्या झाडापासून खजूर व खारीक यांशिवाय इतर उपयुक्त पदार्थही मिळतात.\n१०० ग्रॅम ताज्या खजुरापासून १४४ ऊष्मांक, तर सुक्या खजुरापासून (खारकेपासून) ३१७ ऊष्मांक मिळतात.\nया झाडांचा गोंद अतिसारावर व मूत्ररोगासाठी औषधी मानला जातो. झाडाचा ताजा रस थंड व सारक असतो. गोंद वर घेतात. फळे शामक, कफोत्सारक, पौष्टिक, सारक व कामोत्तेजक असून दमा, धातुविकार, श्वसनविकार, ज्वर, बद्धकोष्ठता, स्मरणदोष इत्यादींवर गुणकारी असतात.\nखजुराचे कोंब व पानांची भाजी केली जाते.\nखजुराच्या बिया वाळवून पीठ करून किंवा भिजवून नरम केल्यास पशुखाद्य म्हणून वापरले जाते. उंट, बकऱ्या, मेंढ्या, घोडे यासह कोंबड्यांच्या खाद्यातही वापरतात.\nपानांपासून छप्पर, फळासाठी साठवण बोऱ्या (चटया) बनविण्यास करतात.\nझाडांपासून मिळणाऱ्या काथ्यापासून दोऱ्या तयार करतात. फळे काढल्यानंतर उर्वरीत भागापासून केरसुणी, ब्रश बनवता येतात.\nकोवळ्या महाच्छदापासून ‘तारा’ नावाचे सुगंधी द्रव्य मिळते. ते पाण्यात मिसळून सरबताप्रमाणे दिले जाते.\nडॉ. विनायक शिंदे-पाटील, ९४२२२२११२०\n(सहायक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, जि. नगर)\nगुजरात राजस्थान महाराष्ट्र maharashtra विदर्भ vidarbha शेती farming विषय topics नारळ ओला भारत हवामान ऊस पाऊस इंग्लंड खत fertiliser चॉकलेट मूग उडीद डाळ डाळिंब सीताफळ custard apple पशुखाद्य नगर\nउष्ण वातावरणात खजूर फळबाग ठ���ेल आश्वासक\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमध���ल टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6/", "date_download": "2018-12-15T07:13:39Z", "digest": "sha1:ZG534V6MIB64E5YS6VYQEASPQTVAKQHQ", "length": 7381, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बोनी कपूर यांचे दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबोनी कपूर यांचे दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन\nकपूर घराण्यातील तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात उतरणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत त्यांच्या काकांच्या मुलांच्याही भूमिका असणार आहेत. प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तशी इच्छा बोलून दाखवली.\nया चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत अनिल कपूर, संजय कपूर या दोघांच्याही मुलांचा समावेश या चित्रपटात असेल आणि त्यांच्यासाठी मी दिग्दर्शन क्षेत्रातही पुनरागमन करेन, असे ते म्हणाले.\nभारतीय सिनेमा तांत्रिकदृष्ट्या ऑस्करच्या तुलनेत सुरुवातीपासूनच वरचढ असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक एडिटर, सहाय्यक दिग्दर्शक अशा भूमिकेतून निर्माता झालो. अभिनयाचा प्रांत अनिल कपूरसाठी सोडल्याचे सांगून कपूरांची नवी शाखा आता सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.\nदरम्यान जान्हवी कपूर आणि बोनी कपूर दोघेही श्रीदेवीच्या आठवणीने भावविवश झाले. ती सुपरस्टार होती. मॉमसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण तिच्या हयातीत तो पुरस्कार मिळायला हवा, अशी खंत बोनी कपूर यांनी व्यक्त क��ली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleखटावमध्ये विकासकामांना सुरवात\nNext articleथकबाकीदारांच्या घरासमोर “बॅन्ड’\n‘परफ्युम’ चित्रपटाचे पोस्टर लाँच\nसलमान साकारतोय “मुळशी पॅटर्न’चा रिमेक\nइमरान हाश्‍मीची मोठ्या पडद्यावर वापसी\nसोनाक्षी सिन्हाची ऍमेझॉनकडून फसवणूक\nअखेर गोविंदाच्या ‘रंगीला राजा’ला सेन्साॅर बोर्डाचा हिरवा कंदील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/marathi-infographics/infotech-marathi-infographics/number-of-internet-users-worldwide/articleshow/63600440.cms", "date_download": "2018-12-15T08:19:17Z", "digest": "sha1:V3PBEW6S7ITITCJKIWTYOWF63N3XZW55", "length": 8144, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Infotech Marathi Infographics News: number of internet users worldwide - जगभरात मोबाइल इंटरनेटचा वापर किती? | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\nजगभरात मोबाइल इंटरनेटचा वापर किती\nजगभरात कोणता देश किती मोबाइल इंटरनेटचा वापर करतो. भारतात किती लोकं वापरतात इंटरनेट. पाहा इन्फोग्राफ...\nजगभरात कोणता देश किती मोबाइल इंटरनेटचा वापर करतो. भारतात किती लोकं वापरतात इंटरनेट. पाहा इन्फोग्राफ...\nमिळवा इन्फोग्राफिक्स बातम्या(Marathi Infographics News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nMarathi Infographics News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मेंदी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजगभरात मोबाइल इंटरनेटचा वापर किती\nफाल्कन हेवी: जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट...\nरॅन्समवेअरचा फटका या उद्योगांना\nजगाच्या एक चतुर्थांश लोकसंख्या फेसबुकची युझर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62129?page=3", "date_download": "2018-12-15T07:33:27Z", "digest": "sha1:UBJ4Y7ABRLQYVVUXSYNJYCF7GNTY74T2", "length": 54204, "nlines": 346, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आठवणीतलं पुणं | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आठवणीतलं पुणं\nगेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.\nजुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.\nटण्या, तुझं शालेय शिक्षण\nटण्या, तुझं शालेय शिक्षण भावेस्कूलात झालंय हे माहित नव्हतं मॅप मस्त आहे तो.\nसायकली शिकण्यासाठी/ चालवण्यासाठी भाड्याने मिळायच्या... २५ पैसे तास. सायकल परत देताना चेक करून घ्यायचे ते. पण भाड्याच्या मुलांना द्यायच्या सायकली वेगळ्या असाव्यात कारण सगळ्यांनाच चिकार पोचे आलेले असत आम्ही न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर अनेकदा जायचो सायकली घेऊन. पण तिथे फक्त पॅडलिंग शिकले. व्यवस्थित सायकल चालवायला शिकले ते रस्त्यावरच. एकदा एका म्हशीला धडकले होते, एकदा एका आजोबांना पॉइंट टु बी नोटेड, की पेठेच्या रस्त्यांवरून म्हशी सर्रास हिंडत असत तेव्हा\nपेरुगेटपासचं संजय सायकल मार्ट\nपेरुगेटपासचं संजय सायकल मार्ट ना तिथली एक लाल सायकल सगळ्यात भारी होती. ती मिळावी म्हणून सगळ्यांचा आटापिटा असायचा. ती सायकल एकदा घेतल्याघेतल्याच तिथून जाणार्‍या पीएमटीच्या खाली येणार होते. बसड्रायवरने माझी आणि त्या दुकानवाल्याची तोंडी चंपी केली. मग दुकानवाल्या काकांनी मला नीट चालव असा मायेने सल्ला दिला\nआम्हीही घरासमोरच्या रस्त्यावरच चालवायला शिकलो. निवांत असायचे दुपारच्याला. मी पहिल्यांदा धडकले ती नवीकोरी स्वत:ची सायकल घेऊन शनिवारात आजीकडे जाताना. कुंटे (उर्फ जयहिंदचा) चौकात भर गर्दीत एका सायकलवाल्याला. व्यवस्थित खरचटलं होतं.\nव्यवस्थित खरचटलं होतं.>>> कोणाला\nटिळक रस्त्यावर होतं एक सायकलचं दुकान, अंबिका अमृततुल्याशेजारी. तिथलीही एक लाल सायकलच भारी होती\n>>>सायकली शिकण्यासाठी/ चालवण्यासाठी भाड्याने मिळायच्या... २५ पैसे तास. सायकल परत देताना चेक करून घ्यायचे ते. पण भाड्याच्या मुलांना द्यायच्या सायकली वेगळ्या असाव्यात कारण सगळ्यांनाच चिकार पोचे आलेले असत\nयावरून शोभा भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशनात सांगितलेला किस्सा आठवला. त्यांच्या मुलीला आणि मुलाला त्यांनी \"जा भाड्याची सायकल घेऊन या\" म्हणून पैसे दिले. तर मुलगी जाऊन दुकानदाराला म्हणाली, \"अहो भाड्या, तुमची सायकल देता का\nहा किस्सा ऐकून हसताना मला अशाच पोचे आलेल्या सायकली आठवल्या\nसायकल वरून आठवलं, मला बाबांनी\nसायकल वरून आठवलं, मला बाबांनी सायकल चालवायला शिकवली ती भर टिळक रस्त्यावर. शुक्रवार पेठेतून, अत्रे सभागृहाजवळून बाहेर पडायचे, उजवीकडे वळायचे ते थेट विश्रामबाग वाड्यापर्यंत. नंतर लक्ष्मीरोड, कुमठेकर रोड, चितळे बंधू वरून उजवीकडे ते थेट हिराबाग पर्यंत हा संपूर्ण रूट करताना बाबा माझ्या मागे पाळायचा. आणि हे करायला सकाळी पावणे सहाला उठावे लागायचे. जाम चिडचिड\nतर ७४६ भागवत बिल्डिंग हे\nतर ७४६ भागवत बिल्डिंग हे इतके अफाट लोकेशन आहे की ऑलमोस्ट १०० जीवनावश्यक गोष्टी इथे अगदी हाके पेक्षा कमी अंतरावर उपलब्ध होत्या. आहेतही. पण तिथे राहणारे कमी झालेत.\n१) गोखले हॉस्पिटल मुला चा जन्म व एकं दरीत गायनॅक केअर.\n३) पोस्ट ऑफिस डे. जि. रजिस्टरे व काचेच्या पेटीतून उभे राहून ट्रंक कॉल्स.\n४) सेंट्रल बँक. घरा समोर रोड क्रॉस केलाकी.\n५) इंटर्नॅशनल बुक स्टोअर व उत्क र्ष बुक व स्टेशनरी. हे बुधवारी बंद असे तेव्हा उगीचच काहीतरी मिसिन्ग वाटे\n६) ह्याला लागून एक जनरल स्टोअर होते जे मंगळ्वारी बंद असे व सोमवारी उघडे जेव्हा इतर सर्व दुकाने बंद असत\nत्यामुळे कधी पंचाइत व्हायची नाही. ओनर सिंधी होते बहुतेक.\n७) नंदन हेअर कटिंग सलून.\n८) शंकराचे व हनुमानाचे मंदीर\n१०) गण पती विसर्जनासाठी मोठी नदी अगदी लागूनच की घराला.\n११) शिशु विहार, केजी पासून ची शाळा. इथे पण समोर एक बँक होती. पण आम्ही सेंट्रल वाले.\n१२) विमला बाई शाळा. कधी कधी घंटा ऐकू येइ\n१३) प्रभात लॉज. जास्तीचे पाव्ह णे आल्यास.\n१४) दोन लाटेची दुकाने. बी एम दुसरा म्हातारा कानात जास्त केस असलेला( हा प्लॅन बी वाला होता) बी एम खरा आपला वाणी वाटे.\nकायम दाणे व खोबर्‍याचा वास येइ. ह्यांची मुलगी आमच्याच शाळेत होती व पुढे हैद्राबादसाइडल��च दिली. तिची हनुवटी अगदी वडी लांसारखी होती.\n१५) नवमहा राष्ट्र ऑइल मिल्स. घाणीचे शुद्ध तेल हर प्रकारचे. हे शनिवारी बंद. इथे सर्व तेलांचा एक मिक्स्ड बुके वास येइ. व जमीन जरा तेलकट असे घसरल्याचे फीलिन्ग येइ.\n१५) मोरे सायकल मार्ट. सायकल हवी असल्यास.\n१६) बिल्डिंगच्या पायथ्यातच टायर रिपेरीचे दुकान, मग\n१७) श्रि. युसूफ बोहोरी ह्यांचे भारत हार्ड वेअर. ह्यांचे काही हैद्राबाद कनेक्षन होते. त्यामुळे त्यांचे सामान आम्ही नेत असू कधी कधी.\n१८) अजून एक बारका म्हातारा बोहरी ह्याचे फ्रेमचे दुकान. बिल्डिंगच्या एकदम एंट्रन्स ला. तेव्हा नेट नव्हते पण तिथे फ्रेम करायला येणारे अनंत फोटो बघायला मिळत. व फ्रेम कशा बनवायच्या हे पण आम्ही पोरे तिथे बसून बघत असू. भोरी गप्पा मारत काम करी.\n१९) टेलर हा जरा आचर ट होता. फार बोलायचो नाही. जेंट्स टेलर होता.\n२०) अजून एक श्री बोहोरी ह्यांचे काचसामानाचे दुकान. बाहेर काचा कापत बसत.\n२१) पूजा, पूरब व अजून एक अशी\n२१) पूजा, पूरब व अजून एक अशी उडपी हॉटेले. ह्यातील पूरब मध्ये कधीतरी गेलो आहे. पण इथे कायम जेंट्स व बस डायवर कंडक्ट् र लोकांची वर्दळ असे. पान बिडी सिगारेट चा वास. पूरब पुलाची वाडी साइड्ला होते. पूजा बिल्डिंग समोर. नवे झाले त्या आधी पण एक असेच\n२२) चितळे दोन दुकाने एक खाउचे व एक दूध दह्याचे. थोडे पुढे गेले की दुधाच्या रतिबाचे. ते बील मी भरत असे. ह्याच्या अलीकडे हिंदुस्तान बेकरीचे पॅटिस व खारी मिळे. मनात आले की फक्त दुकानात जाउन आणायचे. किती वेळा तिथून ताजी गरम बाकरव डी, व दुसृया दुकानातून चक्का आणला आहे. व त्यात साखर मिसळून लगेच गार गार खायचा.\n२३) फोटो डेवलपमेंट साठी स्टुडिओ. व पॉप्युलर प्रकाशनचे दुकान पन हे जरा दूर झाले घरा पासून.\n२४) कराची, वेफर्स व बर्फी. चे दुकान.\n२५) घड्याळ हवे असेल तर डायमंड वॉच कंपनी.\n२६) माधव, प्रसाद व अजून एक अशी चांगली औषधां ची दुकाने. रात्री नौ परेन्त उघडी असत.\n२७) ह्याच्याच पुढे एक खेळ सामानाचे दुकान होते. क्यारम बोर्ड, क्रिकेटचे सेट रॅकेट्स वगैरे.\n२८) विलास नावाचे छोटे जनरल स्टोअर एकाच माणसा ने चालवलेले. पण ते खूप उत्साहाने माल दाखवायचे. नवनव्या बाहुल्या वगैरे आणा यचे.\n२९) उत्तम भाजी व फळे, चितळे समोर, घरा समोर व एकंदरीत पूर्ण समोरच्या रस्त्यावर\n३०) बिलिडिंगीच्या पायाशीच फिशरीचा स्टॉल होता. अजून आहे बहुतेक. इन केस फिश हवे असल्यास\n३१) फार पूर्वी तिथेच बाजूला दुधाचा व्यापार असे. बर ण्या भरून दूध येइ. व विक्रेते त्यात हात बुडवून चेक करत. ते बघून आम्ही वरून इ उ करू. व चित्ळेचे दूध पीत असू.\n३२) समोर वृंदावन चितळेची चीपर व फ्रेंडली व्हरजन. इथे सीझनला आंबे मिळत. आमसुलाचे सार पण लै भारी मिळे. मटार करं जी पापड्या कु रड्या. ..\n३३) तेलाच्या दुकाना लगत रद्दीचे दुकान होते. माणूस पाठवून रद्दी नेत. ह्यांच्या समोर एक बाई भिजवलेले कड धान्य घेउन बसे. व एक बाई चांगली पालेभाजी विके.\n३४) रीगल बेकरी पेस्ट्री व क्रीमरोल\n३५) दर्शन. कटलेट्स चिक्कू मिल्कशेक्स, एकंदर कूल प्लेस.\nमस्त आठवणी आहेत . तुम्ही\nमस्त आठवणी आहेत . तुम्ही सगळ्यानी खूप मस्त आणि भरभरून लिहिलं आहे पण पूना कॅफे हाऊस चा उल्लेख कोणीच कसा केला नाहीये कि मी मिसलंय की तुम्हाला कोणाला डेक्कन वरच तेव्हा लय भारी वाटणारं रेस्टॉरंट माहित नाहीये \n३६) प्रभातरोड सुरुवातीलाच शाळेला लागून एक ब्युटी पार्लर. तिथली बाई बॉयकट लै भारी करून द्यायची.\n३७) दहामिनिटावर टिळक टँक सारखा मोठा पूल कायम अवेलेबल.\n३८) गरवारे कॉलेज दहा मिनिटा च्या वॉक अंतरावर.\n३९) पूल ओलांड्ला की अलका थिएटर.\n४०) नाईतर नटराज, त्याअलिकडे डेक्कन चित्र मंदिर( धरमवीर इथे बघितला रे फारेंड)\n४१ -५१) हाँग कॉग लेन.\n५२) बसस्टोप दोन कोथरूड साइडला जायला अगदी घरासमोरच. मग तो अजून साइडला गेला. व डे.जि. चा मेन\n५३) उडडाण पूल व्हायच्या आधी साधा व कमी रहदारीचा रस्ता होता. तिठा म्हणावा असा.\n५४) इथे एक चस्मे रिपेअर चे दुकान होते. अजूनही असेल. उत्तम सर्विस.\n५५) मॉडर्न बेकरी, व जवळच पालेभाज्या व मक्याचे दाणे सोलून मिळत. परवा तो मालक भेटला आई स्टॉल चालवायची तेव्हा तो व मी\n५६) काका हलवाई ऑलवेज प्लॅन झी.\n५७) नंदन हेअर कटिंग सलून च्या कोपर्‍यात एक माणूस अत्तरे विकायचा. अगदी बारके दुकान होते.\n५८) काका हलवाईपासून पुढे गेले की इराणी हॉटेल. ( टु बी अवॉइडेड बाय गर्ल्स नाहीतर चंपी. एकदा इथून आइसक्रीम घेउन ओरडा खाल्ला होता)\n५९) तिथून जरा पुढे गेले की एक वाइन शॉप पण आहे. नन ऑफ अवर बिझनेस देन. ऑर नाव.\n६०) विमला बाई शाळे समोरच्या गल्लीत पोलिस स्टेशन.\nमस्त वर्णन अमा. नवमहाराष्ट्रमध्ये मी यायचे आईबरोबर तेलाची किटली घेऊन. एक प्रकारचा तेलकट-ओशटपणा होता तिथे.\nआणि समोर गरवारे पुलापाशी कुठलं हॉटेल होतं उर्वशी का काहीतरी ना उर्वशी का काहीतरी ना बाहेर एका बाईचा पुतळा होता तो बाहेर एका बाईचा पुतळा होता तो तिथे एक लायब्ररी होती, माझी बहिण मेंबर होती तिथे.\nअमा, मस्त. एकदम सगळा परिसर\nअमा, मस्त. एकदम सगळा परिसर तपशीलात उभा राहिला. त्यातली काही दुकाने माहित आहेत. काही नाहीत. डायमंड वॉच कंपनी बंदच झाली ना आता\nअमा, तुमच्या बर्‍याचश्या आठवणी डेक्कन / (आपली )विमलाबाई गरवारे प्रशाला या परिसरातल्या असल्याने भरपूSSSSSर गोष्टींची उजळणी झाली \n६१) अलकाच्या शेजारी पूल\n६१) अलकाच्या शेजारी पूल ओलांडला की विठो बा मंदिर.\n६२) लेडीज टेलर हे मंदीर सोडून पुढे घराकडे आलेकी पूल सुरू व्हायच्या आधी. ब्लाउज वगैरे शिवायचा. मध्ये एक चपलांचे दुकान होते.\n६३) संगीत विद्यालयः हेतर आमचेच घरचे.\n६४) गाडी/ आटो कधी लागल्यास खालच्या मजल्यावरचे भागवतांचे नातेवाईक हाडके म्हणून होते ते आटो चालवायचे व कारां भाड्याने\n६५) चांगल्या प्रतीचे लेडीज होस्टेल. शिशु विहारच्या वरच्या बाजूस.\n६६) चांगले खेळाचे ग्राउंड : डेक्कन जिमखाना ग्राउंड इथे संध्याकाळी खेळ वर्ग असत. एक तासाचे. .\n६७) एम एस ई बीचे ऑफिस. बिले भरा तक्रार करा काय पण अगदी घरा जवळ.\n६८-८०) घरा समोर म्हणजे चौकात इंटरनॅशनल बुक हाउस समोर रस्ता क्रॉस केला की एक मल्टि स्टोरीड बिल्डिंग आहे\nतिथे अनेक ऑफिसेस व डॉक्टर, डेंटिस्ट आय स्पेशालिस्ट ची ऑफिसे आहेत. गणवेश मिळतात. मोबाईल हॅडसेट इत्यादि मिळतात.\nइथे फारसे जाणे होत नसे कारण घरचा व माझा जगण्याचा प्याटर्न वेगळा होता. जास्त करून शैक्षणिक बेस.\n८१) ग्यआसबत्ती व गॅस शेगडी रिपेअर केंद्र. पायाशीच. मंदिराच्या पायर्‍या सुरू व्हायच्या आधी.\n८२) पानडबा. हे दोनतीन होते. एक घराजव्ळ एक दोन समोर.\n८३) बॅगा पिशव्या रिपेअरींग चे दुकान. इंटरनॅशनलच्या जरा आधी दोन तीन दुकाने होती त्यातले एक.\n८४) काचेच्या बांगड्यांचे दुकान. बायकांच्या हाताच्या मापाला वीड म्हणतात. हे इथे कळले.\n८५) फुले व हार माळ्याचे दुकान हा पण आमच्या इमारतीतच तळमजल्याला राहत असे. चितळे शेजारी मेन दुकान. त्यांच्या दोन्ही बायका बसत. समा व यश्वदा. फुलांचे बुके यायच्या आधीचा काळ हार व गजरे, पुष्प गुच्छ मिळत. हिरवी पाने व हिरवा दांडा हातात धरायचा, दोर्‍याने गुंडाळलेला, मग पिवळी फुले, व आत ट्यूबरोज, व मधे एक गुलाब. वर कलाबतुंने गुडाळलेले. आधी सांगितले की गजरे घरपोच येत.\n८६) चितळेच्या अलिकडे एक मोठे खेळण्यांचे दुकान होते. सिंधी ओनर.\n८७) त्याच्या पायरीवर दुकान बंद असले की पेरू, आंबे विक्रेते बसत.\n८८) ह्याच्या अलिक डे कपड्याची दोन तीन दुकाने आहेत. पंचे टावेल, रोज वापरायचे कपडे, बेबी क्लोथ्स.\n८९) पोस्टा समोरः नारळाचे खास दुकान.\n९०) ह्याच्या अलिक डे पूजा सामग्रीचे दुकान. शेंदूर पासून सर्व मिळते. कापूर, बत्त्या वस्त्रे,\nअमा, तुमच्या बर्‍याचश्या आठवणी डेक्कन / (आपली )विमलाबाई गरवारे प्रशाला या परिसरातल्या असल्याने भरपूSSSSSर गोष्टींची उजळणी झाली \n६ नंबर चे दुकान आंतर भारती\nमॉडर्न बेकरी शेजारची बॉम्बे बेकरी त्याच्या व बाजूच्या इमारतीतले पहिल्या मजल्यावरचे मुलांचे डॉक्टर शिरोळे, (स्पेशॅलिस्ट हे प्रकरण फार दुर्मिळ होते त्यावेळी)\nडेक्कन पोस्टाची इमारतीत इन बिल्ट असलेली चौकोनी आकाराची पेटी, त्याच्या आसपासच बसणारा फक्त लिंबे विकणारा मुलगा,\nतिथल्याच नारळ विकणार्‍या माणसाकडे नारळ, आख्खा, अर्धा, खोबर्‍याचे तुकडे अशा स्वरुपात मिळत असे.\n९१) पोस्टाच्या अलिकडे झेरॉक्स ची दुकाने आहेत. व खेळसामान वाला पण कॉपी द्यायचा. इथे सायक्लोस्टाइल पण कुठेतरी मिळत असे.\n९२) घरासमोरच मोरे सायकल मार्ट च्या शेजारी एक मिठाईचे दुकान होते. पन तिथून कधीच काही घेतले नाही\n९३) सर्वात मजेचे दिवाळीची किल्ल्यात ठेवायची चित्रे गवळणी, हरितालिका, पिंड ह्या मूर्ती घेउन येणारे विक्रेते घरासमोरच बसत. फूट पाथ वर. बो अर झाले की खाली चक्कर मारून सर्व बघून यायचे.\n९४) गणपती मंडळ हाडके लोक कार्य कर्ते होते. लागूनच मांड्व पडायचा श्रिकृष्ण मंडळ. हे आपले मंड्ळ.\n९५) पालखी, गणेश विसर्जन अश्या वेळे फुल्टू जत्रा घराच्या पाय थ्याशीच. मूड आला तर भटकून या. नैतर घरी पुस्तक वाचत बसा.\n९६) दुसृया लाटेच्या दुकानाच्या तिथे आता पोळी भाजी केंद्र सुरू झाले आहे. तर ते\n९७) वीज बिल भरणी चे बारके केंद्र शिशुविहारच्या इमारतीत घराच्या समोरच. रांग नसेल तेव्हा बघून बिल भरून यायचे.\n९८) कराची दुकानाच्या शेजारी एक भांडी पातेली विकणा रे दुकान होते/ आहे. शरद नावाचे जनरल स्टोअर होते. व शेजारी एक कपड्याचे दुकान\n९९) ही दुकाने बंद असली की तिथे अल्पोपहार मिळे पोहे खिचडी, स्टिलच्या डब्यातून आणत .\nपहिल्या मजल्यावर क्लासेस असत. गणिताचे, मराठी स्पेशलचे तांबेसरांचे.\n१००) नदी पल्याड स��मशान घाट. हु श्श आता लंच करून येते.\nअमा, माझा आत्ताचा हा रोजचा\nअमा, माझा आत्ताचा हा रोजचा रस्ता आहे.\nवरदा, डायमंड वॉच कं. सुरु आहे.\n>>>>> पण भाड्याच्या मुलांना\n>>>>> पण भाड्याच्या मुलांना द्यायच्या सायकली वेगळ्या असाव्यात <<<<<\n>>>>> \"अहो भाड्या, तुमची सायकल देता का\" <<< अशी परिस्थिति ओढवते...\n\"पण मुलांना भाड्याने द्यायच्या सायकली वेगळ्या असाव्यात \" असे लिहावे\nपी एम टी बसचे नंबर व रुट\nपी एम टी बसचे नंबर व रुट दाखवायचे तंत्रही वेगळे होते.\nएक लांब लचक कापडी पट्टीवर नंबर व दुसऱ्या तेवढ्याच लांब व बर्याच रुंद कापडी पट्टीवर बस कुठे जाणार त्या भागाचे नाव.\nया दोन्हि पट्ट्या दोन वेगवेगळ्या रिळांमध्ये अडकवुन ठेवलेल्या असायच्या प्रत्येक बसमध्ये पुढे व मागच्या दाराच्या वर या कायम स्वरुपी असायच्या या पट्ट्यांवर प्रत्येक रुटचे नाव व नंबर रंगाने (किवा प्रिंटेड) असायचे बस ज्या मार्गावर पाठवायची असेल तो नंबर व रुट रिळ वरखाली फिरवुन लोकांना दिसेल असा ठेवायचा यामुळे प्रत्येक बसमध्ये कोणताहि रुट व नंबर दाखवणे शक्य होते. pmt तेव्हा शिस्तबध्द होती.\nकोणाला शक्य असेल तर जुन्या बस, डेक्कन व इतरहि फोटो टाका रे .\nअमा, एक 'शतक ' झालं, आता जेऊन आल्यावर दुसरं 'शतक' का\nएक लांब लचक कापडी पट्टीवर\nएक लांब लचक कापडी पट्टीवर नंबर व दुसऱ्या तेवढ्याच लांब व बर्याच रुंद कापडी पट्टीवर बस कुठे जाणार त्या भागाचे नाव.\nया दोन्हि पट्ट्या दोन वेगवेगळ्या रिळांमध्येअडकवुन ठेवलेल्या असायच्या प्रत्येक बसमध्ये पुढे व मागच्या दाराच्या वर या कायम स्वरुपी असायच्या या पट्ट्यांवर प्रत्येक रुटचे नाव व नंबर रंगाने (किवा प्रिंटेड) असायचे बस ज्या मार्गावर पाठवायची असेल तो नंबर व रुट रिळ वरखाली फिरवुन लोकांना दिसेल असा ठेवायचा यामुळे प्रत्येक बसमध्ये कोणताहि रुट व नंबर दाखवणे शक्य होते.>> हो हो अशी पट्टी मी घरी बनवली होती मजा म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत.\nश्रावणी सोमवारी पर्वती च्या\nश्रावणी सोमवारी पर्वती च्या पायथ्याशी जत्रा भरायची.आमच्या घराच्या खिडकीतून सगळा परिसर दिसायचा. चार पाळण्याचे चक्र (जे दोन माणसे हातानेच ओढून फिरवत असत) फिरण्याचा आवाज आणि पिप्पाण्यान्चा आवाज रात्रीपर्यन्त येत राही. तासन तास खिडकीत बसून निरिक्षण करण्यात करमणूक होत असे. मधेच पर्वती वर दर्शन घेउन मग डोन्गरावर पतन���ग उडवायला जात असू.\nदर वेळेस पर्वती चढताना पहिर्या मोजणे हे न चुकता होई.\n३ नम्बर ची बस अगदी सुरुवातीला(१९७२च्या सुमारास) पर्वती चौकातून सुटत असे. खिडकीतून बस आलेली बघून आम्ही पण घरातून निघत असू. बस तिथून कॅनॉलच्या बाजूने तीव्र उताराच्या रस्त्यावरून उतरून ,आता नीलायम आहे तिथून ना सी फडके बन्गल्याच्या इथून वळून विश्व-कल्पनाच्या बाजूने बाजीराव रस्त्यावरून नव्या पुलावरून २० मिनिटात शिवाजी नगरला पोहोचत असे (न. तानाजीवाडी असे नाव होते शेवटच्या स्टॉपचे). पुढे पर्वतीहून निघून मागून लक्ष्मी नगरला वळसा घालून मित्र मन्डळ वरून जाउ लागली. नन्तर ती पद्मावतीहून सुटू लागली.\nखडक्वासला धरणा पासून निघून एक कालवा एस एन डी टी च्या बाजुने फिल्म इन्स्टिट्युट रोड , प्रभात रोड , भान्डारकर रो ड ओलान्डून फर्ग्युसन कॉलेज मधून अ‍ॅग्रिकल्चर कॉलेज पर्यन्त गेलेला होता. त्यातून पाणी कधीच वाहताना पाहिले नाही. आम्ही क्रॉस कन्ट्री धावण्याचा सराव या कॅनॉलच्या बाजूच्या पायवाटेवरून करायचो. फर्गुसन कॉ. मैदानातून निघून एस एन डी टी पर्यन्त जाउन परत यायचो. अगदी निर्मनुष्य वाट होती ही. कुत्री पण मागे लागायची. आता कॅनॉल बुजवून त्यावरून डाम्बरी रस्ता झाला आहे.\nचतु:शृंगी च्या जत्रेच्या पण\nचतु:शृंगी च्या जत्रेच्या पण अनेक आठवणी आहेत. जाताना चालत, येताना रिक्षा किंवा या उलट, या तोंडी करारावरच घरातून प्रस्थान केलं जायचं.\nलहानपणी तिथल्या फोटो स्टुडियोत खोट्या बाइकवर ऐटीत बसून किंवा मग मोराच्या पिसार्‍याच्या आकारातल्या सिंहासन छाप खुर्चीत बसून फोटो काढून घ्यायला आवडायचं. अजूनही जुने असले फोटो जपून ठेवले आहेत. दरवर्षी काही तरी नवीन खेळणं घेण्यासाठी हट्ट करायचो. 'दिल है के मानता नहीं' आला होता, त्या वर्षी आमीर खानची त्या सिनेमातली टोपी घेण्याकरता नऊ दिवस न चुकता हट्ट केला होता, पण घेतली नाही म्हणून जाम चिडचिड झालेली पण आठवते.\nआता त्या देवळाचा परिसर पाहिला तर कधी काळी इकडे जत्रा भरत असेल यावर विश्वासच बसणार नाही एवढा बदल झालाय \nकेसरी वाड्यात गणपती च्या वेळी\nकेसरी वाड्यात गणपती च्या वेळी आणि मॅजेस्टिक गप्पा हे कार्यक्रम खूप छान असायचे. बालगंधर्व मधे बालनाट्यं ही खूप पाहिली.(एका तिकीटात ३ वगैरे स्कीम्स असाय्च्या\nअमांच्या पोस्टी मस्त. त्या\nअमांच्या पोस्टी मस्त. त्��ा डेक्कन -चितळे परिसराच्या आठवणी म्हणजे गजरे, हारांचा, उदबत्त्यांचा, फळांचा + चितळे मधल्या खव्याच्या अशा एका विशिष्ट मिश्रित सुवासाशी जोडल्या गेल्या आहेत.\nधन्यवाद माझी मेमरी गेली तर मी\nधन्यवाद माझी मेमरी गेली तर मी इथे येउन रिफ्रेश करू शकेन. आज यीअर एंड च्या शुभ मुहुर्तावर डेटा राक्षसाने मला खाउन टाकले आहे. त्यात पोस्ट केल्याव्र मी आर मॉल मध्ये व्हिलेज नावाच्या हाटेलात जेवायला गेले. ते म्हणजे एकदमच खेडेगावात चौकात बसल्या सारखे व पुरुष माणसे बाहेर कामाला गेल्याव्र कसे सुकून वातावरण असते तसे होते. बारकी कॉलेजातली मुले मुली पहिल्यांदाच मिक्स्ड ग्रूप मध्ये आलेली. एक तरूण आयांचा गॄप व बरोबर सर्व वयाची मुले मुली. सर्व झिंगाट, झूपर बूमर घूमर गरबा इत्यादि नाचत होते. त्यामुळे डोक्यात इन्से प्शन सार्खे झाले. एक खरे मुंबईतली उकाड्याची दुपार व प्रेशर खाली असलेले कलीग्ज. ते व्हिलेज मधले उत्साही वातावरण, ते आताच डोक्यातल्या लहान पणातल्या पुण्यातून चक्कर मारून आल्याने तिथेच आहोत असे वाट्णे. अशी सर् मिसळ होत राहिली काही वेळ. त्यात जेवायला पूरी आमरस पुरी खायचे दिवस नाही राहिले आता.\nचतु:शृंगी यात्रेच्या वेळेस \"यात्रा स्पेशल\" असे बोर्ड असलेल्या बसेस पीएमटी सोडत असे. विद्यापीठ गेट च्या समोरून त्या सुटत असे लक्षात आहे.\nअगदी १९९२-९३ पर्यंत यात्रेच्या वेळेस चतु:शृंगी च्या पायथ्याचा भाग पूर्ण वाहतुकीला बंद होत असे हे लक्षात आहे. मग सलग दोन वर्षे ती जत्रा झाली नाही - एकदा बहुधा प्लेग ची भीती होती व एकदा अजून काहीतरी कारण झाले. नंतर मग कमीच होत गेली.\nहो चतुर्शृंगी जत्रा हे एक\nहो चतुर्शृंगी जत्रा हे एक नवरात्रातलं रिचुअल होतं. ते टिक टिक, पिसांच्या टोप्या, भेळ पाणीपुरीचे स्टॉल आरसे महाल , मौत का कुआँ ... धमाल असायची. त्या जत्रेला जाऊन झालं की वेध लागायचे ते सणस मैदानावर दिवाळीच्या फटाक्यांचे स्टॉल लागायचे तिथे फटाके खरेदी. तेव्हा दिवाळीच्या वेळेस फटाके तिथेच घ्यायला जायचो दर वर्षी. बहुतेक तेव्हा असे कोपर्‍या कोपर्‍यावर या गोष्टी मिळायच्या नाहीत. लक्श्मी रोड वर नवे कपडे खरेदी, तुळशी बागेत किल्ल्याचे सामान, पणत्या वगैरे, मग फीवर चढायचा नुस्ता दिवाळीचा\nमी लहानपणी सिंहगडला गेलो होतो\nमी लहानपणी सिंहगडला गेलो होतो तेव्हा ते एक निवांत आणि रम्य पर्य���नस्थळ होते हे आज खरे वाटणार नाही. आमचा गट सोडल्यास जवळपास निर्मनुष्य पावलोपावली ताक हवे आहे का, भाकरी हवी आहे का, भजी देऊ का विचारणारे लोक नव्हते. एखादा ताकवाला कुठेतरी दिसायचा. आणि ते प्यायला मजा वाटायची. एस टी ने पायथ्यापर्यंत आणि मग चाल चाल. एक तो टी व्ही टॉवर सोडल्यास निसर्गरम्य होता. देवटाके, टिळकांचा बंगला, तानाजी कडा, समाधी हे सगळे निवांत बघितले होते. आज इतकी गर्दी असते की तिथे जाणे नको वाटते.\nहो. आम्ही शाळेत असताना जायचो\nहो. आम्ही शाळेत असताना जायचो तेव्हाही असेच होते. मोजुन ४/५ बायका दही, ताक विकत असायच्या. भजी, पिठले वगैरे लाड नव्हते. घरुनच डबा घेउन जायचो. संध्याकाळी ५.३० का ६.३० ची शेवटची एसटी. ती चुकली की मग बोंबाबोंब. येताना आम्ही खडकवासल्याला उतरायचोच. पाणी अतिशय स्वच्छ असायचे तेव्हा. बादशाहीचा पत्ता दिल्याबद्दल धन्यवाद. पुण्यात गेल्यावर नक्की जाणार.\nमाझ्या आठवणीतल पुणं म्हणजे\nमाझ्या आठवणीतल पुणं म्हणजे शिवाजी नगर (COEP) आणि आजुबाजुचा एरीया. चार वर्षात डेक्कन्/कॅम्प/ लक्षी रोड ला केलेल्या (सायकवरुन) अगणित चकरा आठवतात. चतुर्शृंगी जत्रा पण आठवते. त्यात काढलेला कार मधला, चन्द्रा वरचा फोटो नुकताच व्हॉट्स अप च्या ग्रुप मधे सरकुलेट झालाय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/node/8410", "date_download": "2018-12-15T07:29:53Z", "digest": "sha1:OQ5BGPIROCVZRRIDNW4QMKO4FQSPFLIQ", "length": 11830, "nlines": 111, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Milk farmers to agitate on Rate issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदूध दराच्या प्रश्नावर संघर्षाचा बिगुल\nदूध दराच्या प्रश्नावर संघर्षाचा बिगुल\nशनिवार, 19 मे 2018\nMilk Agitation : लाखगंगा येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार\nVideo of Milk Agitation : लाखगंगा येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार\nदूध दराच्या प्रश्नावर संघर्षाचा बिगुल\nलाखगंगा, जि. औरंगाबाद : फुकट दूधवाटप केल्यानंतर सरका��ने दूध भुकटीस तीन रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर केले, परंतु थेट शेतकऱ्यांचा दूध दराचा प्रश्न मार्गी लागला नाही. याविषयी लाखगंगा येथे शुक्रवारी (ता. १८) झालेल्या बैठकीत दूध दराच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलनाची भूमिका दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने जाहीर केली.\n

दूध दराच्या प्रश्नावर संघर्षाचा बिगुल

लाखगंगा, जि. औरंगाबाद : फुकट दूधवाटप केल्यानंतर सरकारने दूध भुकटीस तीन रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर केले, परंतु थेट शेतकऱ्यांचा दूध दराचा प्रश्न मार्गी लागला नाही. याविषयी लाखगंगा येथे शुक्रवारी (ता. १८) झालेल्या बैठकीत दूध दराच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलनाची भूमिका दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने जाहीर केली. 

१ जूनला दूध दराच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयावर भाकड जनावरे बांधून शासनाचा निषेध करण्यात येणार आहे, हे इशारा आंदोलन असेल. त्यानंतरही शासनाने दूध दराविषयी शेतकऱ्यांना अपेक्षित निर्णय न घेतल्यास ५ जूनला पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या घरावर धडक दिली जाईल. त्यांचे घर न्याय मिळेपर्यंत न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे झाल्यास मंत्री श्री. जानकर यांच्या घरातच दुसऱ्या दिवशी शिवराज्याभिषेक दिन साजरा करून शासनकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे त्यांच्या शेतकऱ्यांप्रती असणाऱ्या वचनाची आठवण करून दिली जाणार आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने डाॅ. अजित नवले यांनी तसे नियोजन मांडले. शेतकरी व दूध उत्पादकांनी त्याला टाळ्या वाजवून सहमती दिली.

 

दूध दरप्रश्नी लाखगंगा गावात शुक्रवारी बैठक आमदार बच्चू कडू (अध्यक्ष, प्रहार), डॉ. अजित नवले (राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य किसान सभा), धनंजय धोर्डे (शेतकरी नेते), दिगंबर तुरकने (सरपंच, लाखगंगा), शेतकरी संघटनेचे विठ्ठलराव पवार आदींच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. 

दूध उत्पादकांच्या लूटमारीला वाचा फोडत ''लुटणे थांबवा, लुटता कशाला दूध फुकटच न्या'' असा संताप व्यक्त करत औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा गावाने मोफत दूध देण्याचा ठरावच केला. ३ ते ९ मे या सप्ताहात या ठरावाला राज्यव्यापी पाठिंबा देत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने राज्यभर फुकट दूधवाटप करत आंदोलनही केले. आमदार कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेनेही मंत्रालयात गुरे घुसविण्याचा पवित्रा घेतला.

सरकारला अखेर या सर्व आंदोलनांची दखल घेत दूध दरप्रश्नी हस्तक्षेप करावा लागला. प्रश्न सोडविण्यासाठी दूध बनविणाऱ्या दूध संघ व कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. परंतु याचा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावर परिणाम झाला नाही. येत्या काळात फरक पडण्याची सुतराम शक्यता नाही. दूध दराच्या प्रश्नाला पुन्हा वाच्या फोडण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने आंदोनचा पवित्रा घेतला आहे.

\nदूध औरंगाबाद आंदोलन agitation महादेव जानकर शिवाजी महाराज shivaji maharaj अजित नवले आमदार बच्चू कडू डॉ. अजित नवले महाराष्ट्र मंत्रालय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/category/diseases-and-conditions/page/2/", "date_download": "2018-12-15T06:22:44Z", "digest": "sha1:7YAGJMDL5SQP2L2D33UKBOVJWMH6QT2P", "length": 10618, "nlines": 154, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Diseases Info Archives - Page 2 of 9 - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nअॅसिडीटीचा त्रास (आम्लपित्त) – Acidity in Marathi\nन्युमोनिया आजाराची माहिती मराठीत (Pneumonia in marathi)\n Pneumonia information in Marathi न्युमोनिया हा फुफ्फुसांचा (Lungs) एक संसर्गजन्य रोग...\nडांग्या खोकला मराठीत माहिती (Whooping cough)\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nपॅरालिसिस (लकवा) आजाराची मराठीत माहिती- Paralysis in Marathi\nचक्कर येण्याची कारणे, लक्षणे व उपाय मराठीत (Vertigo in Marathi)\n चक्कर येणे याला भोवळ...\nपार्किन्सन्स (कंपवात) कारणे, लक्षणे, उपचार मराठीत माहिती – Parkinson’s disease in...\nहार्ट अटॅक : कारणे, लक्षणे व उपचार मराठीत (Heart attack in...\nHeart attack in Marathi, Heart attack Symptoms, Causes, Checkups & Treatments in Marathi हार्ट अटॅकची कारणे, लक्षणे, निदान, उपचार माहिती मराठीत.. हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका...\nनागीण रोगाची कारणे, लक्षणे आणि उपचार मराठीत (Shingles)\nहे सुद्धा वाचा :\nप्रसूती कशी होते – बाळंतपण माहिती मराठीत (Delivery in Marathi)\nमोतीबिंदू : कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती (Cataract in Marathi)\nसायटिका – कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार (Sciatica in Marathi)\nसिझेरियन डिलिव्हरी मराठीत माहिती (Cesarean delivery in Marathi)\nकाकडी खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Cucumber Health Benefits)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nलठ्ठपणाची कारणे आणि वजन कमी करण्याचे उपाय (Obesity)\nबालदमा मराठीत माहिती (Asthma in Children)\nपोटाचा कर्करोग मराठीत माहिती (Stomach cancer in Marathi)\nव्हेरिकोज व्हेन्स (Varicose veins) : कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-comprehensive-teaching-story/", "date_download": "2018-12-15T07:14:51Z", "digest": "sha1:KFKH5ZD2L3PISDS2MOCV4X7VN2A4E2RE", "length": 11959, "nlines": 140, "source_domain": "marathimotivation.in", "title": "व्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणजे काय ( व्यापक शिक्षण )? comprehensive teaching story - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nHome Home मोटीव्हेशनल व्यापक पाया अस���ेलं शिक्षण म्हणजे काय ( व्यापक शिक्षण )\nव्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणजे काय ( व्यापक शिक्षण )\nव्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणजे काय \n( व्यापक शिक्षण )\nकाही प्राण्यांनी जंगलात शाळा सुरू करायचे ठरवले. एक पक्षी, खारूताई, मासा, कुत्रा, ससा आणि मंदमती ईल मासा हे त्या शाळेत शिकणार होते. शाळा चालवण्यासाठी एक समिती स्थापन केली. व्यापक पाया असलेले शिक्षण देणारा ( व्यापक शिक्षण ) अभ्यासक्रमही तयार करण्यात आला. हवेत उडणं, झाडावर चढणं, पोहणं, जमिनीत बीळ करणं यासारख्या विषयांचा समावेश करून सर्व प्राण्यांना त्यांचा अभ्यास अनिवार्य करण्यात आला.\nपक्ष्याला उडण्यात उत्तम गती होती, पण बीळ तयार करताना त्याची चोच तुटली, पंख झडले. हवेत उड्डाण करताना तो मागे पडू लागला. झाडावर चढणे आणि पोहणे यात तो नापास झाला. मासा हा उत्तम पोहणारा असून पाण्याबाहेर मात्र निघू शकत नव्हता. त्या मुळे इतर सर्व विषयांत त्याला नापास व्हावे लागले. खारुताई झाडावर चढण्यात प्रवीण असली तरी पोहण्यात अयशस्वी ठरली.\nकुत्र्याने शाळेत प्रवेशच घेतला नाही. त्याने फी भरण्यास नकार देऊन शाळेच्या प्रशासनाने अभ्यासक्रमात भुंकण्याचा समावेश न केल्याबद्दल वाद घातला. सशाला बिळं खोदण्यात प्रथम श्रेणी मिळाली पण त्याला झाडावर चढता येईना. तो एकसारखा खाली पडू लागला. डोक्यावर आढळल्यामुळे त्याच्या मेंदूला मार लागला आणि बीळ तयार करण्यात देखील त्याला अखेर तिसरी श्रेणी मिळाली.\nमतीमंद ईल माशाची प्रत्येक गोष्टच अर्धवट असे. पण शेवटी तोच सर्वात यशस्वी ठरला व निरोपाचे भाषण करण्याचा मान त्याला मिळाला. प्रत्येक विद्यार्थाला व्यापक पाया असलेलं शिक्षण ( व्यापक शिक्षण ) मिळावं हे उद्दिष्ट साध्य झालं म्हणून शाळेच्या नियामक समितीला आनंद झाला.\nसध्याचे व्यापक पाया असलेलं शिक्षण हे वरील उदाहरणा वरून समजता येईल. परंतु याला व्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणता येईल का त्याची व्याख्या काहीशी अशी करता येईल.\nप्रत्येक विद्यार्थ्याची विशिष्ट विषयातील नैसर्गिक गती किंवा क्षमता कायम ठेवून त्याची जीवन जगण्यासाठी सर्वांगीण तयारी करून घेणारे शिक्षण म्हणजे खरे व्यापक पाया असलेले शिक्षण ( व्यापक शिक्षण ).\n.कसा वाटला हा लेख आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेज लाईक करून आम्हाला प्रोत्साहन द्या.\nPrevious articleमायकेल जॉर्डन – जिथे प���रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..\nNext articleशिकार कि शिकारी – एक छान सन्देश देणारा msg पूर्ण वाचा\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nया लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा Cancel reply\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%A9", "date_download": "2018-12-15T08:02:13Z", "digest": "sha1:TKQFSNO6NFLHVF2VWWVHEW3LYQWGSX2Q", "length": 4234, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ८२३ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ८२३ मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स. ८२३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या ८२० च्या दशकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१५ रोजी १७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/feedback?start=66", "date_download": "2018-12-15T07:42:58Z", "digest": "sha1:C4NBWUOL44T73MNSPNZ7GCXRCSZZCPF3", "length": 3142, "nlines": 71, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nBeed Live...खुप मस्त आहे.\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. स्टार मार्क केलेल्या सर्व Field भरणे आवश्यक आहे.\nMessage * [मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा] [शब्दमर्यादा फक्त 500 शब्द]\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2018/04/10/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-12-15T06:47:12Z", "digest": "sha1:JVL7MS7MU74RSZGYP4JVYGSPPQLBP7HA", "length": 10817, "nlines": 150, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "अंतरी माझ्या आनंद गवसेना « कृष्ण उवाच", "raw_content": "\nवसंत आ���ि श्रावण »\nअंतरी माझ्या आनंद गवसेना\nअंतरी माझ्या आनंद गवसेना\nहसावे असे वाटतां रडावे लागले\nनीशी दिनीच्या यातना आजही होत्या\nलपवाव्या असे वाटतां रडावे लागले\nसांगावे तरी किती काय झाले असावे\nतुला काही नकळे अन मी अज्ञानी असावे\nएव्हडे समजले तरी बरेच समजले म्हणावे\nहसण्याचा बहाणा आणूनी चेहर्‍यावरी\nसत्य लपवावे असे वाटतां रडावे लागले\nअसे किती असतील तारे नभामधे\nएक एकाला एक तारा मिळावा\nनदीच्या भोंवर्‍यात नावाड्याने अडकावे\nकशाला एक एकाला किनारा मिळावा\nहेच मानुनी आनंदे पुढे सरकावे\nडुबावे असे वाटतां रडावे लागले\nजीवनभर असेच रडत रहावे\nका कसे कुणी समजावून जावे\nहसण्याला नसे किंमत काडीची\nआंसवानी मात्र केली कदर आमुची\nअंबरात येऊन मेघानी न बरसता\nजावे असे वाटतां रडावे लागले.\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\nवसंत आणि श्रावण »\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« मार्च मे »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-free-way-ground-parking-mumbai-74777", "date_download": "2018-12-15T07:27:37Z", "digest": "sha1:HK7GCKBMDYSVO3GMKDEWKV5QVA4UBFVH", "length": 12918, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Free the way to the ground parking of Mumbai मुंबईतील भूयारी वाहनतळाचा मार्ग मोकळा | eSakal", "raw_content": "\nमुंबईतील भूयारी वाहनतळाचा मार्ग मोकळा\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nमुंबईः मुंबईतील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे, त्यावर उपाय म्हणून भायखळा आणि वांद��रे परिसरातील मनोरंजन उद्याने व खेळाची मैदानांत भूयारी वाहनतळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महापालिकेने याबाबत बुधवारी स्थायी समितीत सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. यामुळे मुंबईतील भूयारी वाहनतळाचा मार्ग मोकळा झाला आहे.\nमुंबईः मुंबईतील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे, त्यावर उपाय म्हणून भायखळा आणि वांद्रे परिसरातील मनोरंजन उद्याने व खेळाची मैदानांत भूयारी वाहनतळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महापालिकेने याबाबत बुधवारी स्थायी समितीत सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. यामुळे मुंबईतील भूयारी वाहनतळाचा मार्ग मोकळा झाला आहे.\nमुंबईत पार्किंगची समस्या भेडसावते आहे. अनेक ठिकाणी रस्ते, पदपथ, इमारती समोर, चौकात जागा मिळेल तिथे दुचाकी, चार चाकी वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना चालणे देखील मुश्किल होते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. वाहन चालकांना यातून वाहन चालवण्यासाठी कसरत करावी लागते. मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत सार्वजनिक वाहनतळ सुविधा कमी पडत आहे. यावर उपाययोजना म्हणून पालिकेने मनोरंजन उद्याने व खेळाची मैदानांखाली अद्यावत भूमिगत वाहनतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. भायखळा येथील झुला मैदान, वांद्रे फोर्टच्या आजूबाजूचा परिसर आणि वांद्रे लिंक रोडवरील रावसाहेब पटवर्धन उद्यानात भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहे. वाहनतळासाठी आराखडे तयार केले जाणार असून, महापालिकेने यासाठी पाच वास्तुतज्ञ्नांची निवड केली आहे. स्थायी समितीने याबाबतच्या प्रस्तावाला काल बुधवारी मंजुरी मिळाली, प्रशासनाने सदर प्रस्ताव समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला होता.\nगुगलवर सनी लिओनीपेक्षा 'ही' ठरली सरस\nनवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये गुगल सर्चमध्ये पहिल्या स्थानावर आबाधित असलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला यंदा विंक गर्ल प्रिया वारियर हिने मागे...\nसंवाद व्यवहाराची आचारसंहिता ठरवूया\n‘‘मी कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे...\n‘पुणे दर्शन’ला मिळेनात प्रवासी\nपुणे - पीएमपीची ‘पुणे दर्शन’ आणि ‘विमानतळ बस सेवा’ प्रवाशांअभावी कोलमडली आ��े. पीएमपीच्या दहा एसी बसपैकी दोन बस बंद करण्यात आल्या आहेत. तर, पुणे...\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nअनिकेत विश्वासरावचे 'पॅडेड की पुशअप'द्वारे वेबसीरिजमध्ये पदार्पण\nमुंबई : सिनेमा आणि टेलिव्हिजनवर विविध भूमिका साकारल्यानंतर अनिकेत विश्वासराव आता हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो 'पॅडेड की पुशअप'मध्ये एकाअंतर्वस्त्र...\nलोकनृत्य पाहून कॅनडाचे पाहुणे भारावले (व्हिडिओ)\nटाकळी हाजी (पुणे): कॅनडाच्या परदेशी पाहुण्याचे स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपारीक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%93-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A/", "date_download": "2018-12-15T06:27:40Z", "digest": "sha1:VK4IDAHRI2GAHLB2UNSBHWG47WYSVQ52", "length": 12146, "nlines": 157, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "पल्स पोलीओ मोहीम ११ मार्च २०१८ करिता आरोग्य विभाग सज्ज | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nपल्स पोलीओ मोहीम ११ मार्च २०१८ करिता आरोग्य विभाग सज्ज\nपल्स पोलीओ मोहिम 11 मार्च 2018 करीता आरोग्य विभाग सज्ज\nपल्स पोलीओ मोहिम दि.11 मार्च 2018 यशस्वीरित्या राबविण्याच्या दृष्टीेने दि.8 मार्च 2018 रोजी जिल्हा समन्वय समितीची सभा मा.श्री नंदकुमार काटकर, अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर सभेमध्ये पल्स पोलीओ मोहिम यशस्वीरित्या राबविणेसाठी करणेत आलेली उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली 0 ते 5 वयोगटातील जिल्हयातील 335489 बालकांना पोलीओ डोस देण्यात येणार आहे. मा. डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. कोल्हापूर व डॉ. उषादेवी कुंभार, जि.आ.अ. यांचे मागदर्शनाखाली मोहिमेचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याकरीता ग्रामीण भागासाठी 1630 नागरी भागासाठी 198 व कोमनपा साठी 173 असे एकुण जिल्हयामध्ये 2001 पोलीओ बुथची स्थापना करणेत आलेली आहे. बुथवर डोस चुकलेल्या व प्रवासामध्ये असलेल्या बालकांसाठी एस टी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, टोल नाके या ठिकाणी 314 ट्रान्झीट टिमची व उसतोड मजुर वस्ती विट भटटी, स्टोन क्रशर, बांधकाम साईट, भटक्या वसाहतीसाठी 669 मोबाईल टिमची स्थापना करणेत आलेली आहे.\nदि. 11 मार्च 18 च्या पोलीओ लसीकरणानंतर जर काही बालके लसीपासुन वंचीत राहिलेली असतील त्यांचेसाठी घरोघर सर्व्हेक्षण करुन त्यांना पोलीओ लस पाजणेसाठी जिल्हयामध्ये एकुण 2427 टिम तयार करणेत आलेल्या आहेत अशा टिम 3 -4 दिवस घरोघरी जाऊन डोस चुकलेल्या बालकांचा शोध घेऊन पोलीओ डोस पाजणार आहेत. मोहिम यशस्वीपणे राबविणेसाठी जिल्हयात 7703 कर्मचारी नियुक्त करणेत आलेले असुन 1188 पर्यवेक्षक नियुक्त करणेत आलेले आहेत.\nसदर मोहिमेसाठी 426000 पोलीओची लस जिल्हयासाठी प्राप्त झालेली आहे. प्रत्येक तालुक्यास त्यांचे मागणीनुसार पुरवठा करणेत येत आहे. मोहिम काळात जादा वाहनांची आवश्यकता असलेने मा.जिल्हाधिकारी यांचेमार्फत वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच मोहिमेच्या व्यापक प्रसिध्दीकरीता जिल्हाधिकारी कार्यालय करमणुक विभागामार्फत केबल टिव्ही, सिनेमागृह याद्वारे प्रसिध्द करणेत येणार आहे.\nपल्स पोलीओ समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करणेत येत आहे की, आपल्या घरातील व परिसरातील 0 ते 5 वयोगटातील एकही बालक पोलीओ डोस पासुन वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.\nसदर सभेस डॉ एल एस पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, सीपीआर हॉस्पिटल , डॉ अरुन वाडेकर, आरोग्य अधिकारी कोमनपा, सहायक आयुक्त समाजकल्याण, प्रादेशीक परिवहन अ���िकारी, जिल्हा माहिती अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमीक) हे उपस्थित होते. डॉ एफ ए देसाई जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी आभार मानले.\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New) December 10, 2018\nगोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर December 10, 2018\nदिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत. December 10, 2018\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2009/12/12/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2018-12-15T07:07:22Z", "digest": "sha1:523ZSSXNCVE7HONSDSNZZHGDCS47DYPZ", "length": 23935, "nlines": 186, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "इंद्रधनुष्याचा पाठलाग. « कृष्ण उवाच", "raw_content": "\n« मी आणि माझी आई.\n“पुन्हा कधीतरी नक्कीच भेटूंया\n“माझा प्रयत्नावर विश्वास आहे.जरी पकडू शकले नाही तरी इंद्रधनुष्याचा पाठलाग करण्यावर माझा विश्वास आहे.”\nवसुंधरा नाडकर्णी एक चांगली पत्रकार आहे हे मला माहित होतं.एका स्थानीक वर्तमानात ती रिपोर्टर म्हणून सुद्धा काम करायची.अलीकडे ती पर्यावरणावर अभ्यास करीत आहे.पर्यावरण हा सध्या बहूतचर्चीत विषय झाला आहे.काही श्रीमंत देश स्वतःच्या जरूरी साठी आणि उर्जा मिळवण्यासाठी पृथ्वीवर भरपूर प्रदुषण करून आपली उर्जीतावस्था करून घेऊन श्रीमंत झाले आहेत आणि यापुढे प्रदुषण कमी केलं नाही तरी पृथ्वीवर हाः हाः कार होईल म्हणून विकसीत होऊ घातलेल्या देशांवर प्रदुषण न करण्याचा दबाब आणीत आहेत.\nजगात ह्या विषयावर अनेक चर्चासत्रं चालू आहेत.माझा मित्र आणि मी अशाच एका चर्चासत्रात गेलो होतो.माझ्या मित्राने माझी वसुंधरेशी ओळख करून दिली होती.\nत्यानंतर मी एकदा मुंबईहून दिल्लीला जात असताना माझी आणि तीची विमानात गाठ पडली.\n“तू पर्यावरणाच्या विषयात का पडलीस\nअसा मी तीला प्रश्न केला.\nमाझा प्रश्न ऐकून ती थोडी हंसली. मला ही थोडं नवल वाटलं आणि ते तीच्या ध्यानात ही आलं. मला म्हणाली,\n“मी का हंसले ते मी तुम्हाला नंतर सांगीन.पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगोदर देते”.\n“मला खूप लेखन करायचं आहे.एक दोन कादंबर्‍या लिहिण्याचे विषय मनात घोळत असतात.पण मुलतः मला पत्रकारीकता आवडते.म्हणून शास्त्रीय विषयावर लिहीते आणि त्यावर रिपोर्टींग पण करते.पर्यावरण आणि प्रदुषण हे विषय सध्या शिखरावर आहेत.त्याचाही अभ्यास करीत आहे.आणि जमेल तसं एका कादंबरीचं तात्पूरतं,कच्चं लेखन करून ठेवीत आहे.ह्या विमानाच्या प्रवासात मला असं कच्चं लेखन करायला खूप संधी मिळते.”\n“म्हणजे मी आज तुझा वेळ खाणार आहे त्यामुळे तू मला शिव्या देत असणार ना\nअसा हंसत हंसत मी तीला प्रश्न केला.\n“नाही,नाही तसं काही नाही.तुमच्याबरोबर चर्चा करून माझा फायदाच होणार आहे.”\nअसा कुतूहलाने मी वसुंधरेला प्रश्न केला.\n“त्याचं असं आहे तुम्ही “कां” प्रश्न करून मला माझ्या बालपणाची नव्हेतर माझा आता पर्यंतच्या जीवनाची झटक्यात आठवण करून दिलीत.आणि मघाशी मी त्याचाच विचार करून हंसले होते.”\nअसं तीने म्हटल्यावर मी मनात म्हणालो नाहीतरी ही़च्या बद्दल बरीच माहिती माझ्या मित्राने मला सांगीतली होती.आता काही गोष्टी प्रत्यक्ष तीच्याच तोंडून ऐकायला संधी मिळाली आहे.\n“माझ्या मैत्रीणी मला म्हणत,तीन,चार वर्षाचं वय म्हणजे “कां” म्हणायचं वय.ह्याच वयात माझी मुलगी मला विचारायची,\n“आकाश निळं कां आहे पाण्याला रंग कां नाही\nआणि असेच काही शास्त्राला लागून असलेले प्रश्न मला विचारायची जे मला संभ्रमात टाकीत असत.तीने प्रश्न विचारल्याबरोबर मी ताबडतोब माझ्या लॅपटॉपकडे धांव घ्यायची आणि गुगलवर जाऊन माहिती काढायची.आणि तीला सांगायची.\nनिदान असे प्रयत्न तरी माझ्याकडून व्हायचे.एकदा तीने मला प्रश्न केला,\nअसं म्हणून ती वर आकाशाकडे आपले सुंदर गोल डोळे टवकारून पहात मला म्हणाली,\n“हे इंद्रधनुष्य आपण कसं पकडू शकतो\nमी वसुंधरेला मधेच अडवीत म्हणालो,\n“तू तीला सांगीतलं असशील की सूर्य प्रकाश पावसाच्या थेंबातून कसा शिरकाव करून बाहेर पडतो,आणि तसं झाल्यावर त्या प्रकाशाचं सात रंगात कसं रुपांतर होतं वगैरे.”\n“मुळीच नाही. खरं तर तीला इंद्रधनुष्य कसं तयार होतं हे विचारायचं नव्हतं.ते पकडायचं कसं हे विचारायचं होतं. कारण ते तीला पकडता येत नव्हतं.\nमाझ्या मनात यायचं की तीला मी सांगावं का की माझे बाबा, कुठचीही अशक्यप्राय असलेली गोष्ट साध्य करून दाखवायचे ते\nपण तेव्हड्यात माझ्या विचारात गुं��ून गेलेल्या मतीला माझ्या नवर्‍याच्या घोघर्‍या आणि विश्वासपूर्वक आवाजाने खंड आणला.त्याने तीला सांगीतलं,\n“तुला खरोखरच वेगाने धावावं लागणार.इतकं वेगाने की तू जणू त्या इंद्रधनुष्यावर आदळतेस की काय असं वाटलं पाहिजे मगच ते तुला पकडता येईल.”\n“मी खूप जोरात धावते” माझी मुलगी त्याला म्हणाली.\n“हो छकुले,तुझं खरं आहे.”\n“पण तू धावण्यात थोडी मागे पडतेस.”\nमी विचार केला तीची निराशा का करावी कधी ना कधी ती मोठी झाल्यावर देवाच्या पर्‍या असतात त्या हट्ट न करणार्‍या लहान मुलांच्या स्वपनात येतात आणि तू देवाला आवडतेस म्हणून निरोप देऊन जातात. हे आम्ही तीला सांगीतलेलं किती खरं होतं ते कळणारच आहे मग त्यावेळीच इंद्र्धनुष्य पकडण्याबद्दल खरं सांगायचं का\nपरंतु, माझ्या हे ही लक्षात आलं की, ती काय,मी काय आणि माझा नवरा काय जीवनात इंद्रधनुष्याचा पाठलाग करीत असतो.माझ्या पाचवीच्या वर्गातली माझी शिक्षीका जेव्हा मला म्हणाली होती की मी चांगलं अक्षर काढून लिहू शकत नाही तेव्हा मी तीला खोटं ठरवायचं ठरवलं होतं.आणि शेवटी मी त्यात यशस्वी झाले.त्यानंतर मी पत्रकारितेत डीग्री घेतली.काही वर्ष पत्रकार म्हणून काम केलं.एक दोन पुस्तकं लिहीली.संपादक झाले.एका मासिकाचं संपादन केलं.आणि आता स्वतंत्र सायन्स रायटर पण आहे.”\n“तुझा नवरा काय करतो\nअसा मी तीला प्रश्न केला.\n“माझ्या नवर्‍याला कुठेही नोकरी करायला आवडत नाही.\nजेव्हा माझ्या नवर्‍याला रेडीमेड कपड्याचं नवीन दुकान घालून धंदा करायचा होता तेव्हा मी सातव्या महिन्यावर गरोदर होते.त्यावेळी आम्ही दोन इंद्रधनुष्यांचा पाठलाग केला होता.अगोदरच आम्ही रहात्या अपार्टमेंटचा हाप्ता भरत होतो आणि आता धंद्याच्या लोन वर दुसरा हाप्ता भरायला लागलो.माझ्या नवर्‍याला दोन वर्ष मिळकत नव्हती.अशा परिस्थितीत मी माझ्या नवजात मुलीला वाढवत होते.तीचे कपडे बदलायचं,पाळणा ओढून तीला झोपवायचं,आणि तीला पाजायचं.ही कामं करण्यात माझा वेळ खर्ची जायचा.आणि हे करीत असताना रकानेच्या रकाने लेखन करायचं,आणि\nसंसाराला मदत करायची.हे करीत असताना माझ्या पाचव्या वर्गातल्या शिक्षीकेने मी जे करू शकणार नाही म्हणून मला सांगीतलं होतं तेच मी करीत होते.”\n“मग आता तू काय करतेस\nअसं मी विचारल्यावर ती म्हणाली,\n“अजून सुद्धा मला सृजनात्मक लेखन कसं करायचं त्यावर क्लासी�� घ्यायचे आहेत.माझा इंद्रधनुष्य पकडण्यासाठी पाठलाग चालूच आहे. पंधरा वर्षापूर्वी मी कॉलेज सोडलं.ऑलजीब्रा,जॉमेट्री आणि इतर विषय विसरून गेले आहे.तरीपण मी त्या इंद्रधनुष्याचा पाठलाग करीत आहे. कारण मला कादंबर्‍या लिहायच्या आहेत.मी पाठलाग करीत आहे कारण माझा प्रयत्नावर विश्वास आहे.जरी पकडू शकले नाही तरी इंद्रधनुष्याचा पाठलाग करण्यावर माझा विश्वास आहे.”\nवसुंधरा आणि मी आणखी अनेक विषयावर बोलत होतो ते प्रवास संपेपर्यंत.शेवटी दिल्लीला उतरल्यावर,\n“पुन्हा असेच कधी तरी भेटूं”\nअसं म्हणत आम्ही आमच्या मार्गाला लागलो.\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\n« मी आणि माझी आई.\n“पुन्हा कधीतरी नक्कीच भेटूंया\nप्रतिक्रिया रद्द करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमी आणि माझी आई.\nलेखन करण्यात मला विशेष वाटतं.\nहा ही क्षण निघून जाईल.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« नोव्हेंबर जानेवारी »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/independent-police-station-pune-municpal-38025", "date_download": "2018-12-15T07:41:24Z", "digest": "sha1:X53KWXDXC5QGHQ6ODGB6QIYTKFRKCUGJ", "length": 14112, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "independent police station for pune municpal महापालिकेसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे\nरविवार, 2 एप्रिल 2017\nअतिक्रमणविरोधी कारवायांसाठी मिळणार बळ; ५० कर्मचारी असण्याची शक्यता\nपुणे - अतिक्रमणविरोधी कारवायांसाठी महापालिकेला पुरेसे पोलिस बळ उपलब्ध होणार आहे. त्याकरिता महापालिकेच्या स्तरावर स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत त्यासाठीची कार्यवाही पूर्ण होईल. त्यातून महाप��लिकेच्या अतिक्रमण विभागाकडे चार पोलिस अधिकारी आणि ५० पोलिस कर्मचारी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.\nअतिक्रमणविरोधी कारवायांसाठी मिळणार बळ; ५० कर्मचारी असण्याची शक्यता\nपुणे - अतिक्रमणविरोधी कारवायांसाठी महापालिकेला पुरेसे पोलिस बळ उपलब्ध होणार आहे. त्याकरिता महापालिकेच्या स्तरावर स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत त्यासाठीची कार्यवाही पूर्ण होईल. त्यातून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे चार पोलिस अधिकारी आणि ५० पोलिस कर्मचारी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे.\nशहरातील वर्दळीच्या भागातील ४५ रस्ते आणि १५३ चौकांमध्ये हातगाडी, पथारी व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना बंदी आहे. त्याकडे दुर्लक्ष करत रस्ते आणि चौकांमध्ये सर्रासपणे अतिक्रमण करण्यात येते. तसेच महापालिकेच्या मोकळ्या जागांवर गेल्या काही वर्षांपासून दुकाने, हॉटेल आणि घरे थाटली आहेत. अतिक्रमणविरोधी कारवाईला त्या त्या ठिकाणच्या नागरिकांचा विरोध होत असून, त्यामुळे कारवाईत अडथळे आणले जातात. एवढेच नव्हे तर कारवाईसाठी आलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संवेदनशील भागात कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते; मात्र पुरेसे पोलिस उपलब्ध होत नसल्याने कारवाई थांबविण्याची वेळ महापालिका प्रशासनावर येते.\nयेरवड्यात पालिकेच्या एका जागेतील कारवाईदरम्यान महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. याआधीही अशा घटना घडल्याने स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला होता. त्याला तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, येत्या सहा महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.\nमहापालिकेच्या अतिक्रमण विभागाकरिता पोलिस बळ उपलब्ध व्हावे, यासाठी पोलिस ठाणे तातडीने सुरू करण्याच्या हालचाली करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अर्थसंकल्पात (२०१७-१८) नमूद केले आहे.\nवाघांच्या शिकारीचे एमपी कनेक्शन\nअमरावती : पूर्व मेळघाटमधील अंजनगावसुर्जी परिसरात वर्षभरापूर्वी चार वाघ व एका बिबट्याची शिकार झाल्याची बाब पुढे आली. या प्रकरणाचे धागेदोरे हे मध्य...\n'झोमॅटो', 'स्विगी'चा तब्बल हजारो रेस्टॉरंटला दणका\nनवी दिल्ली : 'झोमॅटो' आणि 'स्विगी'वरून जेवण मागवणं, हा हल्लीच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. पण यापुढे 'झोमॅटो' आणि 'स्विगी'वरून काही...\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nमहामेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम लवकरच सुरू होणार\nपुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके...\nअश्‍लील संदेश आत्महत्येचे कारण ठरू शकत नाही\nमुंबई : पती-पत्नीच्या दुरावलेल्या संबंधांमध्ये पत्नीने तिच्या मित्रांना पाठविलेले अश्‍लील संदेश पतीसाठी त्रास देणारे ठरू शकतात. मात्र ते...\nपुण्यात वाहतूक नियम पाळा\nपुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणाऱ्या, हेल्मेटचा वापर करणाऱ्या वाहनचालकांचे वाहतूक पोलिसांकडुन गरमागरम चहा पाजुन तोंड गोड करण्यात आले. नियमाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/sp_faq/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%AE/", "date_download": "2018-12-15T07:09:35Z", "digest": "sha1:TZV3N6LFRY33BFDROWMNX56BY4UGOALA", "length": 11958, "nlines": 165, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जिल्हा परिषद स्वीय निधीमधील योजना | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा परिषद स्वीय निधीमधील योजना\nजिल्हयातील शेतक-याना प्राधान्याने अल्प,अत्यल्प भुधारक व मागासवर्गीय शेतक-याना खालील बाबीचे वाटप ५० टक्के अनुदनावर करणेत येते.\n5) सुधारीत कृषी औजारे\nसुधारीत कृषी औजारे जिल्हा परिषद परिसर विकास कृषि प्रात्यक्षित व प्रशिक्षण प्रकल्प :-\nजिल्हा परिषद इमारतीच्यार परिसरातील एकूण ३ एकर क्षेत्राच्या अतिक्रमणापासून बचाव करणे,परिसराची स्वच्ठता ठेवणे,जिल्हयातील शेतक-याना शेतीच्या सुधारीत तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षित दाखविणे,कांही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळविणे या उददेशाने जिल्हा परिषद परिसरामध्ये कृषि विभागामार्फत कृषि प्रात्यक्षिक व प्रशिक्षण प्रकल्प राबविणेत येत आहे. प्रकल्प कार्यान्वियत करताना प्रथमताः प्रक्षेत्रास तार कंपौंडसह दगडी संरक्षक भिंत बांधकाम,नाल्यावर दगडी गटर्स बांधकाम,अस्तित्वातील विहीरींची खोली वाढविणे.विंधन विहीरींची खुदाई, जंगली झाडे काढून जमिनीचे सपाटीकरण या पायाभूत सुविधा निर्माण करणेत आल्या.\nप्रकल्पांतर्गत दाखविण्यात येणारी प्रात्यक्षिके :\nगांडूळ खत निर्मिती केंद्ग : जमिन सुपिकतेसाठी गांडूळाचे कार्य सुपरिचीत आहे. शेतक-यांनी गांडूळ खत विकत न घेता खताचे उत्पादन स्वतः सुरु करणेसाठी हे तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासह दाखविणेसाठी गांडूळ खत निर्मिती केंद्ग सुरु करणेत आले आहे.यामध्ये उत्पादीत गांडूळ खत कल्चरची विक्री रास्त भावात केली जात\nछतावर पडणा-या पावसाच्या पाण्याची साठवणूकः भूगर्भातील पाण्याच्या अतीवापराने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. या टंचाईवर मात करणेसाठी अल्पखर्चात जलसंधारणाचे प्रात्यक्षिक दाखविण्याच्या उद्देशाने रुफ वॉटर पध्दतीने इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी विहीरीमध्ये संकलित करणेत येते./li>\nप्रकल्पांतर्गत बाबवार प्रत्यक्ष मिळकतीचा तपशिलः सदर प्रकल्पामधून या बाबी प्रात्यक्षिक स्वरुपात जिल्हयातील शेतक-यांना दाखविणेबरोबरच जिल्हा परिषदेस काही प्रमाणात आर्थिक मिळकतही मिळणे अपेक्षित आहे. प्रकल्पामधील उत्पादित गांडूळ खत व कल्चर तसेच रोप वाटीकेतील रोपे यांच्या विक्रीमधून वर्षवार मिळालेली आर्थिक मिळकत खालिलप्रमाणे\nअ.न. वर्षे प्राप्त रककम\nप्रकल्पासाठी किमान कर्मचारी वर्ग व मजुरांचा वापर करणेत येत असून जिल्हा परिषदेच्या या प्रात्यक्षिक प्रकल्पास जिल्हयातील अनेक पदाधिकारी,मान्यवरांनी ,अधिकारी,प्रगतशील शेतकरी यांनी भेटी दिल्या असून जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची प्रशंसा केलेली आहे.\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New) December 10, 2018\nगोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर December 10, 2018\nदिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत. December 10, 2018\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/2009/08/", "date_download": "2018-12-15T06:41:13Z", "digest": "sha1:L3VJJ24VDZASKGOD6IW5XEYTLIC6UM5U", "length": 20023, "nlines": 150, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "2009 ऑगस्ट « कृष्ण उवाच", "raw_content": "\nमौनभंग केल्याने इरादा असत्यभासाचा आहे असं वाटेल.\nआज प्रो.देसाई जरा गंभीर दिसले. “तळ्यावर फिरायला आल्यावर सर्व विवंचना घरी ठेवून यावं” असं सांगणारे स्वतः भाऊसाहेब आज कसली विवंचना घेऊन आले आहेत ह्या विवंचनेत मी पडलो.मी भित भितच त्यांना विचारलं, “घरी सर्व ठिक आहेना” “ठिक नसायला काय झालं” “ठिक नसायला काय झालं.जो तो आपली जबाबदारी संभाळत आहे.नातवंड शाळा कॉलेजात दंग आहेत.मुलं आपल्या काम धंद्यात बिझी आहेत.कामावर तरी […]\nत्याला खूप दिवस होऊन गेले.मी एकदा गिरगावात गेलो होतो.पॉप्युलर बूकडेपोत काही पुस्तकं चाळत होतो.विं.दा.करंदिकरांचं कवितेचं एक पुस्तक आवडलं. आलो होतो चिं.त्र्यं.च्या चानी ह्या कादंबरीसाठी.मिना साठे आणि तिचे यजमान बुकडेपोतच भेटले.माझी त्यांची फार पुर्वीची ओळख आहे.त्यानंतर आज आमची भेट झाली ती योगायोगानेच.माझी पत्नी मला म्हणाली खूप दिवस आपण खडप्यांच्या अनंताश्रमात जेवायला गेलो नाही.म्हणून आज आम्ही जायचं […]\nगिरगावातल्या कुडाळदेशकर निवासातल्या सहा नंबरच्या चाळीत माझा मित्र भाली(भालचंद्र) रेडकर राहायचा.अलीकडेच तो गेला.त्याची मोठी बहिण अर्थू रेडकर त्याच्याच घरी राहायची. तिने लग्न केलं नव्हतं.वयस्करपणाचा परिणाम तिच्या चेहर्य़ावर उठून दिसत होता.मी अर्थूला ओळखलंच नाही.मला तिने ओळखलं.तिला पाहून माझा चे���रा तिला काही तरी सांगून गेला हे केव्हाच माझ्या लक्षात आलं. मला म्हणाली, “तू मला ओळखणार नाहीस.कित्येक वर्षानी […]\nआमच्या शेजारच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर पूर्वी खाडिलकर राहायचे.नंतर ती जागा विकून ते गोरेगांवला राहायला गेले.खाडिलकरांचा एकुलता एक मुलगा अतुल तेव्हा खूपच लहान होता.त्याचे आईवडिल त्याला खूपच जपायचे.मी खाडिलकरांच्या जेव्हा घरी जायचो तेव्हा नेहमीच ते अतुलच्या घाबरून रहाण्याच्या संवयीबद्दल काळजी करीत असत. “ह्याचं पुढे कसं होणार” ही त्यांची नेहमीचीच काळजी. मला आठवतं मी त्यांना नेहमी म्हणायचो, “जसा […]\nआज मी प्रो.देसायांची तळ्यावर वाट पहात बसलो होतो.ते येई पर्यंत पुस्तक वाचून वाचून कंटाळा आला.जरा अंमळ पाय मोकळे करावे म्हणून तळ्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत फेरफटका मारावा म्हणून उठलो.समोरून एक गृहस्थ येत होते.माझ्याशी हंसले.एकमेकाची आम्ही चौकशी केली.नेहमी प्रमाणे ते प्रो.देसायाना ओळखत होते.आपण प्रि.वैद्य अशी ओळख करून दिल्यावर माझ्या लक्षात आलं पूर्वी मी ह्यांना माझ्या घरी ते भाऊसाहेबांबरोबर […]\nसहवास तुझा रिझवी माझ्या जीवाला\nतुला मिळवूनी मिळविले सार्‍या जगताला फुलाला खुलवूनी खुलविले सार्‍या बगिच्याला तू सूर्य अन मी सूर्यमुखी रे सजणा कसा जाईल दिवस माझा तुझ्याविणा सहवास तुझा रिझवी माझ्या जीवाला तुला मिळवूनी मिळविले सार्‍या जगताला विलक्षण असती हे अनुबंध सजणा बंध बांधले तुझे न माझे धाग्याविणा हातात घेऊनी हात जाऊया फिरायला तुला मिळवूनी मिळविले सार्‍या जगताला न होवो […]\n“मला त्या जागा शोधण्यासाठी एव्हरेस्टवर किंवा ऍमॅझॉनच्या जंगलात हा अवर्णनीय अनुभव घ्यायला जायला नको.” फास्कूच्या घरी मी खूप दिवसानी गेलो.खरं त्याचं नांव पास्कल.पण आम्ही सर्व त्याला फास्कूच म्हणायचो.तशी मला समुद्राची ओढ लहानपणापासूनची.फास्कू हा कोळी जमातीतला. समुद्र ही त्याची कर्मभुमी.माडाच्या झावळ्या शिवून त्याची झापं बनवून ती झापं झोपडीवर शाकाहरतात.आणि झोपडीच्या आत ह्या झापांच्या आडोशाच्या भिंती करून […]\nमाझ्या भूताला माझे धन्यवाद.\n“मी भूताना आता मानू लागली.जेव्हा मला हवं त्यावेळी ते नेहमीच माझ्या जवळ असतं.” “लेखिका सौ.मालती मुकुंद प्रभू” असं लेखाच्या खाली नांव असलेला एक लेख मी अलीकडेच एका लोकल मासिकात वाचला.गोष्ट भूताची होती.��णि वातावरण आणि परिसर कोकणातला होता. कोकणात भूताखेताच्या,देवचाराच्या,संबंधी,खवीसाच्या आणि मुंज्याच्या गोष्टीना तोटा नाही. फार पूर्वी कुणावरही अन्याय झाल्यावर तो अन्याय सहनशिलतेच्या मर्यादा ओलांडून गेला […]\n“संगीत ही एक विद्युनय भुमि आहे आणि त्यामधे चैतन्य राहतं,अनुसंधान राहतं आणि अविष्कार रहातो.” कुणी तरी म्हटलंय, “जेव्हा शब्द नाकाम होतात तेव्हा संगीत बोलू लागतं.” हे सत्य मी मानतो.संगीत हा कानाला वाटणारा नुसता निनाद नाही.किंवा कानाच्या पटलावर आपटून येणारा नुसता ध्वनि नाही.संगीत हा एक स्वर आहे,औषध आहे, उपचार आहे,संवेदना आहे,बोली आहे,आणि जीवनाचा उगम आणि आवेश […]\nमाझं आणि शुभदाचं आपल्याला होणार्‍या वेदना ह्यावर चर्वीचरण चाललं होतं.तिची आई म्हणाली तुम्ही चर्चा करा तो पर्यंत मी अपना बाझारमधे जाऊन येते. मी शुभदाला म्हणालो, “वयाबरोबर वेदना साथ देत असतात.लहानपणचं आठवलंस तर कधी कधी आईने जवळ घेऊन घेतलेला मुका आणि जखमेवर केलेली मलमपट्टीसुद्धा वेदना कमी करू शकत नाही. जसं वंय वाढत जातं,तस तसा आपला सर्वात […]\nमी आणि माझी आई.\n\" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.\" ...\nहा ही क्षण निघून जाईल.\nप्रो.देसायांबरोबर Q & A\nमला काय वाटतं आणि मला काय ज्ञात आहे.\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nदिवस असती जणू पांखरे\nहे तेच उपवन जिथे बहरती फुले\nदुःखाला सुख कसे मी म्हणू\nजणू अंतरंग भंगून गेले\nव्यक्ती आणि वल्ली (12)\n« जुलै सप्टेंबर »\nshrikrishnasamant च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nBuy Contact Lenses च्यावर जीवन कसं जगणं हे आपल्या हातात…\nshrikrishnasamant च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nमराठी ब्लॉगर च्यावर माडाच्या झाडाने दिलेला सं…\nshrikrishnasamant च्यावर एक आटपाट नगर होतं.\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\nChetan Chendwankar च्यावर आमचे वेंगुर्ले\nshrikrishnasamant च्यावर दूर पर्यंत जाईल तो विषय निघाला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/m-b-shaha-obituary-76455", "date_download": "2018-12-15T07:39:40Z", "digest": "sha1:IMGLYCK6BFXKXNYUN4FZE3ULLG73EMJU", "length": 15192, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "m b shaha obituary चतुरस्र गांधीवादी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 10 ऑक्टोबर 2017\nरा. चिं. ढेरे यांचे \"लज्जागौरी', नरहर कुरुंदकरांचे \"अद्वितीय राजा शिवाजी' आदींची हिंदीतून देशाला ओळख करून दिली. अमृता प्रीतम यांचे \"रसिदी टिकट' मराठीत आणले. संतकवी तुलसीदासांचा महाराष्ट्रीय शिष्य जनजसवंत यांची देशाला ओळख करून दिली\nमहात्मा गांधींचे अहिंसा-सत्याग्रहाचे विचार, साने गुरुजींच्या मातृहृदयी प्रेमाचा ओलावा, राष्ट्र सेवा दलाचा प्रागतिक विचार तळागाळात नेण्यासाठी आयुष्याची पाच-सहा दशके व्यतीत केलेले प्रा. डॉ. मुरलीधर बन्सीलाल म्हणजे मु. ब. शहा ऊर्फ भाई यांच्या निधनाने त्या परंपरेतला खानदेशी दुवा निखळला आहे. राष्ट्रीय एकात्मतेवर बेतलेली साने गुरुजींची आंतरभारती संकल्पना पुढे नेणारे, यदुनाथ थत्ते, परीट गुरुजींच्या खांद्याला खांदा लावून सेवा दलात तरुणांच्या पिढ्या घडविणारे, प्रकाशभाई मोहाडीकरांसोबत साने गुरुजी कथामालेचा परिघ विस्तारणाऱ्या भाईंची नोंद इतिहासात व्यासंगी, चतुरस्र गांधीवादी म्हणून नक्‍कीच राहील. महाविद्यालयात हिंदीचे प्राध्यापक, नंतर विभागप्रमुख असे 38 वर्षे विद्यादानाचे कार्य करणाऱ्या भाईंनी गांधीविचारांबाबत खरेतर ऐंशी वर्षांचे संपूर्ण आयुष्य लोकशिक्षणाला, राष्ट्रीय एकात्मतेला वाहिले आणि महत्त्वाचे म्हणजे गांधीविचारांचा प्रसार, त्यासाठी वक्‍तृत्व, नेतृत्व, संघटन आणि सोबतच लिखाण, समीक्षा अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये मुशाफिरी, त्यातही अत्युच्च आदर मिळविणाऱ्या हिंदी व मराठी साहित्यविश्‍वांमध्ये सांगड घालण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचा हा फारशी चर्चा न झालेला पैलू. त्यासाठी त्यांनी महात्मा फुले, सेनापती बापटांच्या चरित्राचा हिंदीत अनुवाद केला. रा. चिं. ढेरे यांचे \"लज्जागौरी', नरहर कुरुंदकरांचे \"अद्वितीय राजा शिवाजी' आदींची हिंदीतून देशाला ओळख करून दिली. अमृता प्रीतम यांचे \"रसिदी टिकट' मराठीत आणले. संतकवी तुलसीदासांचा महाराष्ट्रीय शिष्य जनजसवंत यांची देशाला ओळख करून दिली. जैन कवी समय सुंदर यांची \"मृगवती चऊपई' ही कलाकृतीही नव्याने समाजासमोर आणली.\nमूलभूत संशोधनांसाठी नावाजल्या जाणाऱ्या धुळ्यातील वि. का. राजवाडे, का. स. वाणी आदी संस्थांची धुरा शहा यांनी अनेक वर्षे सांभाळली; पण केवळ पदाधिकारी म्हणून ते मिरवले नाहीत, तर राजवाडेंच्या समग्र साहित्याचे तेरा खंड प्रकाशित केले. वाणी संस्थेच्या कार्या��ा साहित्यकृतीची महिरप दिली. राष्ट्रभाषा समितीचे काम पुढे नेताना आणि विविध भाषांमधील इतकी मोठी ग्रंथसंपदा लिहितानाही ते केवळ ग्रंथांमध्ये रमले नाहीत. जिथे जिथे प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची गरज भासली, तिथे बाह्या सरसावून समाजपरिवर्तनाच्या लढाईतही ते उतरले. बाबा आमटेंच्या \"भारत जोडो यात्रे'त, मेधा पाटकरांच्या \"नर्मदा बचाव आंदोलना'त शहांमधला कार्यकर्ता थेट मैदानात उतरला. आपल्या परीने परिवर्तन घडविण्याचा, मने जोडण्याचा, सर्वसामान्यांच्या वेदना वाटून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.\nपर्यटकांना मराठीतून मिळणार डॉ. कोटणीसांची माहिती\nसोलापूर : मानवतेचे महामेरू डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची माहिती असलेल्या...\nशेतकऱ्याचा मुलगा बनला सिनेदिग्दर्शक\nनागपूर : साधासुधा गंभीर स्वभावातील सुधाकर रेड्डी यंक्कटी. मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटुर गावचा. मराठी भाषेपासून कोसो दूर. वडील शेतीसाठी गडचिरोलीत...\nकादंबरीकार उत्तम तुपे यांची परवड\nपुणे : \"झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या...\nमहाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी...\nपुणे - भरतनाट्यम कलावंत सुचेता भिडे-चापेकर यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून, शाल पांघरून...\nज्येष्ठ समीक्षक प्रा. म. सु. पाटील यांना मराठी साहित्य समीक्षेसाठी \"साहित्य अकादमी' पुरस्काराने आणि ज्येष्ठ संशोधक प्रा. शैलजा बापट यांना भाषा व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/marathwada/", "date_download": "2018-12-15T07:54:18Z", "digest": "sha1:PPA7Q3RBDNMGCEZYFGQOAH464TPCXZRD", "length": 8302, "nlines": 220, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मराठवाडा Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nजालना: भोकरदन-जाफ्राबाद मार्गावर भरधाव टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडले\nधनंजय मुंडेंना नगर पंचायतीमध्ये जोरदार धक्का\nशुध्दीवर आल्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा पहिला प्रश्न, दंगल शांत झाली का\nऔरंगाबाद हिंसाचारावरून शिवसेना-एमआयएमची एकमेकांवर चिखलफेक\nरमेश कराड यांचा निर्णय निवडणुकीनंतर : धनंजय मुंडे\nगोपनीय शाखा भजे खायला गेली होती की हप्ते गोळा करायला; विखे...\nऔरंगाबाद हिंसाचारामध्ये काही पोलीस आणि पोलीस अधिकारी गंभीर जख्मी\nलग्नाच्या सहाव्या दिवशी देवदर्शनासाठी गेलेल्या नवरदेवासह, दोघे अपघातात ठार\nपुतणीच्या लग्नासाठी वऱ्हाडाला बोलाविण्यास गेलेल्या काकाचा विहिरीत पडून मृत्यू\nभुजबळांच्या दु:खात चाहत्याने दोन वर्ष दाढी अन् केसाला कात्री लावली नाही\nविप्लव बाजोरिया यांना शिवसेनेची उमेदवारी\nकॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nखोतकरांचे आव्हान: बाण ‘अर्जुना’च्या हाती आणि वध ‘दानवा’चा होईल\nपरभणीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले\nभाजपासोबत अजिबात युती नाही उध्दव ठाकरेंनी ठणकावले\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-krushi-tantra-niketan-8460", "date_download": "2018-12-15T07:46:11Z", "digest": "sha1:5WN3Y6CYIT7FM6RMXW4EUNLP3KZU7TBA", "length": 18970, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on krushi tantra niketan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू ��कता.\nसोमवार, 21 मे 2018\nकृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम बंद करताना १० वीनंतरच्या दोन वर्षांचा कृषी पदविका या अभ्यासक्रमातही आमूलाग्र बदल करून तो अधिक सक्षम करावा लागेल.\nपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध डावलून केवळ काही लोकांच्या स्वार्थापायी घाईगडबडीने घेतलेला निर्णय कसा अंगलट येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम होय. जेमतेम तीन वर्षांपूर्वी राज्यात सुरू करण्यात आलेला हा अभ्यासक्रम आता लवकरच बंद होणार आहे. मुळात हा अभ्यासक्रम सुरूच का करण्यात आला होता, हा खरा प्रश्न आहे. विद्यापीठ कायद्याप्रमाणे नवीन अभ्यासक्रम तयार करणे, पदवी किंवा पदविका सुरू करणे हे अधिकार केवळ विद्यापीठातील विद्या परिषदेला असतात, तर त्यांना मान्यता देण्याचा अधिकार कार्यकारी परिषदेकडे असतो. असे असताना खासगी संस्थांचे दुकान चालावे म्हणून राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री तसेच कृषी परिषदेच्या उपाध्यक्षांनी अध्यादेश काढून कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम सुरू केला होता. परंतु अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून त्यात अनेक तांत्रिक तसेच प्रशासकीय अडचणी चालूच होत्या. म्हणून जानेवारी २०१८ मध्ये राज्य शासनाला हा अध्यादेश रद्दबातल ठरवावा लागला. आणि हा अभ्यासक्रम सुरू ठेवायचा की नाही याचा निर्णय कृषी विद्यापीठांनी घ्यावा, असे ठरले. यावर राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी हा अभ्यासक्रम रद्द करण्याची शिफारस नुकतीच कृषी परिषदेला केली आहे. या शिफारशीला कृषी परिषदेने तत्काळ अंतिम स्वरूप द्यायला हवे.\nकृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू करताना ‘जॉब ओरिएन्टेशन कोर्स’, १० वीनंतर तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यावर कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश, अशी जाहिरातबाजी करण्यात आली. परंतु आयसीएआरने कृषी पदवीसाठी १८३ क्रेडिट पूर्ण करावे लागतील, असा नियम केल्यावर तंत्रनिकेतनच्या मुलांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशासाठी तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. तसेच हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर असे विद्यार्थी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग तसेच खासगी कंपन्यांत कृषी सहायक पदासाठी पात्र ठरत असले, तरी त्यांची स्पर्धा कृषी पदवी तसेच पदविकेचे विद्यार्थी यांच्याबरोबर होती. त्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी (पदवी, पदविका) बाहेर पडत असताना तेवढ्या जागा निघत नव्हत्या. हा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांनी स्वतंत्र व्यवसाय करायचे ठरवले, तर तेवढे ज्ञान आणि कौशल्यपण त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे विद्यार्थांना एकंदरीत गोंधळात टाकणारा तसेच बेकारी वाढविणाराच हा अभ्यासक्रम होता, असे म्हटले तर वावगे ठरू नये.\nकृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम बंद करताना १० वीनंतरचा दोन वर्षांचा कृषी पदविका या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करून तो अधिक सक्षम करावा लागेल. यातील ‘थेअरी’ कमी करून ‘प्रॅक्टिकल’वर भर देणे गरजेचे आहे. पदविका पूर्ण करतानाच त्यांना विविध विषयांतील प्रशिक्षणही मिळायला हवे. म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण केलेली मुले नोकरी मिळाली नाही तरी आपला व्यवसाय चालू करून स्वःतच्या पायावर उभी राहतील. राज्यातील कृषी विद्यालयांमध्ये (काही अपवाद) दुग्ध व्यवसाय, रेशीम शेती, गांडूळखत निर्मिती अथवा प्रक्रिया उद्योग असे कशाचेही युनिट दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाबरोबर कौशल्यदेखील मिळत नाही, हे योग्य नाही. खरे तर सरकारी तर सोडाच खासगी नोकऱ्या मिळणेसुद्धा येथून पुढे अवघड होणार आहे, अशा वेळी पदविका अभ्यासक्रमाचा मूळ उद्देश मुलांचे कौशल्य वाढून स्वयंरोजगारवृद्धी हाच हवा, हे कृषी परिषदेबरोबर राज्य शासनानेही लक्षात घ्यायला हवे.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-success-story-pomegranate-processingraviraj-manesolapur-6507", "date_download": "2018-12-15T07:36:08Z", "digest": "sha1:NFTFVSXTDIAB2TRBDKIVVBEZJMW66SNG", "length": 21845, "nlines": 212, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi success story of pomegranate processing,Raviraj Mane,Solapur | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयुवकाची 'वंडरफूल' डाळिंब ज्यूस निर्मिती\nयुवकाची 'वंडरफूल' डाळिंब ज्यूस निर्मिती\nयुवकाची 'वंडरफूल' डाळिंब ज्यूस निर्मिती\nबुधवार, 14 मार्च 2018\nसोलापूर येथील रविराज माने या तरुणाने बाजारपेठेतील मागणी अोळखून डाळिंब ज्यूसनिर्मितीचा उद्योग सुरू केला आहे. तांत्रिक ज्ञान, प्रशिक्षण, आउटसोर्सिंग, उद्योजकाची विकसित केलेली मनोवृत्ती, दूरदृष्टी आदी गुणांच्या जोरावर त्यात आघाडी व अन्य उत्पादनांच्या आधारे विस्तारही केला आहे. ‘फ्रेश फार्म वंडर’ हा त्याचा ब्रॅण्ड लोकप्रिय झाला आहे.\nसोलापूर येथील रविराज माने या तरुणाने बाजारपेठेतील मागणी अोळखून डाळिंब ज्यूसनिर्मितीचा उद्योग सुरू केला आहे. तांत्रिक ज्ञान, प्रशिक्षण, आउटसोर्सिंग, उद्योजकाची विकसित केलेली मनोवृत्ती, दूरदृष्टी आदी गुणांच्या जोरावर त्यात आघाडी व अन्य उत्पादनांच्या आधारे विस्तारही केला आहे. ‘फ्रेश फार्म वंडर’ हा त्याचा ब्रॅण्ड लोकप्रिय झाला आहे.\nरविराज माने : युवा शेतकरी, शिक्षण - बीएस्सी- जैवतंत्रज्ञान\nनिवास : सोलापूर, शेती (सात एकर) वांगी (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) (सोलापूरपासून सुमारे १५ किमी.)\nपदवी घेतल्यानंतर रविराजने नोकरी हा विषय करिअरसाठी ग्राह्य धरला नव्हताच. त्याऐवजी उद्योगाला पसंती दिली. सुरवातीला शेळीपालनासारखे काही प्रयोग केले. पण, अभ्यासातून डाळिंब प्रक्रिया अधिक महत्त्वाची वाटून त्यातच उतरण्याचा निर्णय घेतला. वडील गोरख आपला व्यवसाय सांभाळून शेती करायचे, त्यांचाही पाठिंबा मिळाला.\nराष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर, (एनआरसी)\nशाखा : डाळिंब ज्यूस प्रक्रिया तंत्रज्ञान, येथे एक महिना अभ्यासक्रम (ज्यूस, जॅम, जेलीनिर्मिती)\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, अन्नतंत्र व प्रक्रिया विभाग येथेही एक महिना अभ्यासक्रम\nसन २०१६ मध्ये शेतातच लघू स्वरूपात ज्यूसनिर्मिती सुरू. मात्र त्यात फारसे यश मिळाले नाही. प्रक्रिया उद्योगातील भांडवलही सहजासहजी झेपणारे नव्हते. मग पुढील पर्याय निवडला.\nतंत्रज्ञान करार : एनआरसी व रविराज माने\nडाळिंब ज्यूस तंत्रज्ञान निर्मिती\nभाडेतत्त्वा��र तेथील मशिनरीचा उपयोग केला.\nझालेली निर्मिती- १० हजार बॉटल्स (प्रति २०० मिलि)\nखर्च वजा जाता बऱ्यापैकी नफा मिळाला, उत्साह व आत्मविश्वास वाढला.\nखासगी कंपनीशी करार : ग्राहकांना ज्यूस पसंत पडल्याचे लक्षात आले. पुढे संशोधन केंद्राचा करार संपला.\nसध्याचा उद्योग : आउटसोर्सिंग\nसोलापूर : चिंचोली काटी औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनी\nरविराज : ज्यूसचे फॉर्म्युलेशन देतात. (फ्लेवरनुसार) - त्यानुसार कंपनी उत्पादन करून देते.\nसंबंधित कंपनीच्या प्रयोगशाळेत ज्यूसचे नमुने तपासून क्वालिटी सांगितली जाते.\nखासगी प्रयोगशाळेतही नमुना पाठवून फेरतपासणी केली जाते.\nत्यानंतरच उत्पादन विक्रीस उपलब्ध केले जाते.\nप्युअर ड्रिंक्‍स, रेडी टू सर्व्ह प्रकार, जॅम, जेली\nब्रॅंड : फ्रेश फार्म वंडर\nडाळिंब ज्यूस (विविध फ्लेवरयुक्त) : कच्चा माल स्वतःच्या बागेतून (उत्पादन एकरी १२ टनांपर्यंत)\nमॅंगो मॅजिक्‍स, कैरी मॅजिक्‍स, लिची मॅजिक्‍स, जामून मॅजिक्‍स, कोकम मॅजिक्‍स असे विविध फळांचे ज्यूस : कच्चा माल बाजार समिती व शेतकऱ्यांकडून\nउत्पादन खर्च प्रतिबॉटल साडेबारा रु.\nप्रत्येकाचा स्वाद, रंग काहीसा वेगळा\nफूड सेफ्टीविषयक संस्थेचा परवाना\nमॉलमधील आघाडीच्या ब्रॅंडला (सोलापूर) २१० बॉटल्स व डाळिंबेही दिली.\nपुणे, सोलापूर आदी विविध प्रदर्शनांमधून ज्यूसची विक्री\nसोलापुरातील पंचतारांकित हाॅटेल व अन्य शहरांतील हाॅटेल्ससोबत करार,वेलकम ड्रिंकसाठी\nजागतिक ग्राहक दिनाला (डिसेंबर, २०१७) डाळिंब महोत्सव आयोजित करून शेतकरी, एनआरसी तज्ज्ञ व अन्य लोकांना बोलावून आपल्या उत्पादनांचे प्रमोशन केले.\nछोटा भाऊ- आदर्श - बीएस्सीचे (हॉर्टिकल्चर) शिक्षण सुरू.\nयाशिवाय वडील, चुलतभाऊ यांचीही विक्रीत साथ\nसन २०१५ मध्ये डाळिंबाचे एकरी पाच ते सहा टनांपर्यंत उत्पादन मिळाले; पण फारसा दर मिळाला नाही. पुढील वर्षी एकरी सात टन उत्पादन व प्रतिकिलो ९० रुपये सर्वाधिक दर मिळाला. त्यापैकी काही डाळिंब प्रक्रियेसाठी ठेवले. यंदा मात्र दर नसल्याने किरकोळ विक्री केली. बाकी कोल्ड स्टोरेजमध्ये ( ज्यूससाठी). कमी पडल्यास बाहेरूनही खरेदी.\n‘फोन घुमाओ, डाळिंब मंगाओ’ संकल्पनेतून ग्राहकांनी फोनवरून ऑर्डर करायची.\nकाही वेळातच घरपोच डाळिंबे.\nगरजेनुसार बाजारातून खरेदी करूनही ग्राहकांपर्यंत पोचवली जातात, त्यामुळे ब���जारपेठेतील उपलब्धतेनुसार दर\nदर : किलोला ५४ रुपयांपासून ७५ रुपयांपर्यंत\n- रविराज माने, ७७०९८५४००३\nरविराज माने यांनी उत्पादित केलेली ज्यूस उत्पादने.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही ���ागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-12-15T07:16:21Z", "digest": "sha1:SGMWD2PSFKQF2AMGZ6U3WQREMQX4NIRE", "length": 7289, "nlines": 139, "source_domain": "marathimotivation.in", "title": "सुविचार Archives - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nवेळ आणि वेळेचं महत्त्व सांगणारे सुविचार\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे 40 मोटीव्हेशनल विचार\nअब्राहम लिंकन यांचे प्रेरक सुविचार\n25 शक्तीशाली विचार….विचार करण्या साठी ( यशशास्त्र सुविचार )\nधीरूभाई अंबानी यांचे खूपच प्रेरक 18 सुविचार| Dheerubhai Ambani’s 18 motivational...\n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\nहे 20 शक्तिशाली सुविचार ��ुमचं दिवस बनवतील\nचाणक्य यांचे 8 शक्तिशाली विचार\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Latestnews&id=3466", "date_download": "2018-12-15T06:28:27Z", "digest": "sha1:YSO5N4HN5T42X4DSIL4VADVVO4N22A3H", "length": 10162, "nlines": 115, "source_domain": "beedlive.com", "title": "आमच्या विषयी", "raw_content": "\nदहावी, बारावीच्या परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम जारी\nबीड, दि.२३:- जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा माहे फेब्रुवारी व मार्च, २०१७ मध्ये होत असून परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीडचे जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये केंद्र व त्याच्या २०० मीटर परिसरात दि. २८ फेब्रुवारी ते २५ मार्च २०१७ पर्यंत इयत्ता बारावी व दि.७ मार्च ते १ एप्रिल २०१७ या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा असल्याने बीड जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीत मनाई आदेश जारी केला आहे.\nपरीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम जारी केला असून परीक्षा केंद्राच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास, फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण, संदेश वहन साधने तसेच कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेस सेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, संगणक बाळगण्यास, एस.टी.डी,आय.एस.डी मशिन, ध्वनीक्षेपक वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश बीड जिल्ह्याच्या हद्दीतील परीक्षा केंद्रावर दि.२८ फेब्रुवारी ते १ एप्रिल २०१७ या कालावधीत त्या-त्या दिवशीच्या परीक्षेच्या वेळेच्या एक तास अगोदर ते परीक्षेचा पेपर संपेपर्यतच्या कालावधीसाठी व परीक्षा साहित्य ठेवलेल्या ठिकाणी कायम लागू राहतील. असे जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.\nपशूंची काळजी घेणारा महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम\nकातकरी बोलीःआदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी\nसर्वस��मान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nबी.एस्सी संगणकशास्त्रमध्ये अनिल भोसले प्रथम तर आकांक्षा तौर व्दितीय\nपत्रकारिता आणि ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रमासाठी १० जुलै रोजी सीईटी\nवसंतराव काळे महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु\nपत्रकारिता आणि ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रमासाठी १० जुलै रोजी सीईटी\nमहिला तक्रार निवारण समितीच्या प्रशिक्षणामुळे त्यांच्या कामाला दिशा मिळेल - विजया रहाटकर\nमहात्मा फुले यांच्यामुळे मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध- प्राचार्य विठ्ठल एडके\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भूमिका- पंकजा मुंडे\nगारपीट व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत- नवल किशोर राम\nमराठवाड्यातील तरुणांसाठी कौशल्य वृद्धी कार्यक्रम\nघराबाहेर पडलेल्या स्त्रीला सन्मान मिळावा - शोभा खैरमोडे\nविद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा समतोल राखून समृद्धीच्या दिशेने वाटचाल करावी - डॉ. चंदा अवढाळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा - प्रा. मिसाळ\nस्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी राम यांच्याकडून आढावा\nदहावी, बारावीच्या परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम जारी\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-one-thousand-compensation-order-seed-companies-maharashtra-12521", "date_download": "2018-12-15T07:39:54Z", "digest": "sha1:3YKWUOPXGJIRNRFAKPSWR3TRYQM2AJ6E", "length": 20613, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, one thousand compensation order to seed companies, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबियाणे कंपन्यांना एक हजार कोटी भरपाईचे आदेश\nबियाणे कंपन्यांना एक हजार कोटी भरपाईचे आदेश\nरविवार, 30 सप्टेंबर 2018\nमुंबई : गेल्या हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंतच्या सुनावणीत १,०५० कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. महासुनावणीद्वारे आतापर्यंत ९ लाख ७८ हजार शेतकऱ्यांचे दावे निकाली काढण्यात कृषी विभागाला यश आले आहे. कंपन्यांचे दावे-प्रतिदावे ऐकून घेतल्यानंतर बियाणे कायद्याआधारे भरपाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत.\nमुंबई : गेल्या हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंतच्या सुनावणीत १,०५० कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. महासुनावणीद्वारे आतापर्यंत ९ लाख ७८ हजार शेतकऱ्यांचे दावे निकाली काढण्यात कृषी विभागाला यश आले आहे. कंपन्यांचे दावे-प्रतिदावे ऐकून घेतल्यानंतर बियाणे कायद्याआधारे भरपाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत.\nगुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी राज्यात सुमारे ३४ लाख हेक्टरवरील कपाशीचे क्षेत्र बाधित झाले होते. त्यापोटी सुमारे १४ लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईपोटी आयुक्तालयाकडे विहित नमुन्यात अर्ज भरून दिले आहेत. याअनुषंगाने कृषी आयुक्तालयात महासुनावणी घेण्यात आली. शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांनी कपाशीच्या बीजी-२ वाणाची विक्री करताना त्यात बोंड अळीला प्रतिकार करण्याची क्षमता असल्याचे सांगून बीजी-१ बियाण्याच्या तुलनेत जास्त पैसे घेतले.\nमात्र, शेतकऱ्यांच्या प्लॉटची पाहणी जिल्हास्तरीय तक्रारनिवारण समितीने केली असता, कंपन्यांचे दावे खोटे निघाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी (महाराष्ट्र कापूस बियाणे पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किमतीचे निश्चितीकरण याचे विनियमन) अधिनियम २००९ आणि नियम २०१० मधील तरतुदींचा आधार कृषी विभागाकडून घेतला जात आहे.\nआतापर्यंत सुमारे पावणेदहा लाख प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांत उर्वरित ४ लाख शेतकऱ्यांचे दावेही निकाली काढले जाऊन त्यांनाही भरपाई देण्याचे आदेश जारी केले जाणार असल्याचे कृषी आयुक्तालयातील उच्चपदस्थ सूत्राने सांगितले. नुकसानभरपाईचा एकूण आकडा सुमारे बाराशे कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज त्यांन��� व्यक्त केला.\nमात्र, `बीजी-२मधील बोंड अळी विरोधातील तंत्रज्ञान आमचे नसून, मोन्सॅन्टो कंपनीचे आहे. शेतकऱ्यांना आम्ही विक्री केलेल्या कपाशीच्या बियाण्यात क्राय-१-एसी व क्राय-२एबी ही जनुके १०० टक्के आहेत. या जनुकांमुळे बोंड अळीला प्रतिकारक असे बियाणे तयार होते. मात्र, हे तंत्रज्ञान मोन्सॅन्टो कंपनीचे आहे. आम्ही केवळ या तंत्रज्ञानानुसार बियाणे तयार करून पुरवठा करतो. आम्ही दोषी नाही,` अशी भूमिका बियाणे उत्पादक कंपन्यांची आहे. त्यामुळे भरपाईची नोटीस बजावल्यापासून एक महिन्याच्या आत आयुक्तालयाच्या निर्णयाविरोधात कंपन्या न्यायालयात अपील करू शकतात. नुकसानभरपाईची रक्कम मोठी असल्याने बियाणे कंपन्या उच्च न्यायालयात जाणार हे स्पष्टच आहे. `आम्ही शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयातदेखील लढू. त्यासाठी अावश्यक ते सर्व पुरावे आमच्याकडे आहेत,` असे कृषी खात्यातील सूत्रांनी स्पष्ट केले.\nगेल्या वर्षी जालना जिल्ह्यातील आडगावचे २२३ शेतकरी विरुद्ध राशी सीड्स कंपनीचे एक प्रकरण उच्च न्यायालयात गेले. त्या वेळी सुनावणीपूर्वीच नुकसानभरपाईची रक्कम न्यायालयाकडे जमा करण्याचे निर्देश खुद्द न्यायालयाने दिले होते. सुमारे वर्षभराच्या सुनावणीनंतर न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने हा निकाल देत नुकसानभरपाईचे ३६ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे कृषी विभागातील सूत्राने सांगितले.\nमहासुनावण्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे पावणेदहा लाख शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या शेतकऱ्यांच्या ४ लाख १२ हजार २५१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीपोटी १,०५० कोटी रुपये भरपाई देण्याच्या नोटिसा कंपन्यांना बजावण्यात आल्या आहेत. सुमारे ६० बियाणे उत्पादक कंपन्यांचा यात समावेश आहे. शेतकऱ्यांना सरासरी २० हजार रुपयांची भरपाई मिळू शकणार असल्याचे सांगण्यात आले.\nगुलाब बोंड अळी कृषी आयुक्त कृषी विभाग कापूस महाराष्ट्र उच्च न्यायालय दिवाळी\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...\nपाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nखानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nसाखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...\nधुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nदुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...\nआणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...\nमेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...\nसिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...\nपीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...\nआपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...\nअन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...\nपाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...\nफुल���ंवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...\nकोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/entertainment/thugs-hindostan-trailer-out-2325", "date_download": "2018-12-15T06:57:05Z", "digest": "sha1:53MXNR7ZUQCP255DFWTG5UCI4VTYCPQV", "length": 5506, "nlines": 37, "source_domain": "bobhata.com", "title": "गरीबांचा ‘पायरेट्स ऑफ दि कॅरिबियन’ - 'ठग ऑफ हिंदोस्तान'....ट्रेलर बघून घ्या राव !!", "raw_content": "\nगरीबांचा ‘पायरेट्स ऑफ दि कॅरिबियन’ - 'ठग ऑफ हिंदोस्तान'....ट्रेलर बघून घ्या राव \nमिडोज टेलरच्या ‘ठगाची जबानी’वर ठग ऑफ हिंदोस्तान आधारित आहे असं सांगण्यात आलं होतं. पण दगा झाला ना राव. हे तर ‘पायरेट्स ऑफ दि कॅरिबियन’ आणि मनोज कुमारच्या ‘क्रांती’चं एकत्रित मिश्रण निघालं. आजच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात झाला. आमीर खानने यावेळी निराशा केली आहे.\nब्रिटीश काळात भारतात ठगांचं मोठं जाळं पसरलेलं होतं. याविषयी सविस्तर माहिती ‘ठगाची जबानी’ पुस्तकात येते. चित्रपट मात्र पुस्तकातून काहीच घेत नाही असं दिसतंय. ठगांच्या कथेच्या अगदी विरुद्ध कथा सिनेमात आहे. दिग्दर्शकाने या ठिकाणी ठगांना देशभक्त म्हणून उभं केलंय. नुकतेच आलेले इंग्रज, त्यांच्याविरुद्ध लढणारा एक देशभक्त (अमिताभ बच्चन) आणि देशभक्ताच्या विरुद्ध इंग्रजांनी उभा केलेला हिरो (आमीर खान) असा जुनाच मसाला इथे दिसतो. सोबत जेवणात लोणचं असतं तसं कॅटरीना कैफ आणि नव्या ‘देवसेने’च्या रुपात फातिमा सना शेख आहेतच.\n२ फिल्म्सना एकत्र करून नवीन बॉलीवूडपट तयार करण्यात विजय कृष्ण आचार्य यांचा हातखंडा दिसतोय. कारण याच टेक्निकच्या आधारे त्यांनी ‘धूम ३’ बनवला होता. ‘नाऊ यु सी मी’ (Now You See Me) आणि ख्रिस्तोफर नोलनच्या ‘दि प्रेस्टीज’ (The Prestige) सिनेमाची एकत्रित कॉपी म्हणजे “धूम ३”. दोन्ही सिनमे बघितल्यावर हे तुमच्या नक्की लक्षात येईल.\nआमीर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या एकत्र काम करण्याचा योग तर जुळला पण अशा सुमार दर्जाच्या चित्रपटातून हे दुर्दैवच. आता तुम्हीच ट्रेलर बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला सांगा \nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-12-15T07:53:46Z", "digest": "sha1:FKW2JFIFM6M4UYGSNPTFFFWALDKPBCQR", "length": 8308, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वडूजला पत्रकारांचे धरणे आंदोलन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवडूजला पत्रकारांचे धरणे आंदोलन\nविविध संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा\nवडूज – पत्रकार संरक्षण काद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्यांसाठी आज वडूज शहर पत्रकार विकास संस्था व खटाव तालुका स्वाभीमानी पत्रकार संघाच्यावतीने येथील तहसिलदार कार्यालयसमोर सुमारे एक तास धरणे आंदोलन करण्यात आले.\nआंदोलनास समाजातील विविध राजकीय पक्ष, सेवाभावी संघटनांनी पाठींबा दर्शवला. धरणे आंदोलनात पत्रकार धनंजय क्षीरसागर, आयाज मुल्ला, महेश गिजरे, समीर तांबोळी, धनंजय चिंचकर, नितीन राऊत, आकाश यादव, दत्ता कोळी, शरद कदम, योगेश जाधव, विनोद खाडे, संतोष सुतार, प्रा. नम्रता भोसले, प्रा. केशव जाधव, प्रतापराव माने, सतिश डोंगरे, स्वप्नील कांबळे, केशव कचरे, सुहास शिंदे आदी सहभागी झाले होते.\nधरणे आंदोलनप्रसंगी पत्रकारांनी सुमारे एक तास जोरदार घोषणाबाजी केली. नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, उपनगराध्यक्ष विपूल गोडसे, बांधकाम सभापती वचन शहा, नगरसेवक शहाजी गोडसे, अभय देशमुख, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी उपसभापती नाना पुजारी, अनिल पवार, ऍड. प्रमोद देवकर, दत्तात्रय घार्गे, पारधी संघटनेच्या राज्याध्यक्षा राणी शिंदे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, नितीन शेडे, भारतीय किसान संघाचे विनायक ठिगळे, शिवाजी तुपे, ईश्‍वर जाधव, महादेव बुरूंगले, राहूल सजगणे, प्रा. सुनिल पाटील, हणमंतराव इं���ळे दाजी आदींनी पाठींबा दर्शवला. नायब तहसीलदार कमलाकर भादुले यांनी निवेदन स्विकारले. पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, गुप्तवार्ता विभागाचे शरद गुरव उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleछत्तिसगढमध्ये 8 नक्षलवाद्यांचा खात्मा ; 2 पोलीस शहीद\nNext articleनगर महापालिका रणसंग्राम: उमेदवारांना आज चिन्ह वाटप\nवजरोशीच्या एकावर पोक्‍सोअंतर्गत गुन्हा\nफलटण विधानसभा मतदारसंघात सेनेची मोर्चा बांधणी\nविजय दिवस समारोहास चित्ररथ जिवंत देखाव्यांसह दिमाखात प्रारंभ\nपल्सरच्या धडकेत कॉन्स्टेबल जखमी\nविजय दिवस समारोहास शोभायात्रेने शानदार प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/feedback?start=6", "date_download": "2018-12-15T06:42:10Z", "digest": "sha1:3EFYDRLNMDIKAHE4JY4VK5XZQJME6I7U", "length": 4352, "nlines": 79, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\n\"बीड लाईव्हला\" लाख लाख शुभेच्छा \"शोध पत्रकारिता करा,पीत पत्रकारिता करू नका.हीच आजच्या पत्रकारितेकडून आम्हा वाचकांच्या स्वच्छ अपेक्षा\" राग नसावा मात्र लोभ असावा.\n१ च नंबर ...मला अभिमान वाटतो कि आपल्या बीड जिल्ह्याचे ऑनलाईन वर्तमानपत्र सुरु झाले .पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा\nपाटोदा , पाटोदा, महाराष्ट्र , ९६७३९२२२३२ , ekbotesudhir007@gmail.com\nबीड लाईव्ह ला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा\nआपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. स्टार मार्क केलेल्या सर्व Field भरणे आवश्यक आहे.\nMessage * [मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा] [शब्दमर्यादा फक्त 500 शब्द]\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/hemoglobin-test-information-marathi/", "date_download": "2018-12-15T06:22:59Z", "digest": "sha1:QZEYFNKEMOZVB7HHBGCGHKCWF2PTCXSS", "length": 15632, "nlines": 173, "source_domain": "healthmarathi.com", "title": "हिमोग्लोबिन टेस्ट मराठीत माहिती (Hemoglobin test in Marathi)", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माह���ती मराठीतून)\nहिमोग्लोबिन टेस्ट मराठीत माहिती (Hemoglobin test in Marathi)\nहिमोग्लोबिन म्हणजे काय :\nहिमोग्लोबिन हे तांबड्या पेशींमधील प्रोटीन Molecule असून ते फुफ्फुसांकडून ऑक्सिजन शरीरातील उतींना पुरवण्याचे आणि उतींकडील कार्बनडॉय ऑक्साईड पुन्हा फुफ्फुसांकडे पोहचवण्याचे महत्वत्वपुर्ण कार्य करतात. पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खाण्यात लोहाची कमतरता असल्यामुळे हे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक असून, तो ‘आयर्न’ (लोह) आणि ‘प्रोटीन’ (प्रथिने) यापासून बनलेला असतो.\nहिमोग्लोबिनचे प्रमाण कसे मोजले जाते :\nरक्त परिक्षणाद्वारे हिमोग्लोबिनची तपासणी केली जाते.\nहिमोग्लोबिनचे नॉर्मल प्रमाण काय आहे :\nविविध वयांतील हिमोग्लोबिनचे सामान्य प्रमाण खाली दिले आहे.\nअवस्था हिमोग्लोबिनचे नॉर्मल प्रमाण\nनवजात बालक 17 ते 22 gm/dL\nएक आठवड्याचे बालक 15 ते 20 gm/dL\nएका महिन्याचे बालक 11 ते 15 gm/dL\nलहान मुले 11 ते 13 gm/dL\nयुवा पुरुष 14 ते 18 gm/dL\nयुवा स्त्री 12 ते 16 gm/dL\nपन्नाशी नंतर पुरुष 12.4 ते 14.9 gm/dL\nपन्नाशी नंतर स्त्री 11.7 ते 13.8 gm/dL\nहिमोग्लोबिनचे प्रमाण सामान्यापेक्षा कमी असल्यास काय होईल :\nहिमोग्लोबिन कमी झाल्यास रक्तातील ऑक्सीजनच्या वहनाची क्षमता कमी होते. ज्यामुळे लाल रक्त-कणिकांची (RBC रक्तातील लाल पेशींची) संख्या कमी होते आणि अनीमिया होतो. जर शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर भरपूर कमी असेल तर किडनी रोग, रक्ताची कमतरता, कँसर, पक्षाघात यासारखे आजार होऊ शकता. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे चक्कर येणे, त्वचा पिवळी पडणे, सुस्ती येणे अशा समस्या येऊ निर्माण होतात.\nकोणकोणत्या कारणांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते :\n• अयोग्य आहाराच्या सेवनामुळे. पोषणतत्वांच्या कमतरतेमुळे मुख्यतः आहारातील लोह, ब-12 जीवनसत्व, फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.\n• जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने. उदा. अपघातामुळे, शस्त्रक्रियेवेळी रक्तस्त्राव होणे, मुळव्याध किंवा मलाशयाचा कैन्सर, पोटाचा कैन्सर या विकारात रक्तस्त्राव झाल्यामुळे.\n• किमोथेरपी औषधांच्या दुष्पपरिणामातून.\n• किडन्यांचे विकार उद्भवल्याने, किडन्या निकामी झाल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.\nहिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय खावे व घरगुती उपाय :\nहिमो��्लोबिन कसे वाढवावे याची माहिती आत्ता जाणून घेऊया. हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी बीट, काळ्या मनुका, खजूर, आंबा, पेरू, सफरचंद ही फळे खावीत. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. हे रक्तातील हीमोग्लोबीनची निर्मीती करते आणि लाल रक्तकणांच्या सक्रियतेला वाढवते.\nरक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचा आहार :\nहिमोग्लोबिन वाढवण्यासाठी जास्तीत-जास्त हिरव्या भाज्या खाल्या पाहिजे. या व्यतिरिक्त तीळ, पालक, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, नारळ, शेंगदाणे, गुळ, मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा यांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल.\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने होणारे खालील आजारांचीही माहिती जाणून घ्या..\n• ऍनिमिया (रक्तक्षय, पंडुरोग)\n• किडन्या फेल होणे\n– डॉ. सतीश उपळकर\nCEO, हेल्थ मराठी नेटवर्क\n© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.\nआपली प्रतिक्रिया द्या :\nवरील माहिती आपणास कशी वाटली किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.\nPrevious articleगर्भलिंग निदान कायदा व गर्भपात मराठीत माहिती (PCPNDT Act)\nमहिलांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या (Women’s Health Checkup in Marathi)\nअँजिओग्राफी मराठीत माहिती (Angiography in Marathi)\nवंध्यत्व तपासणी मराठीत माहिती (Fertility Tests in Marathi)\nहे सुद्धा वाचा :\nशीतपित्त (Urticaria) कारणे, लक्षणे आणि उपचार माहिती\nडांग्या खोकला मराठीत माहिती (Whooping cough)\nप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठीत माहिती (PM Jeevan Jyoti Bima...\nसिगारेट धुम्रपान माहिती, दुष्परिणाम आणि उपाय (Smoking effects in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nमधुमेहामुळे को���कोणते दुष्परीणाम होतात..\nपायात गोळे येणे मराठीत माहिती व उपाय (Leg Cramps in Marathi)\nलिव्हर सिरॉसिस आजाराची मराठीत माहिती (Liver cirrhosis in Marathi)\nगालगुंड किंवा गालफुगी (Mumps) : कारणे, लक्षणे, उपचार मराठीत\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-katha?page=2", "date_download": "2018-12-15T07:03:02Z", "digest": "sha1:ZAA5VBKCD7KAWHSLBRTBFNKM3KXBAOKF", "length": 4170, "nlines": 100, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी कथा - कादंबरी - गोष्टी | marathi katha kadambari story | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nगुलमोहर - मराठी कथा/कादंबरी\nमराठी कथा, मराठी गोष्टी, मराठी कादंबरी, प्रेम कथा, रहस्य कथा, गुढ कथा\nहा ग्रूप सुरु होण्याअगोदर\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nपर्याय ( भाग १ ) लेखनाचा धागा\nचकवा - रहस्यकथा - भाग १ लेखनाचा धागा\nNov 28 2018 - 6:22am प्राजक्ता निकुरे\nNov 28 2018 - 6:21am प्राजक्ता निकुरे\nNov 28 2018 - 6:20am प्राजक्ता निकुरे\n(भाग ५ शेवटचा) लेखनाचा धागा\nसहज सुचलं म्हणून ..... लेखनाचा धागा\nNov 26 2018 - 7:42pm अभिषेक अरुण गोडबोले\nप्रेमी - प्रेम मोठं की मित्र ( भाग १ ) लेखनाचा धागा\nसय (कथा) लेखनाचा धागा\nसुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - 14 लेखनाचा धागा\n S२ भाग ४ लेखनाचा धागा\nदेवाशी दुश्मनी वाहते पान\nदेवाशी दुश्मनी वाहते पान\nदेवाशी दुश्मनी लेखनाचा धागा\nसेल्फी (भाग २) लेखनाचा धागा\nपंधराशे हॅरिसन - चॅलेंज लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balanmadhe-asnare-meltonin-aani-samsya", "date_download": "2018-12-15T07:53:44Z", "digest": "sha1:OMUL46TNOTUGE2VX55DAMWQWUE7EOAFY", "length": 13521, "nlines": 249, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळांमधील मेलॅटोनीन : त्याचा दोष आणि दुष्परिणाम - Tinystep", "raw_content": "\nबाळांमधील मेलॅटोनीन : त्याचा दोष आणि दुष्परिणाम\nजे हार्मोन्स तुमच्या शरीराला विश्रांती आणि आराम करण्यास प्रवृत्त करतात; त्यांना मेलॅटोनीन- 'द स्लीप हार्मोन्स' असे म्हणतात. हे तुमची शारिरीक दिनचर्या नियंत्रित करतात आणि तुम्हाला दीर्घकाळपर्यंत झोपण्यात आणि ताजेतवाने होऊन उठण्यात मदत करतात. हे तुमच्या प्रकाशाशी आणि अंधाराशी असलेल्या संपर्कानुसार तुमचा झोपण्याचा आणि जागे होण्याचा क्रम निश्चित करतात. जर तुमचे शरीर पुरेशा प्रमाणात मेलॅटोनीन निर्माण करण्यात असमर्थ ठरत असेल; तर मेलॅटोनीनचे बाह्य सेवन करणे अनिवार्य ठरते.\nमानवी शरीरातील मेलॅटोनीनची निर्मिती\nजेव्हा तुमचे बाळ पहिल्यांदा प्रकाशाच्या सानिध्यात येते; तेव्हा ती किरणे डोळ्यांच्या पडद्यातून जातात आणि SCN (सुप्रा कैझ्माटिक न्यूक्लिअस) पर्यंत पोहोचतात आणि त्याला कार्यरत करतात. ते हायपोथॅलॅमस या मेंदूच्या भागामध्ये उपस्थित असते. ते शरीराला तापमान, हार्मोन्स आणि इतर क्रिया नियंत्रित करण्याचे संकेत देते. ते बाह्य प्रकाश अथवा काळोखाच्या प्रमाणानुसार तुमच्या बाळाला जागे ठेवते वा त्याला झोप आणते; आणि ते चोवीस तासाच्या चक्रामध्ये एक नियोजित झोपण्याची आणि जागे होण्याची दिनचर्या निश्चित करते.\nमेलॅटोनीनची निर्मिती ही पायनियल ग्रंथींमार्फत होते आणि ते तुमच्या बाळाच्या झोपण्याच्या वेळेनुसार रात्री साधारणपणे नऊ किंवा त्याअगोदर रक्तप्रवाहामध्ये सोडले जाते. परंतु जर ते अपुऱ्या प्रमाणात सोडले गेले अथवा सोडलेच गेले नाही; तर तुमच्या बाळाला झोपण्याचा त्रास होऊ शकतो आणि त्याला बाह्य मेलॅटोनीनचे सेवन (सप्लिमेंट्स) करावे लागू शकते.\nजरी मेलॅटोनीन हे एक नैसर्गिक हार्मोन असल्यामुळे आणि तात्कालिक असल्यामुळे ते निर्धोक वाटत असले; तरी ते सप्लिमेंट्सच्या रूपात घेतल्यामुळे खालील दुष्परिणाम संभवू शकतात.\n- दिवसा झोपेची गुंगी येणे\n- झोपेत नकळत लघवी होणे\n- चिडखोर स्वभाव होणे\n- ठळक (स्पष्ट) स्वप्ने पडणे\n- शरीराचे तापमान खूप कमी होणे\n- बाकी औषधांबरोबर त्याची अभिक्रिया होऊ शकते (उदा. फ्लूओक्झामाईन, कार्बामाझेपाईन, ओमेप्राझोल, एसोमेप्राझोल, इत्यादी)\nमेलॅटोनीन हे रक्तस्त्रावाचा विकार, डायबिटीज, जास्त रक्तदाब आणि फेफरे येणाऱ्या बालकांना देऊ नये. अशावेळी मेलॅटोनीनची सप्लिमेंट्स घेणे हे परिस्थितीला आणखी बिघडवू शकते.\nसध्यातरी या मेलॅटोनीन सप्लिमेंट्सचे निश्चित असे किती डोस घ्यावेत, हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून तुमच्या बाळाला मेलॅटोनीनची सप्लिमेंट्स देण्याअगोदर एकदा तुमच्या बालरोगतज्ज्ञांचा सल��ला घ्या. तो तुम्हाला तुमच्या बाळाच्या बाळाच्या वजन, वय वा झोपेच्या समस्येनुसार मेलॅटोनीनची आदर्श मात्रा ठरवून देईल. ते झोपेच्या विकारासाठी साधारणपणे ०.५ mg ते ६ mg पर्यंत असू शकते.\nकोणत्याही रासायनिक औषधाप्रमाणेच मेलॅटोनीनची सप्लिमेंट्स देखील मानवी शरीरातील आवश्यक प्रमाणापेक्षा भरपूर जास्त प्रमाणात हार्मोन्सची मात्रा वाढवू शकतात. १ mg ते ३ mg पर्यंतचा साधारण डोस हा शरीरातील मेलॅटोनीनचे प्रमाण वीस पटीपर्यंत वाढवू शकतो म्हणून जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते सप्लिमेंट्स तुमच्या बाळाला देण्याचा विचार करत असाल; तर ते ०.५ mg पेक्षा जास्‍त न देण्याची सावधानी बाळगा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://mahaplus.com/%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A", "date_download": "2018-12-15T07:43:14Z", "digest": "sha1:PFJM6CL4CKDNV3KQ3JAJDHDKRR3WLADS", "length": 3727, "nlines": 56, "source_domain": "mahaplus.com", "title": "काशिद बीच | Welcome to Mahaplus", "raw_content": "\nमुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण\n2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान\nट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर\n64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा\nमुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर\nईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ\nउद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा\nअर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम\nविकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे\nHome » भटकंती » काशिद बीच\nमहाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-sericulture-changephal-budruk-sangrampur-buldhana-12229?tid=128", "date_download": "2018-12-15T07:36:20Z", "digest": "sha1:7TWY5UBF2ICPI5MEUZ2KAZ5RNBVRLWSC", "length": 25368, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, sericulture, changephal budruk, sangrampur, buldhana | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावली\nनोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावली\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nघरातील सर्वजण राबतात शेतीत\nश्रीकृष्ण, आई-वडील व बहीण असे चार जणांचे कुटुंब आहे. सर्वजण शेतीत राबतात. साहजिकच मजुरीवरील खर्च कमी झाला आहे. आता पुन्हा नोकरीची संधी आली तरी शेतीच करणार असल्याचे श्रीकृष्ण यांनी सांगितले.\nसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर तालुक्‍यातील चांगेफळ बुद्रुक ( जि. बुलडाणा)\nयेथील श्रीकृष्ण हरणे या उच्चशिक्षित तरुणाला नोकरी गमवावी लागली. मात्र हिंमत न हारता गेल्य पाच वर्षांपासून उत्कृष्ठ व्यवस्थापनातून रेशीम शेती तो यशस्वी करतो आहे. नोकरीची संधी पुन्हा चालून आली तरी शेतीत करणार असल्याचा ठाम विश्वास त्याने प्रकट केला आहे.\nबुलडाणा जिल्ह्यातील चांगेफळ बुद्रुक (ता. संग्रामपूर) येथील श्रीकृष्ण हरणे हा कायम धडपड करणारा युवा शेतकरी आहे. बीए डीएड पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते एमएचे शिक्षण घेत आहेत. मध्यतंरीची काही वर्षे बुलडाणा जिल्हा परिषदेंतर्गत अंशकालीन शिक्षक म्हणून ते नोकरीस होते. मात्र न्यायालयातून स्थगनादेश (स्टे) आल्याने इतरांप्रमाणेच श्रीकृष्ण यांची नोकरी धोक्यात आली. नोकरी गेल्याने ते नाऊमेद झाले. पण, खचून चालण्यासारखे नव्हते.\nरेशीम शेतीतून म��ळवली उमेद\nनोकरी गमावली तरी हिंमत न गमावलेल्या श्रीकृष्ण यांनी सन २०१२-१३ मध्ये रेशीम शेतीत पाऊल टाकण्याचे धाडस केले. या परिसरात त्या वेळी रेशीम शेतीचा फारसा बोलबाला नव्हता. श्रीकृष्ण यांनी रेशीम कार्यालयाशी संपर्क केला. तेथील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याबरोबरच विविध योजनांची माहिती देत प्रोत्साहित केले. पाठबळही दिले. श्रीकृष्ण यांची पाच एकर शेती आहे. संपूर्ण शेतीत बागायती पिके घेण्याची व्यवस्था आहे. यापैकी एक एकरात तुतीची लागवड केली.\nरेशीम शेतीचा सविस्तर अभ्यास केला. माहिती संकलित केली. पहिल्या वर्षी शेडची उभारणी करणे शक्य झाले नाही. मग निंबाच्या झाडाखाली हिरवे नेट लावून प्रयोगास सुरवात केली. पहिला हंगाम जेमतेम राहिला. व्यवसायात अनुदान मिळत गेले तसतसा हुरूप वाढला. नेटाने प्रयत्न सुरू ठेवले. पारंपरिक पिकांपेक्षा ही शेती फायदेशीर वाटू लागली. मग आणखी दीड एकरात तुतीची लागवड केली.\nबारमाही सिंचनासाठी ओळख असलेल्या संग्रामपूर तालुक्‍यात मागील तीन वर्षांत सातत्याने पाऊस कमी पडत आहे. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. अनेकांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हरणे यांची विहीरही पूर्वी बारा महिने पाणी द्यायची. आता मात्र सहाच महिने सिंचन करता येईल इतके पाणी त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे संपूर्ण लक्ष आता रेशीम शेती व फळशेतीवर केंद्रित केले आहे. दीड एकरात तीन वर्षांपूर्वी लिंबूची बाग घेतली आहे. पाच एकरांपैकी चार एकर क्षेत्र आता रेशीम व लिंबू पिकाखाली आले आहे. उर्वरित क्षेत्रात भाजीपाला पिके घेतली जातात. त्यामुळे कमी पाण्यात पिकांचे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे.\nसध्याचा रेशीम व्यवसाय दृष्टीक्षेपात\nतुतीचे क्षेत्र- एक हेक्टर\nरेशीम कीटक प्रकार- बायव्होल्टाईन- याला जास्त दर असल्याचे श्रीकृष्ण सांगतात.\nवर्षभरात सुमारे पाच ते सहा बॅचेस घेण्याचे नियोजन- पाऊस व पाण्याच्या उपलब्धतेनुसार त्या कमीही होतात.\nउत्पादकता- प्रतिशंभर अंडीपुंज- ६० ते ८० किलो कोष उत्पादन\nप्रत्येक बॅच सुमारे २०० अंडीपुंजांची\nरेशीम कीटक संगोपन शेड- ४० बाय २२ फूट\nअनुदान- ठिबक, लागवड, साहित्य असे एकूण किमान दोन ते अडीच लाख रुपये मिळाले.\nअकोला येथे खासगी व्यापाऱ्याला कोषांचा पुरवठा होतो. मात्र रामनगर (कर्नाटक) येथे अलीकडे दोनवेळा सामूहिक वि��्री सुरू केली आहे. त्यामुळे स्थानिक व परराज्य या तुलनेत एकूण नफ्यात १० हजार रुपयांपर्यंत फरक पडू शकतो असे श्रीकृष्ण म्हणाले. मागील वर्षी मार्चच्या दरम्यान किलोला ४७० रुपये दर मिळाला. यंदा तो ३३० रुपये मिळाला.\nआंतरपिकांतून खर्च केला कमी\nतुतीची सहा बाय दोन व चार बाय दोन फूट अशी दोन प्रकारांत लागवड आहे. यात मेथी, कोथिंबीर, पालक यांसारखी आंतरपिके घेतली जातात. त्यांच्या विक्रीतून रेशीम शेतीतील बराच खर्च निघून जातो. वर्षाला ही शेती दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न देत असल्याचे श्रीकृष्ण यांनी सांगितले.\nसुरवातीला उत्पादन कमी मिळत होते. दरांचीही समस्या होती. अळ्यांना रोगाचा प्रादुर्भाव व्हायचा.\nअडचणींना तोंड देताना काहीवेळा नकारात्मक विचारही मनात यायचे. पण हार मानली नाही.\nया व्यवसायातील कौशल्य मिळवण्यासाठी २०१४-१५ मध्ये म्हैसूर येथे सात दिवसांचे प्रशिक्षणही घेतले. ठिकठिकाणचे रेशीम उत्पादक जुळत गेले. मग कुठलीही अडचण आली की त्यावर उत्तर शोधणे सोपे बनत गेले.\nसोशल मीडियाने आणले एकत्र\nरेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची बुलडाणा भागात संख्या खूप कमी आहे. लागवडक्षेत्र कमी असल्याने मार्केटसह अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यावर ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा ‘व्हाॅटसअप’ ग्रुप तयार झाला अाहे. यात रेशीम विभागाचे उपसंचालक, जिल्हा, तालुका अधिकारी व रेशीम उत्पादक शेतकरी सहभागी आहेत. कोणतीही समस्या, शंका असली तर या ग्रुपवर ‘शेअर’ केली जाते. अधिकारी किंवा एखादा जाणकार शेतकरी त्याचे उत्तर देतो. यामुळे माहितीचे आदानप्रदान होते. ‘ग्रुप’मधील शेतकरी एकाचवेळी अंडीपुंजाची मागणी करतात. एकाचवेळी बॅच घेण्याचे नियोजन केल्याने त्याचा फायदा सामूहिक मार्केट मिळवण्यासाठी होतो. कर्नाटकातील रामनगर येथे कोषांना चांगले दर मिळतात. मात्र तेथे एकट्याने माल घेऊन जाणे परवडत नाही. त्यामुळे सर्वांनी माल एकत्र नेल्यास फायदा होतो. व्हॉटसअप ग्रुपचा असाही फायदा झाल्याचे श्रीकृष्ण यांनी सांगितले.\nकृषी खात्याने घेतली दखल\nश्रीकृष्ण यांना या वर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने कृषिदिनी राष्ट्रमाता जिजाऊ सन्मानपत्र देऊन\nगौरवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिक��री, संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी, रेशीम अधिकारी यांनाही भेट देऊन श्रीकृष्ण यांना प्रोत्साहित केले.\nरेशीम शेती sericulture शेती farming गोपाल हागे शिक्षण education बागायत व्यवसाय profession पाणी water सिंचन ऊस पाऊस साहित्य literature अकोला akola कर्नाटक उत्पन्न म्हैसूर सोशल मीडिया विभाग sections\nसुमारे एक हेक्टरमध्ये केलेली तुतीची लागवड\nहरणे यांनी उत्पादीत केलेले रेशीम कोष\nराष्ट्रमाता जिजाऊ सन्मान देऊन हरणे यांचा गौरव करण्यात आला आहे.\n-तुतीच्या पाल्यापासून खत बनविले जाते. त्याचा पुढील तुतीत वापर होतो.\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\n'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...\nकापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...\nकेळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...\nवालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...\nजपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...\nमराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय...औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी...\nदोनशे एकरांवर देशमुख यांची करार शेती..शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर...\nजिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...\nसुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...ह���गामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nशोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपणसांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील...\nसुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....\nवातानुकुलित, स्वयंचलित सोळाहजार...पायाला अपंगत्व आल्यानंतरही हताश न होता जिद्दीने...\n‘रेसिड्यू फ्री’ दर्जेदार सीताफळांचा...अवकाळी पाऊस, गारपिटीचा घातक अनुभव खामगाव (जि....\nतीन हंगामात दर्जेदार कलिंगड उत्पादनात...रजाळे (ता.जि.नंदुरबार) येथील कैलास, संजय व नगराज...\nसंघर्षातून चौदा वर्षांपासून टिकविलेली...लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बुद्रुक...\nविकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...\nसंघर्ष, प्रयत्नावादातून केली यशस्वी...आटपाडी (जि. सांगली) येथील अत्यंत जिद्दीच्या...\nभाजीपाला उत्पादक भंडारा जिल्ह्यात खासगी...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धानाचे भांडार...\nदुष्काळात ऊस वाचविण्यासाठी ...यंदाच्या तीव्र दुष्काळात ऊस उत्पादक चिंतेत असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-12-15T07:27:38Z", "digest": "sha1:NOONJTWE5G3FV72RRZHTBPNPZGH7Y5US", "length": 4745, "nlines": 16, "source_domain": "mr.videochat.world", "title": "पूर्ण न नोंदणी", "raw_content": "\nमी एक अर्थ आहे, विनोद आणि मी उत्सुक सुमारे सर्वकाही मी नाही आहे. अधिक वाचा स्त्री वर्षे जुन्या स्वत: बद्दल: मी करू इच्छित पूर्ण करण्यासाठी वास्तव, वाजवी, सभ्य, विनोद एक अर्थ, पुरेसा माणूस, ज्या मी शकते, प्रेम, आदर, विश्वास तयार करण्यासाठी आणि पाहा. अधिक वाचा पुरूष वर्षे जुन्या स्वत: बद्दल: मी शोधत देणे माझे हृदय पूर्णपणे आणि विश्वासाने एक विशेष महिला. मी पूर्ण आशेने की एक स्त्री देखील इच्छा देणे स्वत: ला. अधिक वाचा पुरूष वर्षे जुन्या स्वत: बद्दल: हॅलो. माझे नाव पीटर आहे मी इथे माझे प्रेम शोधू, स्त्री आणि सर्वोत्तम मित्र बांधले आनंदी कुटुंब की मी हे करू शकता सर्व. अधिक वाचा तयार नवीन खाते लॉग इन पासवर्ड विसरलात रिअल पुरुष आणि महिला नोंद��ीकृत पहिल्या कॅटलॉग वैयक्तिक शोध ‘डीवीआईप्रदर्शक ‘, ज्या पूर्ण प्रश्नावली आणि इच्छित तयार करण्यासाठी एक चांगला कुटुंब. हे करण्यासाठी, आपल्याला आवश्यक फक्त वेळ आम्हाला भेट — भरा प्रश्नावली, देय सेवा आणि शोध सुरुवात केली. सर्वात महत्वाचे फायदे • चाचणी केली आणि सुधारित रिअल डेटिंगचा आहे. • सर्व पद्धती जात आहेत अद्ययावत सेवा डेटिंगचा आहे. • आपण लावतात धोका पूर्ण करण्यासाठी धोकादायक घोटाळे. • आमच्या वैयक्तिक फिल्टर अवांछित कॉल करण्यासाठी आपण आहे.\n← गप्पा - मोफत व्हिडिओ चॅट गप्पा\n© 2018 व्हिडिओ गप्पा जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newslist?cat=Latestnews&start=131", "date_download": "2018-12-15T07:14:23Z", "digest": "sha1:A4NHEDD4ZTJ4ATKGHK53LBPEKK6DNOTL", "length": 13326, "nlines": 141, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nजिल्हा कचेरीवर मराठ्याची त्सुनामी..\nबीडच्या मराठा क्रंती मुक मोर्चाने घडवला नवा इतिहास\nनगर जिल्हयातील कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आणि ऑट्रासिटी कायद्यात दुरूस्ती करावी या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्हयातील मराठासमाजाने एकत्र येवून मराठा क्रंती मुक मोर्चाच्या\tRead More\nमहाराष्ट्र केसरी सईद अली चाऊस यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ\nबीड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-२०१६ चा शुभारंभ बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राउंडवर महाराष्ट्र केसरी सईद अली चाऊस यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन झाला. यावेळी जिल्हा पोलीस\tRead More\n३० ऑगस्ट शाळा, महाविद्यालय बंदचे आवाहन\nमराठा क्रांती मोर्चा: कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे\nकोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ ३० ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या वतीने क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असून त्या दिवशी शाळा, महाविद्यालय बंद\tRead More\nभुसंपादन प्रकरणातील आक्षेप अर्जदारांची सोमवारी सुनावणी\nबीड, दि. २६ :- राष्ट्रीय राजमार्ग क्र.२११ च्या भूसंपादनाकरीता बीड तालुक्यातील संपादीत जमिनीचे मंजूर मावेजा वाटपावर आक्षेप अर्ज कार्यालयात सादर केलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भुसंपादन जायकवाडी\tRead More\nसामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत\nबीड, दि. २६ :- सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय कल्याण क्षेत्रात लक्षणीय व वैशिष्टपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. यामध्ये सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या\tRead More\nमहाअवयवदान अभियानानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन\nबीड, दि. २६ :- जनतेतून अवयव दानाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाने मंगळवार दि.३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१६ या कालावधीत महाअवयवदान अभियान हाती घेतले आहे. यानिमित्त जिल्ह्यात बीड शहर\tRead More\nजीवनावश्यक वस्तुच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती गठीत\nबीड, दि. २६ :- सार्वजनिक वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तुवर देखरेख ठेवण्यासाठी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दि. ८ जुलै २०१६ नूसार नामनिर्देशित केलेल्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी बीडचे\tRead More\nपारधी समाज गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी भोसले दांम्पत्याचा खडतर प्रवास\nचोरीचा कलंक नष्ट करण्यासाठी शिक्षणाची धरली कास\nबीड (प्रतिनिधी):- देशाला स्वातंत्र्य होवून ७० वर्षे झाली पण आजही पारधी समाजापर्यंत शिक्षण न पोहचल्याने पिडीजात गुन्हेगारी वृत्ती आजही आहे. या समाजावर लागलेला चोरी,\tRead More\nग्रामीण भागातील नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे\nमुंबई, दि. २४ : ग्रामविकास विभागाच्या विविध योजना गतिमान करुन त्याचा ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.\nश्रीमती मुंडे\tRead More\nक्रीडा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन\nबीड, दि. २४ :-जिल्ह्यातील शाळा, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, क्रीडा मंडळ, महिला मंडळ, विविध क्रीडा संस्थानी दि.१२ ते १८ डिसेंबर क्रीडा सप्ताह व २९ ऑगस्ट २०१६ रोजी मेजर ध्यानचंद\tRead More\n१ मे पासून जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक\nकातकरी बोलीःआदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी\nसर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nमहात्मा फुले यांच्यामुळे मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध- प्राचार्य विठ्ठल एडके\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भू���िका- पंकजा मुंडे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा - प्रा. मिसाळ\nबीड जिल्ह्यात माता-बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन\nनेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे\nसारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठोंबरे\nनेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा\nरमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद\nआता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-summer-crops-area-decreased-marathwada-maharashtra-6840", "date_download": "2018-12-15T07:34:24Z", "digest": "sha1:BIOCAOWAFJOY4MD4PUCD6VB4GDVO2IWZ", "length": 16526, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, summer crops area decreased, marathwada, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले\nतीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले\nरविवार, 25 मार्च 2018\nऔरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत जवळपास साडेचार हजार हेक्‍टरने घटले आहे. या तीनही जिल्ह्यांत यंदा ६२०३ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये बाजरी, उन्हाळी मका, भुईमूग व इतर तृणधान्यांचा समावेश आहे.\nऔरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत जवळपास साडेचार हजार हेक्‍टरने घटले आहे. या तीनही जिल्ह्यांत यंदा ६२०३ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये बाजरी, उन्हाळी मका, भुईमूग व इतर तृणधान्यांचा समावेश आहे.\nऔरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत गतवर्षी १० हजार १२० हेक्‍टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. त्यातुलनेत यंदा आतापर्यंत ६२०३ हेक्‍टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. या तीनही जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ५६३० हेक्‍टर गृहीत होते. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जावून उन्हाळी पिकांची पेरणी झाली असली तरी प्रत्यक्षात गतवर्षी झालेल्या पेरणीच्या तुलनेत क्षेत्र जवळपास साडेचार हजार हेक्‍टरने घटले आहे.\nयंदा पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १५६३, जालना जिल्ह्यातील ३६८ तर बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ४२७२ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाणीसाठ्यांच्या बिकट अवस्थेचा थेट परिणाम रब्बीबरोबर उन्हाळी पेरणीवरही झाला आहे.\nगतवर्षी औरंगाबाद जिल्ह्यात ३८२९ हेक्‍टरवर उन्हाळी पिकाची पेरणी झाली होती. ती यंदा ही पेरणी गतवर्षीपेक्षाही निम्मे म्हणजे १५६३ हेक्‍टरवरच झाली आहे. जालना जिल्ह्यातही गतवर्षी ५१८ हेक्‍टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. ती यंदा ३६८ हेक्‍टवरच अडकली आहे.\nबीड जिल्ह्यात यंदा सर्वाधिक उन्हाळी पेरणीचे क्षेत्र दिसत असले तरी प्रत्यक्षात गतवर्षीच्या तुलनेत घटच दिसते आहे. गतवर्षी बीड जिल्ह्यात ५७७५ हेक्‍टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती. यंदा हे क्षेत्र केवळ ४२७२ हेक्‍टरवर पोचले आहे.\nगतवर्षी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात जवळपास १४ हेक्‍टरवर असलेले मुगाचे क्षेत्र यंदा कमी झाले. शिवाय बीड जिल्ह्यात उन्हाळी बाजरीचे जवळपास साडेतीन हजार हेक्‍टरवर असलेले क्षेत्रदेखील यंदा कमी झाले आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात इतर तृणधान्यांची जवळपास १९२४ हेक्‍टरवर पेरणी झाली होती.\nयंदा केवळ ६० हेक्‍टरवर आली आहे.\nऔरंगाबाद बीड भुईमूग तृणधान्य पाणी\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपस���गरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थि�� व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/naxal-attack-kills-1-security-personnel-injures-11-in-gadchiroli-259772.html", "date_download": "2018-12-15T07:19:17Z", "digest": "sha1:PEODA3YGXG3MKCIU624BJPPOHCZVGJXZ", "length": 13087, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 1 जवान शहीद, 21 जखमी", "raw_content": "\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्ष��� अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nगडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 1 जवान शहीद, 21 जखमी\nमाओवाद्यांनी भुसुरूंगाचा स्फोट घडवला, ज्यात एकूण 12 जवान जखमी झाले. त्यातील सुरेश तेलामी हा जवान उपाचारा दरम्यान शहीद झाला आहे.\n04 मे : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात काल माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून 21 जवान जखमी झालेत.\nभामरागड तालुक्यात कोपरसीच्या जंगलात काल दुपारी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यात तीन जवान जखमी झाले होते. त्या जखमी जवानांना रायपूरमधे हेलीकॉप्टरच्या मदतीनं पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू होती. 360 कंमांडोंच्या पथकाचे जवान दोन भूसुरुंगविरोधी वाहनात बसून भामरागडकडे निघाले होते. मात्र हेमलकसाजवळील कियर गावाजवळ माओवाद्यांच्या हल्ल्यात ते फसले. माओवाद्यांनी भुसुरूंगाचा स्फोट घडवला, ज्यात एकूण 22 जवान जखमी झाले. त्यातील सी-60 कमांडोंचे सुरेश तेलामी यांचा उपाचारा दरम्यान शहीद झाला आहे. उर्वरीत 21 जवानांवर भामरागडमध्ये उपचार सुरू आहेत.\nदरम्यान, 5 जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवण्यात आलं असून या परिसरात अजूनही कोंम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.\nयाआधी बुधवारी सकाळी भामरागड उपविभागातील कोपर्शी व पुलनार जंगल परिसरात विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांसमवेत उडालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान व दोन पोलीस किरकोळ जखमी झाले होते. तर 24 एप्रिल रोजी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 25 जवान शहीद झाले तर सहा जवान जखमी झाले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वा���ग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया ३२६ धावांवर ‘ऑल आऊट’, इशांतची धारदार गोलंदाजी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-rss-74890", "date_download": "2018-12-15T07:06:30Z", "digest": "sha1:DUVIBMXJHIBXXR6YHDJLVTOJ36EFOD4C", "length": 12563, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news rss 'संघ' कूस बदलतोय? | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 29 सप्टेंबर 2017\nनागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमांना मुसलमान व दलित धर्मगुरूला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले आहे. त्यामुळे संघाच्या प्रतिमेला बदलण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.\nनागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजनाच्या कार्यक्रमांना मुसलमान व दलित धर्मगुरूला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले आहे. त्यामुळे संघाच्या प्रतिमेला बदलण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.\nसंघ स्थापनेपासून हिंदूंचे संघटन करणारी संघटना म्हणून रा. स्व. संघाची प्रतिमा साऱ्या दुनियेत आहे. या प्रतिमेला तोडण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक केला जात आहे. संघाचे प्रमुख पदाधिकारी इंद्रेशकुमार मुसलमानांचे संघटन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातूनच संघाने राष्ट्रीय मुस्लिम परिषदेची स्थापना केली. इंद्रेशकुमार यांनी रमजान महिन्यांतील इफ्तार पाटींनाही हजेरी लावली आहे. आता पुढचे पाऊल म्हणून रेशीमबागेत होणाऱ्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबमधील जालंधर येथील शीख समाजातील दलित धर्मगुरू रोविदास साधुसंत सोसायटीचे प्रमुख बाबा निर्मलदास महाराज उपस्थित राहणार आहेत.\nनागपुरात दरवर्षी बाल स्वयंसेवकांचे विज���ादशमी व शस्त्रपूजनाचे स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा सदर भागातील गिट्टीखदान येथील विजयादशमीच्या कार्यक्रमास नागपुरातील होमिओपॅथी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. मुन्वर युसूफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यामुळे केवळ हिंदूंचे संघटन अशी तयार झालेली पारंपरिक प्रतिमा बदलण्याचा संघाचा प्रयत्न आता सुरू झाल्याचे बोलले जात आहे.\nआमची सत्ता आली की सरसंघचालकांना तुरुंगात टाकणार : आंबेडकर\nनागपूर : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कायद्याला मानत नाही. सरसंघचालक मोहन भागवत खुलेआम 'एके-47'सारख्या शस्त्रांची पूजा करतात. आमचे सरकार...\nराहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केले - मा. गो. वैद्य\nनागपूर - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेतृत्व सिद्ध केले असून, त्यांच्या नेतृत्वावर आता प्रश्‍...\nआता वेळ मोदींना पर्याय शोधण्याची..\nदेशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकाल काल (ता.11) लागले. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...\nअन्‌ संघ मुख्यालयावर हल्ला..; पोलिसांचे मॉकड्रिल\nनागपूर : महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याच्या वार्तेने मंगळवारी शहरात एकच खळबळ उडाली होती. ज्याला कळले...\nगोव्यात भाजप राजकीय कोंडीत\nपणजी : लोकसभेच्या निवडणुकीची उपांत्य फेरी समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले आणि राज्यातील राजकीय...\n; नवा चेहरा की जुनाजाणता\nनवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कॉंग्रेसचा मुख्यमंत्री कोण, याकडे लक्ष लागले आहे. जुनाजाणता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642481", "date_download": "2018-12-15T06:50:47Z", "digest": "sha1:XRKJWCNXGODZGNJKCN6XKJEJSOD6MVFR", "length": 2560, "nlines": 13, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – प्रशासकीय सेवा आणि आपण\nप्रशासकीय सेवा आणि आपण\nमी स्वप्नील माळी. आपल्या या संकेत स्थळावर बरेच लेख वाचले. मला आज थोडंसं लिहावासा वाटत आहे त्याचा कारण असं कि काल मी असच इंटरनेट वर भ्रमण करीत होतो तेव्हा मी पाहिलं कि आपल्या महाराष्ट्रा मध्ये स्पर्धा परीक्षेविषयी अजून देखील हवी तशी जागरूकता निर्माण केलेली नाही, सांगण्याचा हेतू इतकाच कि मुलांचा आत्मविश्वास जसा हवा तास निर्माण करायला आपली शिक्षण व्यवस्था अपूर्ण पडत असावी असा मला वाटत .\nआपल्या राज्यात आजून पण प्रशासकीय सेवेत कार्य करण्यासाठी तरुण व तरुणी धडपडत आहेत , एका दृष्टिकोनातून खूप योग्य पाऊल आहेत हे.भावांनो आणि भगिनींनो तुम्हाला एवढाच सांगायचं आहे कि आपल्या समाजात या विषयी जागरूकता निर्माण करा , आपल्या राज्याला जसा विविधतेचा वारसा लाभलेला आहे तसाच शिक्षण क्षेत्रात निर्माण करण्याचं काम हे आपला आहे त्यामुळे समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची जबाबदारी हि माझी , तुमची आणि सर्वांची आहे.\nसर्वांची राजा घेतो , तुमचा अभिप्राय नक्की कळवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://tarunbharat.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A.php", "date_download": "2018-12-15T07:05:30Z", "digest": "sha1:IR5BPXIGDYUKW56N3YILNR4CH5LRDK6Q", "length": 79511, "nlines": 1194, "source_domain": "tarunbharat.org", "title": "वजन : असं, तसं आणि तसंच… | Tarun Bharat", "raw_content": "\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nराफेलवरील निकाल काँग्रेससाठी एक धडा आहे. कपोलकल्पित गोष्टींवरून प्रत्येक संरक्षण व्यवहारात घोटाळा शोधला तर तोंडघशी...\nतजिंदरपाल सिंग बग्गा, दिल्ली प्रदेश भाजपा प्रवक्ता\nशिखांचे हत्यारे कमलनाथला विधानसभा निवडणुकीसाठी पंजाबचे प्रमुख नेमले होते तेव्हा अमरिंदर सिंग यांनी त्यांना हटविण्यास...\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ ��ांचा सोमवारी शपथविधी\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nशेखर गुप्ता, ज्येष्ठ संपादक\nचोराला हवी शाही बडदास्त\nAll अर्थ कृषी नागरी न्याय-गुन्हे परराष्ट्र राजकीय वाणिज्य विज्ञान-तंत्रज्ञान संरक्षण संसद सांस्कृतिक\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nफक्त मतभेद होते; संघर्ष नाहीच\nआरबीआयची स्वायत्तता जपणार : शक्तिकांत दास\nशक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर\nऊर्जित पटेल यांचा राजीनामा\nराष्ट्रीय पेन्शन योजनेत कर्मचार्‍यांचे योगदान वाढणार\nरिझर्व्ह बँक आणणार ग्राहक पडताळणीची नवी योजना\nपूर्णत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या फ्लॅटसवर जीएसटी नाही\nबँका राखून ठेवणार तरलतेचे प्रमाण\nकर्जावरील व्याजदर ‘जैसे थे’\nकर्जाच्या वाढत्या मागणीमुळे ठेवींवर मिळणार जास्त व्याज\nआरोग्य, कृषिक्षेत्रासाठी जीएसटी परिषदेसारखी संस्था आवश्यक\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आणखी भांडवल मिळणार\nपीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी\nदेशात ठिबक सिंचनावर भर : कृषिमंत्री\nभारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी\nकृषिनिर्यातीवरील सरसकट निर्बंधाला नीती आयोगाचा विरोध\nवीज अनुदान आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यात\nकृषी क्षेत्राला मिळणार नव्या तंत्रज्ञानाची जोड\nरबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ\nदुधाला योग्य भाव मिळावा : पाशा पटेल\nशेतकर्‍यांना दीड पट हमी भाव\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nभविष्यात महिला लामाही शक्य : दलाई लामा\nस्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळच होणार केवडिया रेल्वेस्थानक\nआधार-मतदार ओळखपत्राची जोडणी होणार अनिवार्य\nगुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास\nआरोग्यावर जीडीपीच्या २.५ टक्के खर्च करणार\nछत्तीसगड, राजस्थान काँग्रेस तर तेलंगणात टीआरएस विजयी\nकाश्मिरी पंडितांच्या छावणीवर अतिरेक्यांचा हल्ला\nचीनच्या ई-कॉमर्स संकेतस्थळ, अ‍ॅप्सवर लवकरच बंदी\nजनभावनेनुसार राममंदिरासाठी कायदा हवा\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nहिंदुराष्ट्राऐवजी भारत झाले सेक्युलर राष्ट्र\nराम नाईकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द\nतर सर्वोच्च न्यायालय संसदेचे तिसरे सभागृह ठरेल\nवढेरांची विदेशातही संपत्ती; ईडीला आढळले पुरावे\nवढेरांच्या कार्यालय, घरावर ईडीचे छापे\nआलोक वर्मा यांच्या याचिकेवर निर्णय राखीव\nख्रिश्‍चियन मिशेलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी\nमाजी कोळसा सचिवांना तीन वर्षांचा कारावास\nनॅशनल हेरॉल्ड प्रकरण: सोनिया, राहुल अडचणीत\nसरन्यायाधीशांवर दबाव आणण्यासाठीच होती पत्रपरिषद : न्या. जोसेफ\nझाकियाच्या याचिकेवर जानेवारीत सुनावणी\nऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल मिशेलचे प्रत्यार्पण\nआयएसआयकडून सिद्धूंचा शस्त्राप्रमाणे वापर\nपाकमधील सार्क बैठकीस जाणार नाही : स्वराज\nआफ्रिकेतील पायाभूत प्रकल्पांसाठी भारताचे चीनऐवजी युरोपीय देशांना प्राधान्य\nसहा महिन्यात रशिया, अमेरिकेकडून भारतावर ७ लाख सायबर हल्ले\nदक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना पाठविले मोदी जॅकेट\nतंत्रज्ञानात जगालाही हवी भारताची मदत\nपाकशी चर्चेचा निर्णय पंतप्रधानांना न विचारताच\nनोटाबंदीवरून जागतिक अहवालात मोदी सरकारचे कौतुक\nमोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट\nरशियाने नेताजींच्या मृत्यूचे दस्तावेज सार्वजनिक करावे\nसौदी अरब करणार भारताला तेलपुरवठा\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nकमलनाथ यांच्या विरोधात अकाली दल, आप\nतीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल\nशरद पवारांनी दाखवली मोदींची चूक\nमाझ्या कुटुंबाला त्रास दिला जातोय\nपंतप्रधान मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन\nकाँग्रेसच्या पराभवाची मालिका खंडित\nतपास अधिकार्‍यांना काँग्रेस धमकावत आहे\nराहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात\nविरोधी नेत्यांचे शेतकर्‍यांच्या नावावर राजधानीत शक्तिप्रदर्शन\nराहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो\nउद्योगस्नेहींच्या यादीत भारत ७७ व्या स्थानावर\nपेमेंट कंपन्यांना भीती कार्या���्वयन खर्च, घोटाळ्यांची\nदिवाळखोरीतून निघण्यासाठी एस्सार फेडणार ५४ हजार कोटींचे कर्ज\nवॉलमार्ट-फ्लिपकार्ट विकणार परस्परांची उत्पादने\n‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार\nटाटाची नजर आता इलेक्ट्रिक कार, ग्रामीण भागावर\nरुपयाची घसरण आयटी कंपन्यांच्या पथ्यावर\nहायब्रीड, इलेक्ट्रिक कारसाठी टोयोटा-सुझुकी एकत्र\nस्वस्त इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्याचे आव्हान\nपाच वर्षांत इन्फोसिसचे चार सीएफओ\nशेअर बाजाराची ३६ हजारांवर उसळी\nइस्रोने अंतराळात बसवला पृथ्वी निरीक्षण डोळा\nइस्रो आठ देशांचे ३० उपग्रह प्रक्षेपित करणार\n‘जीसॅट-२९’ चे यशस्वी प्रक्षेपण\n‘त्यांच्या’ स्मृती जागवण्यास मदत करू\nकिरणोत्सर्गी जखमा भरून काढणारी वैद्यकीय किट\nअप्सरा अणुभट्टी ९ वर्षांनी सक्रिय\nचंद्रावर आढळले प्रचंड हिमसाठे\n‘गगनयान’ची दोरी महिलेच्या हातात\nसुपरसॉनिक ब्राह्मोसची यशस्वी चाचणी\nअंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी\n‘एलिट सर्जिकल स्ट्राईक युनिट’ स्थापण्याचा केंद्र सरकारचा विचार\nजैशच्या दहा अतिरेक्यांना अटक\n…तर दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला मदत मागा\nराजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक\nपाकिस्तानने आधी धर्मनिरपेक्ष देश बनावे, नंतरच चर्चा : लष्करप्रमुख\nहिजबुलच्या चार अतिरेक्यांचा खातमा\nतिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक\nजैशचे चार अतिरेकी पंजाबमध्ये\nवर्षभरात काश्मीरमध्ये २०० अतिरेक्यांचा खात्मा\nघुसखोरीचा डाव उधळला, तीन पाकी अतिरेकी ठार\n१६० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nआता देशभरात समान मुद्रांक शुल्क\nराज्यसभा निवडणुकीत ‘नोटा’ शक्य नाही\n‘एकत्र निवडणुकीसाठी घटनादुरुस्ती हवी’\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन सर्वाधिक यशस्वी\nतीन तलाक विधेयक काँग्रेसमुळे पुन्हा रखडले\nअपेक्षेप्रमाणे हरिवंश नारायणसिंह जिंकले\n‘खलिस्तान’चा सूत्रधार पाक लष्करी अधिकारी\nओबीसी आयोगावर संसदेची मोहोर\nराजकारण बाजूला ठेवून राज्यसभेत या\nमतकरी, गोरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार\nकुंभमेळ्यात पाच दलित महिलांना महामंडलेश्‍वर दर्जा\nआर्य हे भारतातलेच, वैदिक संस्कृतीही भारताचीच\nकेदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुले\nजेजुरीच्या यात्रेचे छायाचित्र जगात सर्वोत्तम\nदिल्लीत १�� मार्चपासून विराट ज्ञानेश्‍वरी महापारायण महासोहळा\nसरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन\nयुनेस्कोच्या सांस्कृतिक वारशात कुंभमेळा\nकृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’\nAll अमेरिका आफ्रिका आशिया ऑस्ट्रेलिया युरोप\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nपाकला एक डॉलरही देऊ नका\nफ्रान्समधील आंदोलन पॅरिस हवामान कराराचीच परिणती\nभारत, अमेरिका संरक्षण क्षेत्रात जागतिक भागीदार\nट्रम्प यांनी केला चीनवरचा आयात कर माफ\nभारत-फ्रान्समध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर चर्चा\nभारत, रशिया, चीनमध्ये १२ वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा\nआरोग्य, शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली भेट\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\nसार्कच्या बैठकीत गुलाम काश्मीरच्या मंत्र्यांचा समावेश\nभारत-चीनमध्ये उद्यापासून संयुक्त युद्धाभ्यास\nस्कॉट मॉरिसन ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान\nमल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश\nविजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज निर्णय\nब्रेक्झिट करारावर युरोपियन समूहाची मोहोर\nAll उ.महाराष्ट्र प.महाराष्ट्र मराठवाडा मुंबई-कोकण विदर्भ सोलापूर\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\nमोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच\nवरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता\nगडलिंग, शोमा सेनसह पाच जणांविरुद्ध आरोपपत्र\n‘कायद्याचे राज्य’ संकल्पनेवर लोकशाही सुरक्षित : सरन्यायाधीश\nआरोपपत्र दाखल करण्यास ९० दिवसांची मुदतवाढ\nतिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत\nकेंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री\nचीन-अमेरिका व्यापारयुद्ध भारतीय शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर\nशेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू\nमराठा आरक्षण कायद्याला स्थगिती नाही : उच्च न्यायालय\n‘रामजन्मभूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध\nश्रेय नको, तारीख हवी : उद्धव ठाकरे\nसावरकरांच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार\nकोसळधार पावसाने नाग’पुरा’त हाहाकार\nसंघ कार्यालय समाजाच्या निरपेक्ष सेवेचे केंद्र व्हावे : सरसंघचालक\nसोलापूर जिल्ह्यातील कारंब्याच्या जंगलात तरुणीचा खून\nजाधव दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान\nआषाढी महापूजेला न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय\nसंतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nआयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांचा राजीनामा\nभारतात आणखी गुंतवणूक करणार मॉर्गन स्टॅन्ले\nनिर्देशांक ३४ हजाराच्या शिखरावर\nसोन्याच्या दरात वर्षातील सर्वात उच्चांकी वाढ\nप्रख्यात सतार-सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी कालवश\nराज कपूर यांच्या पत्नीचे निधन\n‘टॉयलेट’मधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश\nअमिताभमुळे करिअर धोक्यात आले होते\nफिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटात\nAll आसमंत मानसी युवा भरारी विविधा सदाफुली\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\nप्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची\nझगमगत्या दुनियेचे कटु सत्य…\nनृत्यात रंगतो मी …\nभारतातील ४३ टक्के ज्येष्ठांना मानसिक समस्या\nटाकाऊ पाण्यातूनच टिकणार माणूस…\nभाषेच्या माध्यमातून संवादाचे प्रभावी वहन\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\nहृतिकची फ्लर्ट; निव्वळ अफवा\nचोराला हवी शाही बडदास्त\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nभाजपाला सखोल चिंतनाची गरज\nचोराला हवी शाही बडदास्त\nनिवडणूक निकालांचा शोध आणि बोध…\nगावाच्या वाटेवर दाटून आलेलं धुकं…\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली\nनवरात्री निमित्त सजले तुळजाभवानी मंदिर\nपंतप्रधानांचा द्ववारकापर्यंत मेट्रोने प्रवास\nनरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले\nयेदियुरप्पा यांनी घेतले श्री शिवकुमार स्वामीजीं���े आशीर्वाद\nस्व. विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार\nशावना पंड्या जाणार अंतराळ मोहिमेवर\nAll ई-आसमंत ई-प.महाराष्ट्र ई-मराठवाडा ई-सदाफुली ई-सोलापूर विशेष पुरवणी\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०९ डिसेंबर १८ आसमंत\n०२ डिसेंबर १८ आसमंत\n२५ नोव्हेंबर १८ आसमंत\n१८ नोव्हेंबर १८ आसमंत\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१५ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ मराठवाडा आवृत्ती\n०३ ऑक्टोबर १८ सदाफुली\n०५ सप्टेंबर १८ सदाफुली\n२३ मे १८ सदाफुली\n१६ मे १८ सदाफुली\n१५ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१४ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१३ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n१२ डिसेंबर १८ सोलापूर आवृत्ती\n०८ नोव्हेंबर १८ मराठवाडा आवृत्ती दिवाळी पुरवणी\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\n►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nनवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…\nअनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ\nवॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…\nमध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा\nतेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…\nअफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची\n►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…\nराज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती\n►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…\nकोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला\n►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासि���ी श्री…\nराज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना\n►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…\nहिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची\n॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…\nकाँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात\n॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…\n॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…\nफोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी\n‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…\nसनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका\nबॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…\nगरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली\n‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…\nसूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53\nHome » अग्रलेख, संपादकीय » वजन : असं, तसं आणि तसंच…\nवजन : असं, तसं आणि तसंच…\nमराठीतल्या कुठल्या शब्दाचा केव्हा, कोण, कधी आणि कसा अर्थ काढेल, याची काहीच शाश्‍वती नसते. कुणाचे वजन वाढतेय्, असे म्हटल्यावर त्याने त्यावर उपाय करायचे की इतरांनी निरुपाय होऊन त्याच्यासमोर मान तुकवायची ते त्याचे वजन कसे नि कुठे वाढते आहे, यावर ठरत असते. कुणा कुणाचे दिल्ली-मुंबईत वजन असते. कुणाचे साहेबांकडे वजन वाढत असते. ‘‘त्याचे वजन आहे बुवा सासरवाडीला’’, असे म्हणतात. प्रतिष्ठेच्या अर्थाने, कामे करवून घेण्याच्या अर्थाने वजन वाढत असेल तर ते चांगले असते. ‘‘त्याच्या शब्दाला तिकडे वजन आहे.’’, किंवा, ‘‘माझ्यासाठी तुमचे वजन वापराना थोडे’’ असे म्हटले जाते. तेव्हा हे वजन शरीराचे नसते. असे वजन वाढणे चांगले असते. त्यासाठीही अर्थात परिश्रम करावेच लागत असतात. आता वजन वाढणे आणि ‘खाणे’ यांचाही जवळचा संबंध आहे. गंमत म्हणजे दोन्ही अर्थाने वजन वाढण्याचा खाण्याची संबंध आहे. म्हणजे लौकिकाच्या अर्थाने वजन वाढले असेल तर मस्तपैकी खाता येते. म्हणजे घर भरता येते. माणूस खूप खातो अन् त्याच्या पोटाचा घेर वाढत असतो. आपले पंतप्रधान म्हणतात, ‘‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’’ अलिकडे तर कुणी तुमच्या घरी आला की, साधा चहादेखील ‘नको’ म्हणतो. चहा नको, न्याहारीदेखील नको. हा एक वेगळाच चमत्कार घडतो आहे. अस्मादिक अत्यंत अनियमितपणे नियमितता ठेवत सकाळी फिरायला जात असतात. कधी फिरायला गेलोच आपण तर आपल्यासारखेच अत्यं�� अनियमित नियमित असणारे काही मित्र भेटतात. सांगतात, आता मी नेमाने फिरत असतो. मग सकाळी कसे फिरले पाहिजे, यावर एका ठिकाणी निवांत बसून चर्चा रंगते. किमान पाच किलोमीटर तरी फिरलंच पाहिजे यावर चांगली तासभर एका हॉटेलमध्ये बसून चर्चा होते. आता हॉटेलवाला काही नुस्ता बसू देत नाही अन् त्याच्या धंद्यावर त्याचं पोट आहे, या सामाजिक जाणिवेतून माणसं अत्यंत कनवाळूपणे पोटात (आपल्या) एक प्लेट आलुबोंडा तर्री मारके अन् चहा टाकतातच. बरे, यामुळे पोटाचा घेर वाढतोच आणि खिशाचा कमी होतो. थोडे हलके वाटतेच… आता मात्र, थोडे वेगळे घडते आहे. कसे’’ असे म्हटले जाते. तेव्हा हे वजन शरीराचे नसते. असे वजन वाढणे चांगले असते. त्यासाठीही अर्थात परिश्रम करावेच लागत असतात. आता वजन वाढणे आणि ‘खाणे’ यांचाही जवळचा संबंध आहे. गंमत म्हणजे दोन्ही अर्थाने वजन वाढण्याचा खाण्याची संबंध आहे. म्हणजे लौकिकाच्या अर्थाने वजन वाढले असेल तर मस्तपैकी खाता येते. म्हणजे घर भरता येते. माणूस खूप खातो अन् त्याच्या पोटाचा घेर वाढत असतो. आपले पंतप्रधान म्हणतात, ‘‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’’ अलिकडे तर कुणी तुमच्या घरी आला की, साधा चहादेखील ‘नको’ म्हणतो. चहा नको, न्याहारीदेखील नको. हा एक वेगळाच चमत्कार घडतो आहे. अस्मादिक अत्यंत अनियमितपणे नियमितता ठेवत सकाळी फिरायला जात असतात. कधी फिरायला गेलोच आपण तर आपल्यासारखेच अत्यंत अनियमित नियमित असणारे काही मित्र भेटतात. सांगतात, आता मी नेमाने फिरत असतो. मग सकाळी कसे फिरले पाहिजे, यावर एका ठिकाणी निवांत बसून चर्चा रंगते. किमान पाच किलोमीटर तरी फिरलंच पाहिजे यावर चांगली तासभर एका हॉटेलमध्ये बसून चर्चा होते. आता हॉटेलवाला काही नुस्ता बसू देत नाही अन् त्याच्या धंद्यावर त्याचं पोट आहे, या सामाजिक जाणिवेतून माणसं अत्यंत कनवाळूपणे पोटात (आपल्या) एक प्लेट आलुबोंडा तर्री मारके अन् चहा टाकतातच. बरे, यामुळे पोटाचा घेर वाढतोच आणि खिशाचा कमी होतो. थोडे हलके वाटतेच… आता मात्र, थोडे वेगळे घडते आहे. कसे तर- तर परवा पुन्हा असाच हेल्थ कॉन्शसनेस जागा झाला. मग सकाळी उठलो अन् फिरायला निघालो. पुन्हा मित्र भेटला. त्याला विचारलं तर तो म्हणाला, मी गेला महिनाभर झाला नेमाने फिरतो आहे… ते खरेच दिसत होते. ही जगातली सगळ्यात आश्‍चर्यकारक गोष्ट होती. त्याहीपेक्षा जास्त आश्‍चर्यकार��� गोष्ट आणखी घडली. मी त्याला, हॉटेलमध्ये चल म्हणालो तर तो म्हणाला की मी किमान पाच किलोमीटर फिरून आल्याशिवाय तिथे बसणार नाही… हा दुसरा धक्का होता अन् तिसरा धक्का- तर इम्रान खानने चौथ्या लग्नाला नकार दिला असता तेव्हाही बसला नसता इतका मोठा होता. त्याला म्हणालो की, ये फिरून मी थांबतो तिथे… तोवर गरम आलुबोंडे निघतात. तर मित्र म्हणाला की, नाही, मी काहीच खाणार नाही. त्याला विचारले, काही शुगरबिगर निघाली की काय तर- तर परवा पुन्हा असाच हेल्थ कॉन्शसनेस जागा झाला. मग सकाळी उठलो अन् फिरायला निघालो. पुन्हा मित्र भेटला. त्याला विचारलं तर तो म्हणाला, मी गेला महिनाभर झाला नेमाने फिरतो आहे… ते खरेच दिसत होते. ही जगातली सगळ्यात आश्‍चर्यकारक गोष्ट होती. त्याहीपेक्षा जास्त आश्‍चर्यकारक गोष्ट आणखी घडली. मी त्याला, हॉटेलमध्ये चल म्हणालो तर तो म्हणाला की मी किमान पाच किलोमीटर फिरून आल्याशिवाय तिथे बसणार नाही… हा दुसरा धक्का होता अन् तिसरा धक्का- तर इम्रान खानने चौथ्या लग्नाला नकार दिला असता तेव्हाही बसला नसता इतका मोठा होता. त्याला म्हणालो की, ये फिरून मी थांबतो तिथे… तोवर गरम आलुबोंडे निघतात. तर मित्र म्हणाला की, नाही, मी काहीच खाणार नाही. त्याला विचारले, काही शुगरबिगर निघाली की काय तर तो म्हणाला, निघाल्यावरच असे करायचे का तर तो म्हणाला, निघाल्यावरच असे करायचे का प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर… असे तो चक्क इंग्रजीत म्हणाला अन् दणादणा पावले टाकत चालला गेला… मराठी माणूस इंग्रजीत बोलतो तेव्हा तो खूपच कॉन्फीडन्ट असतो प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर… असे तो चक्क इंग्रजीत म्हणाला अन् दणादणा पावले टाकत चालला गेला… मराठी माणूस इंग्रजीत बोलतो तेव्हा तो खूपच कॉन्फीडन्ट असतो …तर अलिकडे हे असे का होतेय् हे कळायलाच मार्ग नव्हता. घरी आलेली अन् बाहेरही भेटणारी मंडळी चहा नको म्हणतात. काही खा म्हटलं तर आधीच नाही असं सांगतात. किमान एक बिस्कीट खा म्हटलं तरीही नकार देतात… तसं दिसलं ते तोंडात टाकण्याची टेन्डसी असलेल्या माणसांनी खाण्याला अशी पेन्डसी कशापायी ठेवावी कळेना झालंय्. ही माणसं अचानक अशी का झाली …तर अलिकडे हे असे का होतेय् हे कळायलाच मार्ग नव्हता. घरी आलेली अन् बाहेरही भेटणारी मंडळी चहा नको म्हणतात. काही खा म्हटलं तर आधीच नाही असं सांगतात. किमान एक बिस्कीट ��ा म्हटलं तरीही नकार देतात… तसं दिसलं ते तोंडात टाकण्याची टेन्डसी असलेल्या माणसांनी खाण्याला अशी पेन्डसी कशापायी ठेवावी कळेना झालंय्. ही माणसं अचानक अशी का झाली केवळ दोनच वेळा जेवायचं, त्याच्या पलीकडे काहीच खायचं नाही. अगदी चहादेखील नाही. चहा घेतलाच तर विना सारखेचा. म्हणजे तुमच्या घरी काही खास पदार्थ तयार केला असेल अन् मित्र आला, स्नेही आला अन् तुम्ही त्याला खा म्हणाला तर त्याला आवडत असतानाही तो ‘नाही’ म्हणतो. खूपच आग्रह केला तर तो डब्यात द्या, जेवणाच्या वेळी खाईन, असे म्हणतो. असे का विचारले तर सांगतात, ‘‘दीक्षित फॉलो करतो आहे.’’ दोन जेवणाच्या मध्ये काहीच खायचं नाही अन् त्यात किमान आठ तासांचं अंतर ठेवायचं, हे नवंच फॅड सध्या आलेलं आहे… हे नेमकं काय फॅड आहे, असे एका मित्राला विचारलं तर म्हणाला, ‘‘विनासायास वेट लॉस आहे हे अन् त्यात आपला काही लॉस नाही.’’, नाही. ‘दीक्षित फॉलो’ करणार्‍याला तुम्ही विचारलं रे विचारलं की मग तो तुम्हाला किमान पंचावन्न मिनिटे तरी सोडत नाही. तो विचारतो, तुमची उंची किती आहे केवळ दोनच वेळा जेवायचं, त्याच्या पलीकडे काहीच खायचं नाही. अगदी चहादेखील नाही. चहा घेतलाच तर विना सारखेचा. म्हणजे तुमच्या घरी काही खास पदार्थ तयार केला असेल अन् मित्र आला, स्नेही आला अन् तुम्ही त्याला खा म्हणाला तर त्याला आवडत असतानाही तो ‘नाही’ म्हणतो. खूपच आग्रह केला तर तो डब्यात द्या, जेवणाच्या वेळी खाईन, असे म्हणतो. असे का विचारले तर सांगतात, ‘‘दीक्षित फॉलो करतो आहे.’’ दोन जेवणाच्या मध्ये काहीच खायचं नाही अन् त्यात किमान आठ तासांचं अंतर ठेवायचं, हे नवंच फॅड सध्या आलेलं आहे… हे नेमकं काय फॅड आहे, असे एका मित्राला विचारलं तर म्हणाला, ‘‘विनासायास वेट लॉस आहे हे अन् त्यात आपला काही लॉस नाही.’’, नाही. ‘दीक्षित फॉलो’ करणार्‍याला तुम्ही विचारलं रे विचारलं की मग तो तुम्हाला किमान पंचावन्न मिनिटे तरी सोडत नाही. तो विचारतो, तुमची उंची किती आहे सांगितलं, १६५ सेटींमीटर. तो लगेच म्हणाला, वजन सांगितलं, १६५ सेटींमीटर. तो लगेच म्हणाला, वजन ‘‘बहात्तर’’ तर तो, सात किलो जास्तच आहे, असं अत्यंत गंभीर चेहरा करून सांगतो. मग त्याचा फार्म्युलाही सांगतो, तुमच्या उंचीतून शंभर मायनस करायचे अन् जितके उरले तितके तुमचे जास्तीत जास्त वजन असले पाहिजे. ती लिमिट झाली, अस��� अत्यंत गंभीर चेहरा करून सांगतो. मग त्याचा फार्म्युलाही सांगतो, तुमच्या उंचीतून शंभर मायनस करायचे अन् जितके उरले तितके तुमचे जास्तीत जास्त वजन असले पाहिजे. ती लिमिट झाली मग वेटलॉस या विषयावर तो बोलत राहतो. सगळ्यात सोपा उपाय, दोन वेळाच जेवायचे. त्या काळात काय खायचे ते खायचे. नंतर आठ तासांनी रात्रीचे जेवण. मध्ये काहीच खायचे नाही. सकाळी फिरायला जायचे. वजन कमी होतेच. माझे दोन किलो कमी झाले…, असेही सांगून टाकतो. मग तो इन्सुलीन, कार्बोहायड्रेटस्, ग्लुकोज, पेशी अन् असंच काय काय बोलत राहतो. तो काय बोलतो ते त्यालाही कळत नाही अन् आपल्याला कळण्याचे तसे काही कारण नसते. मग तो आपल्याला आपण अत्यंत अज्ञ असल्यागत सांगतो, ‘‘जरा जास्तच सायन्स आहे यात, तुला नाही कळणार…’’ इतके करून तो मग तुम्हाला तुमच्या व्हॉटस्अ‍ॅप वर डॉ. दीक्षितांचे भाषण देतो पाठवून. या डॉक्टर दीक्षितांनी बर्‍याच भानगडी सोप्या करून टाकल्या आहेत. आता घरी असो की दारी असो, चहाची आंदणं उकळत असतात. कुणी आले की चहा ठेवलाच जातो गॅसवर. आता येणारा आधीच सांगून टाकतो, दीक्षित… मग चहा नाही. त्यामुळे घरोघरी साखर, चहा, दूध यांची बचत होऊ लागली. घरटी एक दीक्षित फॉलो करणारा असल्याने निव्वळ दुधाचा- विनासाखरेचा चहा असतो. सकाळी चहा सोबत बिस्कीटं, खारी, ब्रेड असं काही असतं. मग नाश्ता होतो. त्यानंतही जेवणाच्या आधी थोडी भूक लागली की काहीतरी तोंडात टाकलेच जाते. आता ते बंद झाले आहे. पोट म्हणजे काही गार्बेज स्टेशन नाही, असे लोक म्हणू लागले आहेत. सकाळी चहा, नाश्ता, सायंकाळी पुन्हा नाश्ता-चहा यासाठी त्यांची कटकट बंद झाली. दोन जेवणाच्या मध्ये काहीही खाल्लं अगदी देवाचा प्रसाद जरी खाल्ला तरीही टुपकन् इन्सुलीनचं मापं पडलंच शरीरात… हे दीक्षित सांगतात, ते लोकांच्या डोक्यात फिरत राहतं. डॉ. श्रीकांत जिचकार व्हाया दीक्षित आता पुन्हा ‘फिटनेस मुव्हमेंट’ घेऊन फिरू लागले आहेत. देश आणि शरीर सुदृढ, निरोगी आणि स्वच्छ ठेवायचे असेल तर एकच फार्म्युला आहे, ‘न खाऊंगा, न खाने दुंगा मग वेटलॉस या विषयावर तो बोलत राहतो. सगळ्यात सोपा उपाय, दोन वेळाच जेवायचे. त्या काळात काय खायचे ते खायचे. नंतर आठ तासांनी रात्रीचे जेवण. मध्ये काहीच खायचे नाही. सकाळी फिरायला जायचे. वजन कमी होतेच. माझे दोन किलो कमी झाले…, असेही सांगून टाकतो. मग तो इन्सुलीन, कार्बोहायड्रेटस्, ग्लुकोज, पेशी अन् असंच काय काय बोलत राहतो. तो काय बोलतो ते त्यालाही कळत नाही अन् आपल्याला कळण्याचे तसे काही कारण नसते. मग तो आपल्याला आपण अत्यंत अज्ञ असल्यागत सांगतो, ‘‘जरा जास्तच सायन्स आहे यात, तुला नाही कळणार…’’ इतके करून तो मग तुम्हाला तुमच्या व्हॉटस्अ‍ॅप वर डॉ. दीक्षितांचे भाषण देतो पाठवून. या डॉक्टर दीक्षितांनी बर्‍याच भानगडी सोप्या करून टाकल्या आहेत. आता घरी असो की दारी असो, चहाची आंदणं उकळत असतात. कुणी आले की चहा ठेवलाच जातो गॅसवर. आता येणारा आधीच सांगून टाकतो, दीक्षित… मग चहा नाही. त्यामुळे घरोघरी साखर, चहा, दूध यांची बचत होऊ लागली. घरटी एक दीक्षित फॉलो करणारा असल्याने निव्वळ दुधाचा- विनासाखरेचा चहा असतो. सकाळी चहा सोबत बिस्कीटं, खारी, ब्रेड असं काही असतं. मग नाश्ता होतो. त्यानंतही जेवणाच्या आधी थोडी भूक लागली की काहीतरी तोंडात टाकलेच जाते. आता ते बंद झाले आहे. पोट म्हणजे काही गार्बेज स्टेशन नाही, असे लोक म्हणू लागले आहेत. सकाळी चहा, नाश्ता, सायंकाळी पुन्हा नाश्ता-चहा यासाठी त्यांची कटकट बंद झाली. दोन जेवणाच्या मध्ये काहीही खाल्लं अगदी देवाचा प्रसाद जरी खाल्ला तरीही टुपकन् इन्सुलीनचं मापं पडलंच शरीरात… हे दीक्षित सांगतात, ते लोकांच्या डोक्यात फिरत राहतं. डॉ. श्रीकांत जिचकार व्हाया दीक्षित आता पुन्हा ‘फिटनेस मुव्हमेंट’ घेऊन फिरू लागले आहेत. देश आणि शरीर सुदृढ, निरोगी आणि स्वच्छ ठेवायचे असेल तर एकच फार्म्युला आहे, ‘न खाऊंगा, न खाने दुंगा\nचोराला हवी शाही बडदास्त\nमोकाट कुत्र्यांना आवर घाला…\nFiled under : अग्रलेख, संपादकीय.\nभारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय\nपृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक\nअमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण\nराफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय\nखोटारड्यांचा पराभव झाला : जेटली\nअमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार\nचोराच्या उलट्या बोंबा : अमित शाह\n‘राहुल गांधी चोर है’च्या लोकसभेत घोषणा\nकिमतीचा मुद्दा कायम, जेपीसी चौकशी कराच\nअशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री\nआताही मोदींवरच पैसे लावणार\nमाधवराव शिंदेंनाही डावलले होते काँग्रेसने\nकमलनाथ यांचा सोमवारी शपथविधी\nRAVINDRA Pingale on असोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त\nSanatkumar Patil on माया-ममतांना कसे आवरणार\nAkshay on आंबेडकरी चळवळीचे अपहरण\nBHARAT S. PATIL on अंदाज पावसाचा वाटे खरा असावा…\nashish on वृत्तवेध Live… : बातम्या\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nवर्धमान दिलीप मोहेकर on बेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव\nS S BHOITE on मला काय त्याचे\nAshish Pande on बोंडअळी नंतर, आधी भन्साळी…\nS. V. RANADE on राज्यव्यवस्थेवरील विश्‍वास…\nबेरोजगारीच्या ज्वलंत प्रश्‍नावर सहा तासांच्या शिफ्टचा प्रस्ताव 2 Comments\nराज्यव्यवस्थेवरील विश्‍वास… 1 Comment\nअंदाज पावसाचा वाटे खरा असावा… 1 Comment\nवृत्तवेध Live… : बातम्या 1 Comment\nआंबेडकरी चळवळीचे अपहरण 1 Comment\nअसोसिएटेड जर्नल्सचा भूखंड जप्त 1 Comment\nबोंडअळी नंतर, आधी भन्साळी… 1 Comment\nस्वत:ला विसरून कसं चालेल\nवृत्तवेध Live… : बातम्या\nअर्थसंकल्प विश्लेषण: डॉ. गोविलकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्य दिनाचे भाषण\nआपला ई-मेल नोंदवा :\nई-मेल करा व \"तरुण भारत\"चे सभासद व्हा.\n१९/२०, औद्योगिक वसाहत, होटगी रोड, सोलापूर. ४१३००३.\nदूरध्वनी : संपादकीय विभाग : ९१-०१२७-२६००४९८,\nजाहिरात विभाग : ९१-०२१७-२६००३९८.\nतरुण भारतमधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'तरुण भारत' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'तरुण भारत' जबाबदार राहणार नाहीत याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nसंग्रहित : मागील बातम्या, लेख शोधा\nअर्थभारत (12) अवतरण (291) आंतरराष्ट्रीय (437) अमेरिका (157) आफ्रिका (12) आशिया (231) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (35) आध्यात्मिक (18) आरोग्य (6) इतर (2) ई-पेपर (210) ई-आसमंत (58) ई-प.महाराष्ट्र (1) ई-मराठवाडा (70) ई-सदाफुली (6) ई-सोलापूर (75) विशेष पुरवणी (1) कलाभारत (5) किशोर भारत (2) क्रीडा (20) छायादालन (9) ठळक बातम्या (6) दिनविशेष (155) पर्यटन (5) पुरवणी (829) आसमंत (780) मानसी (9) युवा भरारी (9) विविधा (3) सदाफुली (28) फिचर (17) महाराष्ट्र (435) उ.महाराष्ट्र (1) प.महाराष्ट्र (18) मराठवाडा (8) मुंबई-कोकण (72) विदर्भ (10) सोलापूर (14) रा. स्व. संघ (53) राज्य (716) आंध्र प्रदेश-तेलंगणा (21) ईशान्य भारत (45) उत्तर प्रदेश (82) ओडिशा (7) कर्नाटक (78) केरळ (53) गुजरात (65) गोवा (10) जम्मू-काश्मीर (93) तामिळनाडू (29) दिल्ली (49) पंजाब-हरयाणा (15) बंगाल (34) बिहार-झारखंड (35) मध्य प्रदेश-छत्तीसगड (59) राजस्थान (31) हिमाचल-उत्तरा��ंड (14) राष्ट्रीय (1,901) अर्थ (89) कृषी (28) नागरी (844) न्याय-गुन्हे (304) परराष्ट्र (84) राजकीय (248) वाणिज्य (20) विज्ञान-तंत्रज्ञान (37) संरक्षण (134) संसद (102) सांस्कृतिक (12) रुचिरा (4) विज्ञानभारत (4) वृत्तवेध चॅनल (4) संपादकीय (777) अग्रलेख (381) उपलेख (396) साहित्य (5) स्तंभलेखक (1,002) अजय देशपांडे (31) अपर्णा क्षेमकल्याणी (5) अभय गोखले (11) कर्नल अभय पटवर्धन (18) गजानन निमदेव (22) चंद्रशेखर टिळक (4) चारुदत्त कहू (35) डॉ. मनमोहन वैद्य (1) डॉ.परीक्षित स. शेवडे (45) डॉ.वाय.मोहितकुमार राव (44) डॉ.सच्चिदानंद शेवडे (11) तरुण विजय (9) दीपक कलढोणे (22) धनश्री बेडेकर (1) प्रमोद वडनेरकर (1) प्रशांत आर्वे (7) ब्रि. हेमंत महाजन (54) भाऊ तोरसेकर (110) मयुरेश डंके (7) मल्हार कृष्ण गोखले (51) यमाजी मालकर (51) रत्नाकर पिळणकर (20) रविंद्र दाणी (52) ल.त्र्यं. जोशी (32) वसंत काणे (14) श्याम परांडे (12) श्याम पेठकर (57) श्यामकांत जहागीरदार (57) श्रीकांत पवनीकर (9) श्रीनिवास वैद्य (58) सतीष भा. मराठे (4) सुधीर पाठक (4) सुनील कुहीकर (52) सोमनाथ देशमाने (46) स्वाती तोरसेकर (1) स्वानंद पुंड (7) हितेश शंकर (35)\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क सोलापूर तरुण भारत मिडिया लि. आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nतोरसेकर | तीन महिन्यांपूर्वी कर्नाटकात भाजपाचे अल्पमती सरकार कोसळले आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने कुमारास्वामी यांचे सरकार सत्तेवर आले तेव्हाची गोष्ट आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-paddy-crop-demonstration-spirit-10133", "date_download": "2018-12-15T07:30:07Z", "digest": "sha1:6L4XTS4PNAN23PU64RIHPNE6RLWSCXM6", "length": 15501, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Paddy crop demonstration by the Spirit | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपन्हाळ्यात आत्मातर्फे भात पीक प्रात्यक्षिक\nपन्हाळ्यात आत्मातर्फे भात पीक प्रात्यक्षिक\nसोमवार, 9 जुलै 2018\nकोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून ४० एकरवर भात पीक प्रात्यक्षिके राब��िली जात आहेत. येत्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या बाजारभोगाव, किसरुळ, वारणूळ या गावांमध्ये फुले समृद्धी आणि कर्जत ७ या अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित भात जातीची रोपवाटिका तयार करून त्याद्वारे लागवड केली जात आहे. सध्या मुख्य शेतात चिखलणी करून रोपलागण करण्याचे काम चालू आहे.\nकोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून ४० एकरवर भात पीक प्रात्यक्षिके राबविली जात आहेत. येत्या पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या बाजारभोगाव, किसरुळ, वारणूळ या गावांमध्ये फुले समृद्धी आणि कर्जत ७ या अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित भात जातीची रोपवाटिका तयार करून त्याद्वारे लागवड केली जात आहे. सध्या मुख्य शेतात चिखलणी करून रोपलागण करण्याचे काम चालू आहे.\nआत्माच्या माध्यमातून बियाणे, बीजप्रक्रियेचे जिवाणू कल्चर, युरिया डीएपी ब्रिकेट, पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मेटॅरायझीयम अॅनिसोपोली, खोड किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेरोमोन ट्रॅप्स आणि ल्यूर्स आदी निविष्ठांचे प्रात्यक्षिके राबविणाऱ्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत असल्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी सुरेश मगदूम यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी मंडल अधिकारी सदाशिव कारंडे, व्ही. आर. गायकवाड, विश्वजीत पाटील, सर्जेराव पाटील, संभाजी पाटील, गुंडा पाटील, बाबुराव डेगळे आदी उपस्थित होते.\nपूर भात पीक उत्पन्न आग हुमणी\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍य���वर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sharad-pawar-says-government-ignore-farmers-sucidebeed-maharashtra-12567", "date_download": "2018-12-15T07:48:27Z", "digest": "sha1:GLHT5YCMTNMPSRE7XG5LKS6PNEPYZ3L6", "length": 16286, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sharad pawar says government ignore farmers sucide,beed, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकरी आत्महत्यांकडे पहायला सरकारला वेळ नाही ः पवार\nशेतकरी आत्महत्यांकडे पहायला सरकारला वेळ नाही ः पवार\nमंगळवार, 2 ऑक्टोबर 2018\nआम्ही सत्तेत असताना ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. बीड जिल्ह्यात गारपिटीने मोसंबीचे नुकसान झाल्याचे पाहून आठ दिवसांत मदत दिली. सध्या दुष्काळी स्थिती असून बीडसारखा दुष्काळ असेल तर १०० टक्के कर्जमाफीची गरज आहे. पण, या सरकारला शेतकऱ्यांचे दुखणे दिसत नाही.\n- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.\nबीड ः शेतकरी हा देशाचा कणा आहे. कर्जबाजारीपणातून शेतकरी आत्महत्या होत आहेत. खते, बियाणे, मुलांच्या शिक्षणासाठी काढलेल्या कर्जफेडीच्या चिंतेतून शेतकरी जीवन संपवत आहेत. उद्योगपतींनी बँकांचे बुडविलेले ८१ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाझर फुटला. मात्र, शेतकरी आत्महत्यांकडे डोकून पाहायला सरकारला वेळ नाही, ​असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले.\nराष्ट्रवादी काँग्रेसचा विजयी संकल्प मेळावा सोमवारी (ता. १) झाला. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, बाबासाहेब पाटील, सतीश चव्हाण, विक्रम काळे, रामराव वडकुते, शिवाजीराव पंडित, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित या वेळी उपस्थित होते.\nमराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत आरक्षणाबाबत सरकार टोलवाटोलवी करीत आहे. राफेलमधून देशाची लूट झाल्���ाचा गंभीर आरोप करत, ६५० कोटी रुपयांचे विमान १६५० कोटींना का घेतले याचे स्पष्टीकरण द्यावे, चौकशीला सामोरे जावे, खरेदीची कागदपत्रे सादर करावीत, संसदेत उत्तर द्यावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले. राफेलबाबत आपण कोणाचेही समर्थन केलेले नाही, असा खुलासा करीत, पुरावे नसल्याने वैयक्तिक आरोप करणार नाही, असे म्हणालो होतो, असे श्री. पवार यांनी सांगितले. पंतप्रधान फक्त मन की बात ऐकवतात. पण बेरोजगार, गृहिणी, अल्पसंख्याक, शेतकऱ्यांचे दुखणे ऐकायला त्यांचे कान बहिरे झाले आहेत. मुस्लिम समाजातील गरिबी, शिक्षणाचा अभाव अशा समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी धर्माच्या मुद्द्यात सरकार हस्तक्षेप करत आहे, असे श्री. पवार म्हणाले.\nया वेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके, बजरंग सोनवणे, राजेंद्र जगताप, सय्यद सलिम, बाळासाहेब आजबे, अक्षय मुंदडा यांची भाषणे झाली. प्रास्ताविक संदीप क्षीरसागर यांनी केले.\nकर्जमाफी बीड दुष्काळ सरकार राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी आत्महत्या शिक्षण\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nयोग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nशेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी : पीककर्जाच्या मागणीसाठी...\nअण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/amer-habib-farmers-wavers-loan-258011.html", "date_download": "2018-12-15T08:06:37Z", "digest": "sha1:3664XK6Q72JO34QMUHW5XQFMVEKUMY4E", "length": 13690, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कर्जमुक्ती शब्द यांना कळणार नाही'", "raw_content": "\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nरा���दास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nMIM चे इम्तियाज जलील आमदार की पत्रकार\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nजेव्हा 'ब्रह्मास्त्र'च्या नायिकेला आलिया कपूर म्हटलं, तेव्हा मिळालं हे उत्तर...\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\n'कर्जमुक्ती शब्द यांना कळणार नाही'\n'कर्जमुक्ती शब्द यांना कळणार नाही'\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nमहाराष्ट्र 17 hours ago\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nVIDEO: मुंबईतलं भीषण वास्तव, Heart Attack आल्य��नंतरही टॅक्सी चालकांचा रुग्णालयात नेण्यास नकार\nVIDEO : कतरिनाचे ठुमके बघताना सगळ्यांचं हरपलं भान\nVIDEO : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत होणार ही मोठी घडामोड\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nVIDEO: झरीन खानच्या कार्यक्रमात तुफान राडा, लोखंडी रॉडने हाणामारी\nVIDEO : विक्रांत सरंजामेवर भारी पडल्या पाठकबाई\nरस्सीखेच खेळात अती जोर लावल्याने विद्यार्थ्याने गमावले प्राण, अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO\nVIDEO : Paytm Cashback Days: या प्रोडक्टवर मिळतेय ७०% सूट आणि भरपूर ऑफर\nVIDEO VIRAL : भर बाजारात 'तिला' पळवून पळवून मारलं\nVIDEO : खरच बदलणार का कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती\nVIDEO : 'मतं न देणाऱ्यांना नाय रडवलं ना तर नावाची अर्चना नाय'\nVIDEO : 102 वर्षांच्या आजीबार्इंनी केलं 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग\nईशा आणि आनंद यांच्या लग्नसोहळ्याचा EXCLUSIVE VIDEO\nVIDEO : नोटबंदी' करणारे हे अधिकारी करणार आता नोटांवर सही\nVIDEO : भाजपचे 'चाणक्य' फेल, अमित शहांचे 7 मोठे पराभव\nVIDEO: नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेना पेटली, रिफायनरीचे बॅनर फाडले\nVIDEO : स्वर्ग त्यापुढे फिका पडे, पहा ईशा अंबानीचा शाही लग्न सोहळा\nVIDEO : साराने 'असं' केलं वजन कमी, आई अमृतालाही पटली नाही ओळख\nVIDEO : या बँकेकडून कर्ज घेणं आता झालं महाग, एवढा वाढेल EMI\nVIDEO #IshaAndAnandWedding : शरद पवारही पोहोचले लग्नसोहळ्याला\nVIDEO : पडद्यामागचे रजनीकांत तुम्ही पाहिलेत का\nVIDEO : मलायकाच्या घरी मध्यरात्री अर्जुन कपूरची एन्ट्री, कॅमेऱ्यात कैद\nLIVE VIDEO : पुतण्याने झाडल्या गोळ्या; काकाला पाठवलं यमसदनी\nLIVE VIDEO : अंड्यांची ऑर्डर घेऊन 'तो' चालला होता; अपार्टमेंटच्या गार्डने झाडली गोळी\nदीड रूपये दरानं कांदा विकून जगायचं कसं\nVIDEO: गर्दीत हात सुटला आणि लोकलमधून पडली 19 वर्षीय तरुणी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- टी-ब्रेकपर्यंत भारत ७०/२, कोहली अर्धशतकाच्या जवळ\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nहे पहा कपिल-गिन्नीच्या लग्नाचे PHOTOS\nInternational Tea Day- चहाबद्दलच्या या १७ गोष्टी तुम्हाला माहीत नसतीलच\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nनाताळची सुट्टी अविस्मरणीय करायची असेल तर या ५ ठिकाणी जाच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AF_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-12-15T07:57:34Z", "digest": "sha1:R47BN5WVXKLEMAYNLZJLJH6A6M4YHORL", "length": 5398, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९९ फॉर्म्युला वन हंगाम - विकिपीडिया", "raw_content": "१९९९ फॉर्म्युला वन हंगाम\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९\n१९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९\n१९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९\n२०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\nइ.स. १९९९ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१४ रोजी २३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/34931", "date_download": "2018-12-15T07:36:34Z", "digest": "sha1:CJXD2VSJJNJ52JW6LPQKM4O2FWKBEISC", "length": 41528, "nlines": 209, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अकरावी - ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अकरावी - ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया\nअकरावी - ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया\nलवकरच दहावीचे निकाल हाती येतील आणि अकरावीच्या प्रवेशाचा गदारोळ उठेल.\nगेल्या दोन-तीन वर्षांपसून मुंबई विभागाकरता (MMR - Mumbai Metropolitan Region) अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे.\nही प्रक्रिया अजून तशी नवीच असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात तिच्याबद्दल धास्ती आहे.\nया ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेसंबंधीत शंकानिरसनासाठी इथे चर्चा करू या.\nया प्रक्रियेतून गेलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करावे, ही विनंती. धन्यवाद.\nयावर्षीची माहितीपुस्तिका बघितली, तिच्यात एक गोष्ट चांगली आहे - महाविद्यालयांच्या यादीत गेल्या वर्षीच्या प्रवेशांची Cut-offs दिली आहेत, त्यांचा आपल्या गुणांनुसार आपल्याला कोणकोणत्या महाविद्यालयांत प्रवेश मिळू शकतो याचा अंदाज आणि आपली यादी तयार करायला मदत होईल.\nपण या Cut-off ची एक ही गोष्ट कळली नाही - काही Cut-off अपूर्णांकात का आहेत उदा. आचार्य कॉलेजचे मागच्या वर्षीचे कॉमर्स कटॉफ ३३४.४० आहे. काही विषय दीडशे गुणांचे आहेत, टॉप फाईव्ह काढताना त्यात मिळालेले गुण शंभराच्या पट्टीवर आणल्यामुळे ते अपूर्णांक आहेत का\nदुसरे म्हणजे, अ‍ॅडमिशन करता ५ विषयांचेच गुण विचारात घेतात ना मग कॉमर्सचे काही Cut-offs पाचशेच्या वर कसे काय मग कॉमर्सचे काही Cut-offs पाचशेच्या वर कसे काय उदा. Mcc कॉलेजचे मागच्या वर्षीचे कॉमर्स कटॉफ ५०६ आहे.\nनेमके कारण कोणी सांगेल का\nमुंबईचा पॅटर्न मला माहिती\nमुंबईचा पॅटर्न मला माहिती नाही, पण पुण्यातला पॅटर्न माहिती आहे. अन हो ते टॉप फाईव्ह प्रकरणही नवीन आहे मला.दोन वर्षापूर्वी मी गेलेय त्यातून. काही मदत करू शकले तर नक्की आवडेल करायला.\nगजानन>मग कॉमर्सचे काही Cut-offs पाचशेच्या वर कसे काय < चित्रकला, खेळ यांचे अ‍ॅड केले असतील का \nअवल, धन्यवाद. याच काही गोष्टी\nअवल, धन्यवाद. याच काही गोष्टी नीट कळलेल्या नाहीत.\nमला ही ऑनलाइन पद्धती बरी\nमला ही ऑनलाइन पद्धती बरी वाटली कारण दहा कॉलेजात जाऊन फॉर्म्स आणायचा घोळ नाही होत. पण यंदा गेल्या वर्षीपेक्षा ऑनलाईन सिट्स कमी आहेत असे वाचले. ब-याच कारणाने ह्या सिट्स कमी होत असतात. जसे अल्पसंख्यांक कोटा (एखादी संस्था जसे एस आय इ एस मुळात सौदेंडीयनांसाठी आहे मग तिथे त्यांचा अल्पसंख्यांक कोटा ५०%, त्याला ऑनलाईन अ‍ॅडमिशन घ्यावी लागत नाही. एखाद्या संस्थेच्या शाळाअ नी कॉलेजेस असतील तर मग त्यांच्या शाळेच्या मुलांना त्यांच्या कॉलेजात २०% कोटा, हा ऑनलाईनने भरत नाहीत, तसेच मॅनेजमेंट कोटा इ.इ.) त्यामुळे उदा. मुंबईत पार्ले टिळक शाळेतल्या मुलांसाठी त्यांच्या सगळ्या कॉलेजात २०% जागा आहेत, या जागा ऑनलाईन प्रवेशाच्या आधी भरल्या जातात आणि उरलेल्या जागा ऑनलाईन साठी खुल्या होतात.\nहे कटऑफ मार्कांचे मलाही कळले नाही कारण मुळात जे मार्क छापलेत ते ब-याच कॉलेजेससाठी चुक आहेत. आणि ते पुर्ण मार्कांवरती आधारित नाहीत त�� बेस्ट ऑफ फाइव वर आधारीत आहेत. बेस्ट ऑफ फाईव ५०० किंवा ५५० होते. जसे एका मुलाच्या बेस्ट ऑफ फाइव मध्ये गणित नाहीय, तर त्याला ५०० पैकी मार्क किती ते मार्क दिसणार . ज्याच्या बेस्ट ऑफ फाइव मध्ये गणित आहे त्याला ५५० दिसणार. (इतर विषय १०० चे आणि गणित १५० चे आहे म्हणुन हा फरक)\nपण यामुळे %वर परिणाम होत नाही. बोर्ड जी गुण पत्रिका देते त्यात सगळ्या विषयाचे मार्क दिसतात पण टक्के किती हे मात्र बोर्ड बेस्ट ऑफ फाईव वरुनच काढुन देते. जसे माझ्या मुलीच्या टॉप ५ मध्ये गणित नाही. गुण पत्रिकेत सगळ्या विषयातले मार्क आहेत पण एकुण मार्कांच्या समोर फक्त ५ टॉपच्या विषयांचे मार्क आहेत, त्याला ५०० ने भागलेय आणि % काढलेय. अशा प्रकारे तिला ८७% येतात. या टक्क्यांचा उल्लेख गुणपत्रिकेत आहे. सगळे विषय धरले तर तिचे मार्क ८४% होतात. या ८४% चा उल्लेख गुणपत्रिकेत नाही. पुढची सगळी अ‍ॅडमिशन प्रोसेस ८७% वर होणार. ८४ %च्या उल्लेखही कुठे होत नाही (फक्त एकदा फॉर्मवर लिहावे लागते) (बेस्ट ऑफ फाइव आपण ठरवत नाही तर आपोआप मार्कांवरुन ठरते)\nनिदान गेल्या वर्षी तरी कॉलेज सिलेक्शन खालिलप्रकाणे होते (यावर्षी बदलणार असे वाचलेय)\nअ भाग - यात पुर्ण मुंबई अगदी पनवेल ते भिवंडी-निजामपुर पर्यंत कुठलीही २० कॉलेजेस निवडायची.\nब भाग - यात तुमच्या भागातली (म्हणजे माझ्या केसमध्ये नवी मुंबई) १५ कॉलेजेस.\nक भाग - यात तुमच्या वॉर्डातली ५ कॉलेजेस (म्हणजे माझ्या केसम्ध्ये नेरुळमधली)\nअ,ब्,क मध्ये एकच कॉलेज परत परत रिपिट करता येत नाही.\nयामागे आयडिया अशी आहे की जर मुलाला अ भागतल्या २० पैकी एकातही अ‍ॅडमिशन मिळाली नाही तर मग ब भाग पाहिला जाणार. ब भागातही अ‍ॅडमिशन नाही तर मग क भाग. त्यामुळे कॉलेज निवडताना अ भागात आपल्या आवडीनुसार हवी ती कॉलेजेस घ्यायची. आपल्या मुलांना पहिल्या ५-६ कॉलेजेसपैकी एकाततरी नक्कीच प्रवेश मिळणार. ब आणि क कडे जायची वेळ येणारच नाही. पण भाग भरणे आवश्यक आहे. (माझ्या केसम्ध्ये क भागात कलाशाखेचे एकही कॉलेज नव्हते त्यामुळे तो भाग मोकळा ठेवण्यास परवानगी होती)\nतुम्ही आधी जी शाखा निवडलीय त्याप्रमाणे कॉलेजचे कोड सिलेक्शनसाठी मिळतात.\nजसे तुम्ही शाखा सायन्स - बायफोकल एलेक्ट्रिकल निवडलीय तर हा विषय ज्या कॉलेजेसम्ध्ये आहे फक्त तेच कोड तुम्हाला निवडण्यसाठी दिसतात. पण बहुतेक सायन्स जनरल ही शाखा निवडुन नंतर बायफोकल घेता येत असावे (पण हे चेक करा, उगीच ह्यामुळे हवे ते कॉलेज हातचे जायला नको)\nतसेच पहिल्या फेरीत जे कॉलेज आलेय तिथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे (फक्त ५० रु भरायचे असतात). जर समजा तुम्हाला तुमच्या हव्या त्या कॉलेजच्या लिस्टमधल्या ५ नंबरच्या कॉलेजमधे प्रवेश मिळाला तर तुमचे नाव पुढच्या प्रवेशात धरले जाते. पुढच्या फेरीत कधाचित २ नंबरच्या किंवा १ नंबरच्या कॉलेजात मिळू शकते. प्रवेश घेतला नाही तर मात्र नाव बाद होणार.\n(ऐशुच्या मैत्रिणीच्या क्रमवारीत रुईया १ नं. होते आणि केसी ५ नं. होते पण पहिल्या फेरीत केसी कॉलेज मिळाले, तिथे प्रवेश घेतला. पुढच्या फेरीत रुईया मिळाले. केसी रद्द केले आणि रुईयाला प्र्वेश घेतला. ऐशुने रुपारेल १ नंबरला घेतलेले आणि पहिल्या फेरीत तिथे मिळाले, त्यामुळे तिचे नाव पुढच्या फेरीत आले नाही)\nमला तरी वाटते की कट ऑफचा फारसा बाऊ न करता सरळ हव्या त्या कॉलेजची नावे क्रमवारीत भरावी. पुस्तकातले कटॉफ चुकीचे असले तरी आपल्याला माहित असते अमुक कॉलेजमध्ये साधारण किती कटऑफ आहेत ते. त्याप्रमाणे प्रवेश मिळतो. जास्त काळजी करु नये. अगदीच वाईट परिस्थिती ओढवली तर १२वीला कॉलेज बदलुन घ्यायचे.\nपण जर तुमच्या शाळेचेच कॉलेज असेल., तुमच्या जातीबांधवांनी काढलेले कॉलेज असेल (ज्याची नोंद सरकार दरबारी मायनॉरिटी म्हणुन होते (इथे मायनॉरिटी म्हणजे जणगणनेमधले नाहीत. इथे खालसा कॉलेजम्ध्ये पंजाबी मायनॉरिटी आहेत, एस आय इ एस मध्ये दाक्षिणात्य, रिझवी मध्ये मुस्लिम इ.इ.), तर ऑनलाईनच्या आधीच प्रवेश होणार. ऑनलाईनमध्ये जायची गरज नाही.\nसाधना , फार छान\nसाधना , फार छान लिहिलेत.\nवाणिज्य शाखेत बायफोकल अभ्यासक्रम मोजक्याच महाविद्यालयांत उपलब्ध आहे असे कळले.\nमग कॉमर्सचे काही Cut-offs\nमग कॉमर्सचे काही Cut-offs पाचशेच्या वर कसे काय < चित्रकला, खेळ यांचे अ‍ॅड केले असतील का \nकट ऑफ मार्क असतील तर ते ५०० किंवा ५५० पैकी धरतत. आणि जर तुमच्या मुलाचे ५०० पैकी असतील तर ते गणिताचा नियम लावुन ५५० पैकी किती हेही काढुन फॉर्मवर लिहितात असे मला अंधुकसे आठवतेय. पण यामुळे % वर काहीही परिणाम होत नाही.\nचित्रकला/ खेळ वगैरे थोडेफार महत्वाचे आहे., पण जिथे प्रवेश घेतोय तिथे ते लागु असले पाहिजे. ऐशुकडे इंटर्मिजिएटचे सर्टिफिकेट होते पण कलाशाखेतल्या एकाही विषयात याचा उपयोग नव्हता त्यामुळे ते सर्टिफिकेट नको म्हणुन मॉडरेटरने सांगितले. कदाचित विज्ञानात उपयोग झाला असता तर मग थोडे वेटेज मिळाले असते. पण उगीच सर्टिफिकेट आहे म्हणुन ते जोडता येत नाही. अ‍ॅडमिशन प्रक्रियेत त्याचा उपयोग होत असेल तरच जोडायला मिळते.\nखेळात स्टेट/नॅशनल लेवेलला पार्टिसिपेशन केल्याचे सर्टिफिकेट पाहिजे. मार्क बघत नाहीत. चित्रकलेतही इंटर्मिजिएटचे सर्टिफिकेट पाहिजे. शालेय मार्क बघत नाहीत.\nआणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही जर विभाग बदलत असाल (म्हणजे पुण्यात/दिल्लीत आहात आणि मुंबईत प्रवेश पाहिजे) तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर लगेच पुण्याच्या/दिल्लीच्या शिक्षण अधिका-याची सही घ्या. अशी सही लागते हे इथे मुंबईत कोणीही सांगणार नाही. पण अ‍ॅडमिशनच्या वेळेस जेव्हा तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला द्याल तेव्हा तो सही नाही म्हणुन तुमच्या तोंडावर परत फेकायला मात्र त्यांना मजा येणार. :रागः पुण्यातल्या शाळेनेही हे सांगितले नव्हते, तिथल्या पालकांनी सांगितले म्हणुन मी १ दिवस खर्चुन सही घेऊन ठेवली. इथे मुद्दाम विचारले तेव्हा सही आवश्यक म्हणुन सांगितले. हे त्यांना फॉर्मवरही लिहिता येईल पण कुठेही लिहिलेले नाही. आणि सही नसली तर नो अ‍ॅडमिशन.\nसाधना, भरत, धन्यवाद. साधना,\nसाधना, एकूण किती फेर्‍या असतात\nयावेळी भ्रमणध्वनी क्रमांक घेतलेत. त्यावर वेळोवेळी संदेश येणार असं कळले.\nगजानन, हे वाचलेत का\nतुमच्या भागातल्या, शाळांशी संलग्न असलेल्या चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती काढून, निवड आत्ताच करून ठेवा. बारावीनंतर पदवी अभ्यासक्रम निवडायचा असेल (जिथे सामायिक प्रवेश परीक्षा कॅट लागत नाही असा) तर पुन्हा नव्याने प्रवेश घेणे मात्र आले.\nइथे बहुतेक प्रश्नांची उत्तरे\nइथे बहुतेक प्रश्नांची उत्तरे आहेत\nसाधना, एकूण किती फेर्‍या\nसाधना, एकूण किती फेर्‍या असतात\nगेल्या वेळेस किती होत्या आठवत नाही पण कमीत कमी ३ तरी होत्या.\nफॉर्मचा पहिला भाग निकालाच्या आधी भरला तरी चालतो. दुसरा भाग निकालानंतर भरायचा असतो. तुमचा पाल्य इथल्याच शाळेत असेल तर शाळाच हे सगळे करुन घेते. पण मुंबईबाहेरुनच्या लोकांना गायडन्स सेंटरमध्ये जावे लागते. निकालाआधी तिथे एकदा भेट देऊन सगळी माहिती करुन घेणे आवश्यक आहे.\nऑनलाईन फॉर्म्सच्या दोन्ही भागांचे प्रिंट घेऊन त्यावर मुख्याघ्यापकाची सही घेणे आवश्यक आहे. खरे तर बोर्डाने सही बद्दल काही लिहिलेले नाहीय पण जिथे प्रवेश घ्यायला जाऊ तिथल्या लोकांची डोकी कशी चालतील ते सांगता येणे अशक्य आहे. आपला वेळ वाया घालवायचा नसेल तर आधीच काळजी घेतलेली बरी. माझ्या मुलीच्या फॉर्मवर गायडन्स सेंटरने 'आवश्यकता नाही' म्हणुन सही करायला नकार दिला. तिकडे कॉलेजात सही हवीच म्हणुन लोक अडुन बसले. शेवटी तिथे बोर्डाचा एक आचरट आणि अक्कलशुन्य इसम बसवलेला त्याच्यासमोर 'अडला हरी.....' करत शरणागती पत्करली आणि एकदाचा प्रवेश घेतला. सगळे ऑनलाईन असले तरी प्रत्येक गोष्टीचा प्रिंट घेणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवावे.\nकॉलेजमध्ये अ‍ॅडमिशनसाठी काय कागदपत्रे लागतील हे बोर्डाच्या फॉर्ममध्ये स्पष्टपणे लिहिलेले नसते. कागदपत्रे प्रत्येक कॉलेजप्रमाणे बदलतात. कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गेल्यावर ही ज्ञानप्राप्ती झाली आणि वर तिथे आलेल्या पालकांना प्रिंसिपॉलकडुन 'आम्ही बोर्डावर ठळक अक्षरात लिहिलेय, तुम्ही आधी येऊन बघायला पाहिजे होते' हे ऐकुन घ्यावे लागले. खरे तर कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर एकाही पालकाला हे ठळक अक्षरात लिहिलेले कुठेही दिसले नव्हते पण आपल्याला गरज असल्याने आणि रोज खेटे घालण्याइतपत सुट्ट्या ऑफिस देत नसल्याने गप्प बसुन ऐकावे लागते\nप्रवेशाच्या वेळी पाल्याचे २-३ तरी आयकार्डसाईज फोटो लागतात. हे फोटो आताच काढुन ठेवा. प्रवेशाच्या वेळी सोबत ग्लु-स्टिकही घेऊन जा. फोटो स्टेपल केलेले चालत नाही. अर्थात हे प्रत्येक कॉलेजनुसार बदलते.\nपाल्य मुलगी असेल आणि कॉलेजला शासनाची ग्रँट असेल तर कॉलेजमध्ये फी माफीसाठी रेशनकार्डच्या पहिल्या नी शेवटच्या पानाची फोटोकॉपी आवश्यक आहे. अर्थात हे देऊनही मुलीच्या कॉलेजने तेव्हा दिलेली फीमाफी आता काढुन घेतली आणि कॉलेजच्या सगळ्या मुलींना शेवटच्या महिन्यात ३०० रुपये भरायला लावले.\nइथे कोर्सेसबद्दल थोडक्यात चांगली माहिती आहे.\nव्होकेशनल आणि बायफोकलमधला फरक कळला.\nसाधना, तीनेशे रुपये एखाद्या विशिष्ट कोर्सचीगोष्टीसाठीची फी असेल का प्रत्यक्षात फी हजारी असते (ना प्रत्यक्षात फी हजारी असते (ना\nतुमच्या भागातल्या, शाळांशी संलग्न असलेल्या चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती काढून, निवड आत्ताच करून ठेवा. बारावीनंतर पदवी अभ्यासक्रम निवडायचा असेल (जिथे सामायिक प्रवेश परीक्षा कॅट लागत नाही असा) तर पुन्हा नव्याने प्रवेश घेणे मात्र आले. <<<\nशाळेत दीडशे रुपये भरून माहितीपुस्तिका आणि त्याबरोबर लॉगीन आयडी/पासवर्ड मिळाला आहे. यादी करायला घेतली आहे. त्या पुस्तकातली भली मोठी बारीक अक्षरातली सगळ्या कॉलेजांची यादी बघून आपली यादी काढणे अवघड वाटले म्हणून मी त्या संकेतस्थळावरची यादी एक्सेलमध्ये कॉपी करून घेतली आहे. आणि त्या एक्सेलमध्ये (नोर्थ, साऊथ, इस्ट, वेस्ट, ठाणे झोनच्या) वाणिज्य शाखेच्या प्रत्येक कॉलेजचा कटॉफ टाकला आहे. (गेले दोन दिवस तेच करत बसलोय. :फिदी:)\nसंकेतस्थळावरही कटॉफ आहे पण वेगळ्या पॉपमध्ये उघडातो.\nहे अशासाठी केले, की अजून निकाल आलेला नसल्यामुळे प्रत्यक्ष गुण माहीत नाहीत. एक्सेलमध्ये डेटा घेतल्यामुळे आपल्याला हवी ती गाळणी लावून यादी करणे सोपे जाईल.\nतर इथल्या कोणाला ही यादी हवी असेल तर मी घरून पाठवू शकेन.\nफॉर्मचा पहिला भाग निकालाच्या आधी भरला तरी चालतो. दुसरा भाग निकालानंतर भरायचा असतो. तुमचा पाल्य इथल्याच शाळेत असेल तर शाळाच हे सगळे करुन घेते. <<<\nसाधना, दोन आठवड्यांपूर्वी शाळेने माहितीपुस्तिका वितरीत केल्या. त्याआधी म्हणे नोटीस लावून एक मार्गदर्शक बैठक बोलावली होती. दहावीची परिक्षा झाल्यावर नोटीस लावली. विद्यार्थ्यांना माहीत कसे पडायचे (शाळेचे स्पष्टीकरण : नंतर खूप गडबड होते म्हणून आम्ही आतापासूनच सुरू केलीय प्रक्रिया. चांगले आहे, पण व्यवस्थित कळवणे आवश्यक नाही का (शाळेचे स्पष्टीकरण : नंतर खूप गडबड होते म्हणून आम्ही आतापासूनच सुरू केलीय प्रक्रिया. चांगले आहे, पण व्यवस्थित कळवणे आवश्यक नाही का) ज्यांची लहान भावंडे शाळेत होती त्यांच्याकडून कळले. आमची ही बैठक हुकली\nसाधना, तीनेशे रुपये एखाद्या\nसाधना, तीनेशे रुपये एखाद्या विशिष्ट कोर्सचीगोष्टीसाठीची फी असेल का प्रत्यक्षात फी हजारी असते (ना प्रत्यक्षात फी हजारी असते (ना\nफी सगळीकडे सारखी नाहीय. जिथे कॉलेजला ग्रँट आहे तिथे शेकड्यामध्ये फी आहे, ग्रँट नाही तिथे काही हजारात. रुपारेलला ६१० रुपये पुर्ण वर्ष, सर्व काही यातच+१००० रुपये वेगळे जर जर्मन/फ्रेंच्/जॅपनीज घेतले तर. आम्ही आधी ३१०+१००० भरलेले, मुलगी म्हणुन रिजरर्व्ड कॅटेगरीत प्रवेश मि़ळाला. फेबमध्ये उरलेले ३०० भरावे लागले.\nहेच नव्या मुंबईत बिना ग्रँटच्या कॉलेजात १५,००० ते २०,००० पर्यंत आहे. ���ाशीच्या मॉडॅल कॉलेजात ग्रँट आहे तरी रु. १५,००० फी आहे. नव्या मुंबईत सायन्ससाठी फादर अ‍ॅग्नेलची वर्षाची फी ३२,००० होती. (इथे सगळ्यात जास्त). मुंबईतही १००० पासुन १०,००० पर्यंत आहे.\nसरकारने फीवर काहीतरी कंट्रोल आणला पाहिजे. बाकी सगळे सारखे असताना केवळ ग्रँट नसेल तर अव्वाच्या सव्वा फी आकारायची परवानगी प्रायवेट कॉलेजेसना दिलीय.\nआमची ही बैठक हुकली\nकाहीही काळजी करु नका. सगळ्या शाळांनी उगीच फॉर्म भरायचे प्रस्थ बनवुन ठेवलेय. कॉम्प्युटर लिटरेट माणसाला हा फॉर्म घरच्या घरी आरामात भरता येतो. मी स्वतःच भरला. तुम्ही फॉर्म बघुन ठेवा आणि भरुन ठेवला तरी चालेल. सेव करायचा. सबमीट नंतर करायचा. शाळेने त्यांचा पासवर्ड वापरुन स्विकारला कीच भाग दोन उघडतो. उगीच फॉर्मची भिती बाळगु नका. शा़ळांनी लोकाना प्रचंड घाबरवुन ठेवलेय. काहीही दम नाहीय त्यात.\nगजानन, माहितीपुस्तिकेतल्या कट-ऑफवर पूर्णपणे विसंबून राहू नकोस. (स्वानुभवाचे बोल)\nबैठक हुकली म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. कारण बैठक प्रामुख्याने नेट-सॅव्ही नसलेल्या लोकांसाठी असते. (ती बैठक घेणारे स्वत: किती नेट-सॅव्ही असतात हा वादाचा मुद्दा होऊ शकतो.)\nही मूळ प्रक्रिया चांगली असली, तरी तिच्या अंमलबजावणीत प्रचंड गोंधळ आहेत. (आम्ही गेल्यावर्षी यात बर्‍यापैकी भरडले गेलोय.) दरवर्षी नियमांत बदल होतात, नवीन बैठकी घेतल्या जातात, मुलं-पालक अधिकाधिक कन्फ्यूज होतात आणि शेवटी जवळजवळ ५०% जागा नंतर ऑफलाईन पध्दतीने भरल्या जातात. आणि अखेर ११वीचे वर्ग सुरू व्हायला सप्टेंबर उजाडतो\nसाधना, ललिता, मौल्यवान सूचनांबद्दल धन्यचवाद.\nप्रक्रिया नवीन आहे म्हणजे गोंधळ असणारच हे गृहीत धरलेय. जसजशी जुनी होत जाईल तशी जास्त परिपक्व, तंदुरुस्त होत जावी ही अपेक्षा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41069", "date_download": "2018-12-15T07:35:42Z", "digest": "sha1:FJPAF22RAEBPL7NMXT5Z5VFPP7KROULM", "length": 9617, "nlines": 168, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शुभेच्छा कार्डः धागा वापरून (स्ट्रिंगवर्क) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शुभेच्छा कार्डः धागा वापरून (स्ट्रिंगवर्क)\nशुभेच्छा कार्डः धागा वापरून (स्ट्रिंगवर्क)\nनविन कार्डः डिझाईन गुगलवरून.\nअशाप्रकारे विणून भेटकार्ड तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न.\nहे धागा आणि खिळे वापरून\nगुलमोहर - इतर कला\nछाने. हे कधी काळी शिकले होते,\nछाने. हे कधी काळी शिकले होते, त्याची आठवण झाली.\nछान आहे.... हे कागदावर विणले\nछान आहे.... हे कागदावर विणले आहे ना.... यामध्ये अजुनही विविध डिजाईन्स बघायला आवडतील....\nचिन्नु, यशस्विनी, बिल्वा,सिंडरेला, धन्यवाद.\nहे कागदावर विणले आहे ना>> होय. हे कागदावर विणले आहे.\nछानच. कागदावर केलेय ते जास्त\nछानच. कागदावर केलेय ते जास्त नवलाचे. नाहीतर नेहमी खिळे वापरूनच केलेले बघितलेय.\nनलिनी, फारच छान. रंगसंगतीही\nनलिनी, फारच छान. रंगसंगतीही सुरेख.\nआनंदवनाच्या स्टॉलवर अशी भेटकार्ड विकायला होती. कलाकाराने पायाच्या बोटांनी गणपती केला होता, अगदी कमी किमतीत हे भेटकार्ड विकायला होते. बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबियांना सलाम\n खूप वर्षांपूर्वी फुलपाखराचे डिझाइन अश्याप्रकारे रेशीम वापरून केले होते.ते क्लासमधे खिळे वापरून शिकले होते.बहुतेक त्याला स्पायरोग्राफी म्ह्णतात,नक्की आठवत नाही.\nसर्वांना व्हॅलेंटाईन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nदिनेशदादा, मधुरा, अंशा, धन्यवाद.\nनंतरचे दोन्ही नमुने पण सुंदरच\nनंतरचे दोन्ही नमुने पण सुंदरच \nखुप सुंदर कल्पक प्रयोग\nखुप सुंदर कल्पक प्रयोग\nफारच छान,सुरेख.........मला तिसरा खुप आवडला..\nतिसरं आवडलं. मी पण असं तंत्र\nतिसरं आवडलं. मी पण असं तंत्र वापरून एक फ्रेम केली होती.. मैत्रिणीच्या लग्नाच्या रूखवतात ठेवली होती.\nपहिल्यांदिच अस पाहात आहे.\nपहिल्यांदिच अस पाहात आहे. खूपच छान आहे.\nधन्यवाद सर्वांना. एक नविन\nधन्यवाद सर्वांना. एक नविन कार्ड डकवलय.\nनलिनी खुपच आवडले स्ट्रिंगवर्क.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65225", "date_download": "2018-12-15T06:56:55Z", "digest": "sha1:JZFCRJ3HUTXA65SRLO6S4XWBBHJLMTUA", "length": 57432, "nlines": 208, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुझी मैत्री सखे.. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाई��� अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुझी मैत्री सखे..\nमनु आणि सुलू....दोघी एकमेकींच अंतरंग बनल्या होत्या..दोघींनी ग्रॅज्युएशन फर्स्टक्लास मधे पूर्ण केल..तेव्हा ताईंच्या आनंदाला पारावार राहिला नाही..मनुंच विश्व म्हणजे फक्त सुलु होती..शाळॆच्या पहिल्या दिवशी ..ज्यावेळी तिला मुलींनी हिणवलं होतं.... त्या दिवशी ती खूप रडली होती..\nपण सुलू त्या मुलीजवळ गेली, \"तीला चालता येत नसलं तरी, ती हुशार आहे... तुमच्यासारखी येडपट नाही आणि तिच्यासोबत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी तिच्यात काही उणं नाही...\"\nत्यानंतर मात्र त्या कुणाशी जास्त बोलल्या नाहीत..मग त्या दोघीच सर्वत्र फिरायच्या ..\n....काहीशी अबोल..स्वभावाने साधी, सरळ...आणि पायातली शक्ती गेल्यापासून स्वतःमध्येच गर्क असलेली . घरातली एकुलती एक मुलगी. तिचा जन्म झाला तेव्हा बाबांनी अक्ख्या गावात जिलेबी वाटलेली ..जन्मल्यापासूनच ती खुप हुशार होती. आपल्या अवतीभवतीचे जग ती पटकन आपलेसे करून घेत असे. गुलाबी, गोंडस..तिच्या येण्याने सगळ्या घराला आनंद झालेला. .. बाबांना तर तीचं कौतुक करताना दिवस पुरत नसे. मनुच्या खोड्या ते हसत हसत झेलत असत. एके दिवशी तर मनुने त्यांचे ऑफिसचे बूट लपवून ठेवले. तिला वाटायचे बाबांनी सतत तिच्याबरोबर रहावे, तिच्याशी खूप खेळावे, खूप गोष्टी सांगाव्यात. म्हणून तिने त्यांचे बूट लपवले. मग बाबांनीही तिच्यावर न रागावता तिच्यासाठी चक्क सुट्टी घेतली त्या दिवशी\nपण... ती तिसरीत असताना एके दिवशी ती रात्री झोपली असताना अचानक तिच्या पायातून वेदना येऊ लागल्या. ती खूप जोरात ओरडली आणि त्यानंतर तिला पुन्हा कधीच चालता आले नाही. त्या दिवसापासून तिचे आयुष्यच बदलले. बाबांनी लगेच तिला दवाखान्यात नेले, पण डॉक्टरांना देखील काहीच निदान करता आले नाही. अशातच बाबांचे बिझनेस मधले सगळॆ लक्ष उडाले. ते रात्रंदिवस मनूच्या पायावर इलाज कसा होइल याचाच विचार करू लागले. आणि याचा परिणाम मनूच्या पूर्ण कुटुंब परिस्थितीवर झाला . बिझनेस हळूहळू कमी झाला तसेच मनूवरचे आईचे प्रेमसुद्धा लक्ष्मीने भरलेल्या हसत्या घराला कोणाची तरी नजरच लागली होती जणू लक्ष्मीने भरलेल्या हसत्या घराला कोणाची तरी नजरच लागली होती जणू मनूच्या बाबांनी मग व्यसनाचा आधार घेतला,आणि अशातच मनूला भाऊदेखील झाला. त्यामुळॆ आईचे तिच्यावरचे लक्ष कायमचे उडाले. आता तिला एकच आधार उरला होता, तो म्हणजे ही आश्रम शाळा. जेथे गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जायचे. तिला चालता येत नसल्या मुळॆ ती फारसे काम करू शकत नव्हती, त्यामुळे आईनेही या गोष्टीला विरोध केला नाही. त्यामुळॆ सुदैवाने तिच्या शिक्षणात मात्र अडथळा आला नव्हता. आज तीने पहिल्यांदा या शाळेत प्रवेश केला होता. आणि पहिल्याच दिवशी मुलींनी तिला पायावरून चिडवले होते. तिला वाटले, रोज घरी हेच वाट्याला येते, तेच इथे पण येणार नाही ना\nपण..तिच्या बाजूने उभी राहिली एक चुणचुणीत हुशार मुलगी..सुलु..तीने त्या मुलींना चांगलेच ऐकवले..\n...एक हुशार, चंचल, अवखळ आणि सा-यांना मदत करणारी मुलगी होती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती या आश्रमशाळॆच्या मालकीणबाई,म्हणजेच ताईंची मुलगी होती. ताईंसारखीच गोरीपान, हसमुख,आणि लोकधार्जिण . कोणी काही मागीतले, काम सांगीतले तर त्याला नाही म्हणणार नाही. ताईंची आश्रमशाळा म्हणजे गरीब विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच होती. ताईंची आर्थिक परिस्थिती काही वाईट नव्हती. त्या आपल्या मुलीला शहरातल्या मोठ्या शाळॆमधे सुद्धा घालू शकल्या असत्या. पण त्यांना आपल्या मुलीला समाजसेवेचे बाळकडु द्यायचेहोते. ती इतंरांपैकी कोणी वेगळी आहे जाणीव तीला होऊ द्यायची नव्हती. पैशापेक्षा माणूसकी किती मी असते हा तीला शिकवायचे होते. आणि त्या अजाण मुलीनेसुद्धा बरोब्बर आपल्या आईचे गुण उचलले होते. शाळॆत कधी तिने कोणावर रोब दाखवला नाही. मालकिणीची मुलगी म्हणून गर्व केला नाही. ताईंचे शिक्षण माहेरी झालेच न्हवते. घरची परिस्थिती गरीब असल्यामुळॆ त्यांना शिक्षणाला मुकावे लागले. पण सुलुच्या बाबांनी त्यांना शिकवले, दहावीची परीक्षा द्यायला लावली, पण दुदैवाने एका अपघातात त्यांचे निधन झाले. मग मुलीला घेऊन झगडत त्यांनी \"शिक्षण साधना\"ही आश्रमशाळा उघडली, आणि त्यांच्या चांगल्या कर्तृत्त्वाने ती नावारुपाला आली. या आश्रमशाळॆत सर्व जातींची, सर्व धर्मांची शिक्षणाची आवड असलेली सर्व मुले आनंदाने मोफत शिक्षण घेत होती. त्यांना फी तर भरावी लागत नव्हतीच परंतु वह्या, पुस्तके, शालेय साहित्य सारे काही विनामूल्य वापरायला मिळत होते. खूप छान आश्रमशाळा होती ही. मुलांना हवा तेवढा वेळ, हवा तितका अभ्यास करायला मिळायचा,छंद जोपासायला मिळायचे .अट फक्त एकच होती कि शाळ��तले साहित्य, वह्या पुस्तके शाळॆबाहेर न्यायचे नाही. याचे कारण म्हणजे मुलांनी शाळॆत लक्ष देऊन शिकावे, त्या वह्या पुस्तके घरी नेऊन खराब करू नयेत व पुढील वर्गाला त्यांचा उपयोग व्हावा. अगदीच अडचण असल्यास तशी परवानगी काढावी लागायची.\nसुलूला तर ही शाळा खूप आवडायची. ताई तिचं सर्वस्व होत्या. त्यांच्या बोटाला धरून ती ह्या शाळॆत चिमुकल्या पावलांनी सगळीकडे फिरायची. शाळेत जायला लागल्यापासून तर इथे तिच्या असंख्य मैत्रीणी झाल्या होत्या. तीने कधीच कोणाला दुखावले नाही, कधी कोणाच्या उणॆपणाला हसले नाही. आणि म्हणूनच आजही इतर मुलींच्या बोलण्याचा तिला खूप राग आला. मनूला चालता येत नाही हे पाहून, वर्गातल्या मुलींनी तिची खोडी काढली होती. तिचं दप्तर बाकावरून उचलून खाली, बाकापासून लांब टाकले होते. आणि त्या तिला चिडवत होत्या. हे सुलूला अजिबात आवडले नाही, तिने लगेच मुलींना फटकारले. आईने मनुविषयी तिला आधीच सांगितले होते. पहिल्या शाळॆत ती हुशार आणि गोड मुलगी होती हेही सांगितले होते.\nती मनूला म्हणाली,\" तु काळजी करू नकोस.आजपासून आपण मैत्रिणी आहोत. मी बसते तुझ्याजवळ.\"\nमनूला त्यादिवशी सुलू देवासारखीच वाटली. त्यानंतर ताईंनी वर्गात येऊन तीची ओळख करून दिली, वर्गातल्या मुलींना तिच्या परिस्थीची जाणीव करून दिली, सर्वांना सॉरी म्हणायला लावलं .आणि त्या दिवसापासून ताई तिचं दैवत आणि सुलु तिची जीवश्च कंठश्च मैत्रीण बनली. मनूने खूप अभ्यास करायचं ठरवलं. पण तिच्या आईला मात्र तिचं शाळेत जास्त वेळ बसणं आवडत नव्हतं. ती मनूला वाटायचं शाळेत बसून शक्य तेवढा अभ्यास करावा, पण ... तिला घरी परतावं लागायचं कारण बाब दिवसभर दारूच्या नशेत असायचे . आई भावाला घेऊन कामावर जायची. संध्याकाळी घरी आल्यावर ती बहुदा वैतागलेलीच असायची. मग भावाला तिच्या मांडीत सोडून, तणतण करत, तिच्या नावाने शंख करत कामाला लागायची. आईची फक्त सातवी झाली असल्यामुळॆ तिला कुठं नोकरी मिळणे अशक्य होते. मग तिने गावातल्याच साखरकारखान्यात नोकरी धरली होती. काय करणार, पोटासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. शाळॆत गेल्यावर मात्र मनू सगळे जग विसरायची. सुलूच्या गप्पांनी तिचे मन भरून जायचे,ताईंच्या वात्सल्याने आईच्या मायेची कमतरता भरून निघायची. मनूचा शाळॆत कायम पहिला नंबर होता.\nसुलूही हुशार होती पण तीची आवड म्हणजे डान्स. ड��न्स करताना ती हरपून जायची. तिच्याकडे पाहून मनूला नेहमी असे वाटायचे कि जणू आपलेच पाय नाचत आहेत.आणि मग नकळत आपल्याला चालता येत नाही ही खंत तिच्या मनात जाणवायची.\nपण आज मात्र अत्यंत आनंदाचा दिवस होता. आज दोघींचंही ग्रॅज्यूएशन पूर्ण झालं होतं. दोघीही बी एस सी पास झाल्या होत्या. मनूला आता चांगली नोकरी करणॆ आवश्यक होते .धाकटया भावाने चांगले शिक्षण घ्यावे असे तिला वाटत होत. ती राज्यात पहिली आली होती. सुलूला मात्र डान्सचे वेध लागले होते. भरतनाट्यम मध्ये सुलु आता प्रवीण झाली होती. पण आता तिलाही स्वतःची ओळख त्या क्षेत्रात निर्माण करायची होती.\nदोघी आनंदात होत्या. आपल्याच स्वप्नात गुंग होत्या. आश्रमात कधी पोहचल्या त्यांनाही कळलं नाही.\nशाळॆच्या बागेत, त्या कट्ट्यावर बसल्या.\nसुलू म्हणाली, \"मनू, आपण किती मोठ्या झालो गं कालपर्यंत च जग आता किती बदललं आहे.\"\n खरं आहे. तुझ्या मैत्रीने आणि ताईंच्या मायेने मला किती मोठं बनवलं आहे.\" मनू.\nसुलू एकदम म्हणाली,\"पुरे कर गं तुझं हे उपकार पुराण किती छान आठवणी आहेत आपल्या. तुला आठवतयं\nका, आपण त्या चित्रकला स्पर्धेला काय गंमत केली होती मज्जा\n\"हो, तेव्हा बाईंनी आपल्या दोघीत एकच रंगाची पेटी दिली होती ना आणण आपल्या दोघींचा एकच आवडता\nरंग होता. फेंट निळा \" मनू.\nसुलू,\" मग काय, मी चित्र काढलं ते नुसतं ढगच ढग आणि तू नुसतं पाणीच पाणी\nमनूला ते आठवून खूप हसू आलं ,त्या चित्रात तिने पेन्सिलने फक्त लाटाच लाटा काढल्या होत्या.मनू म्हणाली , \"हो\nना, आणि निळा रंग देता देता सगळा रंग संपला, मग काय, चित्र बाजूला ठेवून आपण दोघी भांडत बसलो.\"\nसुलू,\" बाईंनी आपली ती चित्रं मज्जा म्हणून नोटीस बोर्ड वर लावली होती. सगळे येता जाता हसायचे.\"\n\"होय सगळंच किती निरागस होतं ना तेव्हा तू काय करायचं ठरवलंय सुलू तू काय करायचं ठरवलंय सुलू मी आता चांगली नोकरी करायचा विचार करतेय. आता आईलाही एवढं काम होत नाही. माझ्या पार्टटाईमच्या जॉबमधेही काहीच भागत नाही, धिराजच्या शिक्षणासाठी पण पैसे हवेतच.\"\nसुलू , \"बरोबर आहे, पण या गावात नोकरी कशी मिळणार त्यासाठी शहरातच जावं लागणार. तिथे तू एकटी कशी\n अर्ज तर भरते, मग पाहूया काय होतय धीरज आता बारावीला आहे, त्याला इंजिनियरिंग करायचा आहे. काहीतरी करायलाच हवं\"\nसुलू म्हणाली, \"तू एकटी जाणार नाहीस, मी पण येईन तुझ्याबरोबर.\"\n\"नाही सुलू, त��� एवढा छान डान्स करतेस, तुझं मोठ्या शो चं स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे. ही आश्रमशाळादेखील तुला सांभाळायची आहे. मला आता स्वतंत्र , स्वावलंबी व्हायला हवं. इथे ताईंची काळजी कोण घेणार\nडोळ्यातलं पाणी लपवत मनु सुलूला समजावू लागली.\n\"ते काही मला माहित नाही. मी तुझ्याबरोबर येणार \" सुलू. मनुची साथ तिला सोडायची नव्हती.\n\"अगं पण...\"......तेवढ्यात शाळॆच्या शिपायाचा आवाज आला. \"सुलू...मनू....चला लवकर घरी. ताईंनी दोघींना बोलावल आहे.\"\nविषय अर्ध्यावर टाकून दोघी तशाच उठल्या. आणि घराकडे वळल्या. घरी गेल्यावर दोघींनी प्रथम ताईंना नमस्कार केला. ताईंनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला.\n सारं काही तुमच्या मनासारखेघडो \" तिघींच्या डोळ्यात पाणी होतं. त्यानंतर जेवणाची तयारी करत असताना सुलूने,त्यांचं झालेलं बोलणं सांगितलं .ताईंनी थोडा विचार केला. शहरात शैक्षणिक कामामुळॆ त्यांच्या ब-याच ओळखी होत्या. मग शहरात दोन तीन फोन लावले. आणि मग त्यांच समाधान झालं. मग हळूच त्यांनी जेवताना विषय काढला, \"बरं का मनू, मला एका कंपनीतून फोन आला होता सकाळी. त्यांच्या कंपनीत त्यांना एक बी एस सी झालेली मुलगी हवी आहे.\n मग तुम्ही माझं नाव सांगीतलंत का मी अर्ज भरू का त्या कंपनीचा\n मी तुझच नाव सांगीतलय आधी. पण तु राहशील ना तिकडे पगारही चांगला देणार आहेत. सुलुही जाणारच आहे डान्सचे पुढचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी. तुम्ही दोघी एकत्र राहिलात तर माझीही काळजी मिटेल.\" ताई म्हणाल्या.\n\"पण ताई तुम्ही इथे एकट्या राहणार\n एकटी कुठे आहे मी ही माझी सोबतीण, माझी शाळा आहे ना ही माझी सोबतीण, माझी शाळा आहे ना तीच्यात जीव गुंतला आहे ना माझा. आईला विचार. बघ काय ते ठरवा.\"\n पैसे मिळत आहेत म्हटल्यावर ती काय बोलणार बाकीची चिंता कशाला करेल ती बाकीची चिंता कशाला करेल ती\" मनु खिन्नपणे बोलली.\n\"ठीक आहे मग. या १ तारखेलाच त्यांनी तुला रुजू व्हाव लागेल, मग तुम्ही ३ -४ दिवस आधीच जा. म्हणजे तुम्ही जरासे तिथे सेटल व्हाल. \"\nकाय बोलावं मनूला कळॆना. ज्या ताईंमुळॆ आज ती ग्रॅज्यूएट झाली होती त्यांनीच तिच्या नोकरीचीही व्यवस्था केली होती. क्षणभर तिच्या मनात आले, एवढे ऋण आपल्याला कसे पेलणार मग काही न बोलता ती जेवत राहिली. सुलू मात्र आनंदात होती.तिला हवं तसं झालं होतं, अगदी तिच्या मनासारखं. आता दोघींची साथ सुटणार नव्हती.\nठरल्याप्रमाणॆ २५ तारखेला त्या शहरात आल्या. त्यांची रहायची सोय एका मुलींच्या वसतीगृहात होती.दोन दिवस त्या दोघी खूप फिरल्या, रस्ते माहित करून घेतले. सुलुने आपले डान्स स्कुल देखील पाहून घेतले. पण क्लासेस चालू व्हायला अजून १५ दिवस होते.\nमनूचा उद्या पहिला दिवस होता नोकरीचा. तिच्या मनात थोडीशी भीतीच होती. ती सुलूला म्हणाली,\n\"सुलू, कसं होइल गं काम करता येईल का मला काम करता येईल का मला आणि सगळॆ इंग्रजीत बोलणारे असतील ना आणि सगळॆ इंग्रजीत बोलणारे असतील ना आपल्याला तर जेमतेम बोलायला जमते. \"\nसुलू म्हणाली,\"अगं..न जमायला काय झालंय उद्या काय लगेच तुला कामाला जुंपणार आहेत का उद्या काय लगेच तुला कामाला जुंपणार आहेत का तु पण उगाच घाबरत असतेस तु पण उगाच घाबरत असतेस असं मस्त तयार व्हायचं, गोड हसायचं, मग बघ. मला खात्री आहे पहिल्याच दिवशी जादू करशील तू. \"\n चल आता जेवून झोपूया. \" दोघी मेस मधे जाऊन जेवल्या नी मग झोपल्या. मनूला झोप मात्र आली नाही. कसेतरी तीने बळॆ बळॆ डोळॆ झाकले. झोप लागत नाही तोपर्यंत अलार्म वाजला. ती उठून झटकन तयार झाली. तशी सुलू पण उठली.\n\"चल सुलू, मी निघू का कंपनीची बस येईलच इतक्यात.\" पर्स सावरत,कुबड्या हातात घेत मनू म्हणाली.\n\"ऑल द बेस्ट मनू , मला खूप बोअर होईल पण आज. तू नाहीस ना\n आणि टाइम पास करू नकोस, डान्सची प्रॅक्टिस कर. तुझ्यासाठी ड्रॉव्हरमधे गंमत ठेवली आहे. मी गेल्यावर उघडून पहा. बाकी आल्यावर बोलू. ओके बा.....य\n\"अगं काय आहे..थांब की...\" सुलू.\nपण मनू थांबली नाही. तिला बस पकडायची होती.\nसुलूने दार लावून घेतले अन ड्रॉव्हर उघडला. त्यात सर्व फेमस शास्त्रीय नृत्य करणा-या व्यक्तींची नृत्ये असलेली एक सीडी होती. तिला एकदम आश्चर्य वाटले. सुलू ती सीडी किती तरी दिवस शोधात होती.\"अरे कशी मिळाली असेल मनूला ही सीडी कशी मिळाली असेल मनूला ही सीडी\" ती विचार करत होती तेवढ्यात दार वाजले, आणि शेजारच्या खोलीतल्या मुलीने सांगीतले की, मनूचा ऍक्सीडेन्ट झाला आहे.\n आत्तातर ती गेलीय. अजून बसमधे पण बसली नसेल ती. \" सुलू म्हणाली. तेव्हा ती मुलगी म्हणाली,\" रास्ता क्रॉस करत असताना एका कारने तिला धडक दिली . फार लागलं नाही तिला थोडंस हाताला लागलय इतकंच. पण तो कार चालवणारा माणूस चांगला होता. इथे तुला निरोप द्यायला सांगितला आणि तिला दवाखान्यात घेऊन गेलाय. तुलापण तिथेच बोलावलंय\"\nसुलूला काहीच कळॆना. कशीबशी ती तयार झाली. मनातले विचार चालूच होते. 'काय झालं असेल फार लागलं नसेल ना फार लागलं नसेल ना आपलंच चुकलं आपण जायला पाहिजे होतं बाहेर पर्यंत ...’ वगैरे विचार करत रूमला कुलूप लावून ती बाहेर पडली.\nती दवाखान्यात पोचली. तेव्हा मनू त्या व्यक्तीशी बोलत होती.\nमनूला पाहून सुलू एकदम रडायलाच लागली. \"सॉरी मनु, मी तुला सोडायला यायला पाहिजे होतं.\"\nतीची काळजी पाहून मनूलाही भरून आलं, पण सावरत ती म्हणाली, \"अगं काही नाही झालंय. थोडसं हाताला लागलंय इतकंच.\" मग त्या व्यक्तीची ओळख करून देत मनू म्हणाली, \"हे डॉ.सर्वे आणि ही माझी मैत्रीण सुलू. आम्ही एकत्रच राहतो इथे. \"\nतसे डॉ. सुलूकडे पाहून म्हणाले, \"आय एम व्हेरी सॉरी. त्यांची काही चूक नव्हती माझेच लक्ष न्हवते. रिव्हर्स घेताना मला कळालेच नाही. \"\nमग थोडे इकडचे तिकडचे बोलणॆ झाले. डॉ. सर्वे त्या शहरातले सर्वात प्रसिद्ध ऑर्थोपिडिक सर्जन होते. थोडेसे वृद्ध आणण चेह-यावर कमालीचे हसरे भाव होते त्यांच्या बोलता बोलता त्यांनी मनूला पायाबद्दद्दल विचारलं . तेव्हा मनूने लहानपणी काय झालं ते सगळं त्यांना सांगीतलं. त्यांनी मनूचा पाय वरवर चेक केला. आणि तिला म्हणाले, \"तुमची तयारी असेल तर आपण तुमच्या पायवर ट्रीटमेंट केली तर बोलता बोलता त्यांनी मनूला पायाबद्दद्दल विचारलं . तेव्हा मनूने लहानपणी काय झालं ते सगळं त्यांना सांगीतलं. त्यांनी मनूचा पाय वरवर चेक केला. आणि तिला म्हणाले, \"तुमची तयारी असेल तर आपण तुमच्या पायवर ट्रीटमेंट केली तर\nसुलू एकदम बोलुन गेली, \"खरंच बरे होतील का मनूचे पाय\nडॉ. म्हणाले, \"मी आत्ताच काही सांगु शकत नाही. योगायोग जुळून आलाच आहे तर प्रयत्न करायला काय हरकत आहे पण त्यासाठी एक्स रे वगैरे काढावे लागतील.\"\n\"पण डॉक्टर बाबांनी लहानपणी सगळॆ प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही.\"\n\"आता त्याला बरीच वषे झाली आहेत. त्यानंतर कितीतरी नवनवे उपाय निघाले आहेत.तुझी तयारी असेल तर पाहुया आपण. \"\nसुलू म्हणाली, \"तुम्ही करा डॉक्टर . तीला मी तयार करेन\" आणि मग पुढची अपॉइंटमेंट घेऊन दोघी बाहेर पडल्या. मनूचा आधीच मूड ऑफ झाला होता. नोकरीच्या पहिल्याच दिवशी हे असं...\" आणि मग पुढची अपॉइंटमेंट घेऊन दोघी बाहेर पडल्या. मनूचा आधीच मूड ऑफ झाला होता. नोकरीच्या पहिल्याच दिवशी हे असं... तीने कंपनीत फोन करून कळवलं.दोघी रुमवर आल्या. सुलू मनूला म्हणाली, \"किती चांगले होते ना ते डॉक्टर तीने कंपनीत फोन करून कळवलं.दोघी रुमवर आल्या. सुलू मनूला म्हणाली, \"किती चांगले होते ना ते डॉक्टर ओळख नसतानाही त्यांनी आपल्याला मदत करायची तयारी दर्शवली. नाहीतर आपण या दृष्टीने विचार करायचंच सोडून दिलं होतं.\" मनू काहीच बोलली नाही. तीला काही कळत नव्हतं, चालण्याची अशा तर तिने तेव्हाच सोडून दिलेली\nत्यानंतर दोन दिवसांनी मानून ऑफिस जॉइन केलं. दोघी मिळून पुन्हा दवाखान्यात जाऊन आल्या. डॉ नि सांगितलेल्या सगळ्या टेस्टस केल्या .आज त्याचे रिपोर्टस येणार होते. मनूच्या मनात चलबिचल होत होती. ती वहीवर उगाच रेघोट्या काढत, सुलूची वा् बघत बसली होती बसली होती. नकळत वहीवर अक्षरे उमटली ..\n' मन माझे वेडे वेडे..\nआशा गेली निघुनिया ..\nनशीब निघाले तिथून ..\nमाझे दु:ख वाटायला ..\nएक तुझी मैत्री सखे..\nकोणी असो वा नसो मग...\nवेड मला फक्त तुझ्या सोबतीचे..’\n काय छान कविता लिहिलियस गं \" ..सुलू केव्हा आली मनूला कळलंच नाही.\n\"ए, तु केव्हा आलीस आणि ..आणि रिपोर्ट्स आणलेस आणि ..आणि रिपोर्ट्स आणलेस काय म्हणाले डॉ.\n आधी तु मला ती कविता तुझ्या आवजात वाचून दाखव\n\" मनू उतावळॆपणॆ म्हणाली.\n\"डॉ. म्हणाले, मनू बरी होऊ शकते. खरंच मनू तू तुझ्या पायावर उभी राहू शकतेस. स्वतंत्र मला कित्ती आनंद झालाय कसं सांगू मला कित्ती आनंद झालाय कसं सांगू\n चेष्टा नाहीस ना करत \" मनू न राहावून बोलली.\n\"खरंच मनू. पण..पण त्यासाठी एक छोटंसं ऑपरेशन करावं लागणार आहे.\"\n म्हणजे खर्च पण खूप असेल ना किती खर्च सांगितलाय डॉक्टरने किती खर्च सांगितलाय डॉक्टरने सांग ना\nसुलू, \"अगं तसा फार काही खर्च नाही सांगीतालाय. आपण करू एडजस्ट असं डॉक्टर म्हणाले.\" खरंतर सुलू खोटं बोलत होती. पण खरं सांगीतलं असतं तर मनू ऑपरेशनला तयार झाली नसती. ऑपरेशनसाठी अडीच लाख रुपये लागणार होते. आणि तेही महिनाभरात गोळा करायचे होते. कारण परदेशातले एक डॉक्टर तिच्या पायाचे उपचार करणार होते.तिलाही माहिती नव्हतं, एवढे पैसे ती कसे गोळा करणार होती मनूची परिस्थिती तर तिला माहितीच होती.\nतरीही सुलू म्हणाली, \"काळजी करू नकोस गं डॉक्टर म्हट्ले, पैसे काय तुझ्या पगाराच्या हप्त्यातून पण घेता येतील.\"\nहे ऐकून मनूला जरा हायसे वाटले. मनोमन तीला बरे वाटले. सुलू म्हणाली,\" जरा बाहेर जाऊन येते. तुझी औषधे आणायची आहेत. आलेच\nसुलू बाहेर आली णतने ताईंना फोन केला. ताईंना सगळॆ काही सां���ीतले. पण ताई तरी एवढी रक्कम कुठून उभी करणार होत्या तरीही त्यांनी १ लाख रू देण्याचे ठरवले. तसे त्यांनी सुलूला सांगीतले. तरीही प्रश्न अजून दीड लाखांचा होता.\n सुलूला काही सुचेना. विचार करता करता एक आठवडा गेला. तिचा डान्स क्लासही चालू झाला होता. आणि अचानक तिला एक शो करायची संधी मिळाली. त्या शोच्या निमित्तानं तिच्या मनात एक कल्पना आली. आपणही मनूसाठी असे काही शोज केले तर आपले र्सवप्नही पूर्ण होईल आणि मनूचे पायही बरे होतील. मग तिने तो ध्यासच घेतला. तिच्या डांस स्कुलमधील सर्वात मोठ्या व्यक्तीपासून सर्वात छोट्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाकडुन त्याने माहिती जमा केली.kकिती शोज करावे लागतील वगैरे सगळा आराखडा तयार केला. ताईंनाही आपला प्लॅन सांगितला. सुलूची मनूबद्दद्दल असलेली ही आत्मीयता पाहून ताईंनीही तीला मदत करण्याचं वचन दिलं.\nखरंच, निरागस मैत्री केवळ अशीच असू शकते, ना कोणती अपेक्षा, ना कोणती मागणी...हवी असते ती मैत्रीची साथ मैत्रीचं हे नातं एकदा घट्ट झालं की मग या साथीसाठी काहीही ओवाळून टाकायची तयारी असते. असंच नातं होतं ना सुलूचं आणि मनूचं\nसुलूच्या पहिल्या शोची तयारी जोरात सुरू होती. प्रतिसाद तसा कमीच होता. शोची तिकीटविक्रीही तशी मनासारखी झाली नव्हती. त्यामुळॆ सुलू फार अस्वस्थ होती. मनूला मात्र यातलं काहीच माहित नव्हतं. तिला एवढंच माणहत होतं की सुलूचा शो आहे आणि आज ती अस्वस्थ वाटत होती. तिला उत्तेजन द्यायला हवं होतं. तिच्या पुढच्या करियरसाठी ते महत्त्वाचं होतं\nती सुलूला म्हणाली, \"मला माणहत आहे की तु एकदम बेस्ट डान्सर आहेस. आणण तुला कधीपासून टेन्शन यायला लागलं गं\n\"नाही गं , आज पहिलाच शो आहे आणि मला जराशी भीती वाटतेय एवढंच.\" सुलू म्हणाली.\n\"तुला आपण वाचलेली ती कविता आठवतेय का सुलू... \"आकाशझेप\" \nहात माझे नाही भिडत जरी..\nउडता येत नाही जरी...\nयाच धरेवरती राहुनी मी\nगगन भरारी घेईन इथुनही...\nनेईल पक्षांहूनही उंच मला..\nभिडतील हात माझे गगनाला...\nमनूच्या शब्दांनी सुलूला थोडा धीर ददला. शो साठी दोघी तयार होऊन निघाल्या .\nत्यानंतरच्या पुढच्या काही तासात सुलू जणू अस्तित्त्वातच नव्हती. ती बेभान होऊन नाचत होती. शो सुरू झाल्याच्या क्षणापासून तो संपेपर्यंतच्या क्षणापर्यंत ती वेगळीच सुलू होती. तिचा शो अप्रतिम झाला होता. तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत होता. ताई���ना तर अगदी भरून आलं होतं आपली मुलगी एवढं सुंदर नाचते यांचा त्यांना अभिमान तर वाटतच होता. पण आज तिच्यावर गर्वही वाटत होता कारण ती एका चांगल्या कामासाठी आपल्या कलेचा उपयोग करत आहे.आणण मनूला तर काय आकाशच ठेंगणॆ झाले होते. स्टेजवरून खाली उतरल्यावर ती सुलूच्या अगदी गळ्यातच पडली. आपल्या मैत्रीणीचं कौतुक करायला तिच्याजवळ शब्द नव्हते. सुलूला समाधान तर वाटत होते. पण पुढच्या दोन शोजची तिला चिंता होती . पैसे जमा झाले नाहीत तर मनूचे ऑपरेशन कसे होणार\nपण जिथे फक्त कामाचा ध्यास आणि मेहनतीचे हात असतात तिथे काय कमी सुलूच्या पुढच्या दोन्ही शोजला प्रचंड प्रतिसाद मिळाला . तिच्या डान्सचे कौतुक आता त्या शहरापुरते मर्यादित राहिलेच नाही. सगळीकडे तिच्या शोजला मागणी येऊ लागली. हेच तर स्वप्न होतं ना सुलूचं सुलूच्या पुढच्या दोन्ही शोजला प्रचंड प्रतिसाद मिळाला . तिच्या डान्सचे कौतुक आता त्या शहरापुरते मर्यादित राहिलेच नाही. सगळीकडे तिच्या शोजला मागणी येऊ लागली. हेच तर स्वप्न होतं ना सुलूचं पण आता सध्या सुलूचं एकच स्वप्न होतं मनूचं तिच्या पायावर उभं राहणं. आता ऑपरेशनला दोनच दिवस राहिले होते. मनूच्या परत सगळ्या टेस्ट केल्या. ताईही आल्या होत्या आणि कधी नव्हे ते मनूची आईसुद्धा. सगळॆ रिपोर्टस नॉर्मल होते. पण सगळ्यांना टेन्शन आलं होतं. मनूला ऑपरेशनसाठी ऍडमिट करून घेतलं. हॉस्पिटलचे सगळॆ पैसे भरून सुलू रुमवर आली. ती खूपच थकली होती. इतक्या दिवसांचा ताण आज तीला असह्य झाला होता. अगांत अजीबात ताकत नाही असं तिला वाटू लागलं होतं. तीला एकाएकी सणकून ताप आला. होस्टेलमधली मुलगी जेव्हा तीला ताईंचा फोन आल्याचा कळवायला आली तेव्हा तीला कळाले की सुलूला खूप ताप आला आहे. तीने लगेच फोनवरून ताईंना कळवलं. ताई धावतच रूमवर आल्या. डॉक्टरांना पण बोलावल. पण दोन दिवस झाले तरी तीला बरं वाटेना .तिकडे मनू सुलूची वाट पाहत बसली होती. आज तीचं ऑपरेशन होतं. पण त्याआधी तिला आपल्या मैत्रीणीला भेटायचं होतं.\nसुलू ताईंना म्हणाली, \"आई तू मनूजवळ जा. तिला जास्त गरज आहे आहे. ती माझी वाट पाहत असेल. \"\n\"पण तुला एवढा ताप आहे, मी कशी जाऊ बाळा मनूची आई आहे तिथे.\"ताई रडत रडत म्हणाल्या.\n\"नको आई, तू जा. त्यांना इथलं जास्त काही माहित नाही. आणि मनूने माझ्याबद्दद्दल विचारलं तर काही नको सांगूस , नाहीतर ती ऑपरेशनला नकार देईल. प्लिज , जा ना.\"\nपाय निघत नव्हता ताईंचा पण त्या निघाल्या. होस्टेलच्या मुलीला सुलूजवळ बसवून त्या हॉस्पिटलमध्ये आल्या. मनू वाटच बघत होती. आल्या आल्या तीने विचारलंच,\n\"ताई, सुलू नाही का आली. दोन दिवसात एकदाही आली नाही\nताई काहीच नाही झाले असे दाखवत बोलल्या, \"अगं काही नाही, तीला अचानक एका गावात शो करायला जावं लागलं. म्हणून तीला येता आलं नाही.\"\nमनूचं मन थोडं खट्टू झालं. तीला वाटलं सुलूने यायला पाहिजे होतं. पण काही हरकत नाही.ऑपरेशन झाल्यावर ती नक्की पळत पळत येईल.\nमनूचं ऑपरेशन यशस्वी झालं. तीला चालायला अजून १ महीनाभर तरी लागणार होता. पण ऑपरेशन होऊन दोन दिवस झाले तरी सुलू तीला भेटायला आली नव्हती. ताई भेटायला आल्या तेव्हा तीने पुन्हा विचारलं,\n\"ताई सुलू अजून नाही आली \nडॊळ्यातलं पाणी कसंबसं लपवत त्या म्हणाल्या, \"नाही.\" पण आज त्या उत्तराने मनूचं समाधान झालं नाही. तीने ताईंना पुन्हा खोदून खोदून विचारलं तेव्हा त्यांचा नाईलाज झाला. त्यांनी मनूला सारं काही सांगीतलं. ते सगळॆ शोज तीने तीच्यासाठी केले हेही सांगितलं. हे ऐकून तर मनूला धक्काच बसला. आपल्यासाठी सुलूने इतकं काही केलं आणि ती आज आजारी आहे तर आपल्याला जाताही येत नाही.\nतीने डॉक्टरांकडे घरी जाण्याचा हट्टच धरला. तीचा हट्ट पाहून शेवटी डॉक्टरांनी सुद्धा हार पत्करली. जगावेगळ्या या मैत्रीचं त्यांनासुद्धा खूप कौतुक वाटत होतं.\nमनू रूमवर आली तेव्हा सुलू पलंगावर झोपलेली होती, तीच चेहराही खूप निस्तेज झाला होता. ती खूप अशक्त झाली होती. मनूला रहावलंच नाही, मनूने एकदम तीचे पाय धरले, त्यामुळॆ सुलूला जाग आली.\n अगं तू काय करते आहेस\n\"मी काहीच करत नाहीय. तूच केलं आहेस. माझ्यासाठी..खूप काही. मी काय बोलू तुझे,ताईंचे उपकार कसे फेडू तुझे,ताईंचे उपकार कसे फेडू आजारी असतानाही सांगीतलं नाहीस.\"\n\"अगं काही केलं नाही मी. तू माझी मैत्रीण आहेस. मग त्यात ही भाषा येतच नाही. तु तुझ्या पायावर उभी राहणार आहेस, ही किती मोठी गोष्ट आहे मनू. खरंच मी जे काही केलं त्याचं आज चीज झालंय. आणि मी फक्त थोडीशी अशक्त झालेय इतकंच . लवकरच बरी होणार आहे गं\nदोघींनी एकमेकींना अगदी घट्ट घट्ट मिठी मारली. आणि मनातल्या मानात ह्या मैत्रीची गाठ अजूनच घट्ट केली. कधीच न सु्ण्यासाठी........\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-increased-worry-marathwada-region-12586", "date_download": "2018-12-15T07:39:28Z", "digest": "sha1:KZTHROKOKODAKOTIE5CLN2JGJYU3IOPZ", "length": 16069, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Increased worry in the Marathwada region | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यात पावसाच्या ओढीने वाढली चिंता\nमराठवाड्यात पावसाच्या ओढीने वाढली चिंता\nमंगळवार, 2 ऑक्टोबर 2018\nऔरंगाबाद : पावसाच्या ओढीने मराठवाड्यातील खासकरून औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. परतीचा पाऊस अजून कृपाशील न झाल्याने खरिपाच्या पिकात शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार हे स्पष्ट आहे. सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झालेल्या सोयाबीनच्या पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादकतेविषयी स्पष्टता होणार आहे.\nऔरंगाबाद : पावसाच्या ओढीने मराठवाड्यातील खासकरून औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. परतीचा पाऊस अजून कृपाशील न झाल्याने खरिपाच्या पिकात शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार हे स्पष्ट आहे. सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी झालेल्या सोयाबीनच्या पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादकतेविषयी स्पष्टता होणार आहे.\nमराठवाड्यात २२ ऑगस्टनंतर पावसाने दिलेली ओढ अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. तुरळक ठिकाणी हलका, तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असला तरी परतीच्या पावसाचीही अजून सार्वत्रिक हजेरी लागली नाही. त्यामुळे रब्बीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.\nमराठवाड्यातील जवळपास तेरा तालुक्‍यात वार्षिक अपेक्षेच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. त्यामुळे अशा तालुक्‍यांमधील पिकांची अवस्था बिकट बनली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर व खुल्ताबाद, नांदेड जिल्ह्यांतील देगलूर, बीड जिल्ह्यांतील बीड, आष्टी, गेवराई, शिरूर कासार, धारूर, लातूर जिल्ह्यांतील औसा तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, भू���, परंडा आदी तालुक्‍यांचा समावेश आहे.\nअपेक्षेच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा किंचित जास्त ५५ टक्‍क्‍यांच्या आत पाऊस झालेल्या तालुक्‍यांची संख्याही बरीच असल्याने येत्या काही दिवसांत परतीचा पाऊस कृपावान न झाल्यास दुष्काळसदृश्‍य असलेली मराठवाड्यातील बहुतांश तालुक्‍यातील स्थिती अधिक भीषण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nअशीच स्थिती कायम राहिल्यास खरिपाची पीक हातची गेली असताना रब्बीचीही आशा नसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर आपल्या फळबागा वाचविण्याचे व पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याचे मोठे संकट उभे राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nऔरंगाबाद aurangabad बीड beed उस्मानाबाद usmanabad तूर लातूर latur ऊस पाऊस पैठण गंगा ganga river पूर नांदेड nanded शिरूर फळबाग horticulture\nविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल विहीर घेणे आणि भूजलाची विक्री करणे यावर बंदी, अस्ति\nजागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकार\nगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी कार्यालये आहेत ती सर्व माहिती अधिकार कायद्याशी\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने शेतकऱ्यांत नाराजी\nसोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर असलेले कर्ज ही स\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता; चक्रीवादळाचे...\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळी स्थिती पूरक ठरल्याने विदर्भात पावसाला पोष\nपरभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.\nकर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...\nविदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...\nभाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...\nयंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...\nअटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...\nकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...\nग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...\nप्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्��ाहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...\nकांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...\n'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...\nबचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...\nविहीर अधिग्रहणापोटी आता वाढीव मोबदलानागपूर : पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अधिग्रहित...\nवीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...\nमराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...\nनांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...\nपरभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...\nसांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...\nनगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...\nशिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...\nबुलडाणा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी अत्यल्पबुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/vantage-point-adp42-lcd-flat-wall-mount-silver-price-pr7XNc.html", "date_download": "2018-12-15T07:34:58Z", "digest": "sha1:YOLCTEEFYGR7KCA5VIXEREXFNGMX77HQ", "length": 13299, "nlines": 295, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "वांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉय��ेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nवांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर\nवांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर\nवांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये वांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर किंमत ## आहे.\nवांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर नवीनतम किंमत Sep 15, 2018वर प्राप्त होते\nवांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वरटाटा Cliq उपलब्ध आहे.\nवांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 1,599)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nवांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया वांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nवांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nवांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर वैशिष्ट्य\nइन थे बॉक्स Main Unit\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nवांटगे पॉईंट डप्४२ लकडा फ्लॅट वॉल माऊंट सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Yuva&id=3214", "date_download": "2018-12-15T07:55:57Z", "digest": "sha1:M3B6YGWTS3VIYL4HGKPQM7544MFZIX6X", "length": 16351, "nlines": 132, "source_domain": "beedlive.com", "title": "आमच्या विषयी", "raw_content": "\nकेवळ व्यावसायिकच नाही तर प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवरही समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे कोणतीही समस्या ���ली तर त्यावर काही तोडगा काढणं शक्य होतं. म्हणूनच एक उत्तम टीम लीडर होण्यासाठी काय गुण असणं आवश्यक आहेत ते पुढीलप्रमाणे -\nप्रत्येक सदस्यांबरोबर मीटिंग करत राहा. विशेषत: तुमच्या टीममध्ये कोणी नवीन असेल तर त्याच्यासोबत मीटिंग करा. यामुळे एकमेकांशी ओळख व्हायला मदत होईल. प्रत्येकाचं नाव, काम आणि विशेष गुण जाणून घेणं आवश्यक आहे.\nप्रत्येक वेळी कार्यालयात बसणं शक्य होतंच असं नाही, म्हणूनच तुमचा नंबर किंवा ईमेल आयडी प्रत्येकाला आवश्यक द्यावा. म्हणजे गरज वाटल्यास तुम्हाला संपर्क करणं सहज शक्य होईल.\nतुम्ही लीडर असल्यामुळे सगळ्यांपेक्षा तुमचं काम अधिकच असणार. मात्र याचा बाऊ करण्यापेक्षा तुमची जबाबदारी पूर्ण करायला शिका. यासाठी तुम्हाला उशिरापर्यंत थांबावं लागलं तरी तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण कराल तर बाकीची मंडळीही अधिक उत्साहाने काम करतील.\nकोणताही निर्णय विचारपूर्वक आणि शांतपणे घ्या. गरज असल्यास तुमच्या टीमकडूनही काही टीप्स घ्या. यामुळे निर्णय घ्यायला सोपं होईल आणि टीमलाही त्यांची क्षमता कळेल. असं केल्याने सकारात्मक संदेश मिळेल.\nआजूबाजूला होणा-या मीटिंग्ज किंवा इव्हेंट्सची माहिती ठेवणं आवश्यक आहे. तुमचं आणि दुस-यांचं वेळेचं नियोजन त्याप्रमाणे करा. कोणावरही कामाचा अतिरिक्त भार टाकू नका. असं केल्याने त्यांना कामाचा कंटाळा येईल. तुमच्या क्षेत्रात लोकांशी बोलणं, भेटणं किंवा फील्ड वर्क असेल तर त्याची प्रत्येकाला समान संधी द्या.\nकाम आणि बजेट आपल्या कार्यालयाच्या भूमिकेला लक्षात ठेवूनच करा. कोणताही टास्क पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ जरूर द्या. कमी वेळेत चांगलं काम करण्याची अपेक्षा धरणं चुकीचं आहे. त्यामुळे मानसिक ताण येण्याची शक्यता असते.\nकोणालाही काम देण्यापूर्वी त्याच्या स्किल्स किंवा योग्यतेविषयी जरूर जाणून घ्या. समजा कोणाला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी काही समस्या येत असेल तर त्याला मदत करावी तसंच त्याला प्रोत्साहन देणंही आवश्यक आहे. याचा सकारात्मक परिणाम कामावर पडतो.\nटीम मेंबर्सना त्यांचं वैयक्तिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांना वेळ द्या. त्यांना वैयक्तिक जीवनात काही समस्या असेल तर त्यांची समस्या जाणून घ्या आणि त्याला योग्य तो सल्लाही द्या. एखादी व्यक्ती तुमच्यासोबत ���ाही शेअर करू इच्छित असेल तर सगळ्यांसमोर त्या गोष्टीची खिल्ली उडवू नका. असं केल्याने त्या व्यक्तीचं कामावरून लक्ष उडण्याची शक्यता असते.\nअन्य कोणत्या डिपार्टमेंटबरोबर तुमच्या टीमचे मतभेद झाल्यास नेहमी तुमच्या टीमसोबत राहा. कारण तुमच्या टीममधल्या मेंबर्सना तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात. त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या पुरेपूर प्रयत्न करा. काही चुकीचं झाल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन करावं. त्यामुळे दुस-यांदा चूक होणार नाही.\nचांगला लीडर होण्यासाठी जसं उत्तम बोलणं आवश्यक आहे तसंच तुमच्याकडे ऐकण्याची क्षमताही चांगली असणं आवश्यक आहे. कारण सदस्यांनी ज्या काही कल्पना सुचवल्या असतील त्या ऐकणंही तितकंच गरजेचं आहे. त्या कल्पनांचं स्वागत करा. जेणेकरून त्यांच्या मनात तुमची प्रतिमा उजळेल आणि ते अधिक उत्साहाने काम करतील. वेळ मिळाल्यास त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर सेमिनार्सचं आयोजन करा.\nपरिस्थिती कशीही असो, न घाबरता त्या परिस्थितीचा सामना करणं आवश्यक आहे. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमची टीम अधिक मजबूत करील. त्याचबरोबर धैर्य आणि संयम मिळेल.\nकोणी चांगलं काम केल्यास त्याची प्रशंसा करणं विसरू नका. तुमची टीम आहे त्यामुळे प्रत्येक टीम मेंबरवर विश्वास दाखवणं गरजेचं आहे.\nप्रत्येक प्रोजेक्टला पूर्ण करण्यामध्ये त्या त्या प्रत्येक सदस्याची मेहनत असते. काम पूर्ण झाल्यावर त्याला धन्यवाद द्यायला किंवा त्याच्या कामाची स्तुती किंवा एखादं बक्षीस द्यायला विसरू नका. अगदी छोटीशी पार्टी किंवा सहल आयोजित करा. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होईल.\nप्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे एकमेकांशी संबंध सुधारतील. पण हे सगळ्यांसमोर दाखवणं योग्य नाही. कारण एक टीम लीडर म्हणून तुम्ही सगळ्यांशी समान वागाल अशी अपेक्षा तुमच्याकडून केली जाते. म्हणूनच प्रत्येकाला एकाच पातळीवर वागवण्याचा प्रयत्न करा.\nसमजा तुमच्याकडून एखादी चूक झाली असल्यास त्याचा स्वीकार करायला शिका. त्याच्यासाठी दुस-यांना जबाबदार ठरवू नका, तशी सवय असल्यास मोडा. यामुळे आपली चूक झाली तर ती लगेच मान्य केली पाहिजे, असा संदेश तुमच्या वागण्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल.\nतुमच्या टीमची दुस-या टीमसमोर स्तुती करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होईल.\nतुमच्या टीममधील सदस्य काम करायला घाबरतील, असं वातावरण अजिबात करू नका.\nटीम लीडर म्हणून ऐकायला खूप छान वाटतं मात्र त्याचबरोबर त्या पदाच्या जबाबदा-याही पेलणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीविषयक विचार\nमराठी पत्रकारितेचे दिपस्तंभ- बाळशास्त्री जांभेकर\nविद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना\nमुलींनी मोठ्या संख्येने पत्रकारितेत आलं पाहिजे - राही भिडे\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या मुलीने मिळविला ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ चा बहुमान\nबीड येथे पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु\nअजित जोशी यांना ‘पंतप्रधान पुरस्कार’\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लढाई जाती निर्मुलनाची\nपोलिस भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ\nध्येयवादी व्यक्तीमत्वःप्रो डॉ.प्रल्हाद लुलेकर(सर)\nव्यसन हे तरुणाईचे स्टाईल स्टेटमेंट\nयुवकांच्या सक्षमीकरणासाठी १० दिवशीय प्रशिक्षण\nमेंढपाळाचा मुलगा इंजिनीअर झाला\nनव्या दमाचा मी शूर शिपाई...\nहरितक्रांती ते जलक्रांती व्हाया जलयुक्त शिवार योजना\nलोकनेते यशवंतराव ते गोपीनाथराव\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-12-15T07:57:11Z", "digest": "sha1:7MVYYPFPB5WNJRQFCA5Y27G3HCBNYEQC", "length": 10973, "nlines": 151, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण वाया घालवू नका – मा. शौमिका महाडिक, अध्यक्षा जि प कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nअन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण वाया घालवू नका – मा. शौमिका महाडिक, अध्यक्षा जि प कोल्हापूर\n7 ए्‌प्रिल 2018 रोजी जागतिक आरेाग्य दिना निमित्त आरोग्य देवता धन्वंतरी प्रतिमेचे पुजन मा शैमिका अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कुणाल खेमनार उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना मा. अध्यक्षा म्हणाल्या की, अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण वाया घालवू नका. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रसंगी बोलतांना म्हणाले की, आरोग्य विभागाने राष्ट्रीय मानांकन अनेक प्रा.आ.केंद्रासाठी प्राप्त केले आहे. तसेच प्रधानमंत्री सुरक्षित मातत्व योजना, प्रधानमत्री मातृवंदन योेजना , बेटी बचाव बेटी पढाव मध्ये चांगले काम केले आहे असे नमुद केले.\nप्रास्ताविक डॉ उषादेवी कुभांर जि.आ.अ यानी केले या प्रसंगी बोलतांना जागतीक आरोग्य दिनांचे घोषवाक्य आहे- “Universal Health Coverage : Every One, Every Where. त्यांचा मराठी अनुवाद आहे सार्वत्रिक आरोग्य सेवेची सुविधा, प्रत्येकासाठी , प्रत्येक ठिकाणी. आल्माआटा येथील जागतीक शिखर परिषदेमध्ये Health for All By 2000 AD हा निर्णय 1986 साली झाला. हे उदिदष्ट साध्य करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. 32 वर्षानंतर पुन्हा Universal Health Coverage हे घोषवाक्य जागतीक आरोग्य संधटनेला घ्याव लागल. कारण आरोग्यांच्य सुविधा प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी आजही उपलब्ध नाहीत. आजही दुर्गम भागात आदिवासी भागत शहरानजीकच्या आणि शहरातील अमर्याद वाढलेल्या झोपडपट्टी भागात सार्वत्रिक आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. प्राथमिक लसीकरणापासून वंचीत असणारी अर्भके, प्रसुती सेवेसाठी तज्ञांची अनउपलब्धता, कुपोषणामुळे होणारे अर्भक मृत्यू हे चिंतेचे विषय आहेतच. त्या शिवाय लवकर निदान योग्य व पूर्ण उपचार न मिळालेने होणारे क्षयरोग मृत्यू, मधूमेह कर्करोग, हदयविकार, या सारख्‌े असांसर्गिक रोगांचे वाढते प्रमाण, किटकजन्य आजार अशी किती तरी आव्हाने आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेसमोर आहेत. चला सज्ज होवूया आणि एकजुटीने या अव्हानाचा मुकाबला करुया. जनसेवाच्या या मंगलमय, पुण्यमय कार्यासाठी सर्व आरोग्य सेवा वितरकांना शुभेच्छा. आभार श्री जोशी यानी मानले\nश्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा \nसिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा COTPA-2003 (New) December 10, 2018\nगोवर रुबेला लसीकरण मोहिमेत जिल्हा अग्रेसर December 10, 2018\nदिनांक 06/12/2018 इ. रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केलेबाबत. December 10, 2018\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित उपक्रमांबाबत … December 6, 2018\nसंत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि शाश्वत स्वच्छतेसाठी डिजीटल व्हॅन द्वारे जिल्ह्यात जनजागृती December 4, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/youth-killed-electric-shock-41108", "date_download": "2018-12-15T07:08:40Z", "digest": "sha1:VC3Z67X3UQ6AFNYQF2BMNIYGHG56PKXT", "length": 11374, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Youth killed by the electric shock वीजवाहिनीच्या धक्‍क्‍याने गच्चीवरून पडून तरुण ठार | eSakal", "raw_content": "\nवीजवाहिनीच्या धक्‍क्‍याने गच्चीवरून पडून तरुण ठार\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nमालवण - बहिणीकडे कामानिमित्त आलेल्या राहुल रामचंद्र गोसावी (वय 23, रा. नालासोपारा, मुंबई) याचा उच्चदाब वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने धक्का बसून गच्चीवरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.\nमालवण - बहिणीकडे कामानिमित्त आलेल्या राहुल रामचंद्र गोसावी (वय 23, रा. नालासोपारा, मुंबई) याचा उच्चदाब वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने धक्का बसून गच्चीवरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.\nमुंबई येथील राहुल आज सकाळी आईसमवेत वायरी येथे राहणाऱ्या रूपेश गोसावी यांच्याकडे आला होता. वर्षभरापूर्वी राहुल याच्या वडिलांचे निधन झाले होते. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाचे निमंत्रण देण्यासाठी राहुल आपल्या बहिणीच्या घरी म्हणजेच रूपेश यांच्याकडे आला होता. बहिणीचे घर कसे आहे, हे पाहण्यासाठी तो गच्चीवर गेला होता. याचवेळी भ्रमणध्वनीवरून बोलत असताना गच्चीच्या बाजूनेच गेलेल्या अकरा केव्हीच्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीस त्याचा स्पर्श झाला. यात विजेच्या धक्‍क्‍याने तो खाली फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राहुल मुंबईतील जे. जे. रुग्णालयात कामास होता.\nवीज कनेक्‍शनसाठीची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प\nकऱ्हाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन आणि जुन्या विहिरींवर वीज कनेक्‍शन घेण्यासाठी वीज कंपनीकडे ऑनलाइन अर्ज करून...\nपाण्याची चोरी रोखण्यासाठी भरार��� पथके\nकऱ्हाड - जिल्ह्यातील नदी, तलाव, बंधारे आणि कालव्यांतील पाण्याची होणारी चोरी, उपसा रोखण्याची जबाबदारी शासनाच्या जलसंपदा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांवर...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nवीस टक्के वीज दरवाढीने उद्योग संकटात\nजळगाव : वेगवेगळ्या कारणांमुळे आधीच अडचणीत असलेले उद्योगक्षेत्र वीज नियामक मंडळाने केलेल्या सुमारे पंधरा ते वीस टक्के दरवाढीमुळे आणखी अडचणीत आले आहे....\nई-निविदांचा कालावधी कमी करणार\nमुंबई - राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे निवारण करण्यासाठी टंचाई काळातच संबंधित कामे पूर्ण...\nटिटवाळ्याच्या डोंगरांवर भूमाफियांची नजर\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://healthmarathi.com/category/diet-and-nutrition/", "date_download": "2018-12-15T06:22:56Z", "digest": "sha1:JSDAVZB6SAWTBTGR2WPR5OP7BYW7KMOM", "length": 11480, "nlines": 154, "source_domain": "healthmarathi.com", "title": "Diet & Nutrition Archives - Health Marathi", "raw_content": "\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nमहाहेल्थ APP (आरोग्य माहिती मराठीतून)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nHealth Benefits of Drinking Warm Water in Marathi. आरोग्याच्यादृष्टीने पाण्याचे महत्त्व : आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज भरपूर पाणी म्हणजे दिवसातून साधारण आठ ग्लास तरी पाणी पिणे...\nSugarcane juice health benefits in Marathi. आयर्वेदात औषधी गवतांची जी पाच श्रेष्ठ तृणमुळे सांगितलेली आहेत त्यामध्ये ऊसाच्या मुळांचा समावेश केला आहे. ही तृणपंचमुळे थंड गुणाची,...\nकाळी मिरी खाण्याचे फायदे (Black Pepper)\nBlack Pepper nutritional benefits in Marathi. आपल्या जेवणामध्ये मिर्‍यांचा वापर तिखटाला पर्याय म्हणून केला जातो. परंतु काळ्या मिर्‍याचे औषधी गुणधर्म व्यापक आहेत. मिरे उष्ण व तीक्ष्ण...\nलसूण खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Garlic Health Benefits)\nGarlic Health Benefits in Marathi. लसूण आपल्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण फक्त भोजनाची चवचं वाढवत नाही, तर याच्या सेवनाचे अनेक औषधी उपयोग...\nहळद खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Turmeric)\nTurmeric health benefits in Marathi. अन्नपचनाच्या दृष्टीने हळदीचा रोजच्या स्वयंपाकातील वापर महत्त्वाचा. हळदीचा वापर केवळ जेवणापुरताच मर्यादित नाही तर याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्वचा,...\nड जीवनसत्व आहार मराठीत माहिती (Vitamin D in Marathi)\nफॉलिक अ‍ॅसिडचे फायदे मराठीत (Folic acid uses in Marathi)\nFolic acid uses in marathi, Vitamin B9 in Marathi, folic acid tablets in marathi. व्हिटॅमिन B-9 अर्थात ‘फॉलिक अ‍ॅसिड’चे आरोग्यासाठीचे महत्त्व : फॉलिक अ‍ॅसिडमुळे शरीराची चयापचय...\nउत्तम आरोग्यासाठी भाज्या कशा पद्धतीने शिजवाव्यात..\nगरोदरपणात कोणता आहार घ्यावा मराठीत माहिती (Pregnancy diet in Marathi)\nDiet For Diabetes in Marathi Information, Diabetes diet chart in in Marathi. मधुमेह आणि आहार : मधुमेहामध्ये आहाराचे अत्यंत महत्व आहे. योग्य आहारामुळे मधुमेही तसेच टाईप...\nहे सुद्धा वाचा :\nप्रेग्नन्सी टेस्ट कधी आणि कशी करावी..\nभाजल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार (Burns first aid in Marathi)\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना मराठीत माहिती (Mukhyamantri Sahayata Nidhi)\nकांजण्या आजाराची मराठीत माहिती (Chicken pox in Marathi)\nआमचे App डाउनलोड करा :\nआमचे फेसबुक पेज Like करा :\nमुतखड्याचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Kidney stones)\nमुळव्याध – कारणे, लक्षणे, प्रकार आणि उपचार (Piles in Marathi)\nसंधिवात – सांधेदुखी माहिती मराठीत (Arthritis in Marathi)\nवातरक्त – गाऊटचा त्रास मराठीत माहिती व उपचार (Gout in Marathi)\nगजकर्ण नायटा (Ringworm) : कारणे, लक्षणे आणि उपाय\nफुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)\nगरम पाणी पिण्याचे फायदे मराठीत माहिती (Benefits of Drinking Warm Water)\nब्लड कॅन्सरची मराठीत माहिती (Blood cancer in Marathi)\nमधुमेह (Diabetes) मराठीत माहिती\nआईचे दूध वाढवण्याचे उपाय मराठीत (Increase Breast Milk)\nविविध रोगांची माहिती :\nलिव्हर सिरॉसिस आजाराची मराठीत माहिती (Liver cirrhosis in Marathi)\nडोळ्याचा गंभीर विकार काचबिंदू अर्थात ग्लूकोमा (Glaucoma)\nथायरॉइडचा त्रास मराठीत माहिती व उपाय (Thyroid problem in Marathi)\nगुडघेदुखी मराठीत माहिती व उपचार (Knee Pain in Marathi)\nकॉपीराईट सुचना - ह्या वेबसाईटमधील माहिती आपणास आमच्या परवानगी शिवाय अन्य ठिकाणी डिजिटल किंवा प्रिंट, व्हिडिओ स्वरूपात कॉपी पेस्ट करून वापरता येणार नाही. जर असा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमची सर्व माहिती DMCA अंतर्गत सुरक्षित केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/kalidas-day-54884", "date_download": "2018-12-15T07:18:45Z", "digest": "sha1:JKCNJUCCZQLRWJVBEL2SNVBS52D5BES5", "length": 13428, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "kalidas day \"मेघदूता'च्या प्रभावात \"ऋतुसंहार' दुर्लक्षित (महाकवी कालिदास दिन) | eSakal", "raw_content": "\n\"मेघदूता'च्या प्रभावात \"ऋतुसंहार' दुर्लक्षित (महाकवी कालिदास दिन)\nशनिवार, 24 जून 2017\nसंस्कृतच्या अभ्यासक्रमावरही विशेषत्वाने \"मेघदूत' व \"शाकुंतल'चा प्रभाव दिसतो. यासोबत \"ऋतुसंहार'ची चर्चा झाली आणि त्यावर अभ्यास झाला, तर अधिक चांगले होईल.\n- डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी\nसंस्कृत विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ\nनागपूर : महाकवी कालिदास म्हणजे \"मेघदूत' हे एक समीकरणच झाले आहे. अतिशय दर्जेदार असे हे महाकाव्य कित्येक वर्षांपासून देश-विदेशातील साहित्यिकांना भुरळ पाडत आले आहे. नाटक, चित्रपट, नृत्यनाटिका अशा कितीतरी माध्यमांतून ते सहज सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचले. मेघदूताच्या या प्रभावात मात्र, कालिदासाचे \"ऋतुसंहार' हे लघुकाव्य दुर्लक्षित राहिल्याची खंत व्यक्त होते.\n\"आषाढस्य प्रथम दिवसे' महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा होतो. याचेच औचित्य साधून संस्कृतच्या अभ्यासक डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी \"ऋतुसंहार'चे महत्त्व \"सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. \"ऋतुसंहार' या लघुकाव्यात \"संहार' या शब्दाचा अर्थ \"नाश' असा नसून. \"एकीकरण' असा होतो. मेघदूताप्रमाणे यातही ऋतूंचे वर्णन आहे अन तेही तेवढ्याच तोडीचे आहे. सौंदर्यमीमांसा आणि नायिकांची वेगवेगळी रूपं मोहित करणारी ठरतात. एखादे नृत्य नाट्य बसवावे, असा त्याचा दर्जा आहे. \"ऋतुसंहार'ही \"मेघदूता'एवढेच प्रसिद्ध व्हायला हवे होते. तसे झाले नाहीच, शिवाय त्याची उदाहरणेही कमी दिली जातात, असे डॉ. रूपा कुळकर्णी म्हणतात.\nमहाकवी कालिदासाच्या \"रघुवंशम्‌'चेही खूप कौतुक झालेले आहे. विशेषत्वाने कुठल्याही प्रसंगांना \"मेघदूत' महाकाव्य आणि \"अभिज्ञान शाकुंतलम्‌' या नाटकाचीच उदाहरणे दिली जातात. त्याच्यापाठोपाठ \"मालविकाग्निमित्रम', \"विक्रमोर्वशीयम्‌' या संस्कृत नाटकां��ी चर्चा होते, असेही त्या आवर्जून सांगतात.\nसंस्कृतच्या अभ्यासक्रमावरही विशेषत्वाने \"मेघदूत' व \"शाकुंतल'चा प्रभाव दिसतो. यासोबत \"ऋतुसंहार'ची चर्चा झाली आणि त्यावर अभ्यास झाला, तर अधिक चांगले होईल.\n- डॉ. रूपा कुळकर्णी-बोधी\nसंस्कृत विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ\n.. तरच थांबेल मानव आणि वन्यजीवांचा संघर्ष\nसोलापूर : सिमेंटचे जंगल वाढत असल्याने वन्यजीवांचा मूळ अधिवास संपत चालला आहे. अन्नाच्या शोधात माकड, लांडगा, बिबट्या यासह अन्य वन्यजीवांचा वावर...\nसोलापूर : राज्य सरकारने मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर अपंग प्रमाणपत्रासाठी सुशिक्षित बेरोजगारांची धावपळ सुरु झाली आहे. परंतु, सरकारने अपंगत्वाचे...\nअनधिकृत होर्डिंगप्रकरणी पाचपट दंडाचा प्रस्ताव\nपिंपरी - शहरातील खासगी व महापालिकेच्या जागेत जाहिरात फलक अर्थात फ्लेक्‍स व होर्डिंग लावण्यासाठी स्वतंत्र धोरण महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने...\nइथेच शिकून, पण तिकडे जाणार नाही\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती...\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची...\nम्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर\nनागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbra-bypass-will-keep-repairs-128079", "date_download": "2018-12-15T07:43:42Z", "digest": "sha1:MLRHLJUFM4UD7D4NIQEHWG7CUVVWEORV", "length": 14143, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbra bypass will keep repairs मुंब्रा बायप���स दुरुस्ती रखडणार | eSakal", "raw_content": "\nमुंब्रा बायपास दुरुस्ती रखडणार\nबुधवार, 4 जुलै 2018\nमुंबई - शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीसाठी आणखी महिनाभर लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे कामात अडथळा येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे आणखी काही महिने शहरात वाहतूक कोंडीची परिस्थिती कायम राहण्याची शक्‍यता आहे.\nमुंबई - शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीसाठी आणखी महिनाभर लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे कामात अडथळा येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे आणखी काही महिने शहरात वाहतूक कोंडीची परिस्थिती कायम राहण्याची शक्‍यता आहे.\nउरण जेएनपीटीहून मुंबई, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बायपास मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे; मात्र या मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मार्गावर दर पावसाळ्यात खड्डे पडतात. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर अपघाताचे सत्र सुरू होते. त्यातच हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गाच्या दुरुस्तीचे काम घेतले होते. एप्रिलमध्ये होणारे काम अनेक कारणांमुळे पुढे ढकलले जात होते. सुरुवातीपासूनच या कामात खोडा निर्माण झाला होता. अखेर ७ मेपासून या बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. त्यावेळी दोन महिन्यांमध्ये बायपास दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले जात होते. तसेच २४ तास या दुरुस्तीचे काम करण्यात येणार होते; मात्र पावसामुळे काही दिवसांपासून ठरलेल्या वेळेपेक्षा हे काम मागे पडत होते. पावसाने विश्रांती घेतली नसल्याने हे काम महिनाभर मागे पडणार आहे.\nपूल सुरू होण्यास प्रशासन महिनाभर लागत असल्याचे सांगत अाहे. मात्र, कामगार त्यासाठी आणखी दीड महिना जाऊ शकतो, असे सांगत आहेत. येथील स्लॅब हटवण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.\nसुरुवातीला पुलाच्या कामासाठी दोन महिने लागणार असल्याचे सांगितले जात होते; मात्र सतत पडणा���्या पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. या दुरुस्तीकामासाठी आणखी महिनाभर लागू शकतो.\n- आशा जठाळ, विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग\nचौपदरीकरणाच्या प्रतीक्षेत दुरुस्तीची निविदा\nजळगाव - शहरातून मार्गस्थ महामार्गाच्या चौपदरीकरणाची निविदा आठवडाभरात निघण्याचे सांगितले जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाच्या...\nघाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या मुलीचा डेंगीने मृत्यू\nऔरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी तिला...\nनांदेड येथील डांबर गैरव्यवहारातील आरोपींना जामीन\nनांदेड : येथील कोट्यवधी रुपयांच्या डांबर गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींना ए. एम. सय्यद यांनी दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन...\nअभियंता मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम\nखामगाव : कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर व त्यांच्या गाडीचे चालक शैलेश कांबळे यांना काल मंगळवारी कामावर कार्यरत...\nविकासकामांमुळे 300 सीसीटीव्ही कॅमेरे बंद\nनागपूर : मेट्रो रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागपूर महानगरपालिका आदी विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांमुळे...\nसिंहगड घाटरस्ता तीन महिने बंद\nखडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-last-chance-do-answer-ajit-pawar-57711", "date_download": "2018-12-15T07:47:31Z", "digest": "sha1:HBLIYFMZ7BCBCIZLX3KQ6VUJRRQ3OKCU", "length": 13295, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news last chance do answer for ajit pawar अजित पवारांना उ���्तर देण्याची अखेरची संधी - उच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\nअजित पवारांना उत्तर देण्याची अखेरची संधी - उच्च न्यायालय\nगुरुवार, 6 जुलै 2017\nनागपूर - विदर्भातील सिंचन प्रकल्पांचे कंत्राटे देताना झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व यवतमाळ येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी दोन आठवड्यांत उत्तर द्यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.\nनागपूर - विदर्भातील सिंचन प्रकल्पांचे कंत्राटे देताना झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व यवतमाळ येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी दोन आठवड्यांत उत्तर द्यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.\nगोसे खुर्द धरणासह विदर्भातील इतर धरणांच्या बांधकामात व निविदा देण्यात गैरव्यवहार झाल्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी सुरू आहे. या संदर्भात चार जनहित याचिका दाखल केल्या आहेत. या सर्व जनहित याचिकांवर एकाच वेळी सुनावणी करताना अजित पवार व संदीप बाजोरिया यांनी येत्या 15 दिवसांत उत्तर द्यावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अजित पवार यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयाचा कार्यभार असताना राजकीय प्रभावाचा वापर करून संदीप बाजोरिया यांच्या बाजोरिया कन्स्ट्रक्‍शनला कंत्राट दिल्याचा आरोप केला आहे.\nजिगाव (जि. बुलडाणा), लोअर पेढी (जि. अमरावती), चांदूर रेल्वे (जि. अमरावती) येथील रायगड रिव्हर प्रोजेक्‍ट्‌स व दर्यापूर येथील वाघाडी सिंचन प्रकल्पांचे कंत्राट बाजोरिया कन्स्ट्रक्‍शनला मिळाले होते. ही कामे मिळविण्यात बाजोरिया यांची कंपनी पात्र नव्हती, असा दावा याचिकेत केला आहे.\nअजित पवार यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे बाजोरिया यांच्या कंपनीला कंत्राटे मिळाल्याचा दावा याचिकेत केला आहे. या धरणांची कामेही बाजोरिया यांनी पूर्ण केली नाहीत. याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपासंदर्भात येत्या 15 दिवसांत अजित पवार व संदीप बाजोरिया यांनी उत्तर द्यावे, असे उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.\nनीरा डाव्या कालव्यातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन\nवालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून,...\nऔट्रम घाटातील बोगदा ठरणार देशातील सर्वांत लांब\nऔरंगाबाद - औट्रम घाटात उभारला जाणारा 14.2 किलोमीटरचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे....\nगावठाणात पुनर्वसनासाठी नदीपात्रात आंदोलन\nवेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या \"बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात...\nप्रकल्पाच्या घोषणा अन्‌ अंमलबजावणीत अंतर\nनाशिक - कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वर्षात एकाच पिकावर अवलंबित्व असलेली अन्‌ एरवी मजुरीसाठी स्थलांतरित होणाऱ्या वाड्या-पाड्यांवरील कुटुंबे प्रकाशमान...\nलातूरचा रेणा साखर कारखाना सर्वोत्कृष्ट\nपुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा...\nमोदींच्या उपस्थितीवरून मुंबईतील राजकीय वातावरण 'टाईट'\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 डिसेंबरला कल्याण मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमास येत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55823", "date_download": "2018-12-15T07:04:51Z", "digest": "sha1:6AABGF65AN54FVKCKKZMYIYMY6EYNYH4", "length": 11058, "nlines": 191, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अशी हि अदलाबदली - ओटसचे मोदक बदलून \"चॉकोनटी बार\"( चॉकलेट, कोकोनट आणि नट्स) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अशी हि अदलाबदली - ओटसचे मोदक बदलून \"चॉकोनटी बार\"( चॉकलेट, कोकोनट आणि नट्स)\nअशी हि अदलाबदली - ओटसचे मोदक बदलून \"चॉकोनटी बार\"( चॉकलेट, कोकोनट आणि नट्स)\nदूधी = डार्क चॉकलेट(मी ८५% कोको घेतलेय) त्याच प्रमाणात\nगूळ = खजूर ठेचून त्याच प्रमाणात\n१) एक वाटी ओट्स्\n२) एक वाटी ओलं खोबरं (खरवडून)\n३) एक ��ाटी चॉकलेट वितळवून\n४) अर्धी वाटी खजूर ठेचून\n५) दोन चहाचे चमचे आवडते ड्रायफ्रुट्स\n६) अर्धा चमचा वेलची पूड\n७) दोन चहाचे चमचे साजूक तूप\n८) एक वाटी पाणी\n१. चॉकलेट डबल बॉयलर मध्ये वितळवून घ्या.\n२. एक वाटी पाणी उकळून घ्या आणि त्यात बारीक चिरलेला खजूर टाकून लगेच पाच मिनिटाने काढून घ्या. पाणी निथळायला पेपर टॉवेल वर ठेवा. लगदा असा होइल.\n३. तूपात आधी आवडता सुका मेव्याचे मिक्स परतून बाजूला काढून ठेवा.\n४. मग त्याच तूपात खजूर परतून घ्या. ओले खोबरे हि त्यातच टाकून परता. पाणी राहिले नाही पाहिजे.\n५. ओटस नुसतेच कोरडे परतून मग वाटून घ्या. मला वाटून आवडतात. तुम्ही तसेच टाकू शकता.\n६. सर्व चॉकलेटमध्ये टाकून एकत्र करा. चॉकलेट कोमट असतानाच करा. मीठ शिवरा आणि वेलची पूड टाकून एकत्र करा.\n७.एका अ‍ॅलयुमिनियम शीटला तेल लावून घ्या. शीट चारी बाजूने मुडपून टीन सारखा आकार द्या जितक्या जाडीचे बार थापाल तशी. आणि वरील सारणाचा थर लावून फ्रीज मध्ये थंड करा.\nह्यात पाहिजे ते टाकू शकता.\nड्राईड कॅनबेरी, फ्लॅक्स सीडस, काजू, तीळ,कलिंगडाच्या बीया,बदामाची पूड, बेदाणे, शेंगदाणे(भाजून) वगैरे वगैरे.\nएका पुस्तकात फक्त चॉकलेट बार रेसीपी होती ती बदलून.\nमायबोली गणेशोत्सव २०१५ पाककृती स्पर्धा\nलवकर टाका फोटो. भारी प्रकरण\nलवकर टाका फोटो. भारी प्रकरण वाटतय.\n कय सॉलिड दिसताहेत बार..\n कय सॉलिड दिसताहेत बार.. तोंपासु\nअक्षरशः उचलून तोंडात टाकावेसे\nअक्षरशः उचलून तोंडात टाकावेसे वाटले २-३\n लगेच खावेसे वाटत आहेत\n लगेच खावेसे वाटत आहेत\nजबरदस्त दिसतायत. लहान मुलांना\nलहान मुलांना द्यायला पण चांगली पौष्टीक स्वीट.\nगट्टम करावेसे वाटत आहेत.\nगट्टम करावेसे वाटत आहेत. डार्क चॉकलेट मला लय आवडतं\nमस्त दिसतायत. कल्पना खूप\nमस्त दिसतायत. कल्पना खूप आवडली.\nकिती सुरेख दिसताहेत. छानच\nकिती सुरेख दिसताहेत. छानच प्रकार.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://bornphd.blogspot.com/2010/07/blog-post_18.html", "date_download": "2018-12-15T06:21:44Z", "digest": "sha1:MTEOOMUGQXKK3TG7FUDFADXEUN3ND7OS", "length": 13177, "nlines": 141, "source_domain": "bornphd.blogspot.com", "title": "हेम..: एक सकाळ फळाफुलांची..", "raw_content": "\nनासिकरोडव��ून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री. धर्मेश त्रिवेदी यांचं 'हेल्थकेअर फुड अँड ज्युस' नांवाचं छोटंसं रेस्टॉरंट आहे. राहुल सोनवणेनं फोनवरून, खंडोबाच्या टेकडीवर जाणार असशील तर या ठिकाणी आवर्जून जायला सांगितलं होतं. तसं देवळाली कँपमध्ये 'भारत कोल्ड्रिंक्स' कुल्फी आणि फालुद्यासाठी प्रसिद्ध आहेच. त्रिवेदींचं हेल्थकेअर फुड- ज्युस सेंटर, बाहेरून बाकी सामान्यपणे ज्युस सेंटर असतं तसंच.. ..बाहेरच मांडलेल्या खुर्चीवर बसून मेनुकार्डवर नजर फिरवतांना नेहमीच्या सवयीप्रमाणे वेगळं काही ढोसणेबल आहे कां ते बघत असतांना एकदम कोकोनट मिल्कच्या म्हणजे नारळाचं दुधाच्या कॉलमपाशी थबकलो. खवलेलं ओलं खोबरे वाटून पिळल्यावर जो रस निघतो तो म्हणजे नारळाचं दुध. नारळाचं दुध आतापर्यंत उकडीच्या मोदकांबरोबर, तांदळाच्या शेवयांबरोबर, कैरीच्या आमटीत, पुरणपोळीबरोबर,सोलकढीत अशा सपोर्टिंग पोझिशनला चाखलेलं, ...पण डायरेक्ट मेन रोलमध्ये पेयांत ..बाहेरच मांडलेल्या खुर्चीवर बसून मेनुकार्डवर नजर फिरवतांना नेहमीच्या सवयीप्रमाणे वेगळं काही ढोसणेबल आहे कां ते बघत असतांना एकदम कोकोनट मिल्कच्या म्हणजे नारळाचं दुधाच्या कॉलमपाशी थबकलो. खवलेलं ओलं खोबरे वाटून पिळल्यावर जो रस निघतो तो म्हणजे नारळाचं दुध. नारळाचं दुध आतापर्यंत उकडीच्या मोदकांबरोबर, तांदळाच्या शेवयांबरोबर, कैरीच्या आमटीत, पुरणपोळीबरोबर,सोलकढीत अशा सपोर्टिंग पोझिशनला चाखलेलं, ...पण डायरेक्ट मेन रोलमध्ये पेयांत .. त्यांतही प्रकार , म्हणजे १) प्लेन नारळाचं दुध २) नारळाचं दुध आणि गुलकंद ३) नारळाचं दुध आणि खजूर ४) नारळाचं दुध आणि चॉकलेट ५) नारळाचं दुध आणि अंजीर.\nयाशिवाय मुगाच्या आणि मक्याच्या पोह्यांचे चाट आणि वेगवेगळ्या प्रकारची सँडविचेस हेही वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. येथील ज्युसचं वैशिष्ट्य म्हणजे साखर कशातही घालत नाहीत, त्यामुळे फळाची मूळ चव जीभेवर येते. पार्सल देतांनाही ग्राहकाला १ तासाच्या आत ज्युस संपवण्याची सूचना त्रिवेदीजींनी दिलेली मी ऐकली. ऑर्डर द्यायला काउंटरवर पोहोचताच प्रसन्न व हसतमुख अशा धर्मेश त्रिवेदींशी बोलतांनाच डाव्या हाताला लक्ष गेलं. काउंटरवरच ठेवलेल्या टेराकोटाच्या पसरट भांड्यात पिवळीजर्द कण्हेर व जरबेराच्या फुलांची रांगोळी रेखीवपणे मांडलेली दिसली. ..अक्षरशः खेचला गेलो\n..समोर साईबाबांच्या प्रतिमेच्या पुढ्यातही वेगळी पुष्परचना मांडलेली होती. भराभर फोटो काढले.\nत्रिवेदीजी आणि त्यांचे मदतनीस गालात हसत माझा हा उद्योग बघत होते. पोटोबा झाल्यानंतर पुन्हा मी फुलांच्या सजावटीकडे वळालो. पण याबाबत काही छेडण्याआधीच त्यांनी छोटासा अल्बमच समोर ठेवला. पूर्वी वेगवेगळ्या रंगांचे धान्य वापरूनही ते विविध रांगोळ्या बनवत असत, पण त्यासाठी लागणारा प्रचंड पेशन्स आणि जाणवू लागलेला पाठीचा त्रास यामुळे धान्यरंगावलीचा छंद कमी केला. व्यवसायानिमित्ताने एकदा पाँडीचेरीला गेले असतांना मदर मेरीच्या समोर विविध पुष्पगुच्छांची केलेली आकर्षक सजावट मनाला भावून गेली. स्वतःच्या दुकानातही फुलांची अशी काही छोटी सजावट करता येईल असा निर्मितीविचार मनात घेउन रोज नविन काहीतरी वेगळी सजावट करता करता हजारो देखण्या पुष्परंगावल्या साकार झाल्या. सुरूवातीला नुसत्या फुलांची रांगोळी फुले लवकर सुकून जात असल्याने त्यांनी पाण्यावर फुलांची रांगोळी काढण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि आता ते विविध आकारांची छोटी भांडी वेगवेगळ्या आकारांसाठी वापरतात.\nरानफुले असोत किंवा राजफुले असोत, त्रिवेदीजीं त्यांच्या सजावटीत प्रत्येक पाकळीला न्याय देतात. प्रत्येक फुलाचा रंग, आकार वेगळा त्यानुसार मांडणीत प्रत्येकाचं स्थानही उठावदार ठरतं.\nत्यांच्या मोबाईलवर शेकडो सजावटींचे फोटो पहायला मिळतात आणि ते उत्साहाने दाखवतातही. त्यापैकी काही रचना...\nसाधारण २ दिवसांपर्यंत सजावट टिकून रहाते, त्यानंतर मात्र त्यांतील ताजेपणा उणावायला लागतो. मग एवढी मन ओतून केलेली सजावट मोडतांना इमोशनल अत्याचार होत नाही कां या माझ्या शंकेवर स्मित करत त्यांनी उत्तर दिलं '..जिसका सर्जन हुआ है, उसका विसर्जन तो होनाही है'क्या बात है\nज्युसमध्ये घालायच्या साखरेचा सर्व गोडवा त्रिवेदीजींच्या जीभेवर पसरला आहे. निघतांना त्यांच्याकडे व्हिजिटिंग कार्ड मागितल्यावर पुन्हा साखरेची उधळ्ण झाली - 'आप जैसे मित्रही मेरे व्हिजिटिंग कार्ड है. इसलिये मुझे उसकी जरुरत नही लगती.' एकशे एक टक्के खरं आहे\nतु आम्हाला नेहमीच आनंदित केले आहे...\nतुझ्या सृजनशील दृष्टीचा आम्हाला खुप ��भिमान आहे...\nतुझी मांडणी...सादरीकरण नेहमीच कलात्मक, ओघवते व नेत्रसुख:द असते.\nकेवढा हा अप्रतिम कलाविष्कार पाहता क्षणीच मन प्रसन्न झाले.\nपरत त्रिवेदिजीना भेटलास तर आम्चाहि सलाम सांगणे.\nएका नाशिकच्या भेटीत काय काय करणार \nमी इतक्या वेळा पाहिल्या ह्या पुष्परंगावल्या. मन भरतच नाही आहे.\nखूप खूप आवडले फोटो.\nमी आता करून पाहेन अश्याच पुष्परंगावल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/lifestyle/saudi-family-gives-grand-farewell-long-serving-indian-worker-2519", "date_download": "2018-12-15T06:53:36Z", "digest": "sha1:FPGCLMX7JVU73ITCQJG4J3UD7V64GK2T", "length": 5255, "nlines": 40, "source_domain": "bobhata.com", "title": "३५ वर्षे काम केल्याबद्दल अरब परिवाराने अशी केली भारतीय कामगारांच्या कामाची परतफेड!!", "raw_content": "\n३५ वर्षे काम केल्याबद्दल अरब परिवाराने अशी केली भारतीय कामगारांच्या कामाची परतफेड\n८० च्या दशकात दुबईच्या नोकरीचं फॅड आलं होतं. याच दरम्यान सौदीत गेलेल्या ‘मिडो शिरीयन’ यांनी तिथे ३५ वर्ष काम केलं. नुकतंच त्यांची निवृत्ती झाली. पण निवृत्तीच्या दिवशी एका साध्या कामगारासाठी सौदी कुटुंबाने आयोजित केलेला निरोप समारंभ डोळे दिपवणारा होता.\nमंडळी, मिडो शिरीयन’ उर्फ मिडू बाबू हे गेल्या ३५ वर्षापासून ‘अवाद खुदैर अल शेम्मारी’ या सौदी परिवारासाठी काम करत होते. त्यांनी तिथे शेतीची कामे केली व सोबतच हेल आणि अल जौफ या डोंगराळ भागातल्या परिवाराच्या मालकीच्या हॉटेल मध्ये वेटर म्हणूनही काम केलं.\n३५ वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यासाठी सौदी परिवाराने एक खास समारंभ आयोजित केला होता. त्यावेळच्या एका व्हिडीओ मध्ये अवाद खुदैर अल शेम्मारी परिवारातील प्रत्येकजण रांगेत उभा राहून मिडू बाबुला निरोप देताना दिसत आहे. या परीवारातील प्रत्येकाने मिडू बाबुंसाठी खास गिफ्ट्स आणले होते.\nमंडळी, समारंभ आणि गिफ्ट्स सोबत मिडू बाबूंना भरगच्च पेन्शन आणि भेटीदाखल आणखी रक्कम देण्यात आली आहे. ३५ वर्ष काम केल्यानंतर आता ते आनंदाने आपल्या घरी परतू शकतात.\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i080418013057/view", "date_download": "2018-12-15T07:50:33Z", "digest": "sha1:SX2CRUQLQHGJXMH2WV25CRWLB27ZYAVG", "length": 10757, "nlines": 108, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु", "raw_content": "\nमंदार गणेश उपासनेची सविस्तर माहिती द्यावी.\nतृतीयः परिच्छेदः : पूर्वार्ध १\nतृतीयः परिच्छेदः : पूर्वार्ध २\nतृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३\nतृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४\nतृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५\nतृतीयः परिच्छेदः : उत्तरार्ध १\nतृतीयः परिच्छेदः : उत्तरार्ध २\nतृतीयः परिच्छेदः : उत्तरार्ध ३\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nधर्मसिंधु - प्रथम परिच्छेदः\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी हा ग्रंथ रचला आहे.This Grantha was written by Pt. K...\nधर्मसिंधु - द्वितीय परिच्छेदः\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी हा ग्रंथ रचला आहे.This Grantha was written by Pt. K...\nधर्मसिंधु - तृतीयः परिच्छेदः : पूर्वार्ध १\nधर्मसिंधु - तृतीयः परिच्छेदः : पूर्वार्ध २\nधर्मसिंधु - तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३\nधर्मसिंधु - तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ४\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.This 'Dharmasindhu' g...\nधर्मसिंधु - तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे. This 'Dharmasindhu'...\nधर्मसिंधु - तृतीयः परिच्छेदः : उत्तरार्ध १\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे. This 'Dharmasindhu'...\nधर्मसिंधु - तृतीयः परिच्छेदः : उत्तरार्ध २\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे. This 'Dharmasindhu'...\nधर्मसिंधु - तृतीयः परिच्छेदः : उत्तरार्ध ३\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे. This 'Dharmasindhu'...\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी हा ग्रंथ रचला आहे.This Grantha was written by Pt. K...\nचमत्कारचन्द्रिका - अष्टमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - सप्तमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - षष्ठो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - पञ्चमो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - चतुर्थो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - तृतीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - द्वितीयो विलासः\nचमत्कारचन्द्रिका - प्रथमो विलासः\nकाव्यालंकारः - षष्ठः परिच्छेदः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/education-200-farmer-son-guardianship-motivation-initiative-126279", "date_download": "2018-12-15T08:03:41Z", "digest": "sha1:BEIC4T5WAZJNDX45BBZFMWQBWZRFJKLG", "length": 14278, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "education 200 farmer son Guardianship motivation initiative शिक्षणासाठी २०० शेतकरीपुत्रांचे पालकत्व | eSakal", "raw_content": "\nशिक्षणासाठी २०० शेतकरीपुत्रांचे पालकत्व\nमंगळवार, 26 जून 2018\nयवतमाळ - गेल्यावर्षी ३१ विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्यानंतर यंदा २०० शेतकरी पाल्यांचे पालकत्व घेऊन त्यांचे अभियांत्रिकीचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरीपुत्रांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी पुणे येथील नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्‌स, युवा मेळघाट या तरुणांच्या व्हॉट्‌स ॲप ग्रुपम���र्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.\nयवतमाळ - गेल्यावर्षी ३१ विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्यानंतर यंदा २०० शेतकरी पाल्यांचे पालकत्व घेऊन त्यांचे अभियांत्रिकीचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरीपुत्रांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी पुणे येथील नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्‌स, युवा मेळघाट या तरुणांच्या व्हॉट्‌स ॲप ग्रुपमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.\nशेतकऱ्यांना नापिकी, कर्जबाजारीपणा यासह विविध संकटांना सामोरे जावे लागते. आर्थिक परिस्थितीअभावी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण अर्ध्यावर सोडून देण्याची वेळ येते. अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर राज्यासह जपानमधून प्रतिक्रिया आल्या. शेतकऱ्यांसाठी काही तरी केले पाहिजे, यावर सर्वांनी एकत्र येऊन विचारमंथन केले. या ग्रुपमध्ये ४५ सक्रिय तरुणांचा सहभाग आहे. कर्जाच्या ताण घेऊन जगणाऱ्या शेतकऱ्यांना मुलांच्या शिक्षणाची चिंता कायम सतावत राहते. शेतकरी पाल्य अभ्यासात हुशार असूनही त्यांना केवळ पैशाअभावी स्वप्न गुंडाळून ठेवावे लागते. मुलाला शिक्षण देऊ शकलो नाही, या अपराधीपणाच्या भावनेतून शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. भूमिपुत्राच्या घरात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान हा सुवर्ण त्रिकोण पोहोचविण्याचे ध्येय या ग्रुपने उराशी बाळगले आहे. या शैक्षणिक सत्रात २०० गरजू, गरीब शेतकऱ्यांच्या पाल्यांची अभियांत्रिकी पदवी, पदविका जबाबदारी नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्‌स या ग्रुपने उचलली आहे. होतकरू व गरीब विद्यार्थ्यांनी नागपूर, पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर ९० टक्के शैक्षणिक शुल्क, वसतिगृहाची सुविधादेखील उपलब्ध करून देणार आहे.\nपैशाच्या समस्येमुळे गरीब शेतकरी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी यंदा २०० विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी प्रवेश व वसतिगृहाचा खर्च आम्ही करणार आहोत. यासाठी पुणे येथील काही दात्यांनी मदतीचा हात पुढे केला. गरजूंनी आमच्या ग्रुपशी संपर्क साधावा.\n- संकेत मुणोत, नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्‌स, पुणे\n‘रोशनी’मुळेच इंग्लडच्या राणीची भेट\nबारामती - ‘वडिलांच्या कंपनीचा पगार तीन-तीन महिने व्हायचा नाही...घर चालवण्यासाठी माझ्यावर भिस्त म्हणून मी अभियांत्रिकीत प्रवेश घेतला आणि नापास झालो....\nइथेच शिकून, प��� तिकडे जाणार नाही\nटेकाडी (नागपूर) : हेच शाळा चांगली आहे. अजून खदाणीच्या दगाणीन पडली बी नाय. आमच्या घरची भीत पाह्याटले दगाणीन पडली होती. माय, बहीण अन्‌ मी दबली होती...\nस्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय...\nफौजदार तेजस मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर\nदौंड (पुणे) : गडचिरोली येथे तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांविरूध्द राबविलेल्या मोहिमेसाठी आणि नक्षलविरोधी अभियानात दिलेल्या अभियानाची दखल घेत...\nराष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून\nपुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि...\nआरक्षणावरुन ओबीसी-मराठा झुंज लावण्याची गरज काय\nप्रकाश आंबेडकर यांचा ओबीसी हक्क परिषदेत सवाल औरंगाबाद: सरकारची नियत साफ असेल तर ओबीसी आणि मराठा समाजात झुंज लावण्याची गरज काय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/possibility-heavy-rains-till-konkan-central-maharashtra-till-saturday-129662", "date_download": "2018-12-15T07:10:54Z", "digest": "sha1:ZTUMQJ3HIO7DF27TZF364NPE6VPYH5ZR", "length": 12317, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "The possibility of heavy rains till Konkan, in central Maharashtra, till Saturday कोकण, मध्य महाराष्ट्रात शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता | eSakal", "raw_content": "\nकोकण, मध्य महाराष्ट्रात शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता\nमंगळवार, 10 जुलै 2018\nपुणे: कोकणात सुरू असलेल्या पावसाची मुसळधार थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. शनिवारपर्यंत (ता. 14) कोकणसह, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या (बुधवार) कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मु��ळधारेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nपुणे: कोकणात सुरू असलेल्या पावसाची मुसळधार थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. शनिवारपर्यंत (ता. 14) कोकणसह, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या (बुधवार) कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nमंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये पालघरसह कोकणात पावसाची धुव्वाधार पावसाने दणका दिला. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला. मात्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला असून, जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. कोकणातील पालघर आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. वसई येथे 299 मिलीमीटर, पालघर 290, मांडवी 229, अगशी 224, निर्मल 246, विरार 235, मानिकपूर येथे 259 मिलीमीटर पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.\nउद्धव ठाकरेंची सभा न भूतो न भविष्यती होईलः संजय राऊत\nपंढरपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 24 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे जाहीर सभा होणार आहे. आयोध्या नंतर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री...\nगुहागरमधील विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर\nपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद गुहागर शाखा आयोजित विभागीय मराठी साहित्य संमेलन १४, १५ आणि १६ डिसेंबरला गुहागरमध्ये देवपाट पोलीस परेड...\nआठव्‍या ग्‍लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती\nमुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू,...\nराज्यात आजपासून पावसाची शक्यता\nपुणे : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून, त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे....\nनाशिकच्या विकासाला चार वर्षांत लागली दृष्ट: भुजबळ\nनाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त \"सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले....\nसाहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर\nनवी दिल्ली- साहित्य ��कादमीतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या 2018 साठीच्या पुरस्कारांमध्ये मराठी भाषेसाठी समीक्षक मा. सु. पाटील आणि कोकणी भाषेसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-ishan-mense-school-news-olympiad-competition-58042", "date_download": "2018-12-15T08:02:02Z", "digest": "sha1:3SAQEMJUSJE62HL43XNIGPPL6M2LPKZ2", "length": 13308, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news ishan mense school news olympiad competition राष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये फलटणच्या चिमुकल्या ईशान मेनसेचे यश | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये फलटणच्या चिमुकल्या ईशान मेनसेचे यश\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nराष्ट्रीय स्तरावरील ऑलिंपियाड स्पर्धा परिक्षेमध्ये येथील ईशान मेनसेने अकरावा क्रमांक पटकावून यश मिळविले आहे. तर जाज्वल्य सदावर्ते व अनुष्का पाटील या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करुन जिल्हाचे नाव देशपातळीवर झळकविले.\nफलटण (जि. सातारा) - राष्ट्रीय स्तरावरील ऑलिंपियाड स्पर्धा परिक्षेमध्ये येथील ईशान मेनसेने अकरावा क्रमांक पटकावून यश मिळविले आहे. तर जाज्वल्य सदावर्ते व अनुष्का पाटील या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करुन जिल्हाचे नाव देशपातळीवर झळकविले.\nईशान हा किडस इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. नाविन्यपूर्ण कल्पना आणि अभ्यासपूर्ण धोरणामुळे किडस इंटरनॅशनळ स्कूलचे विद्यार्थी यशस्वी होत असल्याच्या प्रतिक्रिया शाळेच्या अध्यक्ष वैशाली शिंदे यांनी व्यक्त केल्या. शाळेच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची शालेय अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी एमटीएस, ऑलिंपियाड, क्विझ कॉन्टेस्ट, ऍबॅकस तसेच वैदिक मॅथ्स इत्यादी प्रकारच्या उपक्रम किंवा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात येत असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाल्या.\nमागील वर्षातही ऑलिंपियाड ���रिक्षेत नऊ मुलांनी सुवर्णपदक पटकावले होते. तर याच परिक्षेत चालू वर्षात 13 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामध्ये इयत्ता पहिलीतील ध्रुवी मेहता, जीत होरा, श्रीजना माने, स्वरा अटक, अर्णव ससाणे, संकीशा सोरटे, विभा शिर्के, श्रेया शिंदे, जान्हवी पावरा, इयत्ता दुसरीतील ईशान मेनसे, इयत्ता तिसरीतील अनुष्का पाटील, इयत्ता चौथीतील श्रवस्ती अहिवळे, इयत्ता पाचवीतील श्रेयश अहिवळे यांनी यश मिळवले आहे. याच बरोबर या ऑलिंपियाड परीक्षेमध्ये दिल्ली येथील घेण्यात आलेल्या टेलिफोनिक इंटरव्ह्यूसाठी ईशान मेनसे (इयत्ता दुसरी), अनुष्का पाटील (इयत्ता तिसरी), श्रावस्ती अहिवाळे (इयत्ता चौथी) आणि विभा शिर्के (ज्युनियर केजी) यांची निवड झाली आहे.\nकामात ‘ब्रेक’ घ्या, तणावमुक्त राहा’ - अभिषेक ढवाण\nबारामती - कोण म्हणतं की, मेंदू हा तसाच राहतो शरीराबरोबर मेंदूसुद्धा आपण जिवंत असेपर्यंत वाढत राहतो..त्याचे कार्य बदलत राहते.. प्रकृतीसाठी चांगले...\nसकाळ चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला\nपाली - सकाळ समूहाच्या रविवारी (ता.16) होणाऱ्या चित्रकला स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्पर्धकांसह स्पर्धा केंद्रे देखील सज्ज झाली आहेत....\nराष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ\nपिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला...\nसंशोधनावर आधारित स्पर्धा येत्या शुक्रवारी\nपुणे - विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘आविष्कार’ ही संशोधनावर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात...\n#DecodingElections : छत्तीसगडची काँग्रेसला निर्णायक साथ\nराजस्थानात सत्ता परिवर्तन दर पाच वर्षांनी होते. तसे छत्तीसगडच्या बाबतीत आतापर्यंत झाले नव्हते. राजस्थान व मध्य प्रदेशात भाजपशी चुरशीची स्पर्धा सुरू...\nसातारा - राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञावंत मुलांचा शोध घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना १९५४ पासून सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmrcl.com/mr", "date_download": "2018-12-15T06:52:37Z", "digest": "sha1:CNMAOE3LOGSBKKFC6KNPRDSCGLUWVGCK", "length": 8683, "nlines": 192, "source_domain": "www.mmrcl.com", "title": "Mumbai Metro Rail Corporation Limited (MMRC)", "raw_content": "\nआपल्या मेट्रोला जाणून घ्या\nआमचे स्वप्न, ध्येय व मुल्ये\nमुंबई मेट्रो -३ चे फायदे\nमुंबई मेट्रो लाईन ३ – वैशिष्ट्ये\nअनुपालन अधिकारी आणि कंपनी सचिव\nवाहतुक वळविण्याची नमुना योजना\nसुविधांचे स्थलांतर करण्यासाठी नमुना योजना\nजमिनीच्या आवश्यकतेची नमुना योजना\nपुनर्वसन व पुनर्स्थापना (आर & आर )\nइन-सिटू आर & आर कार्यालय पत्ता\nप्रकल्प अहवाल व कागदपत्रे\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कंत्राटदार\nसार्वजनिक माहिती अधिकारी / सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी\nनियमित विचारले जाणारे प्रश्न\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित(भारत सरकार व महाराष्ट्र शासन याचा संयुक्त प्रकल्प)\nMMRC मध्ये आपले स्वागत आहे\nमेट्रो दिनदर्शिकेत झळकणार विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे\nमेट्रो ३ च्या दिनदर्शिकेत जेजेच्या विद्यार्थ्यांची चित्रे\nआणि उलगडले मेट्रोचे अंतरंग\nकुलाबा-वांद्रे-सिप्झ दरम्यान ३२ ब्रेकथ्रू\n\"उद्देशप्राप्तीच्या दिशेने आखलेले प्रकल्प वेगाने वाटचाल करु लागतात तेव्हा ती एक प्रशंसनीय बाब ठरते. मेट्रो-३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) हा ३३. किमी प्रकल्पाची प्रगती देखील अशीच वेगाने होत आहे. मुंबईतील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ठरवलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मेट्रो वाहतूक ही पर्यावरणपूरक असून मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जन व प्रदूषण कमी करण्यास मदत होईल \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/cbse-board-exam-results-this-afternoon-4th-announced-to-be/", "date_download": "2018-12-15T07:13:46Z", "digest": "sha1:CHUVOY5KDZOO74UET67Q7AORAYJ3MGBA", "length": 7406, "nlines": 192, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nसीबीएसईच्या १०वी च्या परीक्षेचा निकाल आज दुपारी ४ वाजता वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.\nयंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेला १० लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यांचा आज निकाल जाहीर होईल.\nविद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.\nमागिल लेख राजकीय वादातून दिया जाईलकारची हत्या\nपुढील लेख मालाडमध्ये ‘एमएम मिठाईवाला’च्या दुकानाला आग\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nममता बॅनर्जींना मोदींनी रस्ता बदलून येण्याच केलं मार्गदर्शन\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/shivar-sansad-establishment-1242150/", "date_download": "2018-12-15T07:08:15Z", "digest": "sha1:R5UHVFZN6TPU47IVUVNGUHNV42BHGULR", "length": 15274, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शेतकऱ्यांना प्रबोधनातून आत्मबल देणारा ‘विनायक’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nशाळकरी मुलांना पळवून नेत सिगारेटचे चटके, गळय़ावर चाकू\nआर्णीत भाजप कार्यकर्त्यांचा भरदिवसा निर्घृण खून\nशीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा\nटोनी ब्लेअर यांची ब्रेग्झिटसाठी पुन्हा सार्वमताची मागणी\nगॅरी कस्टर्न भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये\nशेतकऱ्यांना प्रबोधनातून आत्मबल देणारा ‘विनायक’\nशेतकऱ्यांना प्रबोधनातून आत्मबल देणारा ‘विनायक’\nशेतकऱ्यांच्या आत्महत्येने विनायक हेगाणा हा अवघ्या एकवीस वर्षांचा तरुण अस्वस्थ झाला.\nदीड वर्षांत शिवार संसदचे तीन हजार सहकारी\nशेतकऱ्यांच्या आत्महत्येने विनायक हेगाणा हा अवघ्या ए��वीस वर्षांचा तरुण अस्वस्थ झाला. ऐन तारुण्यातील अवखळ मस्तीच्या वयात आत्महत्या कशा रोखता येतील याचा विचार करू लागला. घरची परिस्थिती बेताची, उत्पन्नाचे साधनही नाही. अनेकांकडे खेटे मारूनही अपेक्षाभंग झाला. तरी हतबल न होता ‘शिवार संसद’ ही संस्था स्थापन करून गावागावांत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी त्याने महाराष्ट्र पालथा केला. दीड वर्षांत आता तीन हजार सहकाऱ्यांच्या माध्यमातून विनायकने शेतकऱ्यांना मानसिक आधार देत कठीण परिस्थितीतही संघर्ष करण्याचे बळ देऊ लागला आहे.\nबीड जिल्ह्णाात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा वाढल्याने अनेक जण कठीण परिस्थितीतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. विनायक चंद्रकांत हेगाणा (रा.अर्जुनवाड, ता. शिरोळ, जि.कोल्हापूर) हा अवघ्या २१ वर्षांचा तरुण दोन आठवडय़ापूर्वी पाली, कुर्ला या गावांतील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रबोधन करू लागला. शासनाच्या योजनांची माहिती देत रोजगारनिर्मितीचे स्रोत सांगून आíथक अडचणीत असलेल्या कुटुंबांना जगण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल अशा पद्धतीने त्याने प्रबोधन केले.\nदीड वर्षांत तीन हजार सहकारी तयार करून आता विनायकने ही चळवळ शिवार संसदच्या नावाने गावागावांत पोहोचवली आहे. शेतकरी कुटुंबातला जन्म असल्याने लहानपणापासूनच शेतकऱ्यांचे प्रश्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. आत्महत्येच्या वृत्ताने तर त्याला अधिकच अस्वस्थ केले. पण घरची परिस्थिती बेताची. स्वत:कडे उत्पन्नाचे साधन नाही. करायचे काय असा विचार असला तरी कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी काम करत त्यांना आत्महत्येच्या विचारापासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या विचाराने त्याची झोप उडवली. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठीचा एक प्रस्ताव घेऊन विनायकने सरपंचापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वाना भेटून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच पदरी पडले नाही. पण हताश न होता विनायकने आहे त्या परिस्थितीत बिनपशाचा खटाटोप सुरू केला. सुरुवातीला अनेक गावांत जाऊन विनायकने शिवार संसदच्या नावाखाली प्रबोधन सुरू केले. त्याच्या या तळमळीला त्याच्या वयातील तरुणांनी साथ देण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहत��� जवळपास तीन हजार सहकाऱ्यांचा एक समूहच तयार झाला. सकाळी उठून एसटी बससह मिळेल त्या वाहनाने गावात जायचे. शेतकऱ्यांशी थेट चर्चा करत त्यांची परिस्थिती जाणून घेत त्यावर मार्ग काढण्याचे प्रबोधन करायचे हे काम आता नित्याचे झाले आहे.\nसांगली, बीड, जालना, वर्धा, अमरावती, उस्मानाबाद, यवतमाळ, सोलापूर या जिल्ह्णाांत प्रामुख्याने प्रबोधन करून विनायकने शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आर्वी येथील शांतिवन प्रकल्पातून शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे सांगताना डॉ. सुनीलकुमार लवटे, दीपक नागरगोजे, सुरेश राजहंस यांच्या पाठबळामुळे आपण हे काम करत असल्याचे विनायक सांगतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nPhoto : इशा अंबानीच्या लग्नात ऐश्वर्याने केली दीपिकाची कॉपी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n२०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका\nInd vs Aus 2nd Test Day 2 Live : पुजारा-कोहलीने सावरले; चहापानापर्यंत भारत २...\n रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर\nविदेशी आईच्या पोटी जन्मलेला मुलगा राष्ट्रप्रेमी असू शकत नाही: भाजपा सरचिटणीस\n'दिसतं तसं नसतं', सोनम कपूरने दूर केला मुंबई पोलिसांचा गैरसमज\nअभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात बाऊन्सर्सनी केली प्रेक्षकांना मारहाण\n'आता तू म्हातारी झालीस', अमिषा पटेल सोशल मीडियावर ट्रोल\nVideo : 'तेरे बिन' गाण्यात सारा-रणवीरची केमिस्ट्री\nदीपिकाच्या लग्नावेळी लीक झालेल्या रणबीरसोबतच्या त्या फोटोबद्दल आलिया म्हणते..\n‘शीव-पनवेल’वर आठ पदरी बोगदा\nसर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू\nमहाविद्यालयांमधील ‘डेज् सेलिब्रेशन’विषयी साशंकता\nदोन मैत्रिणींच्या गप्पांची सुरेल शब्दमैफल\nपंतप्रधानांच्या कार्यक्रमावर दुर्गंधीचे संकट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4640701", "date_download": "2018-12-15T06:58:59Z", "digest": "sha1:4HSAS7NOOSME53AYJHRA4725LUAOHNPR", "length": 2978, "nlines": 38, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – मी आणि ती\n— by पल्लवी सावंत\nदोन 'मीं'च्या भांडणात.. अदृश्य 'मी'च भावतो\nमला 'मी' म्हटलं ;तर दुसरीला 'ती' म्हणू\nसूर असले माझे;तरी वाजवते तीच वेणू\nमी शांत असले की..तिची अखंड बडबड'\nएकदम आगाउपणा करण्याची;तिची नेहमीचीच धडपड\nमी म्हटलं नाही; की ती म्हणणार 'हो'.\nमाझ्या अस्वस्थ मौनात तिचा नेहमीचाच टाहो\nमाझ कौतुक झालं;की ती खडबडून जागी होते.\nम्हणते, हुरळून जाऊ नको गं;हे सारे आहे थिटे\nदिला कुणी कधी..जिव्हारी लागणारा घाव...\nतीच उत्साहाने सांगणं;झेल झेल तो. यांचा असायलाच हवा सराव\nमी कुणावर हसले;की ती माझ्यावर हसते,\nया विचित्र गुंत्यात मी नेहमीच फसते\nमी क्षितिजाकडे पाहताना..ती क्षितिजापार जाते,\nमी ओंजळ चाचपताना..ती दुथडीभरून वाहते\nमला ठेच लागली की ती म्हणते व्वा\nझाला सुरु वाटतं..हिचा प्रयत्न नवा\nयावेळी होईल न पूर्ण ती म्हणायचं म्हणून म्हणते,\nतिच्या या शंकेने मी मनातल्या मनात कण्हते\nमाझ खचलेपण तिला अनेकदा जाचतं,\nकारणमीमांसा करताना तिचं-माझं नेहमीच वाजतं\nमाझी तिची आहे प्रत्येक श्वासागणिक भेट,\nकनेक्शनच आहे हो आमचं.. पारदर्शी..थेट\nमला निर्णयाप्रत पोहोचवणं तीच ठरलेलं काम आहे,\nमाझ्या अविवेकी वेगावर तिचा संयमी लगाम आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-tennis/sports-news-angelique-mughuruza-58827", "date_download": "2018-12-15T08:01:24Z", "digest": "sha1:7FEIH7ESUMKJ6YB6543TCWSZB34VZGVM", "length": 15319, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Angelique Mughuruza अग्रमानांकित अँजेलिकवर मुगुरुझाची मात | eSakal", "raw_content": "\nअग्रमानांकित अँजेलिकवर मुगुरुझाची मात\nमंगळवार, 11 जुलै 2017\nलंडन - अग्रमानांकित अँजेलिक केर्बरचे विंबल्डनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. गतवर्षीच्या फ्रेंच विजेत्या गार्बीन मुगुरुझाने चौथ्या फेरीत तिला ४-६, ६-४, ६-४ असे पराभूत केले. या पराभवामुळे अँजेलिकला अव्वल स्थानावरून पायउतार व्हावे लागेल.\nचौदावे मानांकन असलेल्या मुगुरुझाने एका सेटच्या पिछाडीवरून झुंजार खेळ केला. हा सामना दोन तास १८ मिनिटे चालला. मुगुरुझाने ५५ विनर्स मारले, तर अँजेलिकला केवळ २७ विनर्स मारता आले. निर्णायक सेटमध्ये सुरवातीला ब्रेक मिळवूनही अँजेलिकला फायदा उठविता आला नाही.\nलंडन - अग्रमानांकित अँजेलिक केर्बरचे विंबल्डनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. गतवर्षीच्या फ्रेंच विजेत्या गार्बीन मुगुरुझाने चौथ्या फेरीत तिला ४-६, ६-४, ६-४ असे पराभूत केले. या पराभवामुळे अँजेलिकला अव्वल स्थानावरून पायउतार व्हावे लागेल.\nचौदावे मानांकन असलेल्या मुगुरुझाने एका सेटच्या पिछ��डीवरून झुंजार खेळ केला. हा सामना दोन तास १८ मिनिटे चालला. मुगुरुझाने ५५ विनर्स मारले, तर अँजेलिकला केवळ २७ विनर्स मारता आले. निर्णायक सेटमध्ये सुरवातीला ब्रेक मिळवूनही अँजेलिकला फायदा उठविता आला नाही.\nअँजेलिकला गेल्या वर्षी सेरेना विल्यम्सकडून पराभूत व्हावे लागले होते. तिला यावर्षी पहिल्या तीन पैकी एकाही ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठता आलेली नाही.\nमहिला एकेरीत या स्पर्धेनंतर नवी अव्वल खेळाडू उदयास येईल. रुमानियाच्या सिमोना हालेपला उपांत्य फेरी गाठल्यास हा मान मिळेल. तिला तेवढी आगेकूच करता आली नाही, तर कॅरोलिना प्लिस्कोवाची या शर्यतीत सरशी होईल.\nयंदाच्या फ्रेंच विजेत्या जेलेना ऑस्टापेन्कोने येथे प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाला ६-३, ७-६ (८-६) असे हरविले. एलिनाला चौथे मानांकन होते. एकवेळ तिला विजयाची संधी होती. जेलेनाला आठ मॅचपॉइंट लागले.\nव्हीनस विल्यम्सनेही आगेकूच केली. तिने २७व्या मानांकित ॲना काँजुहचा ६-३, ६-२ असा पराभव केला. रशियाच्या स्वेतलाना कुझ्नेत्सोवाने पोलंडच्या ॲग्नीस्का रॅडवन्स्काचे आव्हान ६-२, ६-४ असे परतावून लावले. सातवे मानांकन असलेल्या स्वेतलानाने दहा वर्षांत प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. ॲग्नीस्काला नववे मानांकन होते.\nमहिला एकेरीत मॅग्डलेना रिबॅरीकोवाची कामगिरी चर्चेचा विषय ठरली. ग्रास कोर्टवरील तरबेज खेळाडू असूनही तिला विंबल्डनमध्ये प्रभाव पाडता आला नव्हता. या वेळी तिने पेट्रा मार्टिचवर ६-४, २-६, ६-३ असा विजय संपादन केला. कारकिर्दीत प्रथमच तिने विंबल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. क्रोएशियाच्या पेट्राने पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. मॅग्डलेना क्रमवारीत ८७वी आहे.\nपात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या भारताच्या सिद्धांत बांठियाचा पहिल्या फेरीत पराभव झाला. फ्रान्सच्या मॅट्टीओ मार्टिनेयू याने त्याला ३-६, ६-२, ७-५ असे हरविले.\nविजय मल्ल्याने त्यांचे केले अभिनंदन...\nलंडनः भारतातील बॅंकांना सुमारे 9 हजार कोटी रुपयांचा गंडा घालून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने ट्विटरवरून सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे...\nउर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा\nमुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा...\nलंडनच्या न्यायालयाकडून विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी\nलंडन: देशातील बँकांना सुमारेनऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....\nविजय मल्ल्यासाठी मुंबईतील तुरुंगात खास तयारी सुरू..\nमुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण...\nआयपीएलमधील एका सामन्याची कमाई सर्वात भारी\nलंडन - क्रिकेट विश्‍वाला भूरळ पाडणाऱ्या आणि मालामाल करणाऱ्या आयपीएलने आता जगात सर्वात श्रीमंत लीग असा लौकिक मिळवला आहे. आयपीएलमधील प्रमुख खेळाडूंची...\nधार्मिक स्थळांची सुरक्षा कडक रेल्वेस्थानके वाऱ्यावर\n२६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला चढवल्यानंतर आजही शहरातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांची सुरक्षा उघड्यावरच आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bobhata.com/sports/how-cricket-all-stars-partnership-broke-2512", "date_download": "2018-12-15T07:50:12Z", "digest": "sha1:PWSZWE73PEQIZKMSQR7BAZSYAXENCCVO", "length": 13387, "nlines": 53, "source_domain": "bobhata.com", "title": "शेन वॉर्नने केलीय आपल्या सचिनवर चिखलफेक... नक्की प्रकरण काय आहे??", "raw_content": "\nशेन वॉर्नने केलीय आपल्या सचिनवर चिखलफेक... नक्की प्रकरण काय आहे\nसचिनबद्दल बोलताना आपण भारतरत्न सचिन तेंडुलकर असं कधीच म्हणत नाही. तो आपल्या काही जणांसाठी 'सच्या' तर काही जणांसाठी 'तेंडल्या' आहे...कारण सरळ आहे.. त्याला आपण अगदी आपलाच माणूस समजतो\nसचिन जसा क्रिकेटच्या दुनियेत थोर माणूस आहे, तसाच तो त्याच्या सार्वजनीक जीवनात साधेपणासाठी प्रसिध्द आहे . हो, हा साधेपणा म्हणजे त्या��े दाखवायचे दात नाहीत तर खरोखरच एकदम 'जंटलमन'आहे. अशा या आपल्या झंटलमनने 'रगीला रतन' हे एकच नाव फिट्ट बसेल अशा शेन वॉर्नसोबत एकदा पार्टनरशिप केली आणि फसला. फसला असंच म्हणायला हवं कारण त्या ड्यांबीस शेन वॉर्नने त्याच्या 'नो स्पिन' या आत्मचरित्रात पार्टनरशिप तुटल्याचं खापर सचिनच्या डोक्यावर फोडलंय. तर, मंडळी शेन वॉर्नच्या क्रिकेट करीअरबद्दल आणखी काही सांगायचं म्हणजे फुक्कटचा टाइम पास होईल, पण या तुटलेल्या पार्टनरशिपची गोष्ट मात्र तुम्हाला सांगायलाच हवी.\nसचिन आणि शेन वॉर्न यांनी भागीदारी केली होती क्रिकेट ऑल स्टार्स या मालिकेसाठी आता या मालिकेचा फारसा गाजावाजा भारतात झाला नाही. कारण ही तीन सामन्यांची मालिका अमेरिकेत आणि तीही अमेरिकन लोकांसाठी खेळली गेली होती. हे झालं होतं वॉर्न आणि सचिन या दोघांनीही इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर आता या मालिकेचा फारसा गाजावाजा भारतात झाला नाही. कारण ही तीन सामन्यांची मालिका अमेरिकेत आणि तीही अमेरिकन लोकांसाठी खेळली गेली होती. हे झालं होतं वॉर्न आणि सचिन या दोघांनीही इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर या सिरीजमध्ये अमेरिकेत तीन २०-२० सामने खेळले गेले होते. आता या सामन्यांची मूळ संकल्पना माझीच होती असं शेन वॉर्नचं म्हणणं आहे. अमेरिकेत बरीच आशियातली जनता आहे, त्यांना ही आयडिया आवडेल आणि क्रिकेटचा प्रचार होईल. झालंच तर पुढेमागे केवळ बेसबॉल खेळणारी अमेरिका क्रिकेट खेळायला लागेल या उद्दीष्टाने हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.\nकल्पना सुंदरच होती यात शंका नाही. पण हे सामने आयोजित करायचे कोणी आणि पैसे गुंतवायचे कोणी हा प्रश्न होताच. स्पॉन्सर करण्यासाठी शेन वॉर्ननं गाठला ऑस्ट्रेलीयातला मोठा बिल्डर लॉइड विल्यम्स. लॉइड विल्यम्सची गुंतवणूक फक्त रिअल इस्टेटमध्येच नाही तर रेसचे घोडे, घोड्याच्या शर्यती आणि कॅसिनोंमध्ये पण आहे. या सामन्यात पैसे गुंतवायलाही लॉइड विल्यम्स एका पायावर तयार झाले. पण अट एकच होती \" तेंडुलकर पाहिजे\".\nयानंतर वॉर्नने सचिनला फोन केला. सचिनच्या मनातही अशीच काही कल्पना घोळत होती म्हणून सचिननेही वॉर्नसोबत काम करण्याचे मान्य केलं. अशा रितीने दोघं एकत्र आले आणि क्रिकेट ऑल स्टार्सचा जन्म झाला.\nवॉर्नच्या म्हणण्याप्रमाणे संकल्पना त्याच��� होती आणि तो अर्धी भागीदारी सचिनला देत होता. सचिनने ही मालिका त्याचा सल्लागार संजय आणि बेन स्टर्नर हाताळतील असे सांगीतले. शेन वॉर्नच्या दृष्टीने ही दोघंही सज्जन होती पण असा मोठा कार्यक्रम करण्याच्या लायकीची नव्हती. वॉर्न पुढे म्हणतो की \"सचिनच्या हट्टापुढे मी नमते घेतले.\"\n\"सचिनच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या सल्लागाराच्या हातात हे काम दिले ही माझी घोडचूक होती.\"असे म्हणताना वॉर्न पुढे म्हणतो की यामुळे हा \"सगळा घाट्याचा सौदा झाला\". आयसीसीने या सामन्यांना मान्यता दिली. पण बदल्यात लाखो डॉलर वसूल केले. अमेरिकन क्रिकेट असोसिएशनने ऐनवेळी खोडा घातला आणि आमच्या परवानगीशिवाय सामने होणार नाहीत अशी भूमिका घेतली.\nसचिनच्या मॅनेजमेंटवर टिका करताना वॉर्न पुढे म्हणतो की त्याच्या मदतनिसांनी कराराचे मुद्दे बारकाईने वाचले नाहीत आणि त्यामुळे 'ड्रॉप इन पिच ' म्हणजे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी हलवता येईल असे पिच भयंकर महाग पडले आणि त्यामुळे अडीच लाख डॉलर्सचा भुर्दंड भरावा लागला. मी वारंवार माझ्या बाजूने दोन आणि तुझ्या बाजूने दोन असे मॅनेजर घ्यावे असे सुचवत होतो पण सचिनने प्रत्येक वेळी नकार दिला. \"\nवॉर्न केवळ सचिनच्या मॅनेजरवरच टीका करून थांबलेला नाही. सोबत भारतीयांवरही त्याने शेरे मारले आहेत. तो म्हणतो, \"भारतीयांना उशीर करण्याची सवयच आहे , ते तिकडे भारतात चालते पण इकडे नाही.\" हॉटेल बुकींग- जाहिराती- किट्स सगळे काही शेवटच्या क्षणी व्हायचे. त्यानंतर राज नावाचा एक गृहस्थ मदतीला आला आणि सगळे काही सुरळीत पार पडले. शेवटी वॉर्न म्हणतो की \"न्युयॉर्कच्या सामन्यासाठी लावलेलं १७५ डॉलरचे तिकीट फारच महाग होतं, त्यामुळे फक्त ३७००० प्रेक्षक आले. स्टेडीयम भरले नाही.\"\nक्रिकेटऑल स्टार्सचे एकूण तीन सामने अमेरिकेत झाले. अमेरीकेच्या लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. पण \" कमाई झाली नाही\" असं वॉर्नचं म्हणणं आहे. या सगळ्या फियास्कोबद्दल तो दोष देतो सचिनच्या टीमला त्याच्या म्हणण्याप्रमाणे, 'सचिन चांगला आहे, पण त्याची माणसं चांगली नव्हती.'\nतर मंडळी, नक्की काय घडले हे कळायला मार्ग नाही पण वॉर्नने या नंतर जे आरोप सचिनवर केले आहेत ते मात्र गंभीर आहेत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे नंतर \" सचिनने त्याचे फोन घेणे बंद केले. भारतात अनेक खेळाडूंशी परस्पर करार करायला सुरु���ात केली. ऑल स्टार्सचे माझं स्वप्न भंगलं.\"\nशेन वॉर्नच्या क्रिकेट बाहेरच्या 'रंगीत' आयुष्यावर नजर टाकली तर हे सहज कळेल की हा इसम खोटे बोलण्यात पटाईत आहे. सज्जन सचिनने वॉर्नच्या टिकेवर काहीही भाष्य केलं नाहीय. हे त्याच्या स्वभावाला धरूनच आहे नाही का\nगोंडस बाळांना बघून त्यांचे गालगुच्चे घेण्याची इच्छा का होते हे आहे वैज्ञानिक उत्तर \nमोगलीची गोष्ट येण्यापूर्वीच भारतात खराखुरा एक मोगली होऊन गेला.. तुम्हांला माहित आहे का याची कहाणी\nया मुलीनं बाबाची तक्रार पोलिसात केली, पण बाबाला यासाठी मुलीचा अभिमान वाटतोय\nचित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल \nजपानमध्ये लवकरच रोबॉट्स जेवण वाढतील...आणि पाहा यांना कामाला कोण लावणार आहे ते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nashik-botanical-garden-laser-show-stopped-259823.html", "date_download": "2018-12-15T06:32:30Z", "digest": "sha1:SZNXPZUFFMQ2FJYNR7E5MLU2FYWWR4JQ", "length": 14610, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाशिकमध्ये मनसेची सत्ता गेली, बाॅटेनिकल गार्डनच्या 'लेझर शो'ची बत्ती गेली", "raw_content": "\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nसंभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी नाकारली पवानगी\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nनोकरदारांना खुशखबर, पीएफमधून काढू शकता इतके पैसे\nदास यांची नेमणूक आर्थिक दहशतवादाची सुरूवात, सामनातून हल्लाबोल\nमोदींच्या कल्याण दौऱ्याला उत्तर भारतीय महापंचायत करणार विरोध\nहा आहे गुजरात माॅडेल, जन्मानंतर बाळाला अवघ्या 2 तासात आधार आणि पासपोर्टही मिळाले\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nमधुरा आणि सुबोध घेणार 'एक निर्णय'\nIshaAndAnandWedding : ईशा - आनंद यांच्या ग्रॅंड रिसेप्शनची खास बात...\nदीपवीरच्या लव्ह स्टोरीत 'या' व्यक्तीचा मोठा हात\nराफेल करारावर राहुल गांधींचं मोदींना Open Challenge; ही आहेत 9 आव्हानं\n500 कोटींच्या संपत्तीचे मालक असलेले 'टीएस बाबा' आता बनणार मुख्यमंत्री\nPHOTOS: डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nPHOTOS : लेडी रजनीकांत नावानं प्रसिद्ध आहे ही अभिनेत्री\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nसायनानं केलं लव्हमॅरेज, कोण आहे 'तो' लकी स्टार\nIndia vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान\nकॅप्टन कोहलीच्या अफलातून झेलने प्रेक्षक अचंबित, पाहा VIDEO\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nVIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके\nअशा पद्धतीने चोरीला जाऊ शकते तुमचीही बाईक, पाहा हा CCTV\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nपाणवठ्यावर वाघिणीने केली सांबराची शिकार, VIDEO व्हायरल\nनाशिकमध्ये मनसेची सत्ता गेली, बाॅटेनिकल गार्डनच्या 'लेझर शो'ची बत्ती गेली\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बॉटेनिकल गार्डनने सत्ताबदल होताच मान टाकलीये\n04 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बॉटेनिकल गार्डनने सत्ताबदल होताच मान टाकलीय. बॉटेनिकल गार्डनमध्ये असलेला लेझर शो गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होतोय. हाय व्हॉल्टेजमुळे इथल्या 'लेझर शो'साठी वापरण्यात येणारे लाइटच उडाल्याने हा शो अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्यात आलाय.\nसत्ता परिवर्तन झाल्यानंतर आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रकल्पांचं काय होतं याचं ताजं उदाहरण म्हणजे बॉटनिकल गार्डनं...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत मेहनतीने वनविभागाशी वाटाघाटी करुन शहरात हा प्रकल्प उभा केला. शहराच्या सौंदर्यात या प्रकल्पाने भर तर घातलीच मात्र नाशिककरांना मनोरंजनासाठी एक हक्काचं ठिकाण देखिल मिळालं. पर्यावरणाचा संदेश देणारा हा लेझर शो अनुभवण्यासाठी नाशिककरांची चांगलीच गर्दी होत होती. सत्तापरिवर्तन झाल्यानंतर मात्र बॉटनिकल गार्डनची जणु रयाचं गेलीय. या उद्यानंचं प्रमुख आकर्षण असलेला लेझर श��� अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलाय.\nअत्यंत उच्च दर्जाचं तंत्रज्ञान वापरण्यात आल्यानं आशियातील सर्वात महागडा आणि आकर्षक लेझर शो म्हणून याचा नावलौकिक होता. मात्र विजवितरण विभागाच्या अनिश्चित वीजपुरवठ्यामुळे या लेझर शो साठी वापरण्यात येणारे सुमारे १५०-२०० महागडे लाईट जळालेत. या लाइटच्या रिपेअरिंगचं काम सुरू असलं तरी याचा खर्च आणि याचं तंत्रज्ञान महाग असल्यानं हा शो अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलाय.\nमनसेच्या सत्ताकाळात शहराच्या सौंदरीकरणावर राज ठाकरे यांनी भर दिला होता. ठाकरे यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या यशस्वी वाटाघाटींमुळे बॉटनिकल गार्डनसारखे प्रकल्प शहरात उभं राहिलं. मात्र सत्तांतर होताच जणू या कामांशी आपला संबंध नसल्याच्या आविर्भावात पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केलीय. शहराच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी अशापद्धतीचं राजकारण मारक असल्याची भावना सध्या नाशिकमधून व्यक्त होतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: नाशिकबॉटेनिकल गार्डनमनसेराज ठाकरेलेझर शो\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nआजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nपुढचे 2 दिवस जपून... राज्याचं हवामान फिरणार\nVIDEO: नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग-रामदास कदम\nVIDEO : डोळ्यांवर पट्टी बांधून केला विवाह, कारण जाणून तुम्हीही कराल सलाम\nVIDEO: दगड आणि काठ्याने बदडून भाजप कार्यकर्त्याचा खून, मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'मुंबई-दिल्ली-लखनौ विमानात बॉम्ब', महिलेच्या फोनने खळबळ\nPHOTOS : शाहरुख आणि सलमानची बिग बाॅसच्या घरात इशकबाजी\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- सचिन तेंडुलकरने दिला टीम इंडियाला ‘इशारा’\nरामदास कदमांना उत्तर देताना नितेश राणेंचं वादग्रस्त ट्विट\nIndia vs Australia 2nd Test, Day 2- भारताची निराशाजनक सुरुवात, लंच ब्रेकपर्यंत भारत ६/१\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/16-nurses-at-arizona-hospital-are-all-pregnant/articleshow/65499126.cms", "date_download": "2018-12-15T08:22:46Z", "digest": "sha1:DSMKCRC2AGM2X3N3NRCGYCNHELFKLHQN", "length": 10995, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pregnant nurses: 16 nurses at arizona hospital are all pregnant - आश्चर्य! १६ परिचारिका एकाच वेळी गर्भवती | Maharashtra Times", "raw_content": "\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमर��ेमुळे वाढतो नैराश्याचा धोका\n'ड' जीवनसत्त्वाच्या कमरतेमुळे वाढतो नैराश्याचा धोकाWATCH LIVE TV\n १६ परिचारिका एकाच वेळी गर्भवती\nएखाद्या मोठ्या रुग्णालयात एका वेळी १६ बाळंतपण कदाचित होत नसतील, पण एक असं रुग्णालयही आहे जिथल्या १६ परिचारिका एकाच वेळी गर्भवती आहेत. या सर्वजणी रुग्णालयाच्या इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) विभागातल्या परिचारिका आहेत.\n १६ परिचारिका एकाच वेळी गर्भवती\nएखाद्या मोठ्या रुग्णालयात एका वेळी १६ बाळंतपण कदाचित होत नसतील, पण एक असं रुग्णालयही आहे जिथल्या १६ परिचारिका एकाच वेळी गर्भवती आहेत. या सर्वजणी रुग्णालयाच्या इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) विभागातल्या परिचारिका आहेत.\nया १६ जणींनाही ही गोष्ट आधी माहित नव्हती. त्यांनी एक फेसबुक ग्रुप बनवल्यानंतर त्यांना कळलं ही त्या एकूण १६ जणी आहेत ज्या गरोदर आहेत. त्या सर्वांची प्रसूती ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात होणार आहे.\nबॅनर डेझर्स मेडिकल सेंटरमध्ये या सर्व नर्सेस काम करतात. त्यापैकी एक रॉशेल शेरमन म्हणते, 'फेसबुक ग्रुप तयार होण्यापूर्वी आम्हाला हे ठाऊक नव्हतं की आमच्यापैकी किती जणी गर्भवती आहेत.'\nया परिचारिका प्रसूती रजेवर जातील तेव्हा वेगळ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या परिचारिका खाण्यापिण्यासाठी रुग्णालयाच्या कॅफेटेरियावरच अवलंबून आहेत, पण तिथे त्यांचे व्यवस्थित डोहाळे पुरवले जात आहेत\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nबर्थडे: सचिन, कोहलीनेही तोडला नाही आगरकरचा हा...\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\nख्रिसमसनिमित्त प्रिन्स विल्यम्स आणि प्रिन्स हॅरी यांचा फोटो\nईशा अंंबानीच्या लग्नाला राजकीय नेते, अभिनेते उपस्थित\nमयूरभांज येथे १२० हत्तींचा धुमाकूळ\nमद्रास iit मध्ये शाकाहारी-मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेग...\nशाही विवाह सोहळ्यावर दिल्ली सरकारचा वॉच\nतुर्कीः रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू\nविदेश वृत्त याा सुपरहिट\nअनिकेत विश्वासराव अडकला लग्नाच्या बेडीत\n​स्नेहाच्या हातावर सजली मे��दी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n १६ परिचारिका एकाच वेळी गर्भवती...\nचंद्रावर गोठलेल्या स्वरुपात पाणी; नासाचा दुजोरा...\nइम्रान यांनी केली सिद्धू यांची पाठराखण...\nअखंड संवादाचे पाकचे आवाहन...\nइंडोनेशियात पुन्हा भूकंपाचे धक्के...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-51/segments/1544376826800.31/wet/CC-MAIN-20181215061532-20181215083532-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}