diff --git "a/data_multi/mr/2018-34_mr_all_0102.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-34_mr_all_0102.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-34_mr_all_0102.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,681 @@ +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012/03/blog-post_12.html", "date_download": "2018-08-20T11:02:43Z", "digest": "sha1:ZSBYE57PKVJ554CGK3JL6MQSJOPDZGEL", "length": 19756, "nlines": 337, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: कं पोस्ट ३ - अर्थात कचर्यातून घेतलेले धडे", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nकं पोस्ट ३ - अर्थात कचर्यातून घेतलेले धडे\nया उद्योगाविषयी मी इथे आणि इथे लिहिलंय. हा यातला शेवटचा भाग.\nया चुकत - माकत केलेल्या प्रयोगातून मिळालेले धडे:\n१. फ्लॅटवासियांनी पहिला प्रयोग करताना शक्यतो कोणा जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली करावा. योग्य काळजी घेतली नाही तर घरात चिलटं, डास, किडे होण्याची आणि आपण पुन्हा कंपोस्टिंगच्या वाटेला न जाण्याची शक्यता आहे.\n२. डबे घासून रंग काढताना चांगलाच घाम निघाला. त्यामुळे डबे बाहेरूनही घासून चकाचक पांढरे करायचे आणि त्यावर मस्त वारली चित्र काढायची हा कलात्मक बेत रद्द करावा लागला. पण नंतर डब्याचा तळ कापण्याच्या ठोकाठोकीत हे रंगाचे उरलेले लपके इतके पटापट सुटे होत होते - पुन्हा हा प्रयोग केला, तर आधी डबे कापणार, मग उरलेला रंग घासणार.\n३. ओला कचरा म्हणजे काय हे घरातल्यांना, कामवाल्या बाईला समजायला आणि पटायला हवंय. किती सांगितलं तरी अधून मधून कंपोस्ट बिनमध्ये प्लॅटिकच्या पिशव्या आणि ऍल्युमिनियम फॉईलचे तुकडे निघतातच.\n४. कचरा कुजताना त्यातून पाणी गळतं. हे पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. पाणी साचून राहिलं तर दुर्गंधी आणि माश्या, डास होण्याची शक्यता आहे. कंपोस्ट बिन तुम्ही अगदी घरात सुद्धा ठेवू शकता असं तज्ञ म्हणतात. पण मला तरी कुठलंच डिझाईन या गळणार्या पाण्याची पूर्ण काळजी घेतं आहे असं वाटलं नाही. त्यामुळे कंपोस्ट बाल्कनीमध्ये ठीक आहे, घरात नको. (बाल्कनीत एका पसरट, उथळ कुंडीत कोरडी माती ठेवून मी ती कंपोस्टच्या स्टॅंडखाली ठेवून दिली त्यामुळे या पाण्याचा त्रास झाला नाही.)\n५. कंपोस्ट लवकर होण्यासाठी खरं म्हणजे दोन महिन्यांनी त्यात गांडुळं सोडायला हवी. (गांडुळं बिनमधून बाहेर पडत नाहीत. सूर्यप्रकाशात त्यांची त्वचा कोरडी पडते आणि ती मरतात.) पण याला घरच्या ५०% लोकसंख्येचा तीव्र विरोध होता. त्यामुळे वेळ लागला तरी चालेल, पण मायक्रोबनाच हे काम करायला लावायचं असं ठरवलं. गांडुळं वापरली तर चहासारखं दाणेदार, एकसारखं दिसणारं खत मिळतं. मायक्रोबने केलेल्या कंपोस्टला हे टेक्श्चर नसतं.\n६. कंपोस्ट बनत असताना त्यात बारीक किडे झाले होते. हे किडे बिनच्या बाहेर पडत नाहीत. पण नवरोबाने किडे बघितल्यावर बिनचं झाकण घट्ट बंद करायला सुरुवात केली. हवा खेळती राहणं बंद झाल्यावर किडे अजून वाढले. त्यावर माती टाकल्यावर जास्तीची ओल शोषली गेली, किडे कमी झाले.\n७. आंब्याच्या कोयी कुजायला खूप जास्त वेळ लागतो. शक्यतो आंब्याच्या कोयी घरातल्या कंपोस्ट बिन मध्ये टाकू नयेत.\n८. कंपोस्ट बिन उघड्यावर ठेवणार असाल तर झाकण लावायला विसरू नका - कबुतरं, कावळे कचरा पसरून ठेवतात.\n९. डेली डंपचं डिझाईन खरोखर मस्त आहे. जागा कमी लागते, तयार कंपोस्ट वेगळ्या डब्यात असल्यामुळे अर्धवट कुजलेल्या कचर्यातून वेगळं करत बसावं लागत नाही, आणि कचर्याला सुटणारं पाणी खालच्या खतात बर्याच अंशी सामावलं जातं.\n१०. कचरा पहिल्या दिवशी दिसतो त्यापेक्षा खूप कमी होतो. सुरुवातीला मला रोज वाटायचं - या आठवड्यानंतर डबा भरणार, दुसरा डबा सुरू करावा लागणार. पण आठवडाभराने पुन्हा कचरा जुन्या पातळीलाच असायचा\n११. प्रयोगासाठी लागणारा वेळ : बिन तयार करणे - एक दिवस. त्यानंतर रोज दोन मिनिटं, आणि आठवड्यातून एकदा दहा मिनिटं.\n१२. प्रयोगाचा खर्च -\nसकाळ फुलोरा कार्यशाळा - १०० रु. (खरं तर मी फुलोरा चे वर्षभराचे पैसे भरले होते. पण वर्षभरातल्या पाच कार्यशाळांपैकी या एकाच दिवशी जाता आलं मला. तो एक दिवस सत्कारणी लावला असं नंतर मनाचं समाधान करून घेतलं ;) )\nरंगाचे रिकामे डबे - १०० रु ला एक, एकूण २०० रू.\nस्टॅंड - आईकडून दान\nमायक्रोबॅक्टेरिअल लिक्वीड आणि मिक्श्चर - सुमारे ५० रू (लिक्वीड अजून भरपूर शिल्लक आहे)\nगार्डन स्प्रे - ६० रू (रोज लिक्वीडची फवारणी करायला)\nतिखट पावडर - साधारण १० -१२ चमचे\nखायचा सोडा - १० -१२ चमचे (जुनं, खराब झालेलं इनो वापरलं)\n१३. \"काय मस्त भाज्यांची देठं जमली आहेत तुझ्याकडे - मी घेऊन जाऊ का खतात घालायला\" असं आईला म्हणण्याचा मोह झाला तरी टाळावा. आपल्याला कंपोस्टिंग प्रकल्पाने झपाटलं असलं, तरी बाकी जग नॉर्मलच चालत असतं. त्यामुळे आल्यागेल्या पाहुण्यांना उत्साहाने कंपोस्ट बिन उघडून दाखवू नये. :D\nपहिल्या पोस्टीत म्हटलंय तसं हा प्रयोग माफक प्रमाणात यशस्वी झाल्याचं मी घोषित केलंय. सद्��्या फक्त बागेतल्या कचर्याचं कंपोस्टिंग चाललंय. जरा बाल्कनीतलं ऊन, पाऊस आणि कंपोस्टिंगला लागणारा वेळ याचं गणित जुळवायचा प्रयत्न आहे. तो जमला, की पुन्हा सगळा ओला कचरा यात वापरता येईल.\nLabels: नस्त्या उठाठेवी, हिरवाई\n निसर्गाकडे परत जाण्याचा आनंद मिळाला\nअभिषेक, हे सगळं लिहून आपण वाचणार्यांना बोअर करतोय, त्यामुळे लिहावं का नाही असा विचार करत होते. पण झालाच तर कुणाला कदाचित त्याचा उपयोग होईल, म्हणून शेवटी टाकलं :)\nआमचे जाणकार मुंबईत रहात नाहीत ते कधी येतील आमच्याकडे....आम्हांला शिकवायला ते कधी येतील आमच्याकडे....आम्हांला शिकवायला \nजाणकार मुंबईला कधीही येतील. फक्त त्या दिवशीचा मेन्यू आधी माहित हवा ... आणि त्यात पापलेट असून काही उपयोग नाही :)\nहम्म्म्म...खीरपुरी, पावभाजी...असा माझ्या ज्ञानात फार मर्यादित शाकाहारी मेन्यू येतो \nहमारा कंपोस्ट तुम्हारे कंपोस्ट से लय सोपा हय.. ;)\nहेरंब, अरे अवघड काम आपण नाही करत ... आपण फक्त वाट बघयची :)\nलेट कमेंट देते आहे पण मी तिन्ही पोस्ट एकदम वाचल्यात...त्यामुळे सगळ्यात आधी मोठा दंडवत....:)\nतुझ्याकडून अजून कुठले धडे बाकी आहेत ग याचा विचार करते....आणि सगळ एका लिस्ट मध्ये लिहितेय....\nबाकी या वर्षी(पण) फार्मविले करूया नको असं काही सुरु होतं पण ही पोस्ट वाचून जरा मत बदलायचं म्हणते...पाठवतेस का थोडं खत आमच्याकडे...:D\nअग, पुढच्या कंपोस्टिंग सायकलमध्येसुद्धा अजून धडे शिकायला मिळतील ;)\nवेळ कमी असेल तर कमी निगा लागणार्या भाज्या लाव ग, पण फार्मविले कर नक्की.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nरंग न डारो शाम जी ...\nकं पोस्ट ३ - अर्थात कचर्यातून घेतलेले धडे\nकं पोस्ट २ अर्थात चुकत माकत कंपोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://bestappsformobiles.com/brave-browser-apk/?lang=mr", "date_download": "2018-08-20T10:37:16Z", "digest": "sha1:GUG32VR4DY2NAB37K3MGKHE7LQZXXKB6", "length": 10291, "nlines": 151, "source_domain": "bestappsformobiles.com", "title": "Android साठी शूर ब्राउझर APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग", "raw_content": "\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अनुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nApk अ���ुप्रयोग आणि खेळ\nAndroid साठी शूर ब्राउझर APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nAndroid साठी शूर ब्राउझर APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nशूर ब्राउझर APK डाउनलोड: शूर इंटरनेट ब्राउझर एक जलद आहे, फुकट, एक अंगभूत जाहिराती ब्लॉक सह Android सुरक्षित इंटरनेट ब्राउझर , देखरेख आणि सुरक्षा सुरक्षा, आणि आशावादी ज्ञान आणि बॅटरी कौशल्य.\nकोणत्याही बाहय प्लगइन किंवा सेटिंग्ज हाताळण्यासाठी किंवा कॉन्फिगर करण्याची\nबॅटरी & डेटा ऑप्टिमायझेशन:\nAndroid साठी शूर पुढील पर्याय आहेत:\n* सार्वजनिक नसलेल्या टॅब\nशूर ब्राउझर APK डाउनलोड\nशूर ब्राउझर APK डाउनलोड\nशूर ब्राउझर APK डाउनलोड\nशूर ब्राउझर APK डाउनलोड\nशूर ब्राउझर: जलद AdBlocker\nमोफत नवीन आवृत्ती Chrome ब्राउझर V58.0.3029.83 डाउनलोड\nBrave Browser Apk: जलद AdBlocker शूर सॉफ्टवेअर कार्यक्रम\nअद्ययावत अंतिम: ऑगस्ट 15, 2018\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nGoogle+ वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nप्रमाणे लोड करीत आहे ...\nTweet लक्षात असू दे\nरंग फोन फ्लॅश – कॉल स्क्रीन Changer APK डाउनलोड | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nट्विटर v3.0.0 – APK डाउनलोड करा\nसुरक्षित Android डिव्हाइसवर Blackmart अल्फा वापरत आहे\nकिंगडम दिल केंद्रीय एक्स [क्रॉस] .APK डाउनलोड\nSuperSU APK डाउनलोड – Android साठी मोफत साधने अनुप्रयोग | मोबाईल साठी सर्वोत्तम अनुप्रयोग\nFortnite इंस्टॉलर APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nFortnite इंस्टॉलर APK डाउनलोड | सर्वोत्तम अनुप्रयोग…\nAndroid साठी मायक्रोसॉफ्ट काठ APK डाउनलोड करा | …\nAndroid साठी शूर ब्राउझर APK डाउनलोड | …\nAndroid साठी ROBLOX APK डाउनलोड करा | सर्वोत्तम…\nAndroid साठी डॉल्फिन ब्राउझर APK डाउनलोड करा | …\nत्रुटी: सामग्री संरक्षित आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012/03/blog-post_22.html", "date_download": "2018-08-20T11:02:32Z", "digest": "sha1:FU3XVYHE5MKT2NMBTVTD26BOEIO7P6XS", "length": 20154, "nlines": 333, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: रंग न डारो शाम जी ...", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nरंग न डारो शाम जी ...\nहे ऐकलं म्हणजे मी थेट रेल्वे कॉलनीमध्ये जाऊन पोहोचते. उन्हाळ्यातली संध्याकाळ. नुकताच सूर्यास्त होत असतो. खेळता खेळता फारच तहान लागली म्हणून नाइलाजाने पाणी प्यायला घरात जावं लगतं. बाहेर भानगावकर काकांची (त्यांच्या एवढ्याच वयाची) सायकल उभी आहे... म्हणजे कुमार लावलेले असणार. कुमारजी म्हणजे काकांचं दैवत. \"गाणं ऐकणं\" म्हणजे फक्त आणि फक्त कुमारजींना ऐकणंच असू शकतं काकांच्या मते. काकांनी रेल्वेत नोकरी केली त्याच्या दुप्पट वर्षं पेन्शन घेतली असावी. आणि आयुष्यभरात मिळालेला रेल्वेचा प्रत्येक पास कुमारांच्या मैफिली ऐकण्यासाठी गावोगाव हिंडण्यासाठीच वापरला असावा. घर बांधतांनासुद्धा, कुमारांचं गाणं ऐकायला मिळावं, म्हणून काकांनी कुमारांच्या देवासजवळ असलेल्या इंदोरला बांधलं\nघरी हॉलमध्ये आई, बाबा, मामी, काका बसलेत. पन्हं किंवा सरबताचे संपलेले ग्लास शेजारी दिसताहेत. कुमारांची नवीन बनवून आणलेली कॅसेट लावताना काकांचे डोळे लकाकतात. कॅसेट सुरू होते, आणि \"दिन डूबा ...\" सुरू झाल्याबरोबर काकांची समाधी लागते, ती थेट दीड तासाने \"अवधूता कुदरत की गत न्यारी ...\" संपल्यावरच उतरते. कुमारांची नवी कॅसेट ऐकण्याइतकाच खास अनुभव काकांना कुमार ऐकतांना बघण्याचाही असतो. या कॅसेटमधल्या \"रंग न डरो शाम जी\" मध्ये तर अशी जादू आहे, की दरवेळी ही बंदीश ऐकताना मला त्या उन्हाळ्यातल्या संध्याकाळचा वास येतो.\nकॅसेट्सचा जमाना जाऊन युगं झाली, पण आईकडून ढापलेली ही कॅसेट मी अजूनही जपून ठेवली आहे. एकदा नवर्याने ही कॅसेट बघितली. \"कुठल्या जुनाट कॅसेट लावत असतेस- म्युझिक सिस्टीम खराब होऊन जाईल अश्याने.\" म्हणून त्या कॅसेटला घरच्या म्युझिक सिस्टीमवर प्रवेशबंदी झाली. अर्थात याने मला फार फरक पडला नाही. तसंही घरी निवांत बसून गाणं ऐकायचा मुहुर्त कधी लागतो मी कॅसेट हळूच गाडीत नेऊन ठेवली, गाडीतल्या सिस्टीमवर ऐकायला सुरुवात केली ;)\nपण तेंव्हापासून या कॅसेटचं वय झालंय, ती खराब झाली तर \"रंग न डारो\" कुठे ऐकायला मिळणार या धोक्याची जाणीव झाली, . मागच्या आठवड्यात अखेरीस कुमारांच्या सिड्यांचा सेट घेतला, आणि माझ्या ‘रंग न डारो’ ची सोय झाली :) अडचण एकच आहे, - ही सिडी ‘अवधूता, कुदरत की गत न्यारी ...’ वर संपत नाही. त्यामुळे मैफिल अर्धीच राहून जाते.\nतुमच्या जुन्या कॅसेट्स, सिड्यांचं तुम्ही काय करता\nहे... आत्ताच एका गायिकेला भेटून थोड्या गप्पा करून आलो. आलो आणि इथं हे लेखन. मस्त\nतुझ्या प्रश���नाचं उत्तर: जुन्या सीडी वगैरे माझ्याकडे रहातच नाहीत. त्या इतरांकडं जुन्या होत असाव्यात आणि त्यांचं पुढं काही तरी होत असावं. हा अनुभव जुना आहे, त्यामुळं मी आता सीडी घेत नाही. कॅसेट्सचा तर प्रश्नच येत नाही. :)\nअज्ञात, सिड्या जुन्या न होऊ देण्याचा हा मार्ग चांगला आहे\nजुन्या कॅसेट, शिड्या कुठे गेल्या कुणास ठाउक. सध्या सगळं एम्पी३ वर आहे त्यामुळे कितीही वेळा इकडून तिकडे कॉपी होत असतं. आणि दुर्मिळ नसणारी गाणी नेटावर कधीही मिळू शकतात त्यामुळे त्याबद्दल काळजी वाटत नाही.\nराज, हिंदी गाण्यांची वगैरे मी काळजी करत नाही. पण या जुन्या क्लासिकल च्या कॅसेट आहेत ना, त्या पुन्हा मिळवणं फार अवघड असतं कधी कधी.\nकाही वर्षांपूर्वी मी मोठ्या हौसेने शोधून शोधून खूप गाणी रेकोर्ड करून घेतली होती...आणि खूप कॅसेट्स तयार करून घेतल्या होत्या. एकदा घरात पाणी पाणी झालं आणि सगळ्या कॅसेट्स खराब झाल्या. :(\nआता आपली मी ज्या काही बाहेर मिळतात त्या सिड्या विकत घेत असते \nमाझ्याकडे फारशा नाहीतच त्या. ज्या येतात त्या कोणाकडे तरी जातात .. त्यामुळे अनेकदा मला जे ऐकायच असत ते माझ्याजवळ नसायच. आता पेन ड्राइव्ह आणि मोबाईलवर काही अत्यंत आवडीची गाणी आहेत त्यात कुमारांची काही आहेत मोजकी.\nअनघा, हे थोरोचं तत्त्व झालं. काही गोळा करून ठेवलं नाही, म्हणजे त्याची राखण करत बसावी लागत नाही ;)\nसविता, तुम्हा सगळ्यांनाच गाण्याच्या बाबतीत अनासक्तभाव जमलेला दिसतोय\nमाझंच अवघड दिसतंय ... लाडकी गाणी आणि पुस्तकं मला नेहेमी जवळपास हवी असतात - कधीही वाटलं तर वाचता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे अशी\nगौरी माझी आजची पोस्ट वाचलीस तर माझं आणि क्लासिकलचं नातं तर फ़ार जूनं नाहीये हे लक्षात येईल पण फ़ार पूर्वीपासून कानसेन आहे मी त्यामुळे हे तू पोस्ट केलेलं रंग न डारो आवडल..त्याबद्दल धन्यवाद..\nआणि हो तुझा शेवटचा यक्षप्रश्न, आम्ही आमच्या सिडीच्यातरी डिजीटल रुपांतर करून सगळं घरातल्या विविध आय (पॉड,फ़ोन,पॅड)मध्ये ठेवायच्या विचारात होतो..(विचार सत्यात यायला वेळ लागतो त्यातल्या त्यात आरंभशूर लोकांनी ठरवलं असेल तर...:)) कॅसेटचं निदान सिडीमध्ये तरी रुपांतर करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये पण आता हा किडा डोक्यात गेला आहे याची मंडळाने नोंद घ्यावी...तू काय करतेस तुझ्या सिडी आणि कॅसेट्सचं\nअगं इथे विशेष करून घर बदलायला लागलं की जाम गोष्टी जातात गं...मागच्यावेळी पुस्तकांची जवळजवळ दोन मोठी बॉक्सेस, जुने अंक इ.इ...लायब्ररी आणि मैत्रीणींना देऊन आले होते..तेव्हापासून का कुणास ठाऊक पुस्तकंच विकत घ्यावीशी वाटत नाही आहेत....त्याऐवजी मी आता किंडलची अॅप वापरते..पण मराठी पुस्तक मात्र कागदावरच आहेत नं अजून\nअपर्णा, मीही कानसेनच आहे. त्यातही ऐकायला आवडतं पण समजत काहीही नाही.\nजुन्या कॅसेट मी (नवर्याची नजर चुकवून) गाडीतल्या म्युझिक सिस्टीमवर ऐकते. गाडी जुनी आहे, म्युझिक सिस्टीमही जुनी, त्यामुळे अजून कॅसेटप्लेयर आहे त्यात :)\nजुन्या सिड्या रिप करायची पंचवार्षिक योजना आहे. बघू कधी प्रत्यक्षात येते ते\nकिंडलची कल्पना आवडली, तरी दोन गोष्टींमुळे अजून मी किंडल घेतलेलं नाही - एक तर मराठी पुस्तकं अजून किंडलवर नाहीत, आणि प्रत्येक पुस्तक ऍमेझॉनवरून घेणं मला परवडणारं नाही. याला स्वस्त पर्याय हवाय. त्यामुळे अजून ‘डेड ट्री फॉर्मॅट’च आहे.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nरंग न डारो शाम जी ...\nकं पोस्ट ३ - अर्थात कचर्यातून घेतलेले धडे\nकं पोस्ट २ अर्थात चुकत माकत कंपोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/manoranjan/interesting-stories", "date_download": "2018-08-20T11:33:59Z", "digest": "sha1:PGN6PVJB3APUVYUR7KUZJOCDZBDN2B3C", "length": 4729, "nlines": 72, "source_domain": "weeklyamber.com", "title": "बोधकथा \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\n1\t कुत्र्याची दूरदृष्टी Pragati\t 306\n2\t गर्विष्ठ मेणबत्ती Pragati\t 293\n3\t नुसत्या शक्तीचा काही उपयोग नाही. Pragati\t 350\n4\t ज्याला स्वत:चेच भविष्य कळत नाही तो दुसऱ्याचे भविष्य काय ठरविणार\n5\t शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. Pragati\t 544\n7\t कोणावर विश्वास टाकण्यापूर्वी त्याची विश्वासार्हता विचारात घ्यावी. Pragati\t 596\n8\t पैज हरण्याचा प्रश्नच कुठे येतो\n9\t कुणी कुणाचे दोष काढू नये Pragati\t 613\n10\t संदेह हे एक विघ्न आहे. ते टाकून द्या. Pragati\t 534\n11\t संदेह हे एक विघ्न आहे. ते टाकून द्या. Pragati\t 582\n12\t ज्याप्रमाणे आपले वर्तन त्याप्रमाणे जगातली प्रत्येक व्यक्ती दिसते. Pragati\t 814\n13\t उपकारकर्त्यांवरच तोंड टाकणे हा कृतघ्नपणाच होय. Pragati\t 545\n14\t अंधश्रध्दा यापासून दूर रहा. Pragati\t 774\n15\t जे नशीबात असेल ते कोणीही बदल करू शकत नाही. Pragati\t 606\n16\t स्वत:बद्दल अवास्तव कल्पना बाळगू नये Pragati\t 562\n17\t भविष्याचा थोडासा विचार करावा. Pragati\t 587\n18\t जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले\n19\t ' मनाची एकाग्रता कशी करावी ' Pragati\t 1139\n20\t घोड्याला पश्चात्ताप झाला. Pragati\t 638\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 250\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-45118368", "date_download": "2018-08-20T11:29:07Z", "digest": "sha1:54T3MBRYKX22JHC2OJEOYOWU3YNK6VWV", "length": 31140, "nlines": 161, "source_domain": "www.bbc.com", "title": "हा आहे जगातला सर्वांत कल्पक आणि स्वत:मध्ये रमणाऱ्या लोकांचा देश - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nहा आहे जगातला सर्वांत कल्पक आणि स्वत:मध्ये रमणाऱ्या लोकांचा देश\nख्रिस्तिन रो बीबीसी प्रतिनिधी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nलॅटव्हिया या देशाचे नागरिक अंतर्मुख अर्थात स्वतःमध्येच रमणारे असतात. ही त्यांची संस्कृतीच आहे म्हणा ना... पण त्याचबरोबर हे लोक अतिशय कल्पक म्हणूनही ओळखले जातात.\nअंतर्मुखतेकडे कल असलेल्या या संस्कृतीवर बऱ्याचदा ते विनोदी शैलीत टीकाही करतात. पण त्यांच्या व्यक्तिमत्वातला हाच गुणधर्म तर त्यांच्या कल्पक व्यक्तित्वाची गुरुकिल्ली नसेल\nनुकत्याच पार पडलेल्या लंडन बुक फेअरसाठी लॅटव्हियन लिटरेचर या संस्थेने एक कॉमिक बुक तयार केलं होतं. बाहेरची हवा एकदम योग्य वाटल्यामुळे या कॉमिक बुकमधील प्रमुख पात्राच्या चेहऱ्यावर दुर्मीळ असं हास्य फुलतं. खरंतर, बाहेर जोरदार बर्फ पडत असतं आणि अशा या हवेत बाहेर रस्त्यावर कोणीही भेटण्याची शक्यताच नसते. त्याच्याच शब्दात सांगायचं तर, \"शून्याच्या खाली (तापमान) = अचानक गाठीभेटीचा धोका सरासरीपेक्षाही कमी.\"\nलॅटव्हियन साहित्यात सुरू असलेल्या #आयएमइन्ट्रोव्हर्ट या मोहिमेचा हे कॉमिक हा एक भाग आहे. या मोहिमेची आखणी करणाऱ्या लॅटव्हियन प्रकाशक आणि लेखिका एनेट कॉन्स्टे यांच्या मते हा एक प्रकारचा सामाजिक भिडस्तपणा त्यांच्या देशाचे उत्तम प्रतिनिधित्व करतो. हा भिडस्तपणा साजरा करण्यासाठी आणि प्रेमानं त्याची थोडीशी गंमत करण्यासाठी म्हणून त्यांनी ही मोहीम आखली आहे. \"मला आमच्या या मोहिमेत कसलीच अतिशयोक्ती वाटत नाही,\" त्या सांगतात. \"प्रत्यक्ष परिस्थिती तर आणखी वाईट आहे\nतुम्ही चिडचिडे आहात का चिंता नको, अशा स्वभावाचे फायदेही असतात\nएकट्यानं राहा, सुखात राहा\nमोहक व्यक्तिमत्त्व कसं विकसित कराल\nया बाल्टिक देशात पाय ठेवताच, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं. लॅटव्हियाची राजधानी असलेल्या रीगा शहरात पहिल्याच दिवशी मारलेला फेरफटका हा युरोपातील इतर कुठल्याही राजधानीतून चालण्यापेक्षा वेगळा होता. तो जास्त शांत होता. क्रोनवाल्ड पार्कच्या दिशेनं जात असताना मस्त सूर्यप्रकाश होता आणि काही वेळा तर येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या आणि बडबडणारे पर्यटक वगळता इतर कसलाच आवाज नसल्यासारखे वाटत होते. जेव्हा मी काही लॅटव्हियन लोक एकत्र चालताना पाहीले, तेव्हा ते बहुतेकदा खूप शांतपणे आणि एकमेकांत भरपूर अंतर ठेवून चालत होते. हे लोक काही फारसे कळपात रमणारे नसल्याचं मला जाणवलं.\nप्रतिमा मथळा लॅटव्हिया साहित्यातून अंतर्मुखतेवर असे विनोद केलेले असतात.\nरिगा ते सिगुल्डा या तासाभराच्या रेल्वेप्रवासात ही भावना आणखी दृढ झाली. पाईनच्या घनदाट जंगलातून ईशान्येकडे जाताना मी आणि माझे मित्र बाहेरच्या निसर्गाचं वर्णन करण्यात आणि चित्रपटाविषयी काही खेळ खेळण्यात मग्न होतो. या खेळात आम्ही चांगलेच रंगलो होतो आणि जोरजोरात आमची उत्तरं ओरडून सांगत होतो, तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्या रेल्वेच्या डब्यात फक्त आमचीच बडबड तेवढी सुरू होती.\nपण, हे लॅटव्हियन लोक एवढे भिडस्त का बरं असतात, किमान सुरुवातीला तरी या प्रश्नाचं निश्चित असं उत्तर नाही, पण कल्पकता आणि एकाकीपणाला प्राधान्य या दोन गोष्टींमध्ये काहीतरी दुवा असल्याचं अभ्य��सअंती दिसून आलं आहे. कॉन्स्टेना त्यांच्या कामातून हे प्रत्यक्षच दिसलं; किंबहुना त्यांचा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की, लेखक, कलाकार, वास्तुविशारद यांसारखे रचनात्मक क्षेत्रात काम करणारे लोक खास करुन जास्त अंतर्मुख असतात.\n'युरोपीय संस्कृतीचं अस्तित्व धोक्यात'\n'तुम्ही लाख रुपयांसाठी आमचा देश सोडून जाल का\n'युरोपला जाण्यासाठी मी माझं सगळं विकलं, आणि आता रस्त्यावर आलो'\nदरम्यान, लॅटव्हियन मनोवैज्ञानिकांनी तर असंही सुचवलं आहे की, लॅटव्हियन लोकांना स्वतःची ओळख म्हणून कल्पकता एवढी महत्त्वाची वाटते की लॅटव्हियन सरकारच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकास योजनांमध्येही कल्पकतेला प्राधान्य दिलं जातं.\nयुरोपियन कमिशनच्या अहवालानुसार युरोपियन युनियनच्या श्रमिक बाजारपेठेतील सर्वाधिक कल्पक कामगार हे लॅटव्हियातले आहेत.\nअंतर्मुखतेकडे, अर्थात सहज उत्तेजित होणारे आणि एकाकी, शांत आणि चिंतन करण्याला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व असण्याकडे, कल असलेल्या या संस्कृतीवर लॅटव्हियन लोक स्वतःच बऱ्याचदा विनोदी शैलीत टीकाही करतात.\nझोलिट्यूड (एकांतवास) याच नावाने ओळखला जाणारा रीगा जवळचा परिसर ते अनोळखी लोकांकडे पाहून न हसण्यासारख्या सवयींपर्यंत, अनेक उदाहरणे आहेत.\nरिगामध्ये टुर गाईड म्हणून काम करणारे फिलिप बिरझुलिस यांनी 1994 मध्ये लॅटव्हियामध्ये स्थलांतर केलं. लोक एकमेकांना टाळण्यासाठी म्हणून चक्क रस्ता ओलांडतात हे पाहून सुरुवातीला तर त्यांना खूपच आश्चर्यच वाटलं.\n\"इतरांना कसं टाळायचं याचा निर्णय हे लोक पाच-दहा मिनिटं आधीच घेऊन टाकतात, हेसुद्धा माझ्या लक्षात आलं,\" ते सांगतात.\nदहा हजाराहून जास्त गायकांना एकत्र आणणाऱ्या लॅटव्हियन सॉंग अॅण्ड डान्स फेस्टिव्हलचं पाच वर्षांतून एकदाच होणारं आयोजनसुद्धा त्यांच्या याच अंतर्मुखतेचं चिन्ह आहे. बिरझुलिस तर गंमतीनं असंही सुचवतात की दरवर्षी हे आयोजन केलं तर या लोकांवर प्रचंड तणाव येऊ शकेल आणि पुढं जाऊन असंही म्हणतात की अशा प्रकारे एकत्र येणं हे लॅटव्हियन संस्कृतीमध्ये नियम नसून अपवादच जास्त आहे.\nशांत रहाणं नव्हे तर सतत गप्पा मारणं हे उद्धटपणाचं मानलं जातं\nदेशातील नागरिकांचा \"अंतर्मुखतेकडे असलेला कल\" दाखवून देणारं आणखी एक उदाहरण कॉन्स्टे देतात.\n\"तुमच्या शेजाऱ्यांना तुम्हाला उगाचच भेटून अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून त्या शेजाऱ्याने इमारतीच्या लॉबीबाहेर पडेपर्यंत तुम्ही थांबून रहाणं ही अगदी लॅटव्हियन सवयच म्हणायला हवी,\" त्या सांगतात. (आपल्यापैकी किती जण असं करतात\nमात्र, विनाकारण गप्पा मारत बसण्याबद्दल तिटकारा असण्याचा अर्थ असा नाही की लॅटव्हीयन लोक भावनाशून्य आहेत. प्रवास करत असताना ज्या ज्या वेळी आम्हाला नकाशा बघताना शंका आल्या, त्या प्रत्येक वेळी या शांत प्रवाशांपैकी काही जण चटकन आमच्या मदतीला आले.\nलॅटव्हियाच्या ईशान्य भागातील सिसिस या मध्ययुगीन शहरात भाषांतरकार आणि मुक्त पत्रकार म्हणून काम करणाऱ्या जस्टीन व्हर्नेरा सांगतात, \"लॅटव्हियामध्ये सतत संभाषण न करणं हे उद्धटपणाचं किंवा अवघडल्यासारखं मानलं जात नाही. तर सतत गप्पा मारणं हे शांत रहाण्यापेक्षाही उद्धटपणाचं आहे.\"\nलॅटव्हीयामध्ये नव्याने येणाऱ्यांना या लोकांच्या भिडस्त सवयींकडे दुर्लक्ष करणं कदाचित कठीण वाटत असले, तरी अनेक लॅटव्हियन्सच्या मते ही अंतर्मुख प्रवृत्ती फक्त त्यांच्याच संस्कृतीत आहे असं नाही. बिरझुलिस यांच्या मते लॅटव्हीयन्सपेक्षाही स्विडस् त्यांच्या खासगीपणाला जास्त महत्व देतात, तर फिन्सदेखील खूपच अंतर्मुख असल्याकडे कॉन्स्टे लक्ष वेधतात.\nफाईन यंग अर्बनिस्टस् या आर्कीटेक्चर आणि अर्बन प्लानिंग संस्थेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या एव्हलिना ओझोला म्हणतात, \"अंतर्मुखतेच्या बाबतीत तरी आम्ही एस्टोनियन्सपेक्षा खरोखरच वेगळे नाही.\"\nलॅटव्हियन्स हे एकसंघ नाहीत, ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घेतली पाहीजे. लॅटव्हियामध्ये रशियन आणि इतर अल्पसंख्याक गटांच्या लक्षणीय प्रमाणाबरोबरच विविध भाषिक आणि सांस्कृतिक एकात्मता आहे. सोव्हिएत युनियनच्या धाकात वाढलेली पिढी आणि भांडवलशाही आणि विश्वबंधुत्वाच्या काळात वाढलेली आजची तरुण पिढी यामध्येही पिढ्यांचे अंतर आहेच. त्यामुळे एका विशिष्ट, सर्वसमावेशक सांस्कृतिक गुणधर्माबद्दल बोलणे अशक्य आहे - मग अगदी तो गुण पिढ्यानपिढ्या चालणारा खासगीपणाबद्दलचा का असेना...\nलॅटव्हियन लोकांचा हा भिडस्त स्वभाव त्या देशाच्या भौगोलिक आराखड्याशीही जोडलेला आहे, खास करुन कमी लोकसंख्या घनता आणि विपुल धनसंपदा... ओझोला सांगतात, \"(लॅटव्हियन लोकांना) त्यांना आसपास खूप लोक दिसण्याची सवयच नसते. रे��्टॉरंटमध्ये टेबलची वाट बघत थांबावं लागणं किंवा जेवताना दुसऱ्यांच्या खूप जवळ बसावं लागणं यासारख्या घटना फारच दुर्मीळ असतात. इतरांपासून लांब राहाता येईल एवढी पुरेशी जागा या देशात आहे.\"\nलॅटव्हियन लोकांना आसपास खूप लोक दिसण्याची सवयच नसते.\nलॅटव्हियातील अगदी शहरी लोकांमध्येही निसर्गाविषयीचे प्रेम आणि खेड्यांची सफर अगदीच नित्याची बाब आहे. खास करुन लॅटव्हियन संस्कृतीत घराची फारच मनमोहक प्रतिमा आहे. इतरांपासून अलग, स्वयंपूर्ण, विशेषतः लाकडात बांधलेले ग्रामीण घरकूल...लॅटव्हियन कल्चरल कॅनन या लॅटव्हियातील सर्वांत लक्षणीय समजल्या जाणाऱ्या 99 वास्तू आणि लोकांच्या यादीत अशाच लॅटव्हियन घराचा समावेश आहे. (त्याचबरोबर यामध्ये लॅटव्हियाच्या सुप्रसिद्ध राय ब्रेडचाही समावेश आहे.)\nविसाव्या शतकात सोव्हिएत सरकारने सामूहिकरणावर भर दिल्यामुळे या घराचं वास्तव जरी संपुष्टात आलं असलं तरी या घराची संस्कृतीशी जोडलेली प्रतिमा टिकून आहे, याकडे ओझोला लक्ष वेधतात.\n\"1948 ते 1950 या काळात, ग्रामीण भागांतील घरांपैकी या घरांची संख्या 89.9 टक्क्यांवरुन 3.5 टक्क्यांवर आली आणि अशाप्रकारे, पारंपरिक जीवन पद्धती प्रभावीपणे समूळ नष्ट झाली,\" त्या सांगतात.\nपण आत्मनिर्भरता ही आजही लॅटव्हीयाच्या ओळखीचा एक भाग असल्याचे व्हेर्नेरा आवर्जून सांगतात. \"आमच्याकडे आजही स्वतंत्र शेतीवाडीचा विचार आहेः आम्ही दिवसा कॅफेमध्ये एकत्र जमत नाही, रस्त्यांवर अनोळखी लोकांच्या जवळ जात नाही,\" त्या सांगतात.\nआणखी एक नाट्यमय बदल आहे तो (तुलनेने लहान) फ्लॅटस्मध्ये राहण्याबाबतचा.. \"लॅटव्हियामधील लोकवस्ती असमान आहे, शहरी भागात बहुतेक लोक एकमेकांच्या जवळपास रहातात,\" ओझोला सांगतात आणि पुढं असंही म्हणतात की युरोपातील सर्वाधिक विरळ लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक असूनही, जवळजवळ दोन तृतियांश लॅटव्हियन नागरिक इमारतींमध्ये रहातात. युरोस्टॅट या वेबसाईटनुसार इमारतींमध्ये रहाण्याचे हे प्रमाण युरोपात सर्वाधिक आहे.\nलग्नानंतर व्यक्तिमत्वात खरंच बदल होतो का\nया देशात परदेशी लोकांशी लग्न करण्यासाठी पैसे दिले जातात\nत्याचवेळी एक्टोरनेट या रियल इस्टेट कंपनीने केलेल्या पाहणीनुसार दोन तृतियांशापेक्षा जास्त लॅटव्हियन लोकांना खासगी, स्वतंत्र घरांमध्ये रहाण्याची इच्छा आहे. ओझोला यांच्या अंदाजानुसार हा डिस्कनेक्टच कदाचित लॅटव्हियन लोकांसाठी वैयक्तिक अवकाश एवढा महत्वाचा का आहे, ते काही अंशी स्पष्ट करू शकतो.\nपण लॅटव्हियन लोकांनी नेमकं काय हवं ते काळजीपूर्वक ठरवायला हवं. पोलिटीकोनुसार, बाह्य स्थलांतरामुळे लॅटव्हियाची लोकसंख्या तीव्र प्रमाणात घटत चालली असून इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत ही घट सर्वाधिक आहे. त्यामुळे आपला अवकाश अतिशय प्रिय असणाऱ्या या देशाला तो कदाचित अधिक प्रमाणात मिळत असेल.\nदरम्यान, शरणार्थींबाबतच्या लॅटव्हियन दृष्टिकोनावर त्यांचा नव्या लोकांप्रती असलेला भिडस्तपणा आणि इतर गुणधर्म काय परिणाम करतील, याचा अभ्यास सध्या तेथील मानसशास्त्रज्ञ करत आहेत. कारण घटत्या लोकसंख्येनं होणारं नुकसान टाळण्याच्या कामात देशात बाहेरुन होणाऱ्या या स्थलांतराची कदाचित मदत होऊ शकेल.\nलॅटव्हियन लोकांचा मितभाषीपणाकडे असलेला कल पाहून धक्का बसलेल्या पर्यटकांना आणि नव्यानं येणाऱ्यांना व्हेर्नेरा एक सल्ला देतात, \"मी कुठल्याही परदेशी व्यक्तीला एक सल्ला देईन की, त्यांनी या सुरुवातीच्या शांततेला घाबरू नये. परदेशी व्यक्तीशी ओळख झाली आणि काही वेळ गेला की आम्ही खरोखरच चांगले मित्र आहोत. आमचा देश खूप नाटकी नाही, त्यामुळे आम्ही काही बाबतीत खूपच परखड आहोत. आम्ही काही प्रत्येकालाच ते आम्हाला आवडत असल्याचं सांगत नाही, त्यामुळेच जेव्हा एखादी लॅटव्हियन व्यक्ती सांगते की तिला तुम्ही आवडता, तेव्हा ते खरोखरच खरं असतं.\"\nसुंदर, घरगुती, सभ्य नवरा कोणी का शोधत नाही\nपावसाला सुगंध मातीचा, विजेचा आणि ढगांचाही\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nडॉ. दाभोलकर हत्या : '...तर देशामध्ये कायद्याचं राज्य राहणार नाही'\n'शिवडे आय अॅम सॉरी' : हे प्रेम आहे की मनोविकार\n 62 अब्ज युरोंच्या मदतीने दिवाळखोरी टळली\nन्यूझीलंडच्या महिला मंत्र्यानं प्रतूतीसाठी सायकलनं गाठलं हॉस्पिटल\nममी कसे तयार करतात, याची इजिप्शियन रेसिपी अखेर सापडली\nकेरळ पूर : या प्रलयाला फक्त अतिपाऊसच जबाबदार नाही\nलोप पावत चाललेल्या 'ऑर्गन'ला कोकणात मिळतेय अशी नवसंजीवनी\nस्वदेशी रणगाडाविरोधी 'हेलिना' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/571558", "date_download": "2018-08-20T11:27:13Z", "digest": "sha1:ODGLVLB5PBZ72FEZM33IDDYVFHIMMNNX", "length": 11701, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महावितरणची ऑनलाईन अत्याधुनिक सुविधा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » महावितरणची ऑनलाईन अत्याधुनिक सुविधा\nमहावितरणची ऑनलाईन अत्याधुनिक सुविधा\nग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महावितरणने कर्मचायांना कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्डच्या माध्यमातून दैनंदिन कामकाजासाठी बहुतांश आवश्यक सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या असून त्यामुळे महावितरणचे संपूर्ण कामकाज अधिक प्रभावी व गतिशील होत आहे.\n’डिजिटल महाराष्ट्र’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणावयाची असेल तर जास्तीत जास्त सेवा सुविधा ऑनलाईन होणे अत्यावश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने ग्राहकांसह आपल्या कर्मचायांनाही जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात ग्राहक व कर्मचायांसाठी स्वतंत्र उपयुक्त मोबाईल प यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याशिवाय आता कर्मचायांना आपले दैनंदिन कामकाज ऑनलाईन करता यावे यासाठी कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्डची महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली आहे.\nकर्मचारी पोर्टलमुळे महावितरणच्या कर्मचायांना कार्यालयीन कामकाजासाठी सर्व वैयक्तिक सुविधा ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. यात पगारपत्रक, आयकर तपशील, पदोन्नती व उच्चवेतनश्रेणीच्या लाभाबाबतची कार्यवाही, विभागीय परीक्षेचा अर्ज व विविध प्रशिक्षणे, भविष्य निर्वाह निधीची माहिती, विविध भत्त्यांसाठी अर्ज व मंजुरी, रजेचा अर्ज व मंजुरी, शिस्तभंग कारवाईबाबतची माहिती, सेवाज्येष्ठता यादी, विनंती बदली अर्ज इत्यादी सुविधा कर्मचारी पोर्टलमध्ये उपलब्ध आहेत. या पोर्टलमधून केलेल्या अर्जावर वरिष्ठ अधिकायांनीही विहित मुदतीत ऑनलाईन कार्यवाही करावी लागणार आहे. ’ई-लायब्ररी’ची सोय कर्मचारी पोर्टलमधून करण्यात आली असून, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व महावितरण कंपनीमध्ये कर्मचायांच्या बाबतीतील सर्व प्रशासकीय परिपत्रके, सेवाविनियम उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. कर्मचायांना त्यांच्या समस्यांची सोडवणूक या पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे. कर्मचारी पोर्टलमध्ये लॉग ईन करताना कर्मचायांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवून पोर्टलच्या सुरक्षित वापरासाठी खातरजमा केली जाते. कर्मचारी पोर्टलमध्ये कर्मचायांना कार्यालयीन कामकाजासंबंधी विविध नोटीफिकेशन्स उपलब्ध होतात. त्याद्वारे उपलब्ध अचूक माहितीच्या आधारे त्वरीत निर्णय घेणे शक्य होते.\nमहावितरणच्या कर्मचायांसाठी डॅशबोर्डची महत्वपूर्ण ठरणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यात विविध माहिती ऑनलाईन व एकत्रितपणे उपलब्ध होत आहे. महावितरणच्या वीजग्राहकांची आकडेवारी व यादी, ग्राहकांच्या तक्रारी व त्याचे निवारण, त्यांना देण्यात आलेले वीजबिल, ग्राहकांनी केलेला देयकाचा भरणा, जमा झालेली रक्कम, थकबाकी या सर्वांची माहिती व या माहितीचे विश्लेषण महावितरणच्या सर्वच कार्यालयांमध्ये ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रणालीमुळे महावितरणची दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक व एकसमान उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे विविध विभागातून येणाया माहितीत त्रुटी राहणार नाही व ती एकसमान राहील. त्यामुळे या माहितीवर तात्काळ विचार करून अचूक निर्णय होईल व परिणामी या निर्णयाची प्रभावी अंबलबजावणी करता येईल. डॅशबोर्डवर उपलब्ध माहिती व विश्लेषणाचा उपयोग करून महावितरणच्या राज्यभरातील कार्यालयांना आपापल्या कार्यक्षेत्रातील वितरण व वाणिज्यिक हानी, थकबाकी यासह इतर विविध त्रुटींवर अधिक लक्ष केंद्रित करून त्यावर परिणामकारक उपाययोजना करता येणे शक्य होणार आहे.\nमहावितरणने मागील वर्षांत ग्राहक व कर्मचायांसाठी मोबाईल पची सुविधा उपलब्ध करून दिली. यापची सुविधा उपलब्ध करून दिली. यापमुळे कामकाजाला गती मिळाली आहे. कर्मचारी पोर्टल व डॅशबोर्ड या सुविधांमुळे कर्मचायांना त्यांचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी व सुलभ करता येत असून, त्याद्वारे ग्राहकांनाही सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध होत आहेत.\nमुंबईसह महाराष्ट्रावर भगवा फडकणारच\n‘उंडगा’तील गण्याचा अनोखा ‘संघर्ष’\nकाव्यप्रतिभा ही उपजत असावी लागते : आमदार चव्हाण\n..तर यशापासून कोणतीच रोखू शकत नाही\nहॉटेल व्या��सायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-20T11:10:56Z", "digest": "sha1:RFIBX5MAUWYOC3GU2C2IZRHYFDPVP6NS", "length": 37526, "nlines": 143, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "वेंगायम सांबार ते अवियल – तमिळनाडू – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nवेंगायम सांबार ते अवियल – तमिळनाडू\n“अम्मई ने आज वेंगायम सांबार बनाया है , यु विल लाईक इट ,” १९९२ च्या साधारण मे महिन्यात चंद्रन माझा एकेकाळचा मित्र आणि नंतर झालेला नवरा अगदी एक्साईट होऊन सांगत होता; तेव्हा मला पुसटशीही शंका आली नाही की , हेच वेंगायम सांबार माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जाणार आहे. आणि वेगांयम सांबारच का केळीच्या पानावर वाढण्यात येणारे सगळे दाक्षिणात्य पदार्थ माझ्या जीवनात अगदी महत्वाचं स्थान मिळवतील असं त्यावेळी तरी मुळीच वाटलं नाही.\nअम्मा आणि अम्मीच्या मधला काहीसा उच्चार करत माझ्या त्या मित्राने, चंद्रनने मला जेवायला बोलावले होते आणि अम्मईच्या हातचा कोणता तरी अद्भुत पदार्थ मला पेश करण्यात येणार होता ‘ वेंगायम सांबार ‘ मी ताटावर बसले आणि ब्राऊन राईस सोबत गवारीची सुकी नारळ आणि उडद डाळ घातलेली भाजी , दाक्षिणात्य पापड आणि ते ‘ वेंगायम सांबार ‘ पानात पडलं. मनात म्हटलं ,”काय पानात वाढून ठेवलंय देव जाणे. ” मी त्या पदार्थाकडे पाहिलं. अरे देवा हे तर बाळकांद्याचं सांबार, पूर्वी कधी खाल्लं नव्हतं, निदान ऑथेंटिक तरी. अगदी मनापास��न सांगते मला ते फारसं काही ग्रेट वाटलं नाही. पण मुळात अन्नाला नाव ठेवण्याचा संस्कार नव्हता आणि एका मातृभक्त मुलाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या त्यामुळे खोटी स्तुती करत मी तो पदार्थ खाल्ला. मराठी घरात सांबारच्या नावाखाली होणाऱ्या आंबट गोड वरणाची चव मला माहीत होती तीही तांदूळ आणि उडीद डाळीचा भरडा भिजवून केलेल्या इडली बरोबर, त्या चवीला पूर्ण छेद देणारी ती चव मी पहिल्यांदाच चाखली. ऑथेंटिक असली तरी फारशी भावली मात्र नाही. नाही म्हणायला इडली, डोसा आणि मेदुवडा या दाक्षिणात्य पदार्थांची सवय होती आणि अगदी परिपूर्ण नाश्ता म्हणून ते आवडतही होते पण ऑथेंटिक वेंगायम सांबार तेही तमिळ कुटुंबात पहिल्यांदाच खात होते. सोबत उकड्या तांदुळाचा पेज काढलेला भात, गवारीची उडीद डाळीची फोडणी आणि ओला नारळ घातलेली भाजी, खास दाक्षिणात्य पापड, रसम आणि दहींभात असं मनसोक्त\nजेवले. त्यावेळी मला पुसटशीही कल्पना आली नाही की त्याच अय्यर परिवारात मी लग्न होऊन येईन आणि मग तमिळ स्वयंपाक म्हणजे ‘समयल’ माझ्यासाठी अगदी रोजचीच गोष्ट होऊन बसेल, इतकच नाही तर मला ते सगळे पदार्थ मनापासून आवडायलाही लागतील.\nचंद्रनशी मैत्री वाढत गेली आणि आम्ही लग्नाचा निर्णय घेतल्यावर त्याच्या घरी नेहमीच जाणंयेणं व्हायला लागलं. चंद्रनच्या आई, माझ्या सासूबाई खूप सुंदर स्वयंपाक करतात त्यामुळे माझा लग्नाआधीच तमिळ पद्धतीच्या अनेक नवीन पदार्थांशी परिचय होत गेला आणि त्या पदार्थाची टेस्ट डेव्हलप होत गेली. माझ्या सासूबाई दहा अकरा प्रकारचे वेगवेगळे डोसे करतात, सांबाराचेही अनेक प्रकार करतात, मोरुअप्पम करण्यात तर त्यांचा अगदी हातखंडा आहे . लग्नानंतर नाती जशी हळूहळू उलगडत आणि विकसित होत जातात तशी खाद्यसंस्कृतीही उलगडत जाते. मीही या परिवारात एकेक गोष्टी शिकत गेले आणि तमिळ पदार्थांशी सलगी वाढत गेली.\nमुळात भारतीय संस्कृतीमधील विविधता विविध प्रांतांच्या खाद्यसंस्कृतीतही दिसून येते. मुळात त्या-त्या भागातलं हवामान, पीकपाणी याला अनुसरून उपलब्ध पदार्थांपासून त्या-त्या भागातली खाद्यसंस्कृतीही विकसित होत गेली. तमिळनाडूमध्ये तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर येते आणि या राज्याला समुद्र किनाराही लाभलेला. त्यामुळे खाद्यपदार्थ त्या हवेत पचतील असेच. गव्हाचा वापर अगदी नगण्य, ज्वारीचा त्याहूनही कमी. त्यामुळे तांदूळ आणि डाळीपासून बनणारे पदार्थ प्रामुख्याने तमिळ जेवणात असतात. उडीद डाळीचा वापर अगदी नियमित होतो शिवाय नारळ अगदी मुक्तहस्ते वापरला जातो.\nतमिळ घरातली गृहिणी दररोज चार वेळच्या खाण्याची तयारी करते. चारीठाव खाणे हा मराठी शब्द तमिळ घरातही लागू होतो. अगदी पहाटे पासून सुरुवात करूया. मुळात तमिळ कुटुंबात लवकर उठण्याची पद्धत असतेच. पहाटे साडेपाचच्या सुमाराला बहुतांश तमिळ घरात फिल्टर कॉफीचा घमघमाट सुरु होतो. कॉफी कपबशीतून ना घेता ग्लास आणि डवरा म्हणजे विशिष्ट आकाराची काठाची वाटी यातूनच घेतली जाते. कॉफीचा उच्चार तमिळ लोक एक विशिष्ट हेल काढत कापी असा करतात. तर ही कापी पिऊन झाल्यावर सकाळच्या नाश्त्याची म्हणजे टिफिनची लगबग सुरु होते. इडली, मेदुवडा, डोसा, उत्तपा, मोरुअप्पम, पोंगल, थैरसादम म्हणजे दहीभात, अडा डोसा, इडिअप्पम म्हणजे तांदळाच्या शेवयांचा उपमा, केसरी म्हणजे शिरा, उपमा यापैकी कोणताही पदार्थ असला तरी नारळाची चटणी, सांबार आणि मोळगापुडी ही मिश्र डाळीची कोरडी चटणी सोबतीला असतेच. या चटणीसोबत तिळाचं तेल खाण्याची पद्धत आहे. ही विशिष्ट चवीची चटणी खूप चविष्ट लागते. माझ्या ओळखीच्या अनेक मराठी कुटुंबाकडून या चटणीची खास फर्माईश केली जाते. अडा डोसा हा एक खास पदार्थ असा आहे की तो आमच्या घरात खाल्लेली प्रत्येक व्यक्ती पाककृती मागून घेतेच .ही पाककृती मी लिहिणार आहेच. हा डोसा मेथी किंवा भोपळा अशी भाजी घालून ही करता येतो शिवाय पीठ आंबवायची गरज नसते आणि हा मधाबरोबर किंवा गुळाबरोबर अगदी अप्रतिम लागतो.\nनाश्त्याची पद्धतही खास असते तमिळ घरात आणि उपाहारगृहात. हा नाश्ता केळीच्या पानावर केला जातो. चमचा वाटी न घेता पानावरच इडली किंवा डोसा वाढून त्यावरच सांबार घालतात आणि चटणी सांबाराची सरमिसळ करत त्या खमंग पदार्थांचा आस्वाद घेतला जातो.\nतमिळ पद्धतीचा हा टिफिन अगदी खास आणि परिपूर्ण नाश्ता असतो. माझ्या मैत्रिणीचा शुभांगीचा मुलगा अक्षयला घरचा नाश्ता फारसा आवडत नाही कारण महाराष्ट्रीयन पद्धतीचे नाश्त्याचे पदार्थ खूप कोरडे असतात अशी त्याची तक्रार असते. पोहे, थालीपीठ, उपम्याबरोबर आपण चटणी किंवा सांबार करत नाही. माझ्या मुलीला शिवानीलाही कॉलेज च्या कॅन्टीनमधले पोहेचे जास्त आवडतात, “इतकं काय वेगळं असतं त्यात, ” असं मी विचारल���यावर ती म्हणाली की, त्यांच्या कँटीनचा अप्पा पोह्यावरही सांबार घालतो. मलाही दाक्षिणात्य पद्धतीचा नाश्ताच आवडतो.\nनाश्त्यानंतर दुपारच्या जेवणात सांबार, भात, रसम, कुट्ट, पडतवल म्हणजे कोरडी भाजी, रायता, पप्पड्म, ताक म्हणजे मोरू हे पदार्थ असतातच. सणावारी मात्र जेवणाचा सरंजाम अगदी वेगळा असतो. या दिवशी अगदी साग्रसंगीत सापाडम म्हणजे स्वयंपाक बनविला जातो. तमिळ जेवणात सणाच्या दिवशी पुळीकांचल म्हणजे चिंच, उडीद डाळ, हरभरा डाळ, मिरची , कढीपत्ता आणि शेंगदाणे घालून केलीली पंचामृतासारखी आंबट गोड चटणी, कोबी, लाल भोपळा, कोहळा, काकडी, टोमॅटो किंवा भेंडीची पचडी, पुडतवल म्हणजे नारळ आणि हिरवी मिरची घालून केलेली कोरडी भाजी (ही भाजी गवार, पानकोबी, पडवळ, वांगी, बीन्स, मटार, गाजर, सुरण यापैकी कशाचीही करता येते ), करी म्हणजे प्रामुख्याने हळद, लाल तिखट घालून केलेली बटाटा किंवा आर्वीची भाजी, उडीद वडा किंवा मिश्र डाळीचा वडा, वेत्तकोयम्ब म्हणजे चिंचेचे पाणी घालून केलेला सांबारसारखा पातळ पदार्थ, पर्प पायसम म्हणजे मुगाच्या डाळीची गूळ आणि नारळाच्या दुधातली खीर, पाल पायसम म्हणजे दुधातली खीर ही शेवया किंवा तांदळाची ही करतात, याशिवाय तांदूळ आणि हरभरा डाळीची गूळ आणि दुधातली खीरही या जेवणात असते. आप्पलम किंवा पप्पडम हे पापडाचे प्रकार, केळीचे वेफर्स आणि वेलची केळ हे समारंभाच्या जेवणात असतंच. तमिळ जेवणात भाताचे वेगवेगळे प्रकार केले जातात. पेज काढून केलेला भात प्रमुख असला तरी पुलिओद्राई म्हणजे चिंचेचा भात, लिंबूभात आणि फोडणीचा दहीभात हा सणाच्या जेवणात असतोच. सणाच्या जेवणाला विरुंध सापाड म्हणतात.\nअन्य कोणत्याही राज्याप्रमाणेच तमिळनाडूमध्ये प्रांतानुसार स्वयंपाकाची पद्धत भिन्न आहे.\nचेट्टीनाड , पालघाट, कोंगनाड आणि मदुराई या भागातली पाककला वेगळ्या पद्धतीची असते. तसे दक्षिण भारतातील चारही राज्यात काही पदार्थ एकसारखे असले तरी प्रत्येक राज्याची पद्धत आणि मसाले वेगळे असतात. तमिळनाडूमधील पालघाट भागात राहणारे लोक केरळ आणि तमिळनाडूची सरमिसळ करून सणवार साजरे करतात आणि स्वाभाविकपणे त्यांच्या पाककलेवरही केरळी प्रभाव दिसून येतो.\nअवियल हा दक्षिण भारतातला एक खास पदार्थ. दक्षिणेच्या चारही राज्यांमध्ये हा केला जातो तसा तमिळनाडूमध्येही करतात. भोपळा प्रकारातल्या ���गळ्या भाज्या आणि सर्व प्रकारच्या शेंगा उकडून त्यात दही, ओला नारळ, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून ही भाजी करतात आणि चवीसाठी खोबऱ्याचं तेल वापरतात.\nतमिळ जेवणाची वाढण्याचीही एक पद्धत आहे. केळीच्या पानावर जेवण्याच्या आधी वाढपी हाताने पाणी शिंपडतो, हे पाणी जेवणारी व्यक्ती हाताने पानावर पसरवते ते पुसले जात नाही. त्यानंतर गोड पदार्थ वाढून वाढायची सुरुवात केली जाते. वेलची केळं, शक्कर पोंगल म्हणजे गोड भात, पायसम किंवा गूळ आधी पानावर वाढला जातो. पानाच्या वरच्या बाजूला चटणी, पचडी, पुडतवल, अवियल, वडा, पापड, पायसम हे पदार्थ तर खालच्या अर्ध्या भागात भात वाढल्यावर सणाच्या दिवशी पर्प म्हणजे साधं वरण, सांबार वाढला जातो. तमिळनाडूमध्ये सांबार भात, रसम भात आणि त्यानंतर दहीभात अशा तीन टप्प्यात भात खातात. आणि जेवण झाल्यावर बिडा म्हणजे विड्याचे पान खाण्याची पद्धत इतर प्रांतांप्रमाणेच आहे.\nकाही भागात पोळी म्हणजे पुरणाची पोळीही केली जाते पण पद्धत मात्र महाराष्ट्रापेक्षा अगदी वेगळी असते. शिवाय ही पोळी कधीतरीच केली जाते.\nतमिळनाडूत भाज्यांमध्ये कांदालसूण मसाला नसतोच. मसाल्यात ओला नारळ, हिरवी मिरची, जिरे आणि कढीपत्ता एवढेच माफक पदार्थ असतात. तर फोडणीला मोहरी, जिऱ्याबरोबर उडदाची डाळ आणि हिंग बहुतेक भाज्यांमध्ये घातला जातो. सांबार पावडर कोरडी करून ठेवली जाते किंवा ताजा सांबार मसाला बनवतात. त्यात ज्या प्रकारचा सांबार असेल त्यानुसार मसाला बनतो. हरभरा डाळ, धणे, मेथी दाणे, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग आणि ओला नारळ वापरून ताजा ओला मसाला सांबारसाठी बनवला जातो. कारल्याच्या सांबाराचा मसाला मात्र वेगळा असतो त्यात जिरे आणि उडदाची डाळ असते.\nमाझं चंद्रनशी लग्न ठरलं तेव्हा माझ्या सासऱ्यानी मला दोन अटी घातल्या, म्हणाले, ” हे बघ आपल्या घरात भात भरपूर करायचा आणि स्वयंपाकात सर्फ घातलास तरी चालेल पण गूळ आणि साखर गोड पदार्थांशिवाय कशातच घालायची नाही. ” गवारीची भाजीही गुळचट करणाऱ्या आणि चिंचगुळाची आमटी खाणाऱ्या माझ्यासाठी हे थोडंसं अवघडच होतं. माझ्या माहेरी तर साध्या वरणातही गूळ घालतात. सवयीनं मी तो सासरीही घालू लागल्यावर मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, ” अप्पा को तो ये पसंद ही नही है , ” आणि मग माझ्या स्वयंपाकाच्या वेळी त्यांचा आजूबाजूला वा���र सुरु झाला. मग मी बिनगुळाचा पदार्थ त्यांच्यासाठी काढून मग गूळ घालायचा सुवर्णमध्य काढला जो आजतागायत आमच्या घरात सुरु आहे. अर्थात, सवयीनं मलाही हे सगळे पदार्थ बिनगुळाचेच आवडायला लागले आहेत.\nहे झालं दुपारच्या जेवणाचं. तमिळ घरात चारच्या सुमाराला पुन्हा एकदा फिल्टर कॉफीची धामधूम सुरु होते . या कॉफीबरोबर केळीचे वेफर्स, डाळ वडा, तट्टई म्हणजे मिश्र डाळींची थापून केलेली जाडसर चापट पुरी, चकलीसारखाच पण तांदूळ आणि उडीद डाळीपासून केलेला मुरुक्कू हा पदार्थ किंवा मग अप्पे, नई अप्पम म्हणे गूळ घालून केलेले गोड अप्पे, मैसूर पाक असा स्नॅक्स प्रकारातला पदार्थ असतो. फिल्टर कॉफी हा तामिळच नव्हे तर प्रत्येक दाक्षिणात्य घरातला अगदी वीक पॉईंट. मग कॉफीमध्ये चिकोरी किती प्रमाणात घालायची हे प्रत्येक कुटुंब आपल्या चवीनुसार ठरवते. पहाटेप्रमाणेच पुन्हा फिल्टरमध्ये कॉफी पावडर घालून डिकॉक्शन बनवलं जातं आणि गरमागरम कॉफीचा घमघमाट येऊ लागतो. मी आपली मराठी घरातली जायफळ घालून केलेली गोड कॉफी पिणारी पण सवयीनं मलाही फिल्टर कॉफी आवडायला लागली आणि आता तर मी मराठी कुटुंबात कॉफीला चक्क नकार देते कारण तमिळ कॉफीची चव जिभेवर पूर्ण रुळली आहे.\nतमिळ कुटुंबात रात्रीचं जेवण मात्र अगदी हलकं असतं. पोळी नसतेच. रसमचे वेगवेगळे प्रकार केले जातात आणि ताक भात. भाजीत मसाला नसतोच मुळी. पचायला अगदी सोपं असं रात्रीचं जेवण शक्यतो घेतलं जातं . आमच्या घरावर पालघाट पद्धतीचा प्रभाव आहे त्यामुळे केरळी आणि तमिळ खाद्यसंस्कृती अगदी दुधात पाणी मिसळावं इतकी बेमालूम मिसळलेली आहे आमच्या घरात. त्यामुळे पोंगल, विशू हे सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. मला आणखी एक भावलेली गोष्ट म्हणजे तमिळ माणूस अगदी आयुष्यभर परदेशात राहिला तरी आपल्या संस्कृतीशी असलेली घट्ट नाळ कधीच विसरत नाही . त्यामुळेच अगदी मोठ्या कंपनीत अमेरिकेत काम करणारा तमिळ माणूस भारतात आल्यावर लुंगी नेसून केळीच्या पानावर जेवतो तेव्हा काटा चमचा न वापरता मुठीने भात खातो. कार्य प्रसंगाला ओम्बडगजम म्हणजे दाक्षिणात्य पद्धतीचे नऊवारी पातळ नेसून स्त्रिया अगदी सहज वावरतात. लग्नात पारंपरिक जेवणाला साथसांगत असते ती कर्नाटकी शास्त्रीय संगीताची आणि पारंपरिक वाद्यांची. मी तमिळ नातेवाईकांची लग्न अगदी मनापासून एन्जॉय करते. शिवाय दोन दिवस केळीच्या पानावर चारीठाव जेवणाचा आस्वादही घेते.\nखरं सांगू या लेखाच्या निमित्तानं माझ्यात नकळत रुजलेल्या तमिळ खाद्यसंस्कृतीचा वेध घेता आला आणि मला मोठी गंमत वाटली. न आवडलेल्या वेंगायम सांबारपासून चवीनं तमिळ जेवणावर यथेच्छ ताव मारण्यापर्यंतचा हा प्रवास खूपच रंजक आणि चविष्ट आहे. मन आणि जिव्हा तृप्त करणारा. मला खास आवडणाऱ्या अवियलची पाककृती मुद्दाम इथे देते आहे.\nसाहित्य : भोपळा आणि शेंगा या प्रकारात मोडणाऱ्या सर्व भाज्या, सुरण,गाजर, मटार, खोवलेला ओला नारळ, लाल आणि हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि घरी लावलेलं ताजं दही.\nकृती : शेवगा, वाल, गवार, श्रावण घेवडा, पापडी या शेंगा निवडून घ्या. दुधी, लाल भोपळा, कोहळा, सुरण, गाजर आणि काकडीचे उभे काप करून घ्या. मटारचे दाणे सोलून घ्या. या सगळ्या भाज्या अंदाजे समप्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून घ्या. थोडेसे पाणी आणि पाव चमचा हळद घालून खूप मऊ होणार नाहीत अशा उकडून घ्या. भाज्या उकडत असताना या भाज्या एकत्रित साधारण अर्धा ते पाऊण किलो असतील तर दीड वाटी ओला खोवलेला ओला नारळ, पाच सहा हिरव्या आणि लाल मिरच्या, चमचाभर जिरे एकत्र मिक्सर मधून काढून घ्या. उकडलेल्या भाज्यांमध्ये हे मिश्रण आणि कढीपत्ता व हिंग घाला. लगेच तीन वाट्या दही आणि चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर तीन ते चार मिनिट हे मिश्रण उकळून घ्या. खाण्याचे खोबऱ्याचे तेल आवडत असल्यास दोन चमचे घाला या तेलाने स्वाद छान येतो पण हे ऐच्छिक आहे. अवियलला फोडणी द्यायची नसते. हा पदार्थ खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे. करून बघा अगदी आवडेल. आणि हो वरच्या यादीतली एखादी भाजी नाही मिळाली तरी चालते.\nपत्रकार. तरूण भारत, लोकमतसारख्या वृत्तपत्रांमधून काम केल्यानंतर गेली काही वर्षं सहारा समयची पुणे प्रतिनिधी म्हणून काम करते आहे.\nफोटो – प्रतिभा चंद्रन, सायली राजाध्यक्ष व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६तमिळ खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali MagazineTamil Food\nPrevious Post समृद्ध, चवदार खाद्यसंस्कृती – इथियोपिया\nNext Post मुळारंभ आहाराचा\nमस्त वर्णन. यातले बरेच पदार्थ चाखले आहेत. माझी सासू काही वर्षं कोचीनला राहिल्याने ��ांबार/रसम मसाला आणि पूडी घरीच करते ती. आणि तमिळ/मल्लू लग्नांतलं जेवण तर अगदी not to be missed.\nजेवणात सर्फ़ घातला तरी चालेल पण गोड घालू नको 😄 खूप interesting लेख. मला आवडला\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%A8", "date_download": "2018-08-20T10:56:34Z", "digest": "sha1:HYNP6BITX4BYR5QCGR24QA5YKCW7GAKP", "length": 6621, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९०२ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९०२ मधील जन्म (४२ प)\n► इ.स. १९०२ मधील मृत्यू (५ प)\n► इ.स. १९०२ मधील खेळ (रिकामे)\n► इ.स. १९०२ मधील निर्मिती (१ प)\n\"इ.स. १९०२\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी २०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5326279131272413839&title=Sulochanadidi,%20Sonu%20Nigam,%20Arnold%20Schwarzenegger&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:32:13Z", "digest": "sha1:2IXRNWT5M3FFXJVW675ELSV2BKVCCZJH", "length": 15504, "nlines": 130, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सुलोचनादीदी, सोनू निगम, अरनॉल्ड श्वार्झनेगर", "raw_content": "\nसुलोचनादीदी, सोनू निगम, अरनॉल्ड श्वार्झनेगर\nसोज्ज्वळ सौंदर्य, शालीनता आणि सशक्त अभिनयामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, मधुर आवाज, भावपूर्ण गायकी असणारा हरहुन्नरी पार्श्वगायक सोनू निगम आणि अद्भुत शरीरयष्टी लाभलेला हॉलिवूडचा सुपरस्टार अरनॉल्ड श्वार्झनेगर यांचा ३० जुलै हा जन्मदिन. यानिमित आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....\n३० जुलै १९२८ रोजी खडकलाटमध्ये (कोल्हापूर) जन्मलेल्या रंगू लाटकर या सोज्ज्वळ सौंदर्य, शालीनता आणि सशक्त अभिनय यामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना म्हणून प्रसिद्ध आहेत. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांने त्यांचे भावपूर्ण डोळे पाहून त्यांचे नामकरण ‘सुलोचना’ असे केले. हेच नाव पुढे चित्रपटसृष्टीत रुढ झाले. अडीचशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या सुलोचना यांना चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराचे स्थान आहे. त्यांच्या आई-वडिलांचे अकाली निधन झाल्याने बनूबाई लाटकर यांनी त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या सुलोचना यांनी १९४३मध्ये मास्टर विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’च्या ‘चिमुकला संसार’ या चित्रपटातून वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. चित्रीकरणाव्यतिरिक्त उरलेल्या फुरसतीच्या वेळात भरपूर वाचन करून, संस्कृत श्लोक पठण करून त्यांनी शुद्ध मराठी नागरी भाषा आत्मसात केली. ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाबाईंची भूमिका आजही मैलाचा दगड मानली जाते. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे चित्रपट खूप गाजले. १९४३मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केलेल्या सुलोचना यांनी कपूर घराण्याच्या तिन्ही पिढ्यांसोबत काम केले आहे. ‘महाराष्ट्रभूषण’, ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ यांसह अनेक मानसन्मान मिळालेल्या सुलोचना यांना भारत ��रकारने १९९९मध्ये ‘पद्मश्री’ किताबानेही गौरविले. त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकीर्दीविषयी लेखक-पत्रकार इसाक मुजावर यांनी ‘चित्रमाऊली’ हे पुस्तक लिहिले आहे.\n३० जुलै १९७३ रोजी फरिदाबादमध्ये (हरियाणा) जन्मलेला सोनू निगम हा मधुर आवाज, भावपूर्ण गायकी, आवाजात बदल करण्याची किमया असलेला हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी पार्श्वगायक गाण्यात भावना व्यक्त करणे, आवाजांचा पोत बदलणे यामुळे सोनू निगमने पार्श्वगायनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून संगीत शिक्षण घेतलेल्या सोनू निगमने कारकीर्द घडवण्यासाठी मुंबईत खूप संघर्ष केला. मोहम्मद रफी यांची नक्कल करणारा गायक म्हणून त्याच्यावर बसलेला शिक्का पुसण्यासाठी त्याला अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. मग मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. १९९०च्या दशकात झी वाहिनीच्या ‘सा रे ग म’ या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक म्हणून काम केल्यानंतर त्याची लोकप्रियता वाढली. १९९७मध्ये बॉर्डर चित्रपटातले ‘संदेसे आते है’ आणि परदेस चित्रपटातले ‘ये दिल दिवाना’ ही त्याची दोन्ही गाणी तुफान गाजली. यामुळे त्याच्या स्वतंत्र शैलीची ओळख जगाला पटली आणि मोहम्मद रफी यांची नक्कल करत असल्याचा शिक्का पुसण्यात तो यशस्वी झाला. हिंदीप्रमाणेच त्याने बंगाली, उडिया, कानडी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, इंग्रजी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी, मराठी या भाषांतही गाणी म्हटली आहेत. चित्रपटांसोबतच त्याने स्वतंत्र अल्बमही केले आहेत. मराठीत सचिन पिळगावकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘हिरवा निसर्ग हा भवतीने’ हे त्याचे गाणे लोकप्रिय झाले. अनेक चित्रपटगीतांसाठी त्याला मानसन्मान मिळाले आहेत.\n३० जुलै १९४७ रोजी ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला अरनॉल्ड श्वार्झनेगर हा चार वेळा ‘मिस्टर युनिव्हर्स’ स्पर्धा जिंकून, पुढे सात वेळा ‘मिस्टर ऑलिम्पिया’ विश्व-शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकणारा आणि चार वेळा वेटलिफ्टिंग स्पर्धा जिंकणारा अद्भुत बॉडीबिल्डर आहे. पुढे हॉलिवूडमध्ये जाऊन अॅक्शन फिल्म्सचा हिरो म्हणून तो तुफान यशस्वी झाला. त्याची अद्भुत शरीरयष्टी पाहून त्याला हॉलिवूडमध्ये प्रचंड मारामारी आणि स्टंट्स असणारे सिनेमे मिळत गेले, ते एकापाठोपाठ एक हिट होत गेले आणि तो हुकुमी नायक बनला. हर्क्युलस इन न्यूय���र्क, कॉनन दी बार्बेरियन, कमांडो, प्रिडेटर, रेड हीट, टोटल रिकॉल, किंडरगार्टन कॉप, टर्मिनेटर सीरिज, ट्रू लाइज, इरेझर, एंड ऑफ डेज, कोलॅटरल डॅमेज, दी एक्स्पान्डेबल्स सीरिज - असे त्याचे अनेक सिनेमे प्रसिद्ध आहेत.\nयांचाही आज जन्मदिन :\nशेतकऱ्याची कुचंबणा मांडणारे लेखक सदानंद देशमुख (जन्म : ३० जुलै १९५९)\nइंग्लिश लेखिका एमिली ब्रॉन्टे (जन्म : ३० जुलै १८१८, मृत्यू : १९ डिसेंबर १८४८)\n(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-20T11:17:39Z", "digest": "sha1:WPVUMH7CMLIXHG4UF5XC6EELOQXGXKHX", "length": 16167, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "…अन्यथा दोन महिन्यात जेट एअरवेजला ठोकावे लागणार टाळे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh …अन्यथा दोन महिन्यात जेट एअरवेजला ठोकावे लागणार टाळे\n…अन्यथा दोन महिन्यात जेट एअरवेजला ठोकावे लागणार टाळे\nनवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – एअरलाइन कंपनी जेट एअरवेज सध्या आर्थिक अडचणीत अडकली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना खर्च कमी करण्यासाठी उपाय न केल्यास ६० दिवसानंतर ऑपरेट करणं अशक्य असेल असं सांगितलं आहे. खर्च कमी करण्यासाठी जे उपाय सुचवण्यात आले आहेत त्यामध्ये कर्मचाऱ्यांची पगारकपात करण्याचाही उल्लेख आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजी पसरली असून नोकरीवर कुऱ्हाड आल्याने भीती निर्माण झाली आहे. जेट एअरवेजच्या दोन अधिकाऱ्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की, चेअरमन नरेश गोयल यांच्यासहित व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना कंपनीची आर्थिक स्थिती योग्य नसून, खर्च कमी करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्या लागतील.\nजेट एअरवेजच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, ‘आम्हाला सांगण्यात आलं आहे की दोन महिन्यानंतर कंपनी चालवणं अशक्य होईल. व्यवस्थापनाला पगारकपात आणि दुसऱ्या उपाययोजना करत खर्च कमी करण्याची गरज आहे. असे केले तरच ६० दिवसांनंतर कंपनीचे कामकाज सुरु ठेवणे शक्य आहे. इतकी वर्ष कंपनीने आम्हाला यासंबंधी काहीच सांगितले नाही आणि आता थेट ही माहिती दिली गेल्याने आम्ही चिंताग्रस्त आहोत. यामुळे कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनावरील विश्वास कमी झाला आहे’.\nजेट एअरवेजला ठोकावे लागणार टाळे\nPrevious article७ ते ९ ऑगस्ट; सरकारी कर्मचाऱ्यांची संपाची घोषणा\nNext articleआता आत्महत्येचे लोण पुणे जिल्ह्यात; पुरंदर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nश���रोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपुण्यातील कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला; ९४ कोटी हाँगकाँग बँकेत ट्रान्सफर\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nप्राप्तीकराचा विक्रमी १०.०३ लाख कोटी भरणा; ६.९२ कोटी करदाते\nलोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; एकजण जखमी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nअँटिग्वाच्या नागरिकत्वासाठी २८ भारतीयांचे अर्ज\nजम्मू-काश्मीर सरकार अल्पमतात; भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-08-20T11:17:49Z", "digest": "sha1:6IYWY3YR37HDUJOCU6ADBK4PPL2C2OBF", "length": 14577, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा - शिवसेना - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्त��ल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प���रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Notifications आरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा – शिवसेना\nआरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा – शिवसेना\nमुंबई, दि. २६ (पीसीबी) – ‘एरवी प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे सरकार पुढे असते. तसे त्यांनी कालच्या बंदचे, दंगलीचे व पेटलेल्या महाराष्ट्राचे श्रेयदेखील आता घ्यावे, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. वाटल्यास ‘आम्ही आरक्षण दिले होते’ असा डांगोरा पिटून त्याचेही श्रेय घ्या. पण महाराष्ट्राची आग शांत करा,’ असा सल्ला शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’मधून भाजप सरकारला दिला आहे.\nPrevious articleआरक्षण दिल्याचा डांगोरा पिटा; पण महाराष्ट्राची आग शांत करा – शिवसेना\nNext articleआर्थिक निकषावर आरक्षण देता येईल का\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळू��� विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nबजरंगने मिळवले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य\nउधाणलेल्या तरुणाईला फ्रेंडशिप डे’च याडं लागलं; गिफ्टशॉपीने बाजारपेठाही सजल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98/", "date_download": "2018-08-20T11:16:10Z", "digest": "sha1:KUI3BBKZZOM33PPH6BA67SX343SBB5BW", "length": 15079, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "येत्या २४ तासात ठाणे, पालघर, रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन ला���ांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra येत्या २४ तासात ठाणे, पालघर, रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nयेत्या २४ तासात ठाणे, पालघर, रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई, दि.१३ (पीसीबी) – येत्या २४ तासात ठाणे, पालघर, आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत सध्��ा पावसाचा जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी अधूनमधून पावसाचा हलक्या सरी सुरुच आहेत.\nसमुद्राच्या उंच लाटांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर समुद्रकिनारी गर्दी करतात. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.\nगुरुवारी कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोगदार पाऊस झाला. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोगदार पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासांत कोकण-गोव्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला .\nPrevious articleचिंचवड मोहननगर परिसरात वाहनांची तोडफोड\nNext articleरहाटणीतील नवीन घरात रहायला गेलेल्या नवविवाहित तरुणीची आत्महत्या\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nकर्जत तालुक्यामध्ये नदीत बुडून दोन मैत्रिणींचा मृत्यू\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nपालकांनी गृहकलह टाळून आदर्श मातापित्याची भूमिका बजावावी – निलेश मरळ\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमतपेटीवर डोळा ठेवून भाजपाने गोपाळ शेट्टींना माफी मागायला लावली- उद्धव ठाकरे\nकाँग्रेस- राष्ट्रवादीला चार जागांचा फटका; भाजप, सेनेचे संख्याबळ वाढणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-powershot-sx50-hs-121mp-combo-with-zurepro-amc-black-price-pdqnRG.html", "date_download": "2018-08-20T11:13:38Z", "digest": "sha1:FHKB3ZINCHZ7YN4B5Y3RFKTLY4VRQ7P6", "length": 17608, "nlines": 437, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन पॉवरशॉट सक्स५० हंस 12 १म्प कॉम्बो विथ झुरेप्रो अंक ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन पॉवरशॉट सक्स५० हंस पॉईंट & शूट\nकॅनन पॉवरशॉट सक्स५० हंस 12 १म्प कॉम्बो विथ झुरेप्रो अंक ब्लॅक\nकॅनन पॉवरशॉट सक्स५० हंस 12 १म्प कॉम्बो विथ झुरेप्रो अंक ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन पॉवरशॉट सक्स५० हंस 12 १म्प कॉम्बो विथ झुरेप्रो अंक ब्लॅक\nवरील टेबल मध्ये कॅनन पॉवरशॉट सक्स५० हंस 12 १म्प कॉम्बो विथ झुरेप्रो अंक ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन पॉवरशॉट सक्स५० हंस 12 १म्प कॉम्बो विथ झुरेप्रो अंक ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन पॉवरशॉट सक्स५० हंस 12 १म्प कॉम्बो विथ झुरेप्रो अंक ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन पॉवरशॉट सक्स५० हंस 12 १म्प कॉम्बो विथ झुरेप्रो अंक ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन पॉवरशॉट सक्स५० हंस 12 १म्प कॉम्ब��� विथ झुरेप्रो अंक ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 112 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन पॉवरशॉट सक्स५० हंस 12 १म्प कॉम्बो विथ झुरेप्रो अंक ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन Approx 12.1 Million pixels\nसेन्सर तुपे CMOS sensor\nडिस्प्ले तुपे Vari-angle LCD\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन Approx. 461000 dots\nकॅनन पॉवरशॉट सक्स५० हंस 12 १म्प कॉम्बो विथ झुरेप्रो अंक ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2018-08-20T10:58:33Z", "digest": "sha1:RP3XWFIOQ2DYO2EHC3K2D4HHA5KZNIGF", "length": 5532, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नसरुद्दीन - विकिपीडिया", "raw_content": "\n१७ व्या शतकातील नसरुद्दीनचे एक लघुचित्र\nनसरुद्दीन (तुर्किश: नसरुद्दीन होजा, ऑटोमन तुर्किश: نصر الدين خواجه, पर्शिअन: خواجه نصرالدین, पश्तो: ملا نصرالدین, अरेबिक: نصرالدین جحا / ALA-LC: Naṣraddīn Juḥā, उर्दू: ملا نصرالدین , उझ्बेक: Nosiriddin Xo'ja, Nasreddīn Hodja, बोस्निअन: Nasrudin Hodža) हा तेराव्या शतकात रुमच्या सेल्जुक सल्तनतीमधील अक्शेहिरमध्ये होऊन गेलेला (आजचा टर्की) सेल्जुक सुफी मानला जातो. लोकप्रिय तत्त्वज्ञ आणि शहाणा मनुष्य म्हणून ओळखला जाणारा हा नसरुद्दीन गमतीशीर गोष्टींसाठी आणि चातुर्यकथांसाठी प्रसिद्ध आहे. हजारो कथांमध्ये तो शहाणा, चतुर माणूस भेटत असला तरी बऱ्याचदा वेडगळ मनुष्य म्हणूनही अनेक कथांमध्ये तो आढळतो. नसरुद्दीन कथा ही गर्भित विनोद असलेली बोधप्रद कथा असते. दरवर्षी त्याच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय नसरुद्दीन होजा महोत्सव ५-१० जुलैदरम्यान आयोजित केला जातो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१५ रोजी १७:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5271086948296524915&title=Digendrakumar%20refreshed%20memories%20of%20Kargil%20War&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:52Z", "digest": "sha1:4BPXCYIGEXJ4LR22WCZY5X5F5L7M7XRN", "length": 8054, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दिगेन्द्रकुमार यांनी जागविल्या कारगिलच्या आठवणी", "raw_content": "\nदिगेन्द्रकुमार यांनी जागविल्या कारगिलच्या आठवणी\nपुणे : ‘सिर्फ ९८ पाकिस्तानीयों को मार डाला है,अभीभी सेंच्युरी होनी बाकी है, फिर जंग छिडी तो वापीस जाऊंगा और मेरी सेंच्युरी (१००) पुरी करुंगा,’ हे उद्गार आहेत महावीरचक्र विजेते दिगेन्द्रकुमार यांचे. कारगिल विजय दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेना व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nदुश्मनांच्या गोळ्यांनी स्वतःच्या शरीराची चाळण झाली असतानाही मृत्यूलाही थांबवत पाकिस्तानी सैनिकांचा पाडाव करतानाच्या त्यांच्या आठवणी ऐकताना संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. सभागृहातील प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले होते.\nया वेळी आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी होऊनही चार आतंकवाद्यांना कंठस्नान घालणारे ‘२२ मराठा लाईफ इन्फट्री’तील शौर्यचक्र विजेते रमेश बाहेकर यांनीही आपले अनुभव सांगितले.\nकारगिल विजय दिवसानिमित्त भारतमातेच्या वीर, महावीरांचा सन्मान सोहळा अंकुशराव लांडगे सभागृहात आयोजिला होता. या वेळी नागपूर येथील हार्मनी इव्हेंट्स आणि महक संस्थेतर्फे ‘शौर्या तुला वंदितो’ हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर झाला. या सोहळ्यात राष्ट्रीय छात्र सेना व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यातर्फे प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल लताड यांना दिगेंद्रकुमार व रमेश बाहेकर यांच्या हस्ते ‘कमांडर’ हा सन्मान प्रदान करण्यात आला.\nTags: पुणेकारगिल विजय दिनमहावीरचक्रराष्ट्रीय छात्र सेनासह्याद्री प्रतिष्ठानदिगेन्द्रकुमारशौर्यचक्ररमेश बाहेकरPuneKargil Vijay DinIndian ArmyDigendrakumarRamesh BahekarSahyadri Pratishthanप्रेस रिलीज\nकिल्ल्यांवर वृक्षारोपण, दुर्गदर्शन व दुर्गसंवर्धन मोहिमा नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कार सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे प्रदान ‘देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय सैनिक कटिबद्ध’ दुर्गदिनानिमित्त दीपोत्सव साजरा\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-petrol-and-diesel-stolen-gang-arrested-loni-kalbhor-highway-58897", "date_download": "2018-08-20T11:07:34Z", "digest": "sha1:HE2XXKSDBRIMWPGWYDBETERTZILLKP7B", "length": 18752, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Petrol and diesel stolen gang arrested in the loni kalbhor highway पुणेः महामार्गावर पेट्रोल-डिझेलची चोरी करणारी टोळी जेरबंद | eSakal", "raw_content": "\nपुणेः महामार्गावर पेट्रोल-डिझेलची चोरी करणारी टोळी जेरबंद\nमंगळवार, 11 जुलै 2017\nलोणी काळभोर (पुणे): महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबलेल्या जड वाहनांच्या चालकांना मारहाण करुन, त्यांच्या वाहनाच्या टाकीतील पेट्रोल-डिझेलची चोरी करणाऱ्या आठ जणांच्या अट्टल टोळीस जेरबंद करण्यात जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक अन्वेषण शाखेस यश आले आहे.\nलोणी काळभोर (पुणे): महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबलेल्या जड वाहनांच्या चालकांना मारहाण करुन, त्यांच्या वाहनाच्या टाकीतील पेट्रोल-डिझेलची चोरी करणाऱ्या आठ जणांच्या अट्टल टोळीस जेरबंद करण्यात जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक अन्वेषण शाखेस यश आले आहे.\nस्थानिक अन्वेषण शाखेचे प्रमुख, पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या टोळीचा म्होरक्या विजय उर्फ गुड्डू रामनारेश सिंग (वय 38 रा. पापदेवस्ती, फुरसुंगी ता. हवेली) याच्यासह आठ जणांना वाडेबोल्हाई परीसरातून सोमवारी (ता. 11) मध्यरात्रीच्या सुमारास चोरीच्या दोन हजार डिझेलसह ताब्यात घेतले. या टोळीने गेल्या पाच वर्षांच्या काळात पुणे, मुबंई, नगरसह संपुर्ण राज्यात अनेकांना लुटल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\nपोलिसांनी विजय उर्फ गुड्डू सिंग याच्यासह गणेश भाऊसाहेब मुरकुटे (वय. 37 रा. शिरसवाडी, ता हवेली), सुभाष दगडू मालपोते (वय 35, मोरया पार्क, वाडेबोल्हाई ता. हवेली), सिकंदर मुरली बेन बन्सी (वय 27), सुशील ऊर्फ फक्कड राजमान बेन बन्सी (वय 25, रा. वाडेबोल्हाई ता. हवेली, मुळगाव- मानापूर वाराणसी उत्तर प्रदेश), विकास श्रीपरमात्मा दुबे (वय 25, रा. वाडेबोल्हाई ता. हवेली, मूळगाव बौडयार, जि. बस्ती उत्तर प्रदेश), किरण विश्वनाथ बेज (वय 19, रा सानपाडा, गावदेवी मुंबई) व आकाश अशोक हिरवे (वय 23, रा. वाडेबोल्हाई ता. हवेली) या आठ जनांना अटक केली आहे.\nपोलिसांनी वरील आरोपींकडून चोरलेले 1800 लिटर डिझेल, 150 लिटर पेट्रोलसह च���रीच्या कामासाठी वापरण्यात येणारी एक इंडिका कार, एक तवेरा जीप, एक मोटारसायकल असा चार लाख रुपये किमतीचा माल जप्त केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हडपसर-सासवड मार्गावर वडकी गावचे हद्दीत रात्रीच्यावेळी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका वाहणाच्या डिझेलच्या टाकीतुन, चार ते पाच जणांनी वाहनचालकास मारहाण करत डिझेलची चोरी केली होती. यापुर्वीही जिल्ह्यात अन्य मार्गावरही अशाच पध्दतीने वाहनचालकांना मारहाण करुन, लुटल्याच्या घटना घडल्याने या प्रकरणाचा सखोल चौकशी करुन, आरोपींना अटक करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक सुवेज हक यांनी स्थानिक अन्वेषण शाखेला केल्या होत्या.\nया सुचनेच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला असतानाच, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाडेबोल्हाई परीसरातील एका खाजगी हॉटेलच्या पाठीमागे आठ जण संशयितरित्या हालचाली करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निशीकांत जगताप यांनी आपले सहकारी दत्तात्रेय गिरीमकर, महेश गायकवाड, निलेश कदम, मोरेश्वर इनामदार आदींनी लोणीकंद पोलिस ठाण्याचे प्रमुख पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यासह वरील ठिकाणी छापा टाकला. यावेळी आठही जण मुद्देमालासह आढळून आले. वरील सर्व आरोपींना लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वरील आठही जण अट्टल गुन्हेगार असुन, त्यांच्या आणखी तीन साथीदारांची नावे पोलिसांना समजली आहे. विशेषबाब म्हणजे विजय उर्फ गुड्डू सिंग व त्याच्या या धंद्यातील काही सहकाऱ्यांना यापुर्वीच लोणी काळभोर पोलिसांनी अटकही केली होती.\nयाबाबत अधिक माहिती देतांना अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले म्हणाले, विजय उर्फ गुड्डू सिंग व त्याचे कांही सहकाऱ्यांनी पुणे, मुबई, नगर सह अनेक जिल्ह्यात रस्त्यावर थांबलेल्या जड वाहनांच्या टाकीतून डिझेलची चोऱ्या केलेल्या आहेत. लोणी काळभोर हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा घडल्यापासून पोलिस वरील टोळीचा शोध घेत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठ्या शिताफीने वरील टोळीला ताब्यात घेतले आहे. वरील टोळीतील अनेक सदस्य परप्रांतीय असल्याने, पोलिसांना टोळीच्या कारवाईंची सखोल चौकशी सुरु केली आहे. प्राथमिक चौकशीत वरील टोळीने लोणी काळभोर हद्दीतील दोन गुन्ह्यांसह अऩेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे.\nई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nअमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार\nया हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी\nज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन\nतळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध\nमुकेश अंबानींच्या \"ऍण्टिलिया'ला आग\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z100420205258/view", "date_download": "2018-08-20T11:22:45Z", "digest": "sha1:6WSFNMQPJBXFWOCYZZYDIVT47S7GJT4A", "length": 10334, "nlines": 109, "source_domain": "www.transliteral.org", "title": "जानेवारी १३ - नाम", "raw_content": "\nहिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|जानेवारी मास|\nजानेवारी १३ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nनाम हा सत्कर्माचा पाया आहे तसाच कळसही आहे. भगवंताच्या स्मरणात केलेले कर्मच सत्कर्म या सदरात पडू शकते; भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्म सत्कर्म ठरु शकत नाही. समजा, एखादा मनुष्य नुसते तोंडाने ‘ राम राम ’ म्हणतो आहे परंतु भगवंताच्या स्मरणात नाही, तर मग ‘ राम, राम ’ म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का वास्तविक, नाम हे स्वत:सिध्द असल्याने ते जाणता वा अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म याच सदरात पडते, कारण ‘ जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम ’ असे भगवंताचेच वचन आहे. म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन गोष्टी निराळ्या असूच शकत नाहीत. मुखाने नाम म्हणणार्याचे लक्ष भगवंताकडे असो वा नसो, ते सत्कृत्य याच सदरात पडते. इतर कर्मे आणि नाम घेण्याचे कर्म यांत जो मोठा फरक आहे तो हाच की, इतर कर्मांना पुर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते, तर उलटपक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत. म्हणून नाम भगवंताच्या स्मरणात घेतले किंवा कसे हा प्रश्नच उदभवत नाही. किंबहुना, नाम मुखी आले की सत्कर्मे होऊच लागतात. मूल झाले की मुलाच्या आईला पान्हा फुटणे, मुलाचे लाड करणे, त्याच्यावर सर्वतोपरी प्रेम करणे, या गोष्टी जशा न शिकविता सहजच होतात, तशीच स्थिती नाम घेणाराची सकर्माच्या बाबतीत होते. इतकेच नव्हे तर, त्या आईला जर म्हटले की तू मुलाला जवळ ठेव, पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करु नकोस, तर ते जसे तिला शक्य नाही, त्याचप्रमाणे नाम घेणाराला सत्कर्मे टाळू म्हटले तरी टाळता येणार नाहीत. सत्कर्मे फळाला आली असे केव्हा म्हणता येईल, तर भगवंताचे नाम मुखी येईल तेव्हाच.\nपरमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की, \" तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना मग तू प्रपंच अती दक्षतेने कर, प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस, आणि मी जे सांगतो ते औषध घे, ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील; आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे ‘ नाम ’ हे होय. \" त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा, की नामाशिवाय जगणे हे खरे नाही. नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणारालाच कळेल. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य, सत्य, त्रिवाचा सत्य सांगतो. म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्या, एकदा तरी त्याला कळकळीने ‘ रामा मग तू प्रपंच अती दक्षतेने कर, प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस, पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग. जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस, आणि मी जे सांगतो ते औषध घे, ते तुला सर्व रोगांतून मुक्त करील; आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे ‘ नाम ’ हे होय. \" त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा. तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा, की नामाशिवाय जगणे हे खरे नाही. नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते. नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणारालाच कळेल. नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य, सत्य, त्रिवाचा सत्य सांगतो. म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्या, एकदा तरी त्याला कळकळीने ‘ रामा ’ अशी हाक मारा, की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटले पाहिजे.\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-20T11:19:00Z", "digest": "sha1:E7F3A3UJDXCHCPL7GT2QQZYNO42MS74H", "length": 15611, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आंबेनळी घाटात कोसळलेल्या बसमधील ३० मृतदेह बाहेर काढण्यात यश - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सि���्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra आंबेनळी घाटात कोसळलेल्या बसमधील ३० मृतदेह बाहेर काढण्यात यश\nआंबेनळी घाटात कोसळलेल्या बसमधील ३० मृतदेह बाहेर काढण्यात यश\nरायगड, दि. २९ (पीसीबी) – रायगडच्या पोलादपूर नजीकच्या आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील ३० जणांचा मृत्यू झाला असून या सर्वांचे मृतदेह एनडीआरएफ, आरसीएफ आणि ट्रेकर्सच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, वर्षासहलीला निघालेली खासगी बस ८०० फूट दरीत कोसळून ३१ पैकी ३० जणांचा मृत्यू झाला, तर सुदैवाने एक जण बचावला. अपघातग्रस्त सर्वजण दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. जवान आणि ट्रेकर्सनी शनिवारी रात्रीपर्यंत २१ मृतदेह बाहेर काढले होते. अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले, मात्र आज (रविवारी) सकाळी पुन्हा ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये दापोली कोकण कृषी विद्यापीठातील तिन अधीक्षक, चार सहाय्यक अधीक्षक, नऊ वरिष्ठ लिपीक, ११ कनिष्ठ लिपीक, एक लॅबबॉय, दोन चालकांचा समावेश आहे. मात्र या थरारक अपघातात अधीक्षक प्रकाश सावंत-देसाई हे एकटेच बचावले आहेत.\n३० मृतदेह बाहेर काढण्यात यश\nPrevious articleजीवनात एकदा तरी पंढरीची वारी करा; मोदींचे ‘मन की बात’मधून आवाहन\nNext articleडांगे चौकातील मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेतीन लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\n‘तुझे तोंड बंद कर अन्यथा कायमस्वरुपी तुझे तोंड बंद करु’ शेहला...\nऔरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nरायगडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी जखमी\nजेजुरी परिसरातील कुख्यात गुंड पोलिसांच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/marathwada/parbhani/", "date_download": "2018-08-20T10:52:10Z", "digest": "sha1:MCZUGOGUENYOOGXEH7OTVB5FBS5WQPYZ", "length": 5590, "nlines": 185, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "परभणी Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nविप्लव बाजोरिया यांना शिवसेनेची उमेदवारी\nपरभणीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले\nपाकच्या गोळीबारात परभणीच्या जवानाला वीरमरण\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जा��ीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/blog-post_2023.html", "date_download": "2018-08-20T10:20:42Z", "digest": "sha1:BTBSUKOBXOGG3ETFUDKYKJOQFGVRTJS4", "length": 21467, "nlines": 70, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: काय आहे माहितीचा अधिकार?", "raw_content": "\nसोमवार, २४ डिसेंबर, २०१२\nकाय आहे माहितीचा अधिकार\nभारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार मिळण्यासाठी संसदेने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 (आरटीआय) कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून अमलात आणला. या कायद्यानुसार भारतीय नागरिक राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयामधील त्यांना हवी ती माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करू शकतात.\nजम्मू-काश्मीर वगळून भारतातील सर्व राज्यांचा तसेच केंद्रशासित प्रदेशांचा माहिती अधिकारात समावेश केला आहे. जम्मू आणि काश्मीरसाठी वेगळा स्वतंत्रपणे 2009 मध्ये हा कायदा त्या राज्याने अमलात आणला. या कायद्यानुसार भारतीय नागरिक राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयामधील त्यांना हवी ती माहिती मिळविण्यासाठी विनंती अर्ज करू शकतात. या अर्जदारास 30 दिवसांच्या आत एखाद्या प्रकरणातील अथवा अनेक प्रकरणांतील हवी ती माहिती शासकीय कार्यालयाने द्यावयाची असते. त्यासाठी शासकीय कार्यालयांनी प्रत्येक प्रकरणाच्या कागदपत्रांच्या नकला संगणकाद्वारे स्कॅन करून \"स्टोअर' करून ठेवणे गरजेचे आहे. लोकसभेमध्ये या कायद्यास 15 जून 2005 रोजी मंजुरी प्राप्त झाली. भारतातील कागदपत्रांची माहिती सन 1923 च्या कायद्यानुसार गोपनीय ठेवली जात होती. त्यात शिथिलता आणण्याचे काम सन 2005 च्या माहितीचे अधिकार 2005 च्या कायद्याने केले आहे. त्याचा मुख्य हेतू सार्वजनिक कारभारात पारदर्शकता यावी आणि ती लोकहिताच्या दृष्टीने गरजेची बाब ठरावी हाच आहे. सार्वजनिक कार्यालयातील कारभार पारदर्शक व्हावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारी कार्यालयातील ठराविक अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे काम करण्याचे अधिकार देण्यात आले. त्यांच्या नेमणुकीमध्ये ते अधिकार ठराविक अधिकारी वर्गास देण्यात आले. सन 2005 चा 22 क्रमांकाचा हा कायदा असून त्या वेळी जम्मू आणि काश्मीर वगळता देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू करण्यात आला. हा कायदा संसदेने 15 जून 2005 ला मंजूर केल्यानंतर भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला. त्यानुसार काही वरिष्ठ शासकीय अधिकारी वर्गास भारतीय नागरिकांनी मागणी केलेली माहिती पुरविण्याचे अधिकार देण्यात आले.\nसन 1889 मध्ये ब्रिटिश आमदानीमध्ये काही माहिती देण्याचे अधिकार होते, मात्र गोपनीयतेची मर्यादा लक्षात घेऊन बरीचशी माहिती दिली जात नव्हती. मात्र या कायद्यानुसार सर्व प्रकारची माहिती देण्याचे अधिकार अधिकारी वर्गांना देण्यात आले. मात्र भारतीय सुरक्षिततेला धोका पोचेल अशी माहिती गोपनीय स्वरूपातच राहील असे ठरले. तशा प्रकारची गोपनीय माहिती देता येणार नाही हेही या कायद्यास बंधन आहे. परदेशी यंत्रणांशी मैत्रीपूर्ण आणि सौहार्दतेचे संबंध राहावेत हाच त्यामागील मुख्य हेतू आहे. मात्र नोकरीमधील अधिकारी वर्गास आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन सर्व माहिती शक्यतो गोपनीय ठेवूनच काम करायचे असते. ते नोकरीतील शर्तीनुसार आणि पुराव्याच्या कायद्यानुसार त्यांना बंधनकारक आहे. दररोजच्या कार्यालयीन कामकाजात शक्यतो माहितीची गोपनीयता पाळणे हे त्यांचे कर्तव्य समजले जाते.\nभारतात सन 2000 मध्ये अशा प्रकारचे बिल तयार करण्यास सुरवात झाली. पुढे त्यात सुधारणा करून 2002 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील महितीचा अधिकार असे त्याचे स्वरूप झाले. मात्र त्यातील उपविधींची पूर्णता न झाल्याने ते अस्तित्वात येऊ शकले नाही.\nमाहितीच्या अधिकाराबाबत कायदा विधिमंडळात पास करून तमिळनाडू सरकारने 1997 मध्ये पहिले पाऊल उचलले. त्याचबरोबर राजस्थान सरकारने 1997 मध्येच या कामास गती दिली. केंद्रशासित गोवा येथे 2000 मध्ये, दिल्ली येथे 2001 मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 2002 मध्ये त्या कायद्याच्या अस्तित्वाच्या दृष्टीने चालना मिळाली. त्याचप्रमाणे कर्नाटक 2002, आसाम 2002, मध्य प्रदेश 2003 आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये 2004 मध्ये चालना मिळाली. त्यानुसार महाराष्ट्र आणि दिल्ली येथील कायदे विचारात घेऊन कायद्याचे स्वरूप निश्चित करण्यात आले. दिल्लीसाठी 2001 मध्ये बनवलेला कायदा अद्याप अस्तित्वात आहे. जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्रपणे त्यांनीच बनविलेला 2009 चा कायदा अस्तित्वात असून, त्यात त्यांच्या सरकारने बनविलेले सन 2004 आणि सन 2008 चे कायदे अंतर्भूत करण्यात आले आहेत.\nकायद्याचे क्षेत्र किंवा वाव -\nभारतातील जम्मू आणि काश्मीर राज्य वगळून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे या कायद्याचे क्षेत्र राहील. त्याचे अस्तित्व प्रशासकीय, कायदे आणि न्याय या खात्यांच्या संबंधातील कोणतीही केंद्र शासनाने स्थापन केलेली संस्था अगर कार्यालये यांच्याशी संबंधित, तसेच कायदे तयार करणाऱ्या कायदे मंडळास आणि विधिमंडळाशी संबंधित राहील. ज्या शासकीय कार्यालयांना शासनाचा निधी प्राप्त होतो, त्यांच्याशी या कायद्याचा संबंध राहील. शासकीय संस्थांवर शासनाचे नियंत्रण असते, तसेच शासनाच्या निधीवरच त्यांचे कार्य चालते अशा सर्व संस्थांमध्ये या कायद्यास वाव राहील. शासनाच्या निधीचा वापर जेथे जेथे झाला असेल त्या सर्व क्षेत्रांतील सर्व प्रकारच्या संस्थांशी या कायद्याचा अंतर्भाव राहील.\nखासगी संस्था या कायद्याच्या कक्षेत राहणार नाहीत, असा निर्णय 30 नोव्हेंबर 2006 रोजी सरबजीतराय यांच्या खटल्याच्या निकालात न्याय संस्थेने दिला. मात्र माहिती अधिकारातील नेमणूक झालेल्या केंद्रशासित माहितीचे अधिकार असणाऱ्या कमिशनने जाहीर केले, की एखाद्या खासगी संस्थेने सार्वजनिक मालमत्तेचा वापर केला असेल, करीत असेल किंवा एखाद्या कंपनीने सार्वजनिक मालमत्तेचा वापर केला असेल आणि करीत असेल, तर त्या खासगी संस्था आणि कंपन्या या कायद्याच्या कक्षेत येतील.\n1) सरकारी कागदपत्रांच्या नकला मिळविणे.\n2) सरकारी कागदपत्रांच्या नकलांची तपासणी आणि पडताळणीकामी उपयोग करणे.\n3) सरकारी कामाचे नमुने घेणे आणि ते मिळविणे.\nनियम करण्याचे अधिकार - केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना याबाबतचे नियम बनविण्याचा अधिकार राहील. मात्र ते नियम या कायद्यास अधीन राहून केलेले असतील.\nअपूर्ण अथवा थोडीशी माहिती - कायद्यानुसार रेकॉर्डमधील काही भाग राखून ठेवून माहिती द्यावयाची असल्यास त्याबाबत तशी पूर्वसूचना असण्याची गरज असेल आणि त्यास तशी पूर्वपरवानगी घेऊनच अर्धवट माहिती देणे शक्य होईल. मात्र अशा प्रकारच्या प्रकारांना कायदा पूर्णतः संरक्षण देत नाही. त्यामुळे मागितलेली सर्व माहिती मिळणे या कायद्यास धरून बंधनकारक असेल. सार्वजनिक हित लक्षात घेऊनच याबाबतीत निर्णय घेणे गरजेचे अस��ल. ज्या माहितीमुळे देशाचे हितसंबंध बिघडतील किंवा सार्वजनिक जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम होईल अशा काही कागदपत्रांबाबतच असे विचार करणे सोईचे ठरते.\nखालील बाबतीतील माहिती माहितीच्या अधिकारात देता येणार नाही - 1) ज्या माहितीमुळे देशाची एकात्मिकता धोक्यात येईल. देशाच्या संरक्षणाला बाधा येईल, शास्त्रीय किंवा आर्थिक बाबतीत राज्यावर परिणाम होतील, परदेशी राज्यांबरोबर असलेल्या हितसंबंधांना बाधा येईल किंवा त्या माहितीमुळे मोठ्या घटना म्हणजे दंगली, वाद, शत्रुत्व निर्माण होऊन देशातील शांतता भंग पावेल अशी माहिती देता येणार नाही.\n2) न्यायालयीन प्रक्रियेनुसार त्या प्रकरणाची माहिती देता येणार नाही. तसेच न्यायालयाने तसे आदेश दिलेले असल्यास त्याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात देता येणार नाही ज्यामुळे कोर्टाचा अवमान होईल.\n3) लोकसभेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिकारातील माहिती देताना ती देण्याने कायदेभंग होणार असेल तर तशी माहिती देता येणार नाही.\n4) बुद्धिमत्ता हक्क, व्यापारी आत्मविश्वाला तडा जाणारी घटना, एखाद्या व्यवसायातील गोपनीयता, की ज्यामुळे इतरांवर त्याचा प्रभाव होऊन त्यावर त्याचा परिणाम होईल आणि त्याबाबत पात्र किंवा कार्यक्षम अधिकाऱ्याने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ती माहिती देण्यास प्रतिबंध केला असेल.\n5) मात्र संबंधित माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यास असे जाणवले, की सार्वजनिक हितसंबंधांना या माहितीमुळे बाधा निर्माण होईल अशी माहिती देता येणार नाही.\n6) परदेशातील सरकारकडून विश्वासाने गोपनीय माहिती प्राप्त झाली असल्यास ती देता येणार नाही.\n7) सुरक्षिततेच्या बाबतीत मिळालेली माहिती ही माहितीच्या अधिकारात देता येणार नाही.\n8) एखाद्या चौकशीकामी ही माहिती देण्यात अडचण असेल किंवा एखाद्या व्यक्तीची चौकशी सुरू असताना ती माहिती देता येणार नाही.\n9) कॅबिनेटची कागदपत्रे, मंत्र्यांनी दिलेली माहिती किंवा सादर केलेली कॅबिनेट बैठकीसमोरील कागदपत्रे, तसेच कॅबिनेटला सादर केलेली सचिव पातळीवरील अगर अधिकारी वर्गाने कॅबिनेटला सादर केलेली कागदपत्रे यांची माहिती देता येणार नाही.\n10) एखादी खासगी माहिती, की जी सार्वजनिक हितसंबंध बिघडविणार नाही अशी माहिती देता येणार नाही. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या खासगी जीवनाशी संबंध असेल अशी माहिती देता येणार नाही.\n11) लोकांची इच्छा लक्षात घेऊन वरीलप्रमाणेच एखाद्या व्यक्तीच्या व्यापारात आणि ट्रेड सिक्रेट्स यामुळे विनाकारण नुकसान होणार नाही अशा प्रकारची माहिती दिली जाणार नाही.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80/", "date_download": "2018-08-20T10:22:01Z", "digest": "sha1:W7K4EZWIEEACCXGNMXBZ3C6D37ONKVLF", "length": 20895, "nlines": 97, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "दुखी – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\njalinadr on लग्न का करावे\nVijay on लग्न का करावे\nगौरव जगन्नाथ ताठे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nhemantathalyeblog on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nअनिकेत गमे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nwaranvg on लग्न का करावे\nwaranvg on लग्न का करावे\nNirmala on लग्न का करावे\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nभारतातील भारतीय बनावटीचे पहिले व्यावसायिक हेलिकॉप्टर सांगलीच्या प्रदीप मोहिते यांनी तयार केले. जळगावात बाविस्कर यां… twitter.com/i/web/status/1… 43 minutes ago\nRT @Sampat_sakaal: मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार sarkarnama.in/maratha-busine… @Sampat_sakaal @… 1 hour ago\nइथं अनेकांच एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न असत पण आमच्या भारतात आपण स्वतःच खरंखुरं विमान तयार करावं हे स्वप्न… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\nअबू धाबीचा राजाला व्यवसायात भागीदार करून तिथे कमाई करून ती भारतात आणणारा पहिला भारतीय उद्योजक जर कोण असेल तर ते आहे… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\n पेनला नीफ नाही. कमालीचे दारिद्र्य चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली\nअनेक आई इंग्लिश कंपनी काका क्रिकेट खर्च गणपती गर्लफ्रेंड घर चिंचवड चित्रपट जेवण डोळे ती दसरा दादा दिवाळी दुखी नगर नाही नोकरी पंतप्रधान परप्रांतीय पाऊस पुणेकर पुणे स्टेशन पूणे प्रेमिका बँक बस बहिण बॉस भाई भाऊ भारत भाषण भैय्या मनमाड मनसे मराठी मावशी मास्क मित्र मिरवणुक मी मुंबई मुर्ख मुलगी मुली रक्षाबंधन राज राज ठाकरे राष्ट्रवादी रा���ुरी रेल्वे लग्न लोकल लोणावळा वकृत्व वडिल वर्तमानपत्र विचार विधानसभा विलासराव शिवसेना शिवाजीनगर संगणक सकाळी सर्दी सहकारी सोनिया स्वाइन फ्लू स्वातंत्र्य हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nआज फ्लूने शतक केल पुण्यात. आता सचिनने देखील केल म्हणा. कदाचित शंभर म्हटलं की क्रिकेटच आठवेल. पण पुण्यात सावळा गोंधळ चालू आहे. आता मी काही त्या हिंदी बातम्यांच्या वाहिन्यांचा प्रतिनिधी नाही, की ‘फ्लू का आतंक’ म्हणायला. पण सुरवात आणि शतक पुण्यातच घडल. मुळात त्या स्वाइन फ्लू बद्दल काय बोलाव तेच कळत नाही. ना त्यावर योग्य उपाय ना लोकात जागरुकता. प्रत्येक जण तोंडाला रुमाल बांधून फिरतो. पण रुमाल बांधल्याने फ्लू होणारच नाही अस नाही. सरकारला तर काही बोलून फायदाच नाही. पालिका फ़क़्त आम्ही हे केल आणि ते केल्याच्या गप्पा. निष्पन्न काहीच नाही. लोक आपली मरतच आहे. बर गेलेल्यांपैकी काही कधीही घराबाहेर न पडलेल्या आहेत. Continue reading →\n१ प्रतिक्रिया नोव्हेंबर 6, 2009 नोव्हेंबर 6, 2009 हेमंत आठल्ये\nसंध्याकाळी कंपनीतून सुटल्यावर घरी येत असताना चिंचवडमधील चाफेकर चौकात एक भले मोठे पोस्टर लावले होते. त्यावर प्रत्येक तासाला ‘फ्री गिफ्ट’ जिंका अस लिहिलेलं होते. पोस्टर छान होत पण ‘फ्री गिफ्ट’ म्हणजे काय. गिफ्ट नेहमी ‘फ्री’ च असत ना, जर गिफ्ट विकत असेल तर त्याला कोणी गिफ्ट कसे म्हणेल. गिफ्ट नेहमी ‘फ्री’ च असत ना, जर गिफ्ट विकत असेल तर त्याला कोणी गिफ्ट कसे म्हणेल पोस्टर मधील ‘फ्री गिफ्ट’ शब्द वाचून हसू आले. आज दुपारी जेवण करत असताना माझ्या सहकारणीला सहजच विचारल की ‘तू दिवाळीत फटाके उडवतीस का पोस्टर मधील ‘फ्री गिफ्ट’ शब्द वाचून हसू आले. आज दुपारी जेवण करत असताना माझ्या सहकारणीला सहजच विचारल की ‘तू दिवाळीत फटाके उडवतीस का’ तर त्यावर ती म्हणाली ‘मी फटाके फोडते आणि पतंग उडवते’. यावर सगळेच हसू लागले. पण या वाक्यावरून तीने माझी उडवली होती. पण छान कोटी केली होती. Continue reading →\n१ प्रतिक्रिया ऑक्टोबर 16, 2009 ऑक्टोबर 16, 2009 हेमंत आठल्ये\nकंपनीकिशोर कुमारगर्लफ्रेंडगाणीचालकचिंचवडचित्रपटतालुकातीदर्दे दिलदुखीनगरपूणेबसबॉसमराठीमिरवणुकमीरेडीओरेडीओ मिरचीलग्नविचारविसर्जनहिंदी\nआज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल चुकली. बस स्थानकात आलो तर बस मिळेना. शेवटी खाजगी वाहनाने येरवड्याला गेलो. आता खाजगी म्हटल्यावर हिरो लोक असणारच, एकाचा एमपीथ्री प्लेअर सुरु. सकाळी उशीर झाला होता म्हणून आधीच वैतागालेलो. त्यात त्याच ‘पेहली पेहली बार मोहब्बत कि है‘. आता त्याच्या एकूणच अवताराकडे बघून हे गाणे एकदम विरुद्ध वाटले. पण गाणे छान लावले होते. कंपनीत माझ्या सिनिअरने ‘मन का रेडीओ बजने दे जरा’ अस म्हटल्या म्हटल्या माझ्या बॉसने त्याला थांबून म्हटला ‘बस्स’. हे ऐकून सगळेच हसू लागले. परवा देखील असंच चिंचवडच्या बसमध्ये बसलो तर त्यात गाणी चालू. आता पीएमपीएल मध्ये गाणे ऐकण्याची ही माझी दुसरी वेळ. बर गाणी सुद्धा निवडून काढलेली. ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ ऐकून ताबडतोप माझ्या मोबाईलचे हेडफोन कानाला लावले. बहुतेक यावेळी बोनस न मिळाल्याच्या दुख उफाळून आले असावे त्या बस चालकाला. बर गाणी हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे की काय अस वाटत आहे. Continue reading →\n१ प्रतिक्रिया ऑक्टोबर 15, 2009 ऑक्टोबर 15, 2009 हेमंत आठल्ये\nआता कशी सुरवात करावी हेच कळत नाही. मागील एका महिन्यापासून एक गोष्ट मला सारखी खटकत आहे. काय करावं तेच कळत नाही. मला ना आजकाल जी मुलगी दिसेल ती आवडते. बर इथपर्यंत ठीक आहे. पण दुसरी पहिल्या मुलीपेक्षा सुंदर दिसली मग ती आवडते. म्हणजे दर पाच दहा मिनिटांनी दुसरी. ‘ती’चा विषय कसा बसा कमी झाला आहे. ‘ती’च्या विचारांनी आधी डोक दुखवल, आता ह्या गोष्टींनी डोक पकल आहे. दुसरे कसले विचारच येत नाहीत मनात. नेहमी वाटत कोणी तरी असावी की जी फ़क़्त माझीच असावी. आणि तीलाही मीच असावा. जीला बघितलं की दुसऱ्या कोणत्या मुलीचे विचार मनात डोकाऊ देखील नये. आणि तीने मला बघितलं की तीच्याही मनात माझाच विचार यावा. म्हणजे रंगाने फार गोरी असली पाहिजे अशी काही किंवा फार काळी हवी अस काही नाही. फ़क़्त तिच्यावर विश्वास ठेवता यावा. Continue reading →\n4 प्रतिक्रिया ऑक्टोबर 12, 2009 ऑक्टोबर 12, 2009 हेमंत आठल्ये\nलोन घ्या आणि आयुष्यभर फेडा\nपरवा ‘ती’ च्या आई सोबत गप्पा मारत असताना सहजच माझ्या घरासाठी काढलेल्या लोन विषयी चर्चा सुरु झाली. आता माझ लोन फार नाही. त्यामुळे लोन फेडण्याचा कालावधी देखील कमी आहे. काकू म्हणाल्या ‘तुझ बर आहे, चार वर्षात तू लोन मधून मोकळा होशील.’ काकूंचा मुलगा म्हणजे ‘ती’ चा मोठा भाऊ. त्याने मागील महिन्यात डांगे चौकात टू बीएचके घेतला आहे. काकू सांगत होत्या त्याला वीस वर्���े आता कर्ज फेडावे लागणार. आमच्या कंपनीतील बहुतेक सर्वांनीच घरासाठी विविध बँकामधून कर्जे काढली आहेत. बर कर्जे पण अशी न की, वीस – तीस लाखांच्या घरात. आता सगळेच महिन्याच्या महिन्याला पगारातील एक मोठा हिस्सा बँकेला देत असतात. म्हणजे मी पण तसा देतो. Continue reading →\n6 प्रतिक्रिया ऑक्टोबर 4, 2009 ऑक्टोबर 4, 2009 हेमंत आठल्ये\nरेशनकार्डसाठी आज सकाळी मी निगडीतील रेशनकार्ड ऑफिसमध्ये गेलो होतो. तसं म्हणायला गेल तर मी मे महिन्यापासून चकरा मारतो आहे. आधी महानगरपालिकेत. आणि आता निगडीतील रेशनकार्ड ऑफिसमध्ये. सगळा गोंधळ ऑफिसमध्ये चालू होता. कोणाला कशाचा काही मेळ नाही. एकच कर्मचारी काम करीत होती. बाकीच्या टेबलावरचे निवडणुकीसाठी बाहेर गेलेले. आणखीन एक बाई होती. पण ती मी ‘इलेक्शन ड्युटीवर’ आहे अस सांगून प्रत्येकाला टाळत होती. बर जी काम करत होती. ती काम करण्यापेक्षा अधिक चीड चीड करत होती. मी तिला माझ्याकडील पावती दाखवली आणि विचारलं की ‘इथ कोणाला विचारायचं नवीन रेशनकार्ड बद्दल’ ती न नुसताच पाच एक मिनिट ती पावती पाहत राहिली. काही उत्तर न देता परत ती पावती परत दिले. Continue reading →\n१ प्रतिक्रिया सप्टेंबर 21, 2009 सप्टेंबर 21, 2009 हेमंत आठल्ये\nपुन्हा ही चूक घडणार नाही\nमागील दोन दिवसांपासून मी सर्दी आणि तापाने आजारी पडलो होतो. पण चिंतेचे आता काही कारण नाही. आज सकाळी ताप असल्याने मी कंपनीत काही गेलो नाही. परवा मी जेव्हा पुणे विद्यापीठातून येत होतो त्याचवेळी शंका आली होती. कारण मला कधी नव्हे एवढा थकवा जाणवला होता. बॉसला सुट्टी मागताना खर तर खूप लाज वाटत होती. पण तरी देखील मी फोन करून सुट्टी मागितली. आणि त्याने मोठ्या मनाने दिली देखील. अख्खा दिवस झोपून काढला. काल पण खर तर तेच केल होत. काल रात्री ताप उतरला होता. पण सकाळी पुन्हा आला होता. असो आता फ़क़्त डोक दुखत आहे. माझ्या या तापामुळे अनेकांची तशी डोकेदुखी झाली. आई तर काही विचारू नका. तिला तर काय करू आणि काय नको अस झाल होत. Continue reading →\n१ प्रतिक्रिया सप्टेंबर 15, 2009 सप्टेंबर 15, 2009 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/fund-analysis-dsp-blackrock-equity-opportunities-fund-1663795/", "date_download": "2018-08-20T11:33:46Z", "digest": "sha1:LEAH6KBTMQWNMGGW3MLKPDVE7PJGXVO7", "length": 18019, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fund Analysis DSP BlackRock Equity Opportunities Fund | फंड विश्लेषण : सुहास्य तुझे मनास मोही! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन नि���िदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nफंड विश्लेषण : सुहास्य तुझे मनास मोही\nफंड विश्लेषण : सुहास्य तुझे मनास मोही\nडीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड हा मल्टी कॅप प्रकारात मोडणारा फंड आहे.\nडीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड\nडीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड हा मल्टी कॅप प्रकारात मोडणारा फंड आहे. जानेवारी २०१४ ते डिसेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत ‘स्मॉल अॅण्ड मिड कॅप’ प्रकारात मोडणाऱ्या फंडांचा स्वप्नवत परतावा आहे. या फंडांनी मागील तीन वर्षांत वार्षिक २० ते २५ टक्क्यांदरम्यान परतावा दिला असल्याने, मागील परतावा पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या गुंतवणूकदरांना मिड कॅप फंडाचा मोह पडणे स्वाभाविक आहे.\nजानेवारी-मार्चदरम्यान बाजारात झालेल्या घसरणीत सर्वाधिक घसरण स्मॉल कॅप आणि मिड कॅप प्रकारात झाली. म्युच्युअल फंडांचे प्रमाणीकरण ‘सेबी’च्या आदेशानुसार १ एप्रिलपासून लागू झाले. बाजार भांडवलानुसार पहिले १०० समभागांत गुंतवणूक असणारी योजना लार्ज कॅप, अनुक्रमे १०१ ते २५० मिड कॅप त्याचप्रमाणे २५१ ते ५०० ही स्मॉल कॅप प्रकारची योजना गणली जाईल.\nडीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंडात सुरुवातीपासून ५००० रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराच्या १०.७५ लाखांच्या गुंतवणुकीचे ११ एप्रिलच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार ८८.१३ लाख रुपये झाले आहेत. या फंडाच्या पहिल्या एनएव्हीच्या दिवशी १ लाख एकरकमी गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकीचे १७ वर्षे ११ महिन्यांत २१.८३ लाख रुपये झाले आहेत. या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे अपूर्व शहा यांच्याकडून रोहित सिंघानिया यांच्याकडे १ जून २०१५ पासून आली. रोहित सिंघानिया या फंडासोबत डीएसपी ब्लॅकरॉक टॅक्स सेव्हर फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत ७५ ते ७८ समभाग असल्याने हा फंड परताव्यापेक्षा समभाग गुंतवणूक विकेंद्रित करून जोखीम कमी करणारा फंड आहे. मार्च महिन्यात फंडाने इंडियन हॉटेल्स, पंजाब नॅशनल बँक, अदानी पोर्ट्स, सिंटेक्स प्लास्टिक्स टेक्नोलॉजी हे समभाग वगळ���न कॅडिला हेल्थकेअर, बाजारात नव्याने नोंदणी झालेला आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आरबीएल बँक, प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट्स या कंपन्यांचा समावेश केला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, रोख रक्कम, टाटा स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजीज, डिव्हीज लॅब, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अॅण्ड टुब्रो, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि बँक ऑफ बडोदा या आघाडीच्या दहा गुंतवणुका आहेत. फंडाने गुंतवणुकीत खासगी बँका, वाहननिर्मिती आणि वाहननिर्मितीसाठीची पूरक उत्पादने, तेल आणि वायू, गैरबँकिंग वित्तीय कंपन्या, टिकाऊ ग्राहकोपयोगी उत्पादने या उद्योगक्षेत्रांना प्राधान्य दिले आहे. ‘निफ्टी ५०० टोटल रिटर्न इंडेक्स’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक असून फंडाची दीर्घकालीन कामगिरी संदर्भ निर्देशाकांच्या तुलनेत नेहमीच उजवी राहिली आहे.\nफंडाची गुंतवणुकीसाठी शिफारस करताना फंडाच्या दीर्घकालीन कामगिरीची नेहमीच दाखल घेतली जाते. दीर्घकालीन कामगिरीचे मूल्यमापन करताना फंडाचे कामगिरीतील सातत्य हा एक महत्त्वाचा निकष मानण्यात येतो. जानेवारी-मार्च २०१४ दरम्यान एक मिड कॅप आणि एक लार्ज कॅप फंड अचानक ‘क्रिसिल रॅकिंग’च्या ‘टॉप क्वारटाइल’मध्ये आले. या दोन फंडाची जानेवारी-मार्च २०१७ च्या ‘क्रिसिल रॅकिंग’मध्ये ‘थर्ड क्वारटाइल’मध्ये घसरण झाल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षांपासून एक तिमाहीवगळता डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड आपले अव्वल स्थान ‘क्रिसिल रॅकिंग’च्या ‘टॉप क्वारटाइल’मध्ये अबाधित राखून आहे. फंडाच्या प्रमाणीकरण आणि वर्गीकरणानंतर ‘पॉइंट टू पॉइंट रिटर्न’वर अवलंबून निर्णय घेणे फोल ठरले आहे. ‘पॉइंट टू पॉइंट रिटर्न’पेक्षा परताव्याचे सातत्य राखणाऱ्या फंडाला गुंतवणुकीसाठी निवड करताना प्राधान्य देणे कधीही हिताचे ठरेल. याच निकषावर दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टांसाठी या फंडाची निवड करावी.\n(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडी��� व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_63.html", "date_download": "2018-08-20T10:58:35Z", "digest": "sha1:732TIFSRDJZIWOJRVM2FGDKTKMHQ4DYT", "length": 24022, "nlines": 221, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक आठवा : समास तिसरा : सूक्ष्मआशंका-२*", "raw_content": "\nदशक आठवा : समास तिसरा : सूक्ष्मआशंका-२*\nसमास तिसरा : सूक्ष्मआशंका-२*|| ८.३ ||\n॥श्रीराम॥ अरे जे जालेंचि नाहीं | त्याची वार्ता पुससी\nकाई | तथापि सांगों जेणें कांहीं | संशय नुरे ||१||\nदोरीकरितां भुजंग | जळाकरितां तरंग |\nमार्तंडाकरितां चांग | मृगजळ वाहे ||२||\nकल्पेनेकरितां स्वप्न दिसे | सिंपीकरितां रुपें\nभासे | जळाकरितां गार वसे | निमिष्य येक ||३||\nमातीकरितां भिंती जाली | सिंधुकरितां लहरी\nआली | तिळाकरितां पुतळी | दिसों लागे ||४||\nसोन्याकरितां आळंकार | तंतुकरितां जालें चीर |\nकासवाकरितां विस्तार | हातापायांचा ||५||\nतूप होतें तरी थिजलें | तरीकरितां मीठ\nजालें | बिंबाकरि��ां बिंबलें | प्रतिबिंब ||६||\nपृथ्वीकरितां जालें झाड | झाडाकरितां छाया\nवाड | धातुकरितां पवाड | उंच नीच वर्णाचा ||७||\nआतां असो हा दृष्टांत | अद्वैतास कैंचें द्वैत |\nद्वैतेंविण अद्वैत | बोलतांच नये ||८||\nभासाकरितां भास भासे | दृश्याकरितां अदृश्य दिसे |\nअदृश्यास उपमा नसे | म्हणोनि निरोपम ||९||\nकल्पेनेविरहित हेत | दृश्यावेगळा दृष्टांत |\nद्वैतावेगळें द्वैत | कैसें जालें ||१०||\nविचित्र भगवंताची करणी | वर्णवेना सहस्त्रफणी |\nतेणें केली उभवणी | अनंत ब्रह्मांडाची ||११||\nपरमात्मा परमेश्वरु | सर्वकर्ता जो ईश्वरू |\nतयापासूनि विस्तारु | सकळ जाला ||१२||\nऐसीं अनंत नामें धरी | अनंत शक्ती निर्माण\nकरी | तोचि जाणावा चतुरीं | मूळपुरुष ||१३||\nत्या मूळपुरुषाची वोळखण | ते मूळमायाचि आपण |\nसकळ कांहीं कर्तेपण | तेथेंचि आलें ||१४||\n३२]कार्यकारण कर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ||१||भ.गी १३.२०\nहे उघड बोलतां नये | मोडों पाहातो उपाये |\nयेरवीं हें पाहातां काय | साच आहे ||१५||\nदेवापासून सकळ जालें | हें सर्वांस मानलें |\nपरी त्या देवास वोळखिलें | पाहिजे कीं ||१६||\nसिद्धांचे जें निरूपण | तें साधकांस न मने\nजाण | पक्व नाहीं अंतःकर्ण | म्हणोनियां ||१७||\nअविद्यागुणें बोलिजे जीव | मायागुणें बोलिजे\nशिव | मूळमायागुणें देव | बोलिजेतो ||१८||\nम्हणौनि कारण मूळमाया | अनंत शक्ती धरावया |\nतेथीचा अर्थ जाणावया | अनुभवी पाहिजे ||१९||\nमूळमाया तोचि मूळपुरुष | तोचि सर्वांचा ईश |\nअनंतनामी जगदीश | तयासीच बोलिजे ||२०||\nअवघी माया विस्तारली | परी हे निशेष नाथिली |\nऐसिया वचनाची खोली | विरुळा जाणे ||२१||\nऐसें अनुर्वाच्य बोलिजे | परी हें स्वानुभवें जाणिजे |\nसंतसंगेविण नुमजे | कांही केल्यां ||२२||\nमाया तोचि मूळपुरुष | साधकां न मने हें निशेष |\nपरी अनंतनामी जगदीश | कोणास म्हणावें ||२३||\nनामरूप माये लागलें | तरी हें बोलणें नीटचि\nजालें | येथें श्रोतीं अनुमानिलें | कासयासी ||२४||\nआतां असो हे सकळ बोली | मागील आशंका\nराहिली | निराकारीं कैसी जाली | मूळमाया ||२५||\nदृष्टीबंधन मिथ्या सकळ | परी तो कैसा जाला\nखेळ | हेंचि आतां अवघें निवळ | करून दाऊं ||२६||\nआकाश असतां निश्चळ | मधें वायो जाला\nचंचळ | तैसी जाणावी केवळ | मूळमाया ||२७||\nरूप वायोचें जालें | तेणें आकाश भंगलें |\nऐसें हें सत्य मानलें | नवचे किं कदा ||२८||\nतैसी मूळमाया जाली | आणी निर्गुणता संचली |\nयेणें दृष्टांतें तुटली | मागील आशंका ||���९||\nवायु नव्हता पुरातन | तैसी मूळमाया जाण |\nसाच म्हणतां पुन्हां लीन | होतसे ||३०||\nवायो रूपें कैसा आहे | तैसी मूळमाया पाहें |\nभासे परी तें न लाहे | रूप तयेचें ||३१||\nवायो सत्य म्हणो जातां | परी तो नये दाखवितां |\nतयाकडे पाहों जातां | धुळीच दिसे ||३२||\nतैसी मूळमाया भासे | भासे परी ते न दिसे |\nपुढें विस्तारली असे | माया अविद्या ||३३||\nजैसें वायोचेनि योगें | दृश्य उडे गगनमार्गें |\nमूळमायेच्या संयोगें | तैसें जग ||३४||\nगगनीं आभाळ नाथिलें | अकस्मात उद्भवलें |\nमायेचेनि गुणें जालें | तैसें जग ||३५||\nनाथिलेंचि गगन नव्हतें | अकस्मात आलें तेथें |\nतैसें दृश्य जालें येथें | तैसियापरी ||३६||\nपरी त्या आभाळाकरितां | गगनाची गेली निश्चळता |\nवाटे परी ते तत्वता | तैसीच आहे ||३७||\nतैसें मायेकरितां निर्गुण | वाटे जालें सगुण |\nपरी तें पाहतां संपूर्ण | जैसें तैसें ||३८||\nआभाळ आले आणि गेलें | तरी गगन तें संचलें |\nतैसें गुणा नाहीं आलें | निर्गुण ब्रह्म ||३९||\nनभ माथां लागलें दिसे | परी तें जैसें तैसें असे |\nतैसें जाणावें विश्वासें | निर्गुण ब्रह्म ||४०||\nऊर्ध पाहातां आकाश | निळिमा दिसे सावकास |\nपरि तो जाणिजे मिथ्या भास | भासलासे ||४१||\nआकाश पालथें घातलें | चहूंकडे आटोपलें |\nवाटे विश्वास कोंडिले | परी तें मोकळेंचि असे ||४२||\nपर्वतीं निळा रंग दिसे | परी तो तया लागला\nनसे | अलिप्त जाणावे तैसें | निर्गुण ब्रह्म ||४३||\nरथ धावतां पृथ्वी चंचळ | वाटे परी ते असे निश्चळ |\nतैसें परब्रह्म केवळ | निर्गुण जाणावें ||४४||\nआभाळाकरितां मयंक | वाटे धावतो निशंक |\nपरी तें अवघें माईक | आभाळ चळे ||४५||\nझळे अथवा अग्निज्वाळ | तेणें कंपित दिसे\nअंत्राळ | वाटे परी तें निश्चळ | जैसें तैसें ||४६||\nतैसें स्वरूप हें संचलें | असतां वाटे गुणा आलें |\nऐसें कल्पनेसि गमलें | परी ते मिथ्या ||४७||\nदृष्टिबंधनाचा खेळ | तैसी माया हे चंचळ |\nवस्तु शाश्वत निश्चळ | जैसी तैसी ||४८||\nऐसी वस्तु निरावेव | माया दाखवी अवेव |\nइचा ऐसाच स्वभाव | नाथिलीच हे ||४९||\nमाया पाहातां मुळींच नसे | परी हे साचाऐसी\nभासे | उद्भवे आणि निरसे | अभाळ जैसें ||५०||\nऐसी माया उद्भवली | वस्तु निर्गुण संचली |\nअहं ऐसी स्फूर्ति जाली | तेचि माया ||५१||\nगुणमायेचे पवाडे | निर्गुणीं हें कांहींच न घडे |\nपरी हें घडे आणी मोडे | सस्वरूपीं ||५२||\nजैसी दृष्टी तरळली | तेणें सेनाच भासली |\nपाहातां आकाशींच जाली | परी ते मिथ्या ||५३||\nमिथ्या मायेचा खे��� | उद्भव बोलिला सकळ |\nनाना तत्वांचा पाल्हाळ | सांडूनियां ||५४||\nतत्वें मुळींच आहेती | वोंकार वायोची गती |\nतेथीचा अर्थ जाणती | दक्ष ज्ञानी ||५५||\nमूळमायेचें चळण | तेंचि वायोचें लक्षण |\nसूक्ष्म तत्त्वें तेचि जाण | जडत्वा पावलीं ||५६||\nऐसीं पंचमहाभूतें | पूर्वीं होती अवेक्तें |\nपुढें जालीं वेक्तें | सृष्टिरचनेसी ||५७||\nमूळमायेचें लक्षण | तेंचि पंचभूतिक जाण |\nत्याची पाहे वोळखण | सूक्ष्म दृष्टीं ||५८||\nआकाश वायोविण | इछाशब्द करी कोण |\nइछाशक्ति तेचि जाण | तेजस्वरूप ||५९||\nमृदपण तेंचि जळ | जडत्व पृथ्वी केवळ |\nऐसी मूळमाया सकळ | पंचभूतिक जाणावी ||६०||\nयेक येक भूतांपोटीं | पंचभूतांची राहाटी |\nसर्व कळे सूक्ष्मदृष्टी | घालून पाहातां ||६१||\nपुढें जडत्वास आलीं | तरी असतीं कालवलीं |\nऐसी माया विस्तारली | पंचभूतिक ||६२||\nमूळमाया पाहातां मुळीं | अथवा अविद्या भूमंडळीं |\nस्वर्ग मृत्य पाताळीं | पांचचि भूतें ||६३||\n३३] स्वर्गे मृत्यौ पाताले वा यत्किंचित्सचराचरं |\nसर्व पंचभूतकं राम षष्ठं किंचिन्न दृश्यते ||२||\nसत्य स्वरूप आदिअंतीं | मध्यें पंचभूतें वर्तती |\nपंचभूतिक जाणिजे श्रोतीं | मूळमाया ||६४||\nयेथें उठिली आशंका | सावध होऊन ऐका |\nपंचभूतें जालीं येका | तमोगुणापासुनी ||६५||\nमूळमाया गुणापरती | तेथें भूतें कैंचीं होतीं |\nऐसी आशंका हे श्रोतीं | घेतली मागां ||६६||\nऐसें श्रोतीं आक्षेपिलें | संशयास उभें केलें |\nयाचें उत्तर दिधलें | पुढिले समासीं ||६७||\n*सूक्ष्मआशंका-२नाम समास तिसरा ||८.३||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/author/mumbaimanoos/", "date_download": "2018-08-20T10:54:43Z", "digest": "sha1:7GW65DHIR6XC56ORE32MPIYYT67KCNGG", "length": 6702, "nlines": 193, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "वेब डेस्क, Author at Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम लेखक Posts by वेब डेस्क\nसंघाच्या बौद्धिक वर्गाला खडसे, देशमुखची दांडी\nमनसेच्या गुंडांना रोखण्यासाठी थिएटर मालकांनी बाऊन्सर ठेवावेत: संजय निरुपम\nउत्तरप्रदेशच्या विजयाची पुनरावृत्ती गुजरातमध्ये होणार: मोदी\nकर्नाटकमध्ये भाजप कार्यकर्त्यांची पत्रकाराला मारहाण\nकादर खान यांना बोलतांनाही होतोय त्रास\nकेजरीवाल यांची कार सापडली\nकाँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची राहत्या घरी आत्महत्या\nइंटरनेटवर यामुळे चर्चेत आहे ही तरुणी\nशेतकरी मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012/02/blog-post_14.html", "date_download": "2018-08-20T11:02:49Z", "digest": "sha1:KJFCIJPIRLSPWBDSYTD62LAVLZXE4IFN", "length": 12256, "nlines": 332, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: कुसुदामा बॉल", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nकुसुदामा हा एक ओरिगामीसारखाच जपानी प्रकार आहे. ओरिगामीत कागदाच्या फक्त घड्या घालतात, कुसुदामा म्हणजे ओरिगामीचे आकार चिकटवून तयार केलेला बॉल. या ब्लॉगवर पहिल्यांदा याचे फोटो बघितले, आणि मी या कल्पनेच्या प्रेमात पडले. तिथेच ट्युटोरियलची लिंकही मिळाली. हा मी केलेला प्रयोग:\nआणि हे एंड प्रॉडक्ट:\nहे अजून आकर्षक रंगात करता आलं असतं. कागद असतील तसे पूर्ण वापरण्याचा परिणाम म्हणजे मूळ ट्युटोरियलपेक्षा हे जरा गरीब दिसतंय. त्यात मी फेविकॉलएवजी गमस्टिक वापरून चिकटवल्यामुळे बिचारा कुसुदामा रात्री सुटा झाला, आणि सकाळपर्यंत सगळ्या फुलांचं निर्माल्य झालं. त्यामुळे मी त्याचं नाव सुदामा ठेवलंय. :)\nखेरीज बायप्रॉडक्ट म्हणजे असा अर्धवट निघालेला बॉल पुन्हा चिकटवायला दुप्पट चिकाटी लागते, गमस्टिक वापरातून पुढे भरपूर गम ला तोंड द्यावं लागतं हे ज्ञान यातून प्राप्त झालं. :D\n सुदामा फारच मस्त आहे.\nइथे फेविकॉलची ऍडही मस्त होईल. गम (स्टीक) को दूर भगाए, फेविकॉल. :)\nराज, फेविकॉल अपनाओ, गम भगाओ\nमला वाटलं वाईट सुदाम्याची गोष्ट सांगते आहेस की काय ;)\nगौरे फार सुरेख जमलय गं... खूप खूप मस्त :)\nहेरंब, वाईट जपानी सुदामा :D\nतन्वे, सोप्पंय. फक्त चिकाटी पाहिजे. आणि भरतकाम शिवणकामाची तुला आवड आहे म्हणजे तुझ्याकडे चिकाटी असणारच, बाय डिफॉल्ट. :)\nअनघा, त्या पाकळ्या कसल्या गोड वाटातात ना ... आणि गंमत म्हणजे मला सगळे कागद फोल्ड करून होईपर्यंत पत्ता नव्हता कुठले रंग बाहेर दिसणार, कुठले झाकले जाणार म्हणून :)\nपण 'कुसुमादा' म्हणजे काय\nसविता, ‘कुसुदामा’ असा असतो. ‘कुसुमादा’ नाही माहित बुवा :)\nशब्दच चुकला वाटत टन्कताना .. पण तेच - 'कुसुदामा'म्हणजे काय\nफारच मस्त दिसते आहे गं एंड प्रॉडक्ट. करून पाहायला हवे. :)\nसविता, मी उगाचच फिरकी घेतली. सॉरी. कागदाचे एका आकाराचे तुकडे चिकटवून / शिवून तयार केलेल्या कलाकृतीला जपानी भाषेत कुसुदामा म्हणतात. हा एक पारंपारिक जपानी प्रकार आहे. हा ओरिगामीचाच प्रकार आहे, का याचा ओरिगामीत समावेश करायचा नाही याविषयी जाणकारांमध्ये मतभेद आहेत. कुसुदामाविषयी अधिक माहिती इथे आहे: http://en.wikipedia.org/wiki/Kusudama\nश्रीताई, बघच ग करून ... मजा येते करायला.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-08-20T11:17:18Z", "digest": "sha1:NPFWJ6RPG7JWHZG6SP2BJ7PP6DRTTBMQ", "length": 15415, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळेसौदागरमध्ये हिंदू साम्राज्य दिवस साजरा - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पाले���र\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Chinchwad उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळेसौदागरमध्ये हिंदू साम्राज्य दिवस साजरा\nउन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळेसौदागरमध्ये हिंदू साम्राज्य दिवस साजरा\nचिंचवड, दि. २५ (पीसीबी) – हिंदू साम्राज्य दिवस उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथे हिंदू साम्राज्य दिवस साजरा करण्यात आला.\nयावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष अनंत कुसरे, निर्मलचंद्र उद्योजी उपस्थित होते. यावेळी गुलाब मेठे, राजेंद्र जयस्वाल, महेश गवस, संजय भिसे, कुंदा भिसे, जगन्नाथ काटे तसेच आनंद हास्य क्लबचे सभासद उपस्थित होते.\nअनिल बोपर्डीकर यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांनी हिंदू साम्राज्य कसे निर्माण केले. त्यासाठी ���हाराजांनी केलेले प्रयत्न व त्यांचे असलेले नियम आदी गोष्टींची त्यांनी माहिती दिली.\nPrevious articleमोरवाडी चौकात आझमभाई पानसरे सोशल फाऊंडेशनच्या नामफलकाचे अनावरण\nNext articleडी.एस.कुलकर्णी प्रकरण: बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन यांच्याकडून पाच हजारांचे बक्षीस\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nतामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी करूणानिधीपेक्षा मोठे समजतात काय\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिंचवड स्टेशन येथे वाहनांची तोडफोड केल्या प्रकरणी सराईत गुन्हेगार सुरज वाघमारेला...\nहिंजवडीत बेकायदेशीर सुरु असलेल्या हुक्का पार्लवर कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5112503672545626917&title=2000%20Libros&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:34:08Z", "digest": "sha1:AJBM2JAAQGNXGAX5ZE43GFT3YHVAECRE", "length": 18989, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुस्तकं सुसह्य करणार ‘त्यांचा’ बंदिवास", "raw_content": "\nपुस्तकं सुसह्य करणार ‘त्यांचा’ बंदिवास\n‘पुस्तकं म्हणजे आपले सखे-सोबती; अन्य कोण��� सोबत नसतं, तेव्हा तर पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही,’ असं म्हटलं जातं. सध्या अमेरिकेच्या नैर्ऋत्य सीमेवर स्थानबद्ध असलेल्या सुमारे २५०० मुलांना या वाक्याचा लवकरच अनुभव घेता येणार आहे. कारण आई-वडिलांपासून दुरावलेल्या या मुलांना निदान थोडासा तरी आधार मिळावा, त्यांचं मनोरंजन व्हावं, त्यांना वेगळ्या विश्वात रमता यावं, या उद्देशानं एका तरुणीने त्यांच्यापर्यंत पुस्तकं पोहोचवण्याचा उपक्रम सुरू केलाय. हा उपक्रम म्हणजे त्यांच्या दुराव्यावरचं उत्तर नक्कीच नाही; पण भावनात्मकदृष्ट्या अत्यंत कठीण परिस्थितीत असलेल्या या मुलांना या पुस्तकरूपी सोबत्यांकडून थोडा दिलासा तरी नक्की मिळेल, असा विश्वास या तरुणीला वाटतो.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे स्थलांतरितांना देशात प्रवेश देताना त्यांच्या मुलांना त्यांच्यापासून वेगळं करण्यात आलंय. अनधिकृत प्रवेशाबद्दल मुलांच्या आई-वडिलांवर खटले दाखल करण्यात आले आहेत आणि या मुलांना सीमेवर असलेल्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आलंय. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर केवळ अमेरिकेतूनच नव्हे, तर जगभरातून टीका झाली. त्यानंतर जून महिन्यात ट्रम्प यांनी नवा आदेश काढल्यामुळे आता अशा स्थलांतरित कुटुंबांना आता वेगळं करण्यात येणार नाही. त्यामुळे अनेक मुलांची त्यांच्या आई-वडिलांशी पुन्हा भेट झाली; मात्र तरीही अनेक मुलं-मुली अद्यापही आई-वडिलांच्या भेटीची वाट पाहत छावण्यांमध्ये बसून आहेत. त्यांना त्यांचे आई-वडील कधी भेटतील, याबद्दल अजून ठोस काहीही सांगता येत नाहीये. या पार्श्वभूमीवर, वॉशिंग्टन डीसीमध्ये राहणाऱ्या आणि पुस्तकांवर नितांत प्रेम करणाऱ्या एलिझाबेथ बल्लाऊ या २४ वर्षांच्या तरुणीला सुचली अशी एक कल्पना, की ज्यातून या मुलांचं दुःख थोडंसं तरी हलकं होऊ शकेल. ही तरुणी अलीकडेच शिक्षण पूर्ण करून एका स्टार्ट-अपमध्ये नोकरी करते आहे. ती लेखिकाही आहे.\nआई-वडिलांपासून दूर असण्याच्या आणि एक प्रकारच्या बंदिवासाच्या कठीण परिस्थितीत मुलांना वाचायला लावणं कठीण असलं, तरी त्यांनी वाचलं तर त्यांचे दोन क्षण सुखाचे होतील, काही काळ ती कल्पनाविश्वात रमतील, त्यांच्या निरागस चेहऱ्यांवर हसू फुलेल आणि त्यांचा विरहकाळ सुसह्य होईल, असा विचार एलिझाबेथने केला. या मुलांपर्यंत अन्य कोणती संस्था पुस्तकं वगैरे पोहोचवते आहे का, याचा एलिझाबेथनं शोध घेतला आणि तसं कोणीच करत नसल्याचं समजल्यावर आपल्या कल्पनेला मूर्त रूप द्यायचं ठरवलं. या छावण्या मुलांसाठी पुस्तकं स्वीकारतील का, याचीही तिने ठिकठिकाणच्या छावण्यांत फोन करून चौकशी केली. काही ठिकाणी तिला वाईट अनुभव आला; पण काही ठिकाणी पुस्तकं स्वीकारू असं सांगण्यात आलं. आपल्या एकटीला हे सगळं करणं कठीण जाईल, असा विचार करून एलिझाबेथनं ‘डीसी बुक्स टू प्रिझन’ या सेवाभावी संस्थेशी संपर्क साधला. ही संस्था ३४ राज्यांतल्या तुरुंगातल्या कैद्यांपर्यंत मोफत पुस्तकं पोहोचवण्याचं काम करते. त्या संस्थेच्या संचालक मंडळावर असलेल्या क्रिस्टिन स्टॅडम यांनी आणि त्यांच्या संस्थेनेही या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला. ‘२००० लिब्रोज’ या नावानं त्यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच चार जुलैला उपक्रम सुरू केला. ‘लिब्रो’ हा स्पॅनिश शब्द असून, त्याचा अर्थ पुस्तक. सुमारे दोन हजार पुस्तकं या मुलांपर्यंत या पोहोचवायची, असं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे.\nत्यांनी आपल्या उपक्रमाची सोशल मीडियावरून जाहिरात केली. तसंच वेगवेगळ्या बुकस्टोअर्सशीही संपर्क साधला. लोकांनी या उपक्रमासाठी नवी किंवा चांगल्या पद्धतीने वापरलेली जुनी पुस्तकं द्यावीत किंवा स्वेच्छेने निधी द्यावा किंवा स्वयंसेवक म्हणून काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं. अनेकांनी त्यांना पुस्तकं दिली. काही बुकस्टोअर्सनीही त्यांना साह्य केलं. अॅमेझॉनवरही काही पुस्तकांची ‘विश लिस्ट’ तयार करण्यात आली. आतापर्यंत पाचशे पुस्तकं गोळा झाली आहेत. ही पुस्तकं स्पॅनिश किंवा स्पॅनिश आणि इंग्लिश भाषेतली (द्विभाषी) आहेत. कॅप्टन अंडरपँट्स, दी क्रॉनिकल्स ऑफ नार्निया, हॅरी पॉटर सीरिज, दी लिटल प्रिन्स अशा बालसाहित्यातल्या गाजलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. १४ जुलैला या दोघींनी पुस्तकांचं पहिलं पार्सल टेक्सास आणि कॅलिफोर्नियातल्या छावण्यांकडे रवाना केलं.\n‘मुलांना आई-वडिलांपासून दूर राहावं लागणं, ही कल्पनाच असह्य आहे. शिवाय त्यांच्या छावण्यांमध्ये अनेक प्राथमिक सुविधांचीही वानवा आहे. या पार्श्वभूमीवर, आमचा हा उपक्रम म्हणजे त्यांच्या समस्येवरचं उत्तर नाही किंवा ठोस उपायही नाही; प�� त्यात ती काही काळ रमतील; त्यांना आनंद मिळेल, हे महत्त्वाचं आहे,’ अशी भावना या दोघींनी व्यक्त केली. ‘मला स्वतःला कॉलेजमध्ये असताना हॅरी पॉटरची पुस्तकं आवडायची. आपण कोणत्याही परिस्थितीत जगत असलो, तरी एका वेगळ्याच अद्भुत विश्वात नेण्याची ताकद पुस्तकांमध्ये असते. ती आम्ही अनुभवली आहे. त्याचाच उपयोग या मुलांनाही होईल, असं वाटतं. आमच्या हातात असतं, तर आम्ही या मुलांना लगेच सोडून दिलं असतं; पण ते आम्ही करू शकत नाही. कोर्टात लढण्याचं पुरेसं ज्ञान आम्हाला नाही. त्यांना देणगी देण्यासाठी खूप पैसाही आमच्याकडे नाही; म्हणून आम्ही पुस्तकांचा पर्याय निवडला,’ असं एलिझाबेथनं सांगितलं. ‘आम्ही त्यांच्या शरीरांची सुटका करू शकत नाही; पण या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लिखित शब्दांच्या माध्यमातून प्रयत्न करू शकतो. तेच आम्ही करतो आहोत,’ असं स्टॅडम म्हणतात.\nस्वातंत्र्ययुद्धात बंदिवासात असलेल्या अनेक राजकीय नेत्यांना पुस्तकांनी साथ दिल्याचं आपल्याला ज्ञात आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अनेकांनी बंदिवासात पुस्तकं लिहिलीही आहेत. आता ह्या छोट्याशा उपक्रमामुळेही या बालकांचा बंदिवास काहीसा सुसह्य होणार आहे. ‘शब्दचि आमुच्या जिवाचे जीवन शब्दें वाटू धन जनलोका॥’ असं संत तुकारामांनी म्हटलंय. शब्दरूपी संपत्ती कठीण परिस्थितीतील मुलांना वाटणाऱ्या या दोघींच्या कृतीचाही तोच संदेश आहे.\n‘आमच्या व्यापांमुळे हा उपक्रम आम्हाला दीर्घकाळपर्यंत चालवणं शक्य होईल, असं वाटत नाही; पण तरीही आम्हाला शक्य होईल तितकं आम्ही करणार आहोत,’ असं त्यांनी म्हटलंय. अनेक मर्यादा असूनही असा काही तरी कल्पक उपक्रम राबवून, मुलांचं, मग ती भले आपल्या देशाची का नसेनात, बालपण हरवू न देण्यासाठी धडपडणाऱ्या या दोघींना सलाम\nTags: 2000 Librosनिर्वासितस्थलांतरितMigrantsBooksChildrenडोनाल्ड ट्रम्पएलिझाबेथ बल्लाऊक्रिस्टिन स्टॅडमElizabeth BallouKristin StadumBOIBe Positive\nपुण्यात बहरतोय मुलांचा वाचनकट्टा नकारात्मक विचारांनी मुलं गमावतात आत्मविश्वास साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस सहजीवन.. निसर्गरम्य, ऐतिहासिक हावेरी जिल्हा\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामल�� विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/533946", "date_download": "2018-08-20T11:24:33Z", "digest": "sha1:O2CAY3QZBS5VFH2LE6NHH6OO3AGHLTAY", "length": 5458, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पीओके परत मिळवूच, केंद्रीय मंत्री अहिर यांचे प्रत्युत्तर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पीओके परत मिळवूच, केंद्रीय मंत्री अहिर यांचे प्रत्युत्तर\nपीओके परत मिळवूच, केंद्रीय मंत्री अहिर यांचे प्रत्युत्तर\nपाकव्याप्त काश्मीरबद्दल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या वादग्रस्त वक्तव्याला केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पाकव्याप्त काश्मीर भारत परत मिळविणारच असे अहिर यांनी म्हटले. पीओके कोणाच्या बापाचा हिस्सा नसल्याचे फारुख यांनी बुधवारी वक्तव्य केले होते.\nपाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर मागील सरकारच्या चुकांमुळे पाकिस्तानच्या अधीन राहिला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. पीओके परत मिळविण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही, त्याच्यावर भारताचाच अधिकार असल्याचे अहिर म्हणाले.\nजम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असणारे अब्दुल्लांनी मागील आठवडय़ात देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग असून तो पाककडून कोणीच हिसकावू शकत नाही असे अब्दुल्ला म्हणाले होते.\nपक्ष सोडण्याच्या बातम्या पेरण्यात काँग्रेसचाच हात : नारायण राणे\nशासकीय बंगल्यात योगींचा गृहप्रवेश\nलंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ला, सहा ठार\nबस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 22 हून अधिक जणांचा मृत्यू\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578172", "date_download": "2018-08-20T11:23:49Z", "digest": "sha1:C7A5OMLCWYNSLE3EXTFBK6IGZ3RB4Q3E", "length": 4662, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अहमदनगर दुहेरी हत्याकांड ; विशाल कोतकरला अटक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अहमदनगर दुहेरी हत्याकांड ; विशाल कोतकरला अटक\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड ; विशाल कोतकरला अटक\nऑनलाईन टीम / अहमदनगर :\nअहमदनगरमधील शिवसेना पदाधिकाऱयांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल कोतकरला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल कोतकरला पुणे जिह्यातून अटक केल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.\nकेडगाव उपनगरात शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व विभागप्रमुख वसंत ठुबे या दोघांची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. दुहेरी हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 8 जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी विशाल कोतकर हा फरार होता. अखेर मंगळवारी पहाटे पोलिसांनी त्याला अटक केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.\nउदयनराजे भाजपमध्ये आले तर आनंद वाटेल -चंद्रकांत पाटील\nपाकिस्तानात भारतीय नागरिकाला अटक ; कागदपत्रांची पूर्तता न केल्याने कारवाई\nपालघरमध्ये मॉलला भीषण आग\nअहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ,51जण ताब्यात\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयि�� तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://alllifefun1.blogspot.com/2018/02/blog-post_24.html", "date_download": "2018-08-20T10:58:09Z", "digest": "sha1:DIM33HBGUIYKUWMXIFVHOH4UHN7KL4ML", "length": 15021, "nlines": 94, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "आनंद हवा असेल तर नाम घ्यावे.", "raw_content": "\nआनंद हवा असेल तर नाम घ्यावे.\n🌹🌹 आनंद हवा असेल तर नाम घ्यावे. 🌹🌹\nशरीरस्वास्थाला लागणार्या शरीरातल्या द्रव्यांत जेव्हा कमी-अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीरस्वास्थ्य बिघडते; त्यालाच आजार म्हणतात.\nसुंठ हे असे औषध की, ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते. नाम हे सुंठीसारखे आहे. पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो, ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते. म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो.\nआपल्यात तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत आहे. तो अखंड तेवत ठेवायचा असतो. त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसे, ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे. थोडक्यात म्हणजे, ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे.\nआनंदाचा उगमच नामात आहे. केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच, त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे.\nआपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठीच वाढवितो; पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. म्हणून हा आनंद अशाश्वत होय. ‘खावे, प्यावे आणि मजा करावी’ हे तत्वज्ञान मला थोडेसे पटते, पण त्यामध्ये मोठा दोष असा की, ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही; कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली, की याची मजा गेली उलट, येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा.\nरोज अगदी पाचच मिनिटे का होईना, भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या पाच मिनिटांचा आनंद शंभर वर्षे नुसते जगून मिळणार नाही.\nसाखरेच्या गोडपणाबद्दल तासन्तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो, तसेच इथे आहे.\nजगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी, पण आनंदाचे जगणे नसेल तर ते मेल्यासारखेच आहे.\nज्याच्याजवळ भगवंत आहे, त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे.\n‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ असे श्रीसमर्थांनी मागितले. याचे कारण हेच की, जिथे भगवंत तिथे आनंदीआनंद असतो. व्यापारी लोक ‘आज रोख, उद्या उधार’ अशी पाटी लावतात. त्याप्रमाणे आपणही ‘आनंद रोख, दुःख उधार’ अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे.\n🌷४५. भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे.\nत्यात समाधान मानून त्याचा कधीही विसर पडू न द्यावा.🌷\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012/09/blog-post_18.html", "date_download": "2018-08-20T11:03:43Z", "digest": "sha1:XOGXDYSS67QU5MMELIAHOESACG4REKV2", "length": 13809, "nlines": 361, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: बाप्पा मोरया!", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nबाप्पा, सगळ्यांना चांगली बुद्धी दे.\nआणि आभाळाएवढं मोठ्ठं मन दे.\nआणि मला पुढच्या वर्षी वेळेवर मूर्ती बनवायला सुरुवात करायची बुद्धी दे. :)\nहा आमचा मिनिमालिस्ट बाप्पा. यंदा चक्क गणेश चतुर्थीपूर्वी (अर्धा तास आधी) पूर्ण झालाय. त्यामुळॆ पूजा होण्याचं भाग्य लाभणार त्याला.\nबाप्पा बनवतांचे हे अजून काही फोटो:\nLabels: छायाचित्र, दिनविशेष, नस्त्या उठाठेवी\n_/\\_ सुरेख जमलाय बाप्पा :)\nतन्वी, धन्यु ग ... गौराई आणि ईशानूचा पण मस्त झालाय हा\nमस्त ग. जरा अम्हास पण ह्या बाबत तकनीक सहाय्य कर ना.\nखूपच छान दिस्तोय बाप्पा .माझ्या कडून अमाप कौतुक.\n बाप्पा शाडूच्या मातीचा बनवलाय, आणि पोस्टर कलर वापरून रंगवलाय. बनवतांनाचे आणि पूजा केल्यावरचे फोटो टकते इथे लवकरच. :)\n फोटो जरा अजून इथून तिथून काढायचे ना \nअनघा, कसचं कसचं :)\nभरपूर काढलेत ग फोटो ... मला पूजा केल्यानंतरच्या मूर्तीचे पण टकायचे होते, म्हणून बाकीचे नाही टाकले. आज टाकीन.\nवाह तुम्ही घरी गणपती बाप्पा बनवताय..मस्त गं..\nगणपती बाप्पा मोरया....(आम्ही आरोळ्या पण ऑनलाइनच ठोकणार बहुदा...)\nअपर्णा, अगं हे सगळं फक्त या वर्षी. यंदा वेळ मिळाला म्हणून. आतापर्यंत कधी जमून आलं नाही, पुढचं माहित नाही. यावेळी शक्य होतं म्हणून करून घेतलंय. नाही तर दर वर्षी न चुकता फक्त मोदक होतात आईबरोबर. :)\nमस्त झालाय बाप्पा.....मी पण ठरवल होतं की बाप्पा घरी बनवायचा पण हाफ़िसमुळ काही जमल नाही...शेवटी विकतच आणला...बघु या पुढील वर्षी बनवु या :) :)\n_/\\_ गणपती बाप्पा मोरया\nयोगेश, यंदा नाही तर पुढच्या वर्षी बाप्पा समजून घेतो. :)\nछान. ही कलाही येते हे माहिती नव्हतं\nपण बाप्पा तुम्ही करत (साकार करत होतात) होतात तेव्हा फोटोग्राफरही होते म्हणा की साक्षीला :-)\nसविता, माझ्या अनेक नस्त्या उठाठेवींपैकी हा एक प्रयोग होता. यशस्वी होईलच याची काही गॅरेंटी नसलेला. (पुढच्या वेळी जमेलच असंही नाही, कारण तेंव्हा परत काहीतरी बदल असतीलच यात.) कला साध्य होण्यासाठी सराव करावा लागतो, त्याचा पूर्ण आभाव आहे :)\nफोटो मीच काढलेत ... एकेक टप्पा पूर्ण झाल्यावर. ते आईला, भावाला दाखवून त्यांचं मत घेण्यासाठी. नवर्याचा सहभाग म्हणजे मला सलग निवांत वेळ मिळू देणं, वाळत असलेल्या मूर्तीवर न धडपडणं, आणि रंगकामावर मत देणं.\nमस्त गं... अजून फोटो हवेत मला :) :)\nसुहास, मला ऑलरेडी घरचा आहेर मिळालाय - मूर्ती घडवण्यापेक्षा जास्त वेळ फोटो काढण्यावर घालवलास का म्हणून :)\nबाप्पा तयार होतांनाचे इतर फोटो बघितले..अतिशय सुंदर...आपल्या मेहनतीचे नक्की चीज झाले,बाप्पा विराजमान होण्या अगोदरच आपल्याला पावला आहे यात शंका नाही...मस्त.\nनागेश, आभार, आणि ब्लॉगवर स्वागत\nmynac, खरंच, मूर्ती बनवतांना जितकं मस्त वाटलं ना, तितकं पूजा करतांनाही वाटलं नसेल. तो आपला क्वालिटी टाईम असतो ना बाप्पा बरोबर\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/saptarang/fathers-day-old-father-shailesh-pande-53383", "date_download": "2018-08-20T10:50:39Z", "digest": "sha1:L7EYLGPAUYJ56TJJYLTPEM4UGN6F3HTU", "length": 25882, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "fathers day old father shailesh pande कुबट कोपऱ्याचं भान... | eSakal", "raw_content": "\nरविवार, 18 जून 2017\n\"एज इज ऍन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर, इफ यू डोन्ट माइंड, इट डजन्ट मॅटर...' हे वाक्य मार्क ट्वेनच्या नावाने खपवले जाते. तसे ते कुणाचेही असो..., वयाची दखलच घेतली नाही तर त्याचा त्रास होत नाही, असा त्याचा दिलासादायक आशय. पण, वय शेवटी प्रत्येकाला असतेच. मनाने कितीही हिरवी स्वप्ने पाहिली तरी शरीराचे वय होतेच. शरीर थकतेच. हे थकणे, वय होणे आणि वयानुसार शारीरिक क्षमतांमध्ये न्यून येणे कुणालाही चुकलेले नाही. रोज पहाटे योगाभ्यास करणारा असो वा रोज झोपण्यापूर्वी दोन पेग घेणारा असो, मागे-पुढे आणि कमी-जास्त प्रमाणात शरीर थकतेच. साऱ्याच मर्त्य प्राण्यांना हा नियम लागू आहे.\n\"एज इज ऍन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर, इफ यू डोन्ट माइंड, इट डजन्ट मॅटर...' हे वाक्य मार्क ट्वेनच्या नावाने खपवले जाते. तसे ते कुणाचेही असो..., वयाची दखलच घेतली नाही तर त्याचा त्रास होत नाही, असा त्याचा दिलासादायक आशय. पण, वय शेवटी प्रत्येकाला असतेच. मनाने कितीही हिरवी स्वप्ने पाहिली तरी शरीराचे वय होतेच. शरीर थकतेच. हे थकणे, वय होणे आणि वयानुसार शारीरिक क्षमतांमध्ये न्यून येणे कुणालाही चुकलेले नाही. रोज पहाटे योगाभ्यास करणारा असो वा रोज झोपण्यापूर्वी दोन पेग घेणारा असो, मागे-पुढे आणि कमी-जास्त प्रमाणात शरीर थकतेच. साऱ्याच मर्त्य प्राण्यांना हा नियम लागू आहे. पण, वय झालेल्या माणसांप्रतिचे आपल्या कथित संस्कृतिप्रेमी देशाचे वागणे या नियमाचे अजिबात भान नसल्याचे सांगणारे आहे. दरवर्षीप्रमाणे \"फादर्स डे'चे वातावरण निर्माण होत असताना एका स्वयंसेवी संस्थेचा साऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा अहवाल आला आहे. \"हेल्पेज इंडिया' नावाची स्वयंसेवी संस्था नियमितपणे भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या स्थितीविषयी सर्वेक्षण करून अहवाल सादर करते. या अहवालातून ज्येष्ठांच्या स्थितीचे वास्तव आपल्याला कळत असते. \"हेल्पेज'चा ताजा अहवाल सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या हीन दर्जाच्या वागणुकीसंबंधीचा आहे.\nतब्बल 44 टक्के ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वाईट वागणूक मिळते, असे हा अहवाल सांगतो. काही लोकांनी लगेच त्यावर \"रिऍक्शन' दिली आणि 100 टक्के ज्येष्ठांना वाईट वागणूक मिळत असल्याचे सांगून हा अहवाल केवळ अर्धसत्य सांगणारा ठरवला आहे, हा भाग वेगळा. 100 टक्के असे घडते, असे मानणे ही अतिशयोक्ती होईल. पण, मोठ्या प्रमाणात ज्येष्ठांना वाईट वागणूक मिळते, हे मात्र आपल्याला नाकारता येत नाही. भोवताली नजर फिरवली तरी या वास्तवाचे दर्शन घडल्याशिवाय आणि त्याच वेळी आपला कथित सुसंस्कृत समाज ज्येष्ठांच्या बाबतीत बऱ्यापैकी क्रूर असल्याचे वाटल्यावाचून राहत नाही.\nवय झाल्यावर माणसं अधिक एकाकी होतात. अधिक हळवी होतात. मंदिरांच्या बाकड्यांवर किंवा बाग-बगीच्यांमध्ये सकाळ-संध्याकाळ वेळ घालवायला येणाऱ्या ज्येष्ठांचे आपसातले बोलणे जरा लक्षात घ्या. त्यातली अर्धीअधिक माणसं विनाकारण समकालीन राजकीय-सामाजिक विषयांवर तावातावाने बोलत असतात. त्यांच्या जीवनातले रिकामपण भरून काढण्याचा प्रयत्न असतो तो. पण, मध्येच त्यांचे वैयक्तिक जगणे डोकावत असते. कुणाच्या मुलाचा, मुलीचा, सुनेचा किंवा जावयाचा विषय येतो. क्वचितप्रसंगी आपल्या अपत्याकडून मिळणारी आस्था-प्रेम हा त्यातल्याच बहुतेकांच्या असूयेचा विषयही ठरतो. पण, बहुतेकदा थोड्याफार फरकाने अनेकांची कहाणी सारखी असते...घरी आणि दारीही...आमचे एक डॉक्टर मित्र आहेत. ते ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीचे विशेषज्ञ. रोगनिदानात अव्वल. पण, हा माणूस आपल्या समाजाच्या ज्येष्ठांप्रतिच्या अनास्थेमुळे चिंतित असतो. \"\"त्या ज्येष्ठाच्या चेहऱ्यावर मला त्याचे आजार दिसत असतात...कुणाला असह्य वेदना होत असतात, कुणाचे इन्फेक्शन वाढलेले असते, कुणाचे सांध्यांचे दुखणे असह्य पातळीवर गेलेले असते तर कुणाला आणखी काहीतरी व्याधी असते.\nवाढलेले वय हीच एक व्याधी असते. पण, अनेक घरांमध्ये असा खटाटोप सुरू असतो, की डॉक्टरने यावे आणि जुजबी तपासून म्हातारबोवांना किंवा बाईंना सांगावे- \"तुम्हाला काहीही झालेले नाही''... त्या ज्येष्ठाची फसवणूक आणि डॉक्टरची परस्पर बोळवण. खर्च लागू नये म्हणून. त्या ज्येष्ठाने कमावलेल्या संपत्तीचा आस्वाद घेत असलेली औलाद हे करीत असते. त्या ज्येष्ठाच्या नावावर असलेल्या घरात राहणारी मुले-बाळे आणि सुना हे करीत असतात. ज्यांनी रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना जगण्याच्या स्पर्धेत धावण्यालायक बनविलेले असते, त्यांचीच स्वतःची मुले आपल्या आईबापांना जगण्याच्या स्पर्धेतून पार बाद करीत असतात. त्यांच्याशी निष्ठुरपणे वागत असतात. स्वतःच्या घरात राहणाऱ्या ज्येष्ठांच्या वाट्याला येणारा छळ हा सुना किंवा जावयांच्या तुलनेत स्वतःच्या मुला-मुलींकडून अधिक असतो, असे सांगणारा एक अहवाल यापूर्वी आला होता. म्हणजे स्वतःच्या घरात हेच हाल आहेत. घरांचे कैदखाने आणि वृद्धाश्रमांची दुकाने झालेली असताना चव्हाट्यांवर नाइलाजास्तव निघाल्यावरदेखील ही पिकली पाने अवहेलनेचा सामना करतात, हे त्यांनी कुणाला सांगायचे''... त्या ज्येष्ठाची फसवणूक आणि डॉक्टरची परस्पर बोळवण. खर्च लागू नये म्हणून. त्या ज्येष्ठाने कमावलेल्या संपत्तीचा आस्वाद घेत असलेली औलाद हे करीत असते. त्या ज्येष्ठाच्या नावावर असलेल्या घरात राहणारी मुले-बाळे आणि सुना हे करीत असतात. ज्यांनी रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना जगण्याच्या स्पर्धेत धावण्यालायक बनविलेले असते, त्यांचीच स्वतःची मुले आपल्या आईबापांना जगण्याच्या स्पर्धेतून पार बाद करीत असतात. त्यांच्याशी निष्ठुरपणे वागत असतात. स्वतःच्या घरात राहणाऱ्या ज्येष्ठांच्या वाट्याला येणारा छळ हा सुना किंवा जावयांच्या तुलनेत स्वतःच्य��� मुला-मुलींकडून अधिक असतो, असे सांगणारा एक अहवाल यापूर्वी आला होता. म्हणजे स्वतःच्या घरात हेच हाल आहेत. घरांचे कैदखाने आणि वृद्धाश्रमांची दुकाने झालेली असताना चव्हाट्यांवर नाइलाजास्तव निघाल्यावरदेखील ही पिकली पाने अवहेलनेचा सामना करतात, हे त्यांनी कुणाला सांगायचे अनेकांनी त्यामुळे स्वतःला घरातली खोली (हीसुद्धा प्रत्येकाच्या नशिबात नसते...अनेकांच्या प्राक्तनी घर असलेच तर त्या घरातला कुबट वास येणारा कोपरा, मळकट बिछाना, कळकट ताट-वाट्या असे सारे असते...) किंवा कोपऱ्यापुरते कोंडून घेतलेले असल्याचे भीषण वास्तवही हा अहवाल सांगतो.\nतारुण्याचा किंवा देहातल्या ताकदीचा माज असलेल्यांचा घरांमध्येच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणांवर, रस्त्यांवर, चौकांवर चाललेला हैदोस हा ज्येष्ठ नागरिकांपुढचा मोठा प्रश्न आहे. कुठल्या तरी ज्येष्ठ नागरिकाची नातवंडे असलेले तरुण चारचाकी वाहने आणि बाइक्स इतक्या जोरात आणि विचित्रपणे रस्ते व गल्ल्यांमधून चालवितात, की छाती दडपून जावी. बोलायची सोय नाही. समजावून सांगण्याची सोय नाही. \"जा रे म्हातारड्या' किंवा \"आम्हाला अक्कल शिकवू नका', अशी मुजोरी करण्यात ही पिढी पटाईत आहे. मध्यस्थांना मारहाण करण्यापर्यंत मजल जाण्याचे हे दिवस आहेत. रस्त्यांवर पुरेशी दिवाबत्ती, ज्येष्ठांना चालता येईल असे चांगले-मोकळे रस्ते, मुताऱ्या या साऱ्या गोष्टी आपल्या देशात स्वप्नवत आहेत. रस्त्यावर चालणाऱ्या ज्येष्ठांना धड वागविणारे लोकसुद्धा अत्यल्प असावेत, हे आपल्या संस्कृतिप्रेमाचे केवढे मोठे उदाहरण ज्या संस्कृतीत नारीपूजेला सर्वाधिक महत्त्व दिले गेले, तिथे नारीवर सर्वाधिक अत्याचार. ज्येष्ठ नागरिकांचेही तेच. बोलायला अनुभवाचे संचित वगैरे म्हणायचे, पण ज्येष्ठांशी वागताना वाईटच वागायचे, याला संस्कार म्हणायचे का ज्या संस्कृतीत नारीपूजेला सर्वाधिक महत्त्व दिले गेले, तिथे नारीवर सर्वाधिक अत्याचार. ज्येष्ठ नागरिकांचेही तेच. बोलायला अनुभवाचे संचित वगैरे म्हणायचे, पण ज्येष्ठांशी वागताना वाईटच वागायचे, याला संस्कार म्हणायचे का आपल्या समाजाच्या दृष्टिकोनाचे काही प्रश्न आहेत. ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या त्या दृष्टिकोनातून आलेल्या आहेत.\nस्त्री म्हणून जन्माला येण्यात कोणतेही न्यून नाही, हे जसे आपल्या म���ावर शाळेत किंवा घरात, उक्ती वा कृतीतून बिंबविले जात नाही, त्याचप्रमाणे म्हातारपण कुणालाही चुकलेले नाही, हे भान देण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. त्यामुळे स्त्रीबद्दल माणूस म्हणून खरा सद्भाव बव्हंशी लोकांच्या मनात निर्माण होत नाही, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत घडते. आपण कधीच म्हातारे होणार नाही, याच मस्तीत बहुसंख्य माणसं वावरत असतात. त्यांच्या वाट्याला शरीर थकल्यावरचे दिवस येतात तेव्हा त्यांनीही नव्या पिढीकडे तितकेच हताशपणे पाहायचे असते. त्यापेक्षा आता सुधारलेले काय वाईट... मुले अनुकरणशील असतात. आईवडिलांकडे पाहून ते शिकत असतात. आपण आपल्या आईवडिलांशी जसे वागतो, तसेच आपली मुले आपल्याशी भविष्यात वागणार आहेत, याची खूणगाठ तारुण्याची किंवा शारीरिक ताकदीची मस्ती चढलेल्या प्रत्येकाने आताच बांधून घ्यावी. आपल्या वयस्क बापाच्या घामाची दुर्गंधी ज्या मुलांना येत असेल, (त्यांच्या मुलांनी त्यांना घरात ठेवले तर...) त्यांच्यासाठीही तसाच कुबट कोपरा ठरलेला आहे, हेही त्यांनी लक्षात ठेवावे. \"फादर्स डे' किंवा \"मदर्स डे'ला सोशल मीडियावरून मातृ-पितृभक्तीला पूर आलेला असतो. त्या पुरातले दोन थेंब प्रत्यक्षात वाहू द्या ना...घरात आणि घराबाहेरही पिकल्या पानांना जरा सांभाळा ना\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nनांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी\nनांदेड: जिल्ह्यात ��ोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-08-20T10:56:00Z", "digest": "sha1:6VRTTEDKPNRRRI3XSYXICOQVJY2NSY4L", "length": 6061, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कृष्णगिरी जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n५,१४३ चौरस किमी (१,९८६ चौ. मैल)\nकृष्णगिरी हा भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली कृष्णगिरी जिल्हा धर्मपुरी जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा तमिळनाडूच्या उत्तर भागात कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवर आहे. कृष्णगिरी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.\nकृष्णगिरी जिल्ह्याच्या वायव्य भागातील होसूर शहर बंगळूर महानगराचा भाग मानले जाते.\nअरियालूर • इरोड • कडलूर • कन्याकुमारी • करुर • कांचीपुरम • कोइंबतूर • कृष्णगिरी • चेन्नई • तंजावूर • तिरुचिरापल्ली • तिरुनलवेली • तिरुपूर • तिरुवनमलाई • तिरुवरुर • तिरुवल्लुर • तूतुकुडी • तेनी • दिंडुक्कल • धर्मपुरी • नागपट्टिनम • नामक्कल • निलगिरी • पुदुक्कट्टै • पेराम्बलुर • मदुराई • रामनाथपुरम • विरुधु नगर • विलुपुरम • वेल्लूर • शिवगंगा • सेलम\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ नोव्हेंबर २०१६ रोजी ०७:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/12/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:02:18Z", "digest": "sha1:QYHJN4ISC7W5E62OS4WYLNCJUUQTWCSR", "length": 16623, "nlines": 335, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: राजबंदिनी", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\n* १९३५च्या सुधारणांमध्ये ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला.\n* लोकमान्य टिळकांना ब्रह्मदेशात मंडालेच्या तुरुंगात ठेवलं होतं, आणि रत्नागिरीला ब्रह्मदेशाच्या थिबा राजाच्या राजवाड्याचे अवशेष आहेत.\n* विपश्यना ध्यानपद्धती गोयंका गुरुजींनी ब्रह्मदेशातून भारतात आणली.\n* इरावती कर्वेंचं नाव ब्रह्मदेशातल्या इरावद्दी नदीवरून ठेवलेलं होतं.\n* आझाद हिंद सेना ब्रह्मदेशातल्या जंगलांमधून कोहिमापर्यंत पोहोचली.\n* दुसर्या महायुद्धात ब्रह्मदेशाच्या घनदाट जंगलात टिकून राहण्यासाठी इंग्रज सैनिकांना जिम कॉर्बेटने मार्गदर्शन केलं होतं.\n* ऑंग सान स्यू की असं काहीतरी नाव असलेली बाई इथे लोकशाहीचा लढा लढते आहे.\nडोक्याला ताण देऊनही जेमतेम पाच दहा वाक्यात माझं ब्रह्मदेशाविषयीचं ‘ज्ञान’ संपतं. ईशान्य भारतातली राज्य सुद्धा आम्हाला धड माहित नसतात, तिथे ईशान्य भारताच्या पलिकडच्या या शेजार्याविषयी काय माहिती असणार\nप्रभा नवांगुळ यांनी लिहिलेलं ‘राजबंदिनी’ हे स्यू चीचं (हो, तिचं नाव ‘ऑंग सान स्यू ची’ आहे,‘की’ नाही हे सुद्धा पुस्तक वाचल्यावरच समजलं.) चरित्र वाचलं, आणि भारताच्या अजून एका अस्वस्थ शेजार्याची थोडीशी ओळख झाली.\nआज ब्रह्मदेशात जगात सर्वाधिक काळ लष्करी हुकूमशाही चालू आहे. आणि तिथे लोकशाही यावी म्हणून स्यू चीचा अहिंसक लढा चाललाय. ब्राह्मी वेशातला, केसात फुलं माळलेल्या, नाजुक अंगकाठीच्या स्यू चीचा फोटो पाहिला, म्हणजे मला तर ही एखादी संसारात बुडून गेलेली चारचौघींसारखी बाईच वाटते. तिला वर्षानुवर्षे स्थानबद्ध करून ठेवण्याइतकी भीती लष्करी हुकूमशाहीला का बरं वाटत असावी या उत्सुकतेने हे पुस्तक वाचायला घेतलं.\nऑंग सान स्यू ची ही ब्रह्मदेशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे जनरल ऑंग सान यांची धाकटी मुलगी. १९८८ सालापर्यंत ती इंग्लंडमध्ये आपल्या ब्रिटिश नवर्याबरोबर आणि दोन मुलांबरोबर साधंसरळ आयुष्य जगत होती. १९८८ साली तिच्या आईच्या आजारपणामुळे स्यू ची थोड्या दिवसांसाठी म्हणून रंगूनला आली, आणि हळुहळू ब्रह्मदेशाच्या लोकशाहीसाठीच्��ा लढ्याचा चेहेराच बनून गेली. तिचा लढा आजही संपलेला नाही. तिच्या मृदु चेहेर्यामागे एक दृढनिश्चय लपलेला आहे. वर्षानुवर्षांचा एकांतवास, पतीची, मुलांची ताटातूट, पतीचं आजारपण आणि अखेर भेट न होताच मृत्यू - यातलं काहीच तिला तिच्या लोकशाहीसाठीच्या लढ्यापासून दूर करू शकलेलं नाही.\nस्यूची विषयी मला तरी आजवर काहीच माहिती नव्हती. तिच्याविषयी कुठलं पुस्तकही बघायला मिळालं नव्हतं. इतकी मर्यादित माहिती उपलब्ध असताना या पुस्तकासाठी लेखिकेने घेतलेले परिश्रम वाखाणण्यासारखे. जरूर वाचा.\nराजबंदिनी - ऑंग सान स्यू ची हिचं चरित्र\nआता ‘फ्रीडम फ्रॉम फियर’ हे स्यू चीचं पुस्तक मिळवून वाचायचंय.\n>>>>हो, तिचं नाव ‘ऑंग सान स्यू ची’ आहे,‘की’ नाही हे सुद्धा पुस्तक वाचल्यावरच समजलं.\nबघ माझाही हाच घोळ होता....\nपुस्तक नक्की हवय वाचायला.... अर्थात कधी मिळेल कल्पना नाही, पण मिळवून वाचणार हे नक्की\nतन्वी, नक्की वाच ग. मला आईच्या मैत्रिणीकडून मिळालं, ते खाली ठेवेपर्यंत मी दुसर्या पुस्तकाला हात लावला नाही.\nगेल्या वेळच्या 'टाइम' च्या अंकात तिच्यावर लेख आला आहे...'टाइम' मध्ये आहे म्हणजे नक्की माहितीपूर्ण व सुंदर असावा...तो पण वाचायला नाही मिळालेला अजून \nअनघा, पटकन वाच बघू तो लेख ... आणि लिंक पाठव :)\nपुस्त्क मिळवून वाचते आणि मग अभिप्राय कळवते. नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, गौरी.\nगौरव, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार\nकाही लोकांबद्दल/विषयांबद्दल किती कमी माहीत आहे हे लेख वाचून अधिक जाणवलं.\nअभिषेक, खरंय. मिडियाने उचलून धरल्याशिवाय या बातम्या त्यांच्या महत्त्वासह आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत ब्रह्मदेश आणि स्यू ची ही आपल्याकडे कुठेतरी कोपर्यातली जागा भरणारी फुटकळ बातमी असते.\nअप्रतिम पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल सगळ्यात आधी आभार.\nया बाईविषयी वर्तमानपत्रात बरंच वाचलं आहे. पण कुठलंही पुस्तक वगैरे वाचलं नाहीये. नक्की वाचेन. पुन्हा एकदा धन्यवाद. \nहेरंब, नक्की वाच. अनघाने सांगितलंय म्हणून मी टाईम मॅगेझिनच्या साईटवर जरा शोध घेतला. तिथे हे कव्हर सापडलं:http://www.time.com/time/magazine/article/0,9171,2040197-1,00.html\nइथेही थोडी माहिती आहे तिच्या विषयी.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किड��माकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nमिनिट्स ऑफ द मिटिंग\nज्वाला जशा उसळती ...\nलव्ह ऍट फर्स्ट साईट ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-20T11:18:09Z", "digest": "sha1:6IO733Q2HCZBPAJENXYNXGPXBE3B3JG3", "length": 15311, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "संत निरंकारी मिशनच्या तत्कालीन प्रमुख पूज्य माता सविंदर हरदेवजी ब्रह्मलीन - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गे��ेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Bhosari संत निरंकारी मिशनच्या तत्कालीन प्रमुख पूज्य माता सविंदर हरदेवजी ब्रह्मलीन\nसंत निरंकारी मिशनच्या तत्कालीन प्रमुख पूज्य माता सविंदर हरदेवजी ब्रह्मलीन\nभोसरी, दि. ६ (पीसीबी) – संत निरंकारी मिशनच्या तात्कालिन प्रमुख पूज्य माता सविंदर हरदेवजी महाराज निराकार ईश्वरामध्ये विलीन झाल्या आहेत. रविवार (दि. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास दिल्ली येथील निरंकारी सत्संग भवनामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ६१ वर्षांच्या होत्या.\nपूज्य माता सविंदर जी यांचे पार्थिव ७ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत भक्तगणां��्या अंतिम दर्शनासाठी दिल्लीतील बुराड़ी रोडवरील ८ नंबरच्या मैदानावर ठेवण्यात आले आहे. बुधवार (दि. ८) सकाळी नऊच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. दिल्लीतील निगम बोध घाट येथे दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.\nPrevious articleदौंडमध्ये सराईताचा आखाडाच्या पार्टीदरम्यान धारदार शस्त्राने वार करुन खून\nNext articleदौंडमध्ये सराईताचा आखाडाच्या पार्टीदरम्यान धारदार शस्त्राने वार करुन खून\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nबजरंगने मिळवले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य\nमी शून्यात गेलो, भावना उफाळून येत आहेत; वाजपेयींच्या निधनामुळे मोदींना शोक\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी हरिद्वारमध्ये गंगेत विसर्जित\nपिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक\nनिगडी ओटास्कीम येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने संतप्त नागरिकांचे भक्ती-शक्ती चौकात आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.kattaonline.com/2013/07/advertisement-vulgarity.html", "date_download": "2018-08-20T11:32:43Z", "digest": "sha1:QS53G6DMMCJ6TPJYKRNC3BOFHWU4IEET", "length": 8125, "nlines": 50, "source_domain": "www.kattaonline.com", "title": "Marathi Blog Katta Online: Marathi Article: लाज विकणारया जाहिराती", "raw_content": "\nमराठी वैचारिक लेख, दर्जेदार कथा - कविता आणि हसवणाऱ्या विनोदाचा ऑनलाईन कट्टा\nMarathi Article: लाज विकणारया जाहिराती\nजाहिरात ही पासष्ठावी कला मानली जाते. आजच्या आधुनिक जगाने मात्र बाकीच्या सर्व कलांना बाजूला बसवून जाहिरात कलेला राजसिंहासनाचा मान दिला आहे. या कलेच्याच जोरावर आज अनेक कंपन्या आणि त्यांची उत्पादने जगावर राज्य करत आहेत. वास्तविक त्याबाबत तक्रार करण्याचे कारणही नाही. परंतु आता या कलेने बीभत्सपणा व अश्लीलतेचा जो आधार घेतला आहे तो नक्कीच आक्षेपार्ह मानवा लगेल. कोणतेही उत्पादन घ्या, त्याची जाहिरात करण्यासाठी लैंगिकता, वासानांधता आणि स्त्री-देह प्रदर्शनाचा मार्ग व्यापारी कंपन्यांनी स्वीकारला आहे.\nटीव्ही हे आता सर्वांच्या करमणुकीचे एकमात्र माध्यम बनले आहे. त्यावरील जाहिराती कुटुंबातील सर्वजन एकत्र बसून पहात असतात. याचेही भान आता या विक्रेत्यांना राहिलेले नाही. जाहिरात साबणाची असो, दागिन्याची असो, कपडयांची असो कि मोबाईल फोनची असो, त्यातली अभिरुची हीन आणि स्त्रैण होत चालली आहे. त्यातही पुरुषांची अंतर्वस्त्रे, \"डीओ\" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉडी स्प्रेच्या जाहिराती केवळ प्रक्षोभकच नव्हे तर उछ्रखलता आणि असभ्यपणाची मूर्तिमंत उदहरणे ठरतील. घरातील लहान मुलां-मुलींवर अशा जाहिरातींद्वारे आपण कोणत्या संस्काराचा अभिषेक करत आहोत\nया आधुनिक संस्कृतीची विकृती ही की तिथे फक्त विक्रयकलेला स्थान आहे. तुमच्याकडे विकण्यासारखे जे कांही आहे ते विका, त्यासाठी \"गिऱ्हाईक\" तयार करा हा नवा मंत्र जपला जात आहे. ही \"विक्री\" करताना आपण कोणत्या मूल्यांचा बळी देत आहोत, सभ्यतेच्या कोणत्या मर्यादा ओलांडत आहोत याचीही फिकीर उरलेली नाही. जी गोष्ट तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसह एकत्रितपणे पाहणे-ऐकणे लज्जास्पद वाटत असेल ते \"अश्लील\" असे समाजशास्त्रज्ञ मानतात. या व्याख्येनुसार आज टीव्ही, वृत्तपत्रे व सर्व प्रसारमाध्यमे अश्लिलच ठरतील. या जाहिरात कलेचे रोज नवनवे विवस्त्र आविष्कार बघून कालौघात कदाचित आपली नजरही मरुन जाईल व हा नंगानाच पाहूनही त्याचे कांही न वाटण्याइतके संवेदनाहीन होऊन जाऊ अशीही शक्यता आहे. कदाचित सभ्य-असभ्य, श्लील-अश्लील यांच्या व्याख्याही या नव्या लाटेत बदलून जातील. पण तोपर्यंत तरी आमच्या स���स्काराची बूज न राखणाऱ्या या जाहिरातींना आवर घातला पाहिजे\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nआपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\n(मूळ लेखक: अज्ञात) मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा \"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) [image attribution: coolcal2111 ] त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण हो...\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/577882", "date_download": "2018-08-20T11:24:03Z", "digest": "sha1:ACM76HFUHNCOGRM7THBP4HFA2YKDT6FT", "length": 6388, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nउपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती एम.व्यंकय्या नायडू यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. या प्रस्तावावर 7 निवृत्त खासदारांच्या स्वाक्षऱया असल्याने तो प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.\nतत्पूर्वी काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या महाभियोगाच्या नोटिशीवर व्यंकय्या नायडू यांनी चर्चेची प्रक्रिया सुरू केली होती. यासाठीच रविवारी त्यांनी ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्यासह संविधान आणि कायदेतज्ञाबरोबर सल्लामसलत केली होती. संविधान विशेषज्ञ सुभाष कश्यप, पी. के. मल्हो$ाासह अन्य कायदेतज्ञांकडून सल्ला मागितला होता. नायडू लवकरच विरोधी पक्षांच्या या नोटिशीवर निर्णय घेतील, अशीही चर्चा असतानाच नायडूंनी तो प्रस्ताव फेटाळून लावला आहे. नायडू यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन हैदराबादेतील त्यांचा दौरा रद्द करत कायदेतज्ञांबरोबर बैठक घेतली होती. लोकसभेचे म��जी महासचिव सुभाष कश्यप, पूर्व विधी सचिव मल्होत्रा आणि न्यायिक प्रकरणाचे माजी सचिव संजय सिंह यांच्याशी या प्रकरणाचवर विचार-विमर्श केला होता. तसेच नायडू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचंही मत जाणून घेतलं होतं. त्यानंतर आता हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.\nभाजपने 90 टक्के जनतेला कंगाल केले : मायावती\nपंढरीत भक्तीचा महासागर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा\nरशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा ब्लादिमिर पुतिन\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-08-20T11:17:25Z", "digest": "sha1:MY5B2LHW7ATZ4CZN6U34UNC5SUNVLKYM", "length": 17263, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "भाजप सांस्कृतिक आघाडीच्या नाट्यसंगीत मैफीलीला चिंचवडमध्ये रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्��ाची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Chinchwad भाजप सांस्कृतिक आघाडीच्या नाट्यसंगीत मैफीलीला चिंचवडमध्ये रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nभाजप सांस्कृतिक आघाडीच्या नाट्यसंगीत मैफीलीला चिंचवडमध्ये रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nचिंचवड, दि. २५ (पीसीबी) – आषाढी एकादशीचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडी आणि स्वरप्रतिभा व गानशिल्प फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील दत्त मंदिर सभागृहात स्वरवंदना हे अभंग व नाट्यसंगीत मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nजेष्ठ संगीततज्ज्ञ मधु जोशी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. शिल्पा आठले यांच्या शिष्या स्वराली जोशी, अनन्या निवृत्ती यांनी “कार्यारंभी प्रथम पुजावे”हे गणेश स्तवन सादर केले. अविनाश लेले यांचे शिष्य गिरीष कलगट्टी “माझे माहेर पंढरी”, श्रुती देशपांडे यांनी “नाम घ्या हो मोरयाचे” ही गाणी सादर केली. मुख्य कलाकार अविनाश लेले व शिल्पा आठले यांचे गायन झाले. त्यांनी “संतभार पंढरीत, नाम विठ्ठलाचे, ज्ञानियांचा राजा, तिर्थ विठ्ठल”असे अभंग आणि “रागिणी मुख चंद्रमा, देवा घरचे, गगना गंध, नभ मेघांनी”ही नाट्यगीते सादर केली.\nसंवादिनी- उमेश पुरोहीत, तबला- धनंजय शाळीग्राम, पखवाज- चेतन मोरे, टाळ – आनंद टाकळकर यांनी साथसंगत दिली. यावेळी मिलिंद जोशी, अॅड. नगरसेवक मोरेश्वर शेडगे, संजीवनी पांडे, नंदू भोगले, संजय परळीकर आदी उपस्थित होते. सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष धनंजय शाळिग्राम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. अजित कुलथे, राहुल मोकाशी, सचिन राऊत, वैभव गोडसे, मधुकर बच्चे, रोहित कदम ���ांनी परिश्रम घेतले.\nPrevious articleमंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nNext articleपहाटे ३ वाजेपर्यंत काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोण हटवणार \nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन यांच्याकडून पाच हजारांचे बक्षीस\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nमुळशीत फायटर कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\nअटलबिहारी वाजपेयी कवी कुसुमाग्रजांचे निस्सीम चाहते\nमुळशीत कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\nदेहूगावात मंगळसुत्रासाठी विवाहितेचा खून; सासरा आणि दिराला अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभूमकर चौकात कार झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घेण्यास सांगितल्याने वाहतूक पोलिसाला मारहाण\nसांगवीतील नागरिकाची फंड ट्रान्सफरच्या बहाण्याने ४० लाखाची फसवणूक करणारा अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5266969491673889430&title=ICICI%20Bank%20crosses%20milestone%20of%20issuing%20over%201%20million%20FA&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:31:34Z", "digest": "sha1:C3FXPDMSWBQGV7E4J72NJGWVNXHWUA3P", "length": 14307, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आयसीआयसीआय’ने ओलांडला एक दशलक्ष फास्टॅग्सचा टप्पा", "raw_content": "\n‘आयसीआयसीआय’ने ओलांडला एक दशलक्ष फास्टॅग्सचा टप्पा\nमुंबई : आयसीआयसीआय बँकेने एक दशलक्ष फास्टॅग्स देण्याचा टप्पा ओलांडल��� असल्याचे जाहीर केले असून, हा मैलाचा टप्पा साध्य करणारी ही देशातील पहिली बँक ठरली आहे. देशभर सध्या एकूण २५ दशलक्ष टॅग वापरात असल्याने हे यश अधिक महत्त्वाचे आहे.\nफास्टॅग हे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस (आरएफआयडी) टॅगला देण्यात आलेले ब्रँडनेम असून, हा टॅग वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावला जातो. हा टॅग वापरण्यास सोपा, रीलोड करण्यासारखा आहे आणि तो टोलचे पैसे आपोआप वळते केले जाण्यासाठी मदत करतो. यामुळे तुम्हाला टोल प्लाझावर रोख पैसे देण्यासाठी थांबावे लागत नाही.\nआयसीआयसीआय बँक इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ईटीसी) क्षेत्रामध्ये व्यवहारांच्या मूल्याच्या व संख्येच्या बाबतीत आघाडीवर आहे. या संपूर्ण क्षेत्रात एका महिन्यात केल्या जाणाऱ्या १८ दशलक्ष व्यवहारांपैकी ११ दशलक्ष व्यवहार बँकेद्वारे केले जातात. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सहयोगाने आयसीआयसीआय बँकेने राष्ट्रीय महामार्गांवर इंटर-ऑपरेबल ईटीसी सुविधा राबवण्यासाठी प्रवर्तक भूमिका बजावली आहे.\nया यशाविषयी बोलताना ‘आयसीआयसीआय’चे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘देशभर राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ईटीसी) सुरू करण्यामध्ये आमचे योगदान असल्याचा आयसीआयसीआय बँकेला अभिमान वाटतो. मुंबई–वडोदरा कॉरिडॉर येथे ही नाविन्यपूर्ण सेवा सुरू करणारी आमची देशातील पहिली बँक आहे आणि बँकेने यशस्वीपणे मैलाचे टप्पे निर्माण केले असून, त्याचा लाभ आता सर्व बँकांदरम्यान इंटर-ऑपरेबल क्षमता साध्य करण्यासाठी राष्ट्रीय प्रमाणके तयार करण्यासाठी घेतला जात आहे.’\n‘ईटीसीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आम्हाला ‘फास्टॅग्स’ देण्याचा एक दशलक्षचा टप्पा पूर्ण करणे शक्य झाले. देशात दरवर्षी संकलित केल्या जाणाऱ्या अंदाजे २० हजार कोटी रुपयांच्या टोलपैकी केवळ १८ टक्के टोल ईटीसी सुविधेद्वारे संकलित केला जातो. या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये डिजिटायझेशनचे प्रमाण वाढवण्यासाठी किती मोठी संधी उपलब्ध आहे, हे यातून दिसून येते. ईटीसीमुळे वाहनांना टोल प्लाझावरील गर्दी टाळणे सोयीचे होते. वाहनांना टोल भरण्यासाठी थांबावे व पैसे द्यावे लागत नाही व यामुळे त्यांचा वेळ वाचतो. हे विचारात घेता, आम्ही अधिकाधिक महामार्ग ईटीसी कार्यक्रमाच्या अंतर्गत आणण्यासाठी रस्ते व���हतूक व महामार्ग मंत्रालय, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया व इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटे) यांच्याशी चर्चा करत आहोत. फास्टॅग्सची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रमुख ई-कॉमर्स पोर्टलशी सहयोग करण्याचा प्रयत्न करणार आहोत,’ असे बागची यांनी सांगितले.\nईटीसी सुविधेमुळे वाहनांना एका ‘फास्टॅग’चा वापर करून, बँकेने संपादित केलेल्या विविध टोल प्लाझावर पैसे देता येतात. सध्या, राष्ट्रीय व राज्य अशा दोन्ही महामार्गांवर २१०हून अधिक टोल बूथ हाताळते. ही संख्या, ईटीसी कार्यक्रमांतर्गत सध्या कार्यारत असलेल्या एकूण टोल बूथच्या निम्म्यापेक्षा अधिक आहे. ईटीसी सुविधा सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांमध्ये ‘गोल्डन क्वाड्रिलॅटरल’ या उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम कॉरिडॉरचा समावेश असून, त्यामध्ये देशातील जवळजवळ ७० टक्के वाहतूक समाविष्ट होते.\nकार्यामध्ये आणखी विस्तार करण्याच्या दृष्टीने, बँकेने ट्रकमालक व मोठ्या राज्य वाहतूक संस्थांसह अंदाजे १० हजार ताफ्याशी सहयोग केला आहे. बँक फास्टॅग्सच्या वापराबद्दल जागृती करण्यासाठी, नामक्कल, वारंगळ, गांधीधाम, वापी, दिल्ली, मनेसर, जेएनपीटी, हुबळी व कानपूर अशा विविध वाहतूक केंद्रांवरील फ्लीट चालकांपर्यंत थेट पोहोचत आहे.\nबँकेने विक्री, ग्राहकांच्या शंका समजून घेणे व सोडवणे, यासाठी देशभर ५०० प्रशिक्षित व समर्पित व्यक्तींची नियुक्ती केली आहे व त्याद्वारे ईटीसी सुविधेची सुरळित अंमलबजावणी होईल, याची दक्षता घेतली आहे. वैयक्तिक रिटेल ग्राहकांना बँकेच्या वेबसाइटवरून नवा फास्टॅग खरेदी करता येऊ शकतो व बँकेचे इंटरनेट बँकिंग, यूपीआय व एनईएफटी सेवांचा वापर करून टॅग डिजिटल पद्धतीने लोड करता येऊ शकतो; तसेच, ही सेवा उत्पादन क्षेत्रापासून सुरू करण्याच्या दृष्टीने बँकेने विविध आघाडीच्या व्यावसायिक वाहन उत्पादकांशी सहयोग केला आहे.\nTags: ICICI BankAnup BagchiMumbaiमुंबईआयसीआयसीआय बँकअनुप बागचीप्रेस रिलीज\nआयसीआयसीआय बँकेची ऑनलाइन ओव्हरड्राफ्ट सुविधा ‘आयसीआयसीआय’तर्फे ट्रॅव्हल कार्ड तात्काळ रिलोड सेवा आयसीआयसीआय बँकेतर्फे एनपीएससाठी डिजिटल नावनोंदणी ‘आयसीआयसीआय’चे मॉर्गेज कर्ज वितरण १.५ ट्रिलिअन ‘आयसीआयसीआय’ची परवडणाऱ्या घरांसाठी गुंतवणूक\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्य�� ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5374030010824167953&title=Symphony%20Book%20Release&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T10:31:32Z", "digest": "sha1:6PPHQ2QQYDCXMPQUY4TLRELM6KGL2RKA", "length": 15021, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘कुतूहल हरवता कामा नये’", "raw_content": "\n‘कुतूहल हरवता कामा नये’\nपुणे : ‘अनेक विषयांचे मला प्रचंड कुतूहल वाटते. त्यात मी झोकून देतो. तो अभ्यास पुस्तकाच्या रूपाने लोकांसमोर आणतो. साठच्या दशकात मी बंडखोरीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकले. पाश्चात्त्य संस्कृतीविषयी पुस्तके लिहिताना तिथल्या संगीताविषयी लिहायचे ठरवले होते. त्यामुळेच ‘सिंफनी - पाश्चात्य संगीताची सुरेल सफर’ हे पुस्तक लिहिले. आज आपण कुतूहल हरवत चाललो आहोत, हे आपले दुर्भाग्य आहे. विषयांवर प्रेम करायला पाहिजे. विषयातील सौंदर्य शोधायला हवे. विषयातील मूलतत्त्वे आपल्याला कळली पाहिजेत आणि त्याचा सातत्याने ध्यास घेतला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी केले. त्यांनी आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेल्या ‘सिंफनी’ या पुस्तकाचे प्रकाशन २१ जुलै २०१८ रोजी पुण्यात संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. मनोविकास प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या वेळी मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर उपस्थित होते.\nगोडबोले म्हणाले, ‘ज्या विषयातील मला कळत नाही, त्या विषयात मी घुसतो. शाळेत असल्यापासून मला कुतूहल वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास करायला आवडायचे. ‘आयआयटी’त शिकत असताना बीटल्सचे संगीत ऐकले. त्याने गारूडच केले. नोकरीनिमित्त युरोप, अमेरिकेत फिरत असताना मोझार्ट, बीथोवन अशा महान संगीतकारांचे संगीत ऐकले. आपले शास्त्रीय संगीतही खूप ऐकले. पाश्चात्य संगीत हा त्या संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. तो लिहायचा राहिला होता. त्��ामुळे त्याचा अलौकिक इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी हे पुस्तक लिहिले.’\n‘आपण जे गाणे ऐकतो ते आपल्याला कळले पाहिजे असे अनेकांना वाटत असते. मला वाटते गाणे कळणे हाच मुळात वेडेपणा आहे. गाणे अनुभवणे, त्याचा आस्वाद घेणे, त्यातील भाव कळणे हे जास्त महत्त्वाचे आहे,’ असे मतही गोडबोले यांनी मांले.\nदीपा देशमुख म्हणाल्या, ‘पाश्चात्य संगीताचा इतिहास पुस्तकात यावा, यासाठी सर्व काळांचा आढावा त्यात घेतला आहे. पाश्चात्य संगीताची ओळख ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशा चार महान संगीतकारांचे चरित्र लिहिताना खूप काही शिकायला मिळाले. संघर्ष करत असताना काही आधार नसतानादेखील निराश होऊ नये, हे या संगीतकारांनी शिकवले. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात लेख असलेल्या महान संगीतकारांच्या सिंफनींचे क्यूआर कोड देण्यात आले आहेत. त्यामुळे पुस्तक वाचताना क्यूआर कोड स्कॅन केला, तर त्या संगीतकारांची सिंफनी मोबाइलवर ऐकता येऊ शकते. पाश्चात्य संगीतावरून प्रेरित होऊन भारतीय संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या तब्बल १५० गाण्यांची यादीही पुस्तकात दिली आहे.’\nप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संगीतकार कौशल इनामदार म्हणाले, ‘पाश्चात्य संगीतावर साधे, सहज लिहिलेले हे पुस्तक आहे. एखादा विषय, कविता पूर्ण कळली, असे कधी नसतेच. ती एक अखंड चालत राहणारी प्रक्रिया आहे. तसे हे पुस्तक वाचून संपवण्यासारखे नाही. अत्यंत रंजक माहिती यात आहे. गोष्टीतून इतिहास, संगीत शिकण्यास मदत होते. ते काम हे पुस्तक करते. सूर किंवा संगीताला संस्कृती चिकटलेली असते. पाश्चात्य संगीताचीही संस्कृती यातून वाचायला मिळते. संगीताला कोणतीही भाषा नसते असे म्हणतात; मात्र याच संगीताच्या शब्दांमधून सूर नाही तर संस्कृती झिरपत असते. त्यामुळे ती समजून घेण्यासाठी कुतूहलाने संगीत ऐकावे. गोडबोलेंना वाटणारे कुतुहल इतक्या उच्च दर्जाचे आहे, की त्यातून अनेकांचे आयुष्य बदलू शकते. मराठी माणसेच असे काही नवीन करण्यात उत्साही असतात.’\n‘आपल्याकडे संगीतात विनाकारण गोष्टी गुंतागुंतीच्या करण्याची सवय आहे. मराठी संगीतकार एकाच गीतातील चार वेगवेगळ्या कडव्यांना चार वेगवेगळ्या चाली देतो. तो एका चालीवर कधीच समाधानी रहात नाही. याचे कारण म्हणजे त्या संगीतकाराच्या मनात संशोधक दडलेला असतो. ज्येष्ठ नेहमी सांगतात, क�� कविता समजली तर चाल द्या; पण ती चाल देत असताना तो कविता समजून घेण्याचाच एक मार्ग असतो हेच आपण नेमके विसरतो. त्यामुळे संगीत माहिती नसले, तरी ते कुतूहलाने ऐकण्याची तयारी ठेवा,’ असेही इनामदार यांनी नमूद केले. ‘सिंफनी’ हे पुस्तक पाश्चात्य संगीत सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाईल, असे सांगून त्यांनी अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांचे आभार मानले.\nआपले आजोबा थोर व्हायोलीनवादक शंकरराव बिनीवाले यांची आठवण सांगून इनामदार यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली. या वेळी आयटी तज्ज्ञ दुष्यंत पाटील, अपूर्व देशमुख, आशिष पाटकर यांचा सत्कार करण्यात आला.\n‘पुस्तक पेठ’चे संचालक संजय जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. माधव वैशंपायन यांनी आभार मानले.\n‘प्रत्यक्ष अनुभव व कामातून ज्ञानप्राप्ती ही रोजगारक्षमतेची किल्ली’ ब्रेल मॅन ऑफ इंडिया ‘सरकारने मूलभूत गरजांवर खर्च करावा’ ‘यक्षप्रश्न’मध्ये सुलोचना नातू प्रशालेची बाजी ‘मनोहर’ कार्य करणारी ‘मुक्ता’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/marriage-event-photography-37206", "date_download": "2018-08-20T11:05:51Z", "digest": "sha1:I7D55AFE46WQLU3LOGNN6GO2AU5LHMLO", "length": 12272, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marriage event in photography छायाचित्रांतून अनुभवा लग्न सोहळा | eSakal", "raw_content": "\nछायाचित्रांतून अनुभवा लग्न सोहळा\nमंगळवार, 28 मार्च 2017\nपुणे - मेहंदी समारंभातील वेगळेपण...हळदीच्या कार्यक्रमाची धमाल...त्यानंतर बॅण्ड बाजा बारात अन् आनंद, उत्साह अशा लग्नातील विविध सोहळ्याच्या छायाचित्रांचे एकत्रित कोलाज ‘वेडिंग फोटोग्राफी प्रदर्शना’त रसिकांना सोमवारी पाहायला मिळाले.\n‘पुणे फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशन’तर्फे हे प्रदर्शन आयोजिले आहे. सुम��रे ४० छायाचित्रकारांनी लग्न सोहळ्यात टिपलेली १५० हून अधिक छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी छायाचित्रकार विकास इंगळे आणि मानव जैन यांच्या हस्ते झाले.\nपुणे - मेहंदी समारंभातील वेगळेपण...हळदीच्या कार्यक्रमाची धमाल...त्यानंतर बॅण्ड बाजा बारात अन् आनंद, उत्साह अशा लग्नातील विविध सोहळ्याच्या छायाचित्रांचे एकत्रित कोलाज ‘वेडिंग फोटोग्राफी प्रदर्शना’त रसिकांना सोमवारी पाहायला मिळाले.\n‘पुणे फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशन’तर्फे हे प्रदर्शन आयोजिले आहे. सुमारे ४० छायाचित्रकारांनी लग्न सोहळ्यात टिपलेली १५० हून अधिक छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी छायाचित्रकार विकास इंगळे आणि मानव जैन यांच्या हस्ते झाले.\nअसोसिएशनचे अध्यक्ष अभय कापरे, उपाध्यक्ष यशवंत खोजे, सचिव जितेंद्र कोपर्डे, अजय बेलसरे या वेळी उपस्थित होते. मेहंदी समारंभापासून ते लग्न सोहळ्यापर्यंतची वेगवेगळी छायाचित्रे यात पाहता येतील. बंगाली, मराठी, ख्रिश्चन अशा विविध लग्नसोहळ्यातील वधू-वरांचे वेगवेगळ्या भावमुद्रेतील छायाचित्रे पाहता येतील. पारंपरिक लग्नातील वधू-वरांची छायाचित्रे यात आहेत. हे प्रदर्शन बुधवारपर्यंत (ता.२९) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत बालगंधर्व कलादालनात पाहावयास खुले राहील.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना ��डला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/577885", "date_download": "2018-08-20T11:27:00Z", "digest": "sha1:Z7X7MGJQJIIMZ52DJVCSDAQDY54MOIEY", "length": 5256, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nमुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या\nऑनलाईन टीम / मुंबई :\nअहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईतील मालाडमध्ये शिवसेना नेत्याची हत्या झाली आहे. मालाडमधील माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची अज्ञातांनी गोळीबार करून हत्या केली आहे.\nसचिन सावंत हे शिवसेनेच्या मालाडमधील शाखा क्रमांक 39चे माजी उपसाखाप्रमुख होते. त्यांच्यावर अज्ञातांनी तीन राऊंड गोळीबार केला होता.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.कुरारमधील गोकुळनगर परिसरात ही घटना घडली आहे. गोळीबारानंतर सचिन सावंत यांना महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिह्यात पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन नेत्यांची हत्या झाली, तर कालच भिवंडीत शहापूरचे तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह जाळण्यात आला होता.\nपाकिस्तानने दहशतवादापासून दूर राहावे : पंतप्रधान\nबुलेट ट्रेनला 2022 चा मुहूर्त\nजातीयवादी शक्तीला आज उन्माद चढला आहे-निवृत्त न्यायमुर्ती ठिपसे\nडॉ. राधिका वाघ आंतरराष्ट्रीय ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग\nहॉटेल व्याव���ायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/brahmin-daily-rituals/", "date_download": "2018-08-20T10:33:30Z", "digest": "sha1:WYLENP6FCMKLGNYLCLCCBUKGV3QEHCBQ", "length": 9669, "nlines": 73, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "आपण ब्राह्मणांनी हे करायला हवं… – श्री. सतीश विनायक रिसबूड | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nआपण ब्राह्मणांनी हे करायला हवं… – श्री. सतीश विनायक रिसबूड\nआपल्या स्मृतीग्रंथातून ‘अध्ययन, अध्यापन,यजन , याजन,दान आणि प्रतिग्रह ही ब्राह्मणांची षट्कर्मे सांगितली आहेत. ही षट्कर्मे आजच्या काळाला अनुकूल विचार करून आचरली पाहिजेत.\nअध्ययन ह्याचा अर्थ कुठल्याही विषयाचा , त्या विषयाच्या सर्व पैलूंचा सखोल अभ्यास आणि त्याविषयावर मूलभूत संशोधन , हे ब्राह्मण्य आहे.\nअध्यापन ह्याचा अर्थ आपणास असलेले ज्ञान शिष्यांना देणे. आजच्या काळात शहाणे करून सोडावे सकळ जन हे समर्थ वचन प्रमाण मानले पाहिजे.सर्व विषयावर निपक्षपाती व राष्ट्रहिताच्या भूमिकेतून ब्राह्मणांनी समाजप्रबोधन करणे आवश्यक आहे. समाजप्रबोधन हे ब्राह्मणांवर धर्माने सोपवलेले कार्य आहे, असे समाजप्रबोधन हे ब्राह्मण्य आहे.\nप्राचीन काळच्या साहित्यात ब्राह्मणांचे वर्णन नेहमी आटपाट नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता असे आढळते. आटपाट नगरात गर्भश्रीमंत किंवा धनाढ्य ब्राह्मण कधीही राहत नसावा. हा ब्राह्मण धर्माचरणी होता , चारित्र्यवान होता , दरिद्री असून सुद्धा धनाच्या प्रलोभनाला बळी पडणारा नव्हता. आणि सत्तेपुढे झुकणारा नव्हता. आणि कदाचित म्हणून तो दरिद्री राहिला होता. (द्रोणसारखे अपवादही होते , पण ते कौरवांच्या पक्षात होते त्याचा आदर्श समाजाने आपल्यापुढे ठेवलेला नाही) आज सरकारी अनुदानासाठी किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना अनुकूल असणारा अहवाल लिहून देणारे बुद्धीजीवी पहिले कि या दरिद्री ब्राह्मणाबद्दल अपार आदर वाटू लागतो. आजसुद्धा ब्राह्मणांनी दरिद्रीच राहावे असे कोणी म्हणणार नाही तर ब्राह्मणांनी निरलस पणे निरपेक्ष बुद्धीने धर्माचरणाने राष्ट्रहिताची भूमिका घेतली पाहिजे. परखडपणे मांडत राहिली पाहिजे , ही समाजाची ब्राह्मणांकडून अपेक्षा आहे.\nआज ब्राह्मणांनी धनाच्या प्रलोभनाला बळी न पडणारा आणि सत्तेपुढे न झुकणारा असा प्रभाव पाडणारा एक ब्राह्मण विचार मंच किंवा अभ्यासगट स्थापन करण्याची आवश्यकता आहे. धर्माचरण, चारित्र्य, आणि राष्ट्रहिताची परखड भूमिका ह्या मुळे सत्तेला सुद्धा ब्राह्मण विचार मंचाचा धाक वाटला पाहिजे. माहितीचा अधिकार आज सर्वांच्या परिचयाचा आहे. माहितीच्या अधिकाराचे फायदेही अनेकांनी अनुभवले आहेत. तथापि , ह्या माहितीच्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे असे एक क्षेत्र आहे कि ते माहितीच्या अधिकारात येत नाही आणि ह्या क्षेत्राचा सर्वसामान्य , दैनंदिन जीवनाशी निकटचा संबंध असतो. असे हे क्षेत्र म्हणजे , शासनाचा धोरणे ठरविण्याचा आणि ती राबविण्याचा अधिकार.\nशासनाने ठरविलेल्या आणि आखलेल्या धोरणाची सखोल चिकित्सा ब्राह्मण विचार मंचाद्वारे व्हावयास हवी. कृषी , गृहनिर्माण, वाहतूक,शिक्षण, न्याय, तंत्रज्ञान, राजकीय पक्षाचे धार्मिक धोरण, इत्यादी कुठल्याची विषयाच्या संदर्भातील शासकीय धोरणात समाजाचे हित किती अहित किती ह्या गोष्टी समाजासमोर आणण्याची आवश्यकता आहे. आजच्या व्यापारीकरणाच्या काळात तर हि गोष्ट अत्यावश्यकच झाली आहे.\nआज अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या ध्येय्य धोरणावर प्रभाव पाडणाऱ्या बुद्धीजीवी वर्गाला “बॉस्टन ब्राह्मिंस’ असे संबोधतात. आपण जन्मजात ब्राह्मण असून सुद्धा कोठेही आपला प्रभाव पडत नाही. ब्राह्मणांचा असा विचार गट असणे हि काळाची गरज आहे. हे आजच्या काळाला आवश्यक असे यजन आहे. सर्वच ब्राह्मण संघांनी ह्या दृष्टीने एकत्र येण्याचा विचार करायला हवा. हे ब्राह्मण्य आहे आणि ब्राह्मणांना हे शक्य आहे.\nश���री देव परशुरामभूमि पूजन – सतीश विनायक रिसबूड – ११ जुलै २०१० ते ११ सप्टेंबर २०१०\nचित्पावन ब्राह्मण आणि संघटन – अ. वि. सहस्त्रबुद्धे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/poems/parichay-chitpavanancha-introducation/", "date_download": "2018-08-20T10:32:39Z", "digest": "sha1:DXCNOBZ42Y5QZJYUENZDVCXIZPS45XG4", "length": 4828, "nlines": 92, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "परिचय चित्तपावनांचा | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nबहुतांशाने एकारांती सुपरिचित ऐसी नांवे |\nपरशुरामांच्या कोकणप्रांती वसती मूळ गांवे ||\nपरंपरागत शेती-वाडी, पौरोहित्यासह ज्ञानदान |\nराज-दरबारी असे यांच्या तीव्रबुद्धीला मान ||\nसुखदुःखाच्या आवर्तनात नच जाहले उदास |\nनिर्वाहाच्या सप्रमाणी व्यवहारिकतेची धरिती कास ||\nतरल कांतीचे पुरुष-ललना, मध्यमदेही, परि ना भोळे |\nसौंदर्यातही भर घालीती तपकिरी घारे डोळे ||\nजहाल राष्ट्रवादाने भरले टिळक, फडके, सावरकर |\nनेमास्तातही अग्रणी असती रानडे, गोखले, आगरकर ||\nसाहित्यातील पानावरती भावे, बापट, कोल्हटकर |\nकला-व्यवसायातही पहावे गद्रे, चितळे, अभ्यंकर ||\nधर्माभिमान, राष्ट्रवाद, संस्काराने उजळत यांचे जीवन |\nसमाजातही आचरणाने, शुद्ध वाणीने उठून दिसते वेगळेपण ||\nटापटीप ती सूत्रबद्धता पूर्ण क्षमतेचे आस्थापन |\nदिवान, चिटणीस, सल्ल्यासाठी यांना असते आमंत्रण ||\nजनगणनेतील सत्य, ब्राम्हणजाती अल्पसंख्य ठरे |\nस्वाभिमान विकुनी, ब्राम्हण ना भिक्षा घेतो बरे ||\nदेवाजीचा अमोल ठेवा जपुनी ठेवायाला, विसरू नका |\nआंग्ल भाषेच्या शिक्षणातही मायबोलीचा संस्काराचा मेवा ||\nजीवन सफल कराया ज्ञाती-स्नेखाबंध उंचावा |\nसमय आरक्षुनी तानमाने घडू द्या राष्ट्रसेवा ||\nओळखिला ना चित्तपावन काव्याच्या सुरवातीला |\nश्री योगेश्वरी प्रसाद व्हांवा, ‘ भावे ‘प्रार्थितो, समृद्धीला ||\nरचनाकार : श्री सदानंद यशवंत भावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.10winds.com/50languages/did_you_know/MR023.HTM", "date_download": "2018-08-20T10:54:32Z", "digest": "sha1:B7SA3WR7OMPXPAPRAY5SYAV5C6WMMGNJ", "length": 4058, "nlines": 46, "source_domain": "www.10winds.com", "title": "जर्मनिक भाषा", "raw_content": "\nजर्मनिक भाषा ही इंडो-युरोपियन या भाषा कुटुंबाशी संबंधित आहे. हा भाषिक गट त्याच्या स्वन वैशिष्ट्यांद्वारे दर्शविला जातो. स्वनामधील फरकामुळे ही भाषा इतर भाषांहून वेगळी ठरते. जवळजवळ 15 जर्मनिक भाषा आहेत. जगभरात 500 दशलक्ष लोक ही भाषा त्यांची मूळ भाषा म्हणून वापरतात. नक्की स्वतंत्र भाषा ठरविणे अवघड आहे. स्वतंत्र भाषा किंवा फक्त वाक्यरचना अस्तित्वात आहेत हे स्पष्ट नाही. इंग्रजी ही प्रमुख जर्मनिक भाषा आहे. जगभरात ही भाषा जवळजवळ 350 दशलक्ष लोक मुख्य भाषा म्हणून वापरतात. यानंतर जर्मन आणि डच या भाषा येतात. जर्मनिक भाषा भिन्न गटात विभागली आहे. त्या म्हणजे उत्तर जर्मनिक, पश्चिम जर्मनिक, आणि पूर्व जर्मनिक होय. उत्तर जर्मनिक भाषा या स्कँडिनेव्हियन भाषा आहेत. इंग्रजी, जर्मन आणि डच या पश्चिम जर्मनिक भाषा आहेत. पूर्व जर्मनिक भाषा या नामशेष झाल्या आहेत. उदाहरणार्थ,या गटात 'पुरातन इंग्रजी' ही भाषा मोडते. वसाहतवादामुळे जगभरात जर्मनिक भाषा पसरली. परिणामी, डच ही भाषा कॅरिबियन आणि दक्षिण आफ्रिकामध्ये समजली जाते. सर्व जर्मनिक भाषा या एकाच मूळापासून उत्पन्न झाल्या आहेत. एकसारखी पूर्वज-भाषा होती अथवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. याशिवाय,फक्त काही जुने जर्मनिक ग्रंथ आढळतात. रोमान्स भाषेच्या विरुद्ध यामध्ये फारच कमी स्त्रोत आहेत. परिणामी, जर्मनिक भाषा संशोधनासाठी अवघड आहे. तुलनेने, जर्मनिक किंवा ट्यूटन लोकांच्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. ट्यूटन लोक संघटित झालेले नव्हते. परिणामी सामान्य ओळख निर्माण झालीच नाही. त्यामुळे विज्ञानाला इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. ग्रीक आणि रोमान्स नसते तर आपल्याला ट्यूटनबद्दल फारच कमी माहिती झाले असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/young-blood-fresh-new-life-culture-social/", "date_download": "2018-08-20T10:33:19Z", "digest": "sha1:6KZUNIMCG4PUTC6UADXLDD2MSHXNWTKW", "length": 10172, "nlines": 80, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "युवोन्मेष – कौस्तुभ लेले | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nयुवोन्मेष – कौस्तुभ लेले\nआपल्या नवीन मित्र-मैत्रिणींना ‘युवोन्मेष’ची ओळख करून देताना आपल्याला ह्या गोष्टींचे भान ठेवायला हवं, की हा तरुणांचा संघ टवाळकीसाठी नाही, राजकीय हेतूसाठी नाही. केवळ आजच्या दिवसेंदिवस खालावत जाणा-या सामाजिक परिस्थितीत नैतिक अधःपतनात, आपल्या प्राधान्यानी ज्ञातीच्या कल्याणासाठी झटणार आहोत.\nएक गोष्ट सहज लक्षात येते की अजूनही कोकणस्थ ब्राम्हण, समाजातील इतर घटकांपेक्षा सरस आहेत ते त्यांच्या बुद्धिमत्ता, कौशल्य, शिस्तप्रियता, देशप्रेम, जहा���ता अशा गुणांमुळे. आपल्या घरातील संस्कारही चांगले नागरिक होण्यास पोषक असेच असतात.\nसमाजात एकंदरीतच चाललेल्या अराजकतेला, चांगल्या माणसांनी एकत्रितपणे प्रखर विरोध करायला हवा. अर्थात, एकत्र येण्यासाठी समान ध्येय नजरेसमोर हंवे. त्यासाठी समान विचारांची बैठक हंवी. आपणांस मान्य असलेले हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याने हा देश अधःपतनाच्या मार्गावर असताना आपल्याला त्याच्या उन्नतीसाठी काहीतरी करायला हवं हा विचार खूप सुखावतो. आपल्याला सगळ्यांना मिळून एक आदर्श घालून द्यायचाय. ‘चित्तपावन ब्राम्हणांनी केलेल्या कामांसाठी कोणी शाबासकी द्यावी असं नाही पण पुढे सगळ्या ज्ञातीनी व पर्यायाने समाजानी त्याचे अनुकरण करावे.\nआज संघटनेचे महत्व वेगळे सांगायची गरज नाही कारण विविध संघटनांची विधायक आणि विघातक कामे आपल्याला माहिती आहेतच. त्याही पुढे जाऊन लोकशाहीमध्ये केवळ मतांच्या जोरावर शिरजोर ठरणारे अल्पसंख्य आणि बहुजन समाज दिवसेंदिवस आपली प्रगती रोखत आहेत. तेंव्हा आपल्या ज्ञातीचे आणि समाजाच्या लोकांचे हित पाहणे आता आपली जबाबदारी समजूया\nआपल्याला ह्या समाजाला सुसंस्कृती, सुजणता शिकवायची आहे. हे उघड विरोध, आंदोलने ह्या मार्गाने न करता वैचारिक चौकट बदलून करुया. एक उदाहरण देतो. आज बरीच तरुण मंडळी पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये वावरतात. जी अतिशय घातक आहे. आजी-अजोबांबद्दलचे प्रेम, आई-वडिलांबद्दलचा आदर, भाव-बहिणींचा जिव्हाळा ह्या गोष्टींना जणू गंजच चढतोय.\nकेवळ इंग्रजी भाषा बोलणे…..फाड फाड बोलणे, तशाच जीवनसंस्कृती (मराठीत ‘लाइफ़स्टाइल’) मध्ये जगणे, पार्टी करणे पबला जाणे हा केवळ बदल आहे. प्रगती नाही यांच भान सर्वांनीच विशेषतः आपण युवा पिढीनी ठेवायला हंवं.\nजग कुठे चाललय आणि तुम्ही काय ब्राम्हण समाज आणि संस्कृतीच्या गोष्टी करताय असं कोणीही सहज म्हणेल. पण तशा लोकांना ‘सामाजिक स्वास्थ’ कसे बिघडले आहे हे पटवून देणं गरजेचं आहे. पैसा भरपूर मिळतो पण त्याचा उपभोग घ्यायचे मार्ग काय आहेत, तो मिळवताना आपल्याला कुटुंबाबरोबर वेळ न देता येणे ह्या तर घातक गोष्टी आहेतच. पण आपल्या कित्येक सुसंस्कारांना लोकं सोयीस्कररित्या तिलांजली देत आहेत.\n‘सकाळी उठल्यावर या धरणीमातेला पाय लावण्याआधी तिने दिलेल्या अन्न, वस्त्र, निवा-याबद्दल तिची कृतज्ञता मानून ‘ कर��ग्रे वसते लक्षी’ म्हणणारी आपली संस्कृती….मानवाचं जीवन वर्षानुवर्षे तेजाळणार्या, प्रेमाची उब देणा-या सुर्यनारायणाला अर्घ्य देणारी आपली संकृती.. ही आपणच जपली नाही तर बेड टी, उत्तन कपडे, भावनेपेक्षा शारीरीकतेने जवळ येणारी नाती आपल्याला अंधा-या दरीत घेऊन जातील.\nमानवाने निसर्गाचे जे हाल चालवलेत ते पाहिले की खरोखरी गहिवरून येतं आणि येणा-या पिढ्यांना भारताचे नंदनवन काश्मीर, सुंदर असा दक्षिण भारत, दैवी संस्कृतीने नटलेलं ओरिसा आणि मध्य प्रदेश केवळ संगणकावर पाहण्याची वेळ येईल.\nसदैव प्रसन्न, मनोहारी आणि नितळ आनंदमूर्ती गजाननाच्या कृपेने त्याची पालखी उचलण्याचं पुण्य आज ‘युवोन्मेष’ला लाभले आहे; बालपणातंच मिळालेलं हे दैवी बाळकडूच जणू\nआपल्या खांद्यावरची ही पालखी म्हणजे सुमंगल निरामय, समाजाच्या निर्मितीची जबाबदारी समजूया\nभारतातील पहिल्यावहिल्या ग्रँड इंडियन सर्कसचे जनक श्री. विष्णु मोरेश्वर छत्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.kattaonline.com/2013/10/economy-politics.html", "date_download": "2018-08-20T11:33:41Z", "digest": "sha1:37JPTVLY66KKJFA7HABG56QWTAMWNN2O", "length": 6885, "nlines": 41, "source_domain": "www.kattaonline.com", "title": "Marathi Blog Katta Online: अर्थसाक्षर व्हा! (Marathi Article)", "raw_content": "\nमराठी वैचारिक लेख, दर्जेदार कथा - कविता आणि हसवणाऱ्या विनोदाचा ऑनलाईन कट्टा\nरुपयाची घसरण हा चिंतेचा विषय नाही - तो एक परिणाम आहे. चिंता आहे ती उत्पादन, गुंतवणूक, आयात-निर्यात व्यवहारातील तूट, अंदाजपत्रकातील चालू खात्यावरील तूट यांची 'कांदा भडकला', 'रुपया घरंगळला' अशा चर्चेत मूळ मुद्दा निसटून जातो - 'का 'कांदा भडकला', 'रुपया घरंगळला' अशा चर्चेत मूळ मुद्दा निसटून जातो - 'का\nआमची डॉलरची मागणी वाढते कारण आमची क्रूड तेल, सोने या वस्तूंची आयात वाढत आहे, निर्यात वाढत नाही. देशातील रोजगार, उत्पादन वाढत नाही. अवाढव्य सरकारी योजनांतील गुंतवणुकीतून ना कल्याण होते ना रोजगार वाढतो. हा अनुत्पादक बोजा उत्पन्नाचा मोठा भाग खाऊन टाकतो. आता जवळपास ८० कोटी लोकांना अतिस्वस्त दरात अन्नधान्य पुरवण्याची अत्यंत अव्यवहार्य योजना आखून सरकारने अर्थव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडवण्याची योजना आखली आहे. कारण त्यासाठी रु. २ लाख कोटी ते रु. ६ लाख कोटी इतकी प्रचंड निधीची तरतूद करावी लागेल. सरकार एवढी रक्कम कशी उभारणार आहे याबद्दल कुणी अवाक्षर काढत नाही. विरोधी प��्षही संसदेत एरवी कुठल्याही प्रश्नावर आकांडतांडव करतात पण या 'अन्न सुरक्षा ' कायद्याला मात्र मुकाट्याने मान्यता देतात ही काय भानगड आहे\nही भानगड वगैरे काहीही नाही. सरकार एखादी गोष्ट 'मोफत' वाटत असेल तर त्याला विरोध करून लोकांचा रोष ओढवून घेण्याची त्यांची इच्छा नाही. असल्या दिवाळखोर योजनांतून भ्रष्टाचाराला उदंड संधी मिळते हे तर उघडच आहे. त्यामुळेच अर्थव्यवस्थेतील उत्पादन-वितरण योजना, मागणी-पुरवठ्याचा समतोल, रोजगाराभिमुख गुंतवणूक, निर्यातीस चालना या सर्व गोष्टी मागे पडून अर्थव्यवस्था धोक्याची पातळी ओलांडेल. पण दहीहंडी, गणेशोत्सव, दुर्गापूजा याचीच धामधूम जास्त आहे. त्या गोंगाटात अर्थसंकटाची किणकिण वाचता येण्यासाठी लोकांना अर्थसाक्षर व्हायला वेळ नसेल तर अर्थव्यवस्थेची धूळदाण झालेली पाहण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nआपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\n(मूळ लेखक: अज्ञात) मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा \"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) [image attribution: coolcal2111 ] त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण हो...\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5035908229576649667&title=Friendship%20Day%20Celebrated%20in%20Old%20Age%20Home&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T10:32:02Z", "digest": "sha1:T6IWGISQ6OQCDEQHOLYQ7LXIUPFQ4U63", "length": 10362, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विद्यार्थ्यांनी जोडले ‘अभिनव’ बंध", "raw_content": "\nविद्यार्थ्यांनी जोडले ‘अभिनव’ बंध\nपुणे : येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीमधील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातील विद्यार्थ्यांनी नुकताच झालेला फ्रेंडशिप डे आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. या विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी मैत्रीचे आणि प्रेमाचे बंध जोडत एक नवी सुरुवात करत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.\nमित्र म्हटले की आपल्या डोळ्यासमोर शाळेतील किंवा कॉलेजमधील मित्र येतात; पण आपल्या आयुष्यात या सर्वांच्या आधी आलेल्या मित्राला मात्र आपण नकळतपणे विसरतो. ते मित्र म्हणजे आपले आजी-आजोबा. खरे तर आजी-आजोबाच आपले सर्वात पहिले मित्र असतात; मात्र जसे जसे आपण मोठे होतो तसे नवीन मित्र मिळत जातात आणि आईचा ओरडा खाण्यापासून वाचवणाऱ्या, आपल्या चुकांवर हळूच पांघरुण घालणाऱ्या, बागेत फिरायला घेऊन जाणाऱ्या, हातात खाऊची पुडी ठेवणाऱ्या या मित्रांचा आपल्याला विसर पडत जातो. अभिनव कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी याच आजी-आजोबांशी पुन्हा गट्टी करत त्यांना खऱ्या अर्थाने मैत्रीच्या बंधनात बांधले आहे.\nउतारवयाकडे झुकताना वृद्ध माता-पित्यांना आपल्या हाताशी आलेल्या मुलांच्या आधाराची गरज असते; मात्र आधाराचे हेच हात जेव्हा वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवितात तेव्हा इतर कोणत्या नात्याची अपेक्षा आणि प्रतीक्षा उरत नाही. अभिनव कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मात्र मनाची संवेदनशीलता जपत समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. मैत्री दिनानिमित्त अशाच नि:स्वार्थी नात्याची सुरुवात त्यांनी केली आहे.\nमैत्रीमध्ये मित्रांची सुख-दु:खे, त्यांच्या भावना हे समजून घेणे महत्त्वाचे असते. मैत्रीचे हे मर्म जाणून घेत विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-अजोबांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांची सुख-दु:खे जाणून घेतली. आपल्या या छोट्या दोस्तांना बघून आजी-आजोबा देखील खुश झाले. त्यांच्यामध्येच आपल्यापासून दुरावलेल्या नातवंडांचा शोध घेत त्यांचे मनसोक्त लाड केले. त्यांनी केलेल्या मैत्रीच्या बदल्यात आजी-आजोबांकडून त्यांना मिळालेल्या नि:स्वार्थी प्रेमाने हे विद्यार्थी देखील भारावून गेले आणि मैत्रीचे हे नाते कायम टिकवून ठेवण्याचा संकल्प या विद्यार्थ्यांनी या वेळी केला; तसेच आपल्या आई-वडिलांना वृध्दाश्रमात सोडू नका. त्यांना तुमच्या आनंदात मिळणारा आनंद त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका, असा संदेशही दिला.\n(मातोश्री वृद्धाश्रमात साजऱ्या झालेल्या आगळ्या वेगळ्या फ्रेंडशिप डेचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nTags: PuneAbhinav CollegeFriendship DayFriendGrandfather-GrandmotherMatoshri Old Age Homeपुणेमित्रफ्रेंडशिप डेमैत्री दिनअभिनव एज्युकेशन सोसायटीआजी-आजोबामातोश्री वृद्धाश्रमBOI\nआमदार नितेश राणे ��ांच्या वाढदिवसानिमित वृद्धाश्रमात फळवाटप माझा ‘नसामान्य’ मित्र शरद माडीकर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी किन्नरांशी दृढ केले मैत्रीचे बंध ‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra-wari/pandharpur-wari-2017-tukaram-maharaj-palkhi-2017-55763", "date_download": "2018-08-20T11:13:43Z", "digest": "sha1:Z3ACLFPU2DI3GWGPRJ6LJIOQSIZ2KOXY", "length": 14522, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pandharpur Wari 2017 Tukaram Maharaj Palkhi 2017 तुकोबांच्या पालखी मार्गावर शेकडो झाडांची कत्तल | eSakal", "raw_content": "\nतुकोबांच्या पालखी मार्गावर शेकडो झाडांची कत्तल\nबुधवार, 28 जून 2017\nअकलूज - \"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती येणे सुखे रूचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत नाही गुणदोष अंगा येत ' या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संतवचनाचा हा दाखला देत \"सकाळ' तसेच सरकारसुद्धा \"हरित वारी' हा उपक्रम राबवीत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला विजेच्या तारांना अडथळा येत असल्याचे सांगून संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर शेकडो झाडांची कत्तल केली जात आहे.\nअकलूज - \"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती येणे सुखे रूचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत नाही गुणदोष अंगा येत ' या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संतवचनाचा हा दाखला देत \"सकाळ' तसेच सरकारसुद्धा \"हरित वारी' हा उपक्रम राबवीत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला विजेच्या तारांना अडथळा येत असल्याचे सांगून संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर शेकडो झाडांची कत्तल केली जात आहे.\nसंत तुकाराम महाराजांची पालखी गुरुवारी (ता.29) जिल्ह्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्त्यां���ा परिसर स्वच्छ केला जात आहे. झाडांच्या बुंध्यांना चुना आणि काव रंगाचे पट्टे मारले जात आहेत. त्याच वेळी रस्त्याच्या शेजारी असलेल्या मोठ्या झाडांची कत्तलही केली जात आहे. सराटीकडून येणाऱ्या पालखी मार्गावर झाडांच्या कत्तलीचे हे विदारक चित्र पाहताना अनेक जण संताप व्यक्त करीत आहेत. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आघाडी सरकारच्या काळात अतिशय नियोजनपूर्वक या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला. वृक्षलागवड आणि संगोपन यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच चांगला निधीही उपलब्ध करून दिला. त्यामुळे सराटीपासूनचा पालखी मार्ग, अकलूजमधील बायपास रोड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाली. दहा-बारा वर्षांच्या प्रयत्नानंतर ही झाडे आता मोठी झाली आहेत. त्यामुळे अकलूजमध्ये वृक्षाच्छादित हरित रस्ते दिसत आहेत.\nरस्त्यांच्या दुतर्फा डेरेदार झालेल्या या झाडांच्या माथ्यावरूनच वीजवाहक तारा गेल्या आहेत. या तारांना अडसर ठरू नये. पालखी काळात त्यातून कोणताही अनर्थ होऊ नये. हे कारण सांगून ही झाडे अर्ध्यातून तोडली जात आहेत. अर्धवट तोडलेल्या झाडांच्या बुध्यांना पुन्हा पालवी फुटणार असली तरी या झाडांच्या वाढीचा वेग मंदावत आहे. काही झाडे जळून जात आहेत. एकीकडे वनविभाग राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेऊन कामाला लागला आहे. त्या अंतर्गत 1 जुलैला राज्यात चार कोटी झाडे लावली जाणार आहेत. सरकार \"हरित वारी'चा जागर केला जात आहे, तर दुसरीकडे पालखी मार्गावर वाढविलेली झाडे तोडली जात आहेत.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/577888", "date_download": "2018-08-20T11:26:26Z", "digest": "sha1:EXOOBL5U5SRAVDB6IDCMHN3PECHYOWY7", "length": 4424, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nअफगाणिस्तानात आत्मघाती हल्ला, 31 जणांचा मृत्यू\nऑनलाईन टीम / काबूल :\nअफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज आत्मघाती हल्ला झाला.यात 31 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 50 जण जखमी झाले आहेत.\nकाबूलमधील मतदान नोंदणीकरण केंदाबाहेर हा स्फोट घडवून आणला गेला.14 एप्रिलपासून काबूलमध्ये निवडणुकांसाठी मतदान नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर हा स्फोट घडवून आणल्याचा अंदाज आहे. येत्या 20 ऑक्टोबरला काबूलमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची स्थिती चिंताजनक झाली आहे.\nमंत्रालयासमोर वृद्ध महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न\nहे तर ‘सिधा रुपैया सरकार’\nयुक्तीवादानंतर छिंदमला जमीन मंजूर\nशिक्षकांच्या लढ्याला यश, सदोश रोस्टरची चौकशी होणार\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-double-packed-items-can-not-be-printed-packaged-items-57933", "date_download": "2018-08-20T11:24:32Z", "digest": "sha1:6GCCB4BPA2RLNZH42ZT6FSGV3MNMFYGF", "length": 15037, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news Double packed items can not be printed on packaged items पॅकबंद वस्तूंवर दुहेरी किंमत छापता येणार नाही | eSakal", "raw_content": "\nपॅकबंद वस्तूंवर दुहेरी किंमत छापता येणार नाही\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nमुंबई - एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा, या राज्य शासनाने केलेल्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापनशास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमामध्ये बदल केले आहेत.\nमुंबई - एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूंवर दोन (दुहेरी) कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) छापण्यास आळा घालण्यात यावा, या राज्य शासनाने केलेल्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाच्या ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापनशास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमामध्ये बदल केले आहेत.\nएकाच प्रकारच्या पॅकबंद (आवेष्टित) वस्तूवर दोन (दुहेरी) एमआरपी छापण्याच्या प्रथेविरुद्ध राज्य शासनाच्या वैधमापनशास्त्र यंत्रणेने मागील वर्षी राज्यभरात विशेष मोहीम उघडली होती. त्यामध्ये दोन एमआरपी छापणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांविरुद्ध खटले नोंदविण्यात आले होते. या यंत्रणेच्या कारवाईस संबंधित कंपन्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर तसेच न्यायालयात आव्हान दिले होते. ही प्रथा बंद व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या वैधमापनशास्त्र यंत्रणेमार्फत मंत्री बापट व नियंत्रक गुप्ता यांनी केंद्राच्या ग्राहक उपभोक्ता मंत्र��लयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्याची मागणी लक्षात घेऊन ग्राहक उपभोक्ता मंत्रालयाने वैधमापनशास्त्र (आवेष्टित वस्तू) नियमामध्ये दि. 23 जून 2017 रोजीच्या राजपत्राद्वारे आवश्यक ते बदल केले आहे. यानुसार आता एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूवर दोन एमआरपी छापण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमातील बदल हे 1 जानेवारी 2018 पासून अमलात येणार आहे.\nनियमात बदल होण्यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट व अपर पोलिस महानिरीक्षक तथा वैधमापनशास्त्र यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी विशेष पाठपुरावा केला होता. राज्याच्या वैधमापन यंत्रणेने एकाच प्रकारच्या पॅकबंद वस्तूवर दुहेरी एमआरपी छापण्याच्या प्रथेमध्ये सामील असलेल्या मोठमोठ्या कंपन्यांना वरील राजपत्राच्या अनुषंगाने सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्याबाबत नोटीस पाठविली आहे. त्याचप्रमाणे कायदा न जुमानता व ग्राहकांचे हित न जोपासता पॅकबंद वस्तूंची ऑनलाइन विक्री करणाऱ्या प्रमुख ऑनलाइन विक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. वैधमापनशास्त्र यंत्रणेच्या अहवालावरून नियमामध्ये आवश्यक ते बदल करून ऑनलाइन विक्रेत्यांनाही वैधमापनशास्त्र अधिनियम व त्याअंतर्गत नियमांच्या कार्यकक्षेत आणले आहे.\nदुहेरी \"एमआरपी' तक्रारींसाठी संपर्क\nपातळीवर कोकण विभाग - ई-मेल- -dyclmkokan@yahoo.in,\nव्हॉट्सऍप क्रमांक - 9404951828.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वि��्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/congress-mla-satej-patil-help-kolhapur-bus-accident-victims-1622835/", "date_download": "2018-08-20T11:37:30Z", "digest": "sha1:OLFDARW4C3OY6D5EIHV3VXQPFDL7AOLX", "length": 13893, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Congress MLA Satej Patil help kolhapur bus accident victims | बस अपघातानंतर मदत आणि टीका | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nबस अपघातानंतर मदत आणि टीका\nबस अपघातानंतर मदत आणि टीका\nकाँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मदतकार्यासाठी लक्षणीय सहकार्य केले.\nस्थानिक तरुणांनी सुरू केलेले मदतकार्य\nशिवाजी पुलावरील मिनी बस अपघातानंतर शासनाकडून मदत, शासनावर टीका आणि विरोधकांकडून सहकार्य असे तीन प्रकारचे प्रवाह दिसून आले. अपघात घडलेला शिवाजी पूल वादाचा विषय बनला आहे. मृतांच्या नातेवाइकांना राज्य शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पर्यायी नवीन पुलाचे बांधकाम रखडल्यानेच जुन्या अरुंद पुलावरून होणारी वाहतूक नागरिकांच्या अपघातातील निष्पापांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची टीका शिवसेनेने केली आहे. तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मदतकार्यासाठी लक्षणीय सहकार्य केले.\nशिवाजी पुलाबाबत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या ५ वर्षांपासून शिवाजी पु���ाच्या बांधकामाचा विषय प्रलंबित असून, नवीन पुलाचे ८० टक्के कामही पूर्ण झाले आहे. या पुलाचे काम २० टक्के अपूर्ण असले तरी बराच काळ हा पूल अपूर्ण असल्याने त्याची मजबुती तपासावी लागेल. नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत जुना पूल वाहतुकीसाठी सुरूठेवावा अथवा बंद करावा या बाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनता यांना एकत्रित निर्णय घ्यावा लागेल.\nशिवाजी पुलाला परवानगी देण्यात हयगय होत असल्याने शिवसेनेने शासनावर टीकास्त्र सोडले आहे. पर्यायी नवीन पुलाचे बांधकाम रखडल्यानेच जुन्या अरुंद पुलावरून होणारी वाहतूक नागरिकांच्या अपघातातील निष्पापांच्या मृत्यूस कारणीभूत आहे, असा आरोप करून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी विकासकामांवर बंधन आणून निष्पाप नागरिकांचे जीव घेणारे कायदे कोणाच्या कामाचे, असा सवाल उपस्थित केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या पर्यायी पुलाचे काम रखडले आहे. विकासकामास आडकाठी घालणाऱ्या अशा कायद्यामुळे निष्पाप नागरिकांना मृत्युमुखी पडावे लागत आहे.\nसतेज पाटील यांची मदत\nअपघातातील मृतांना व जखमींना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला. मृतांना गावी पोहोचवण्यासाठी ११ रुग्णवाहिकांची सोय केली. पुणे येथून आलेल्या लोकांना परत पोहोचवण्यासाठी दोन मोटारींची सोय करण्यात आली. बाहेरगावावरून आलेल्या लोकांसाठी व मृतांच्या नातेवाइकांसाठी जेवणाची सोय केली. अपघातस्थळी पोहोचून सतेज पाटील यांनी सहकार्य केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. ��ी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/now-i-will-not-contest-elections-suresh-jain-43857", "date_download": "2018-08-20T10:46:07Z", "digest": "sha1:PMDGO2GHMY2URJE3PLVTH3LYB2PJWVEK", "length": 15083, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Now i will not contest elections : Suresh Jain आता मी निवडणूक लढविणार नाही - सुरेश जैन | eSakal", "raw_content": "\nआता मी निवडणूक लढविणार नाही - सुरेश जैन\nरविवार, 7 मे 2017\nजनतेने मला नऊ वेळा भरभरून मताने निवडून दिले आहे, मात्र आता मी निवडणूक लढविणार नाही. माझी कोणतीही धास्ती घेऊ नका असे आवाहन शिवसेना नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जळगाव येथे एका जाहीर कार्यक्रमात केले. यावेळी त्यांचे विरोधक असलेले भाजपचे विद्यमान आमदारही सुरेश भोळे व्यासपीठावर उपस्थित होते.\nजळगाव : जनतेने मला नऊ वेळा भरभरून मताने निवडून दिले आहे, मात्र आता मी निवडणूक लढविणार नाही. माझी कोणतीही धास्ती घेऊ नका असे आवाहन शिवसेना नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जळगाव येथे एका जाहीर कार्यक्रमात केले. यावेळी त्यांचे विरोधक असलेले भाजपचे विद्यमान आमदारही सुरेश भोळे व्यासपीठावर उपस्थित होते.\nजळगाव येथील बहिणाबाई उद्यानात लायन्स क्लबतर्फे खेळणी तसेच इतर साहित्य बसविण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी महापौर नितीन लढ्ढा, आमदार सुरेश भोळे,चंदूभाई पटेल उपस्थित होते.\nअध्यक्षपदावरून बोलताना जैन यांनी जळगाव शहराच्या विकासाबाबत चिंता व्यक्त केली. शहराच्या विकासासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगून ते म्हणाल���, सर्वच पक्षाच्या आमदार, खासदारांनी त्यांचा विकासनिधी शहराच्या विकासासाठी दिला पाहिजे. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना उद्देशून ते म्हणाले, आता माझी धास्ती बाळगायची गरज नाही, जनतेला मला नऊ वेळा भरभरून मताने निवडून दिले आहे. या पुढे मी निवडणूक लढविणार नाही. मी तुमच्या समोर उमेदवार असणार नाही. त्यामुळे तुम्ही निधी आणून जळगावच्या विकासाकडे लक्ष द्या. जळगावचा विकास झाला पाहिजे. निवडणुका झाल्यानंतर पक्षीय मतभेद विसरून शहराच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. स्वच्छतेत देशात जळगावचा 162 वा क्रमांक आल्याचे आपल्याला वाईट वाटते यापेक्षा चांगला क्रमांक येण्याची गरज होती. असे मतही त्यांनी व्यक्त केले.\nघरकुल गैरव्यवहाराच्या आरोपावरून सुरेशदादा जैन तब्बल साडेचार वर्षे कारागृहात होते. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी जाहीर कार्यक्रमात जाणे टाळले होते. जि.प,निवडणुकीत त्यांनी शिवसेना उमेदवारासाठी सभा घेतल्या परंतु पक्षीय वक्तव्य केले नाही. आज प्रथमच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत जाहीर वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगावच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार हे निश्चित आहे.\nजैन व राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे निकटचे संबंध आहेत. गेल्या आठवड्यात जामनेर येथे महाजन यांच्या निवासस्थानी जैन गेले होते त्यावेळी त्यांच्यात चर्चाही झाली. दुसरीकडे भाजपचे नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व मंत्री महाजन यांच्यात वाद वाढला आहे. जैन आणि खडसे हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील या राजकीय नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनग�� पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2018-08-20T10:58:38Z", "digest": "sha1:357URYZPBGLJKWRPURAPZKYXUBFZNPJ7", "length": 5520, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १७० चे - १८० चे - १९० चे - २०० चे - २१० चे\nवर्षे: १८८ - १८९ - १९० - १९१ - १९२ - १९३ - १९४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B2.html", "date_download": "2018-08-20T11:38:44Z", "digest": "sha1:5CIENRBVZGECM43ZCJ3RJMCZYAQOYENZ", "length": 21956, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | संसद अधिवेशनाचे सूप वाजले", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » संसद अधिवेशनाचे सूप वाजले\nसंसद अधिवेशनाचे सूप वाजले\nनवी दिल्ली, [१३ मे] – संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन आज बुधवारी अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या ३० पेक्षा जास्त बैठका झाल्या आणि अनेक महत्त्वाची विधेयके पारित करण्यात सरकारला यश आले.\nगेल्या २३ फेबु्रवारी रोजी हे अधिवेशन सुरू झाले होते. रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही आर्थिक कामकाजही करण्यात आले. २१ मार्च रोजी अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर २० एप्रिलपासून लोकसभेचे आणि २३ एप्रिलपासून राज्यसभेचे दुसर्या टप्प्यातील कामकाज सुरू झाले. जमीन अधिग्रहणावर सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाची मुदत ५ एप्रिल रोजी संपल्याने सरकारने पुन्हा नवा अध्यादेश जारी केला होता. त्यासाठी राज्यसभेचे कामकाज संस्थगित करण्यात आले होते. सदस्यांना नोटीस देण्यासाठी किमान १५ दिवसांचा वेळ मिळावा, यासाठी हे अधिवेशन २३ एप्रिलपासून बोलावण्यात आले होते.\nहे अधिवेशन फलदायी ठरले, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. या अधिवेशनात जनतेशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे करण्यात आली, असे ते म्हणाले. तर, राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी, या अधिवेशनात सदस्यांच्या व्यक्तिगत व्यवहारात आपल्याला बराच सकारात्मक बदल जाणवल्��ाचे मत व्यक्त केले. तातडीच्या मुद्यांवर चांगली चर्चा झाली, असेही ते म्हणाले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; ��श तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nक्रिकेट सट्टा काळ्या पैशाचा सर्वात मोठा स्रोत\n=एसआयटीचा तिसरा धक्कादायक अहवाल= नवी दिल्ली, [१३ मे] - क्रिकेट सामन्यांवर लावण्यात येणारा सट्टा हाच देशातील काळ्या पैशाची निर्मिती करणारा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-agitation-kalamba-filter-house-122696", "date_download": "2018-08-20T11:00:33Z", "digest": "sha1:5FPLUJRCGO2E5JYHJDEOXROOX2URN5TN", "length": 13150, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News agitation on Kalamba Filter house कळंबा फिल्टर हाउसची तोडफोड | eSakal", "raw_content": "\nकळंबा फिल्टर हाउसची तोडफोड\nरविवार, 10 जून 2018\nकोल्हापूर - शिवसेना गटनेते नियाज खान यांनी कळंबा फिल्टर हाउसवर आज हल्लाबोल केला. काचांची तोडफोड करून सुमारे तासभर फिल्टर हाउस बंद पाडले. अचानक झालेल्या घटनेमुळे फिल्टर हाउस कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.\nकोल्हापूर - शिवसेना गटनेते नियाज खान यांनी कळंबा फिल्टर हाउसवर आज हल्लाबोल केला. काचांची तोडफोड करून सुमारे तासभर फिल्टर हाउस बंद पाडले. अचानक झालेल्या घटनेमुळे फिल्टर हाउस कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.\nवाय. पी. पोवारनगर, जवाहरनगर परिसरात काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही यासंबंधी आक्रमकतेने प्रश्न विचारले गेले. अपुऱ्या पाण्यामुळे नगरसेवकांना लोकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. पंधरा दिवसांपूर्वी खान व नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. प्रभारी जलअभिंयंत्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले, पण पाणीपुरवठ्याची ओरड कायम असल्याने खान व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी एकच्या सुमारास फिल्टर हाऊसकडे धाव घेतली.\nअचानक घोषणाबाजी करत फिल्टर हाऊसमध्ये ते घुसल्याने कर्मचारी भयभीत झाले. फिल्टर प्लॅन्ट बंद केल्याने सुमारे एक तास पाणी उपसा बंद झाला. आयसोलेशन शेंडापार्क, राजेंद्रनगर, जवाहरनगर, स्वातंत्र्यसैनिक वसाहतीस पुढील भागातील पुरवठा खंडित झाला. ठोस आश्वासन मिळाल���याशिवाय फिल्टर हाऊस सुरू न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. येथील कार्यकर्त्यांनी टेबल उचकटून टाकले. फिल्टरच्या मुख्य दरवाजाला कडी घालून खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. कर्मचाऱ्यांना बाहेर काढून फिल्टरला टाळे लावले. खान यांनी प्रभारी जलअभियंत्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. फोन बंद असल्याचे खान यांनी सांगितले.\n...तर आयुक्तांच्या केबिनला घेराव\nआठ महिन्यांपासून सुधाकरनगर, वाय. पी. पोवारनगर येथे पाणी येत नाही. निवेदन दिले, आंदोलनं केली, पण अधिकाऱ्यांना जाग येत नाही. सोमवारी प्रश्न निकाल काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. नंतरही सुधारणा न झाल्यास आयुक्तांच्या केबिनला घेराओचा इशारा खान यांनी दिला.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:15:39Z", "digest": "sha1:EJO63NX6BZBXUWIKKSUUVKIDRHELS7BL", "length": 16780, "nlines": 185, "source_domain": "pcbtoday.in", "title": "बंद दरम्यान मुंबईसह राज्यात दिवसभरात काय घडले - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Notifications बंद दरम्यान मुंबईसह राज्यात दिवसभरात काय घडले\nबंद दरम्यान मुंबईसह राज्यात दिवसभरात काय घडले\nमुंबई, दि. २५ (पीसीबी) – मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला ठिकठिकाणी हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी सायन-पनवेल हायवेवर कळंबोलीजवळ पोलिसांची दोन गाड्या पेटवल्या. तर साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील जखमी झाले आहेत.\nसायन-पनवेल हायवेवर आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवल्याने, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या संपूर्ण आंदोलनामुळ��� मुंबई-पुणे महामार्ग दोन्ही बाजूने बंद आहे. मुंबईतल्या मुलुंडमध्ये मराठा मोर्चा आंदोलकांनी गाडीच्या टायरची जाळपोळ केली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी टायरपासून आंदोलकांना बाजूला सारत जळालेले टायर विझवण्याचे प्रयत्न केले. ठाण्यातल्या माजीवाडा ब्रिजजवळही आंदोलकांनी गाड्यांचे टायर जाळले.\nमानखुर्द – मानखुर्दजवळ आंदोलकांनी बेस्टच्या बसची तोडफोड केली आणि त्य़ानंतर बस पेटवली. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होत बसची आग विझवली.\nअहमदनगर – नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. आंदोलकांनी वन विभागाची जिप पेटवली.\nनाशिक – नाशिकरोड परिसरात आंदोलनाला हिंसक वळण.अनेक दुकानांसह एटीएमची तोड़फोड़ केली. बिटको पॉइंट, दत्त मंदिर चौकात तोडफोड.\nबारामती – संतप्त मराठा समाजाच्या तरुणांनी रस्ता रोको करत टायर जाळले, तर मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. इंदापूरमध्ये ठिय्या आंदोलन, सुरवड गावी एस टी बस फोडली.\nPrevious articleगेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर दगडफेक\nNext articleबिबवेवाडीत कारने वाहतूक पोलिसाला उडवले; प्रकृती गंभीर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nकाॅसमाॅस बँकेच्या फसवणुकीत पुणे, मुंबई, काेल्हापुरातील एटीएमचा वापर\nबजरंगने मिळवले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निध��\nराजगुरूनगर येथून स्वातंत्र्यदिनी गायब झालेल्या मुलाचा खून झाल्याचे उघड\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nबजरंगने मिळवले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-january-march-2009/", "date_download": "2018-08-20T10:32:24Z", "digest": "sha1:LPCL4KEW6ZHZD6APE3KDWONJAZUW25RZ", "length": 5741, "nlines": 74, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "संपादकीय – जानेवारी ते मार्च २००९ | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nसंपादकीय – जानेवारी ते मार्च २००९\nज्ञानाग्नीने अशी जयाची कर्मे जाळून जाती\nसुजाण नर ते त्या पुरुषा ते ‘पंडित’ऐसे म्हणती||\nपरम पूजनीय स्वामींची ‘भावार्थ गीता’ ‘रोज एकतरी ओवी अनुभवावी’ या तोडीची आहे. सुबोध मराठी भाषेमध्ये स्वामींनी ती अधिकच देखणी करून मांडली आहे.\nउपरोक्त ओवितीलच नव्हे तर संपूर्ण पुस्तिकेतील शब्दरचना इतकी अचूक आहे कि ‘यापरते दुसरे नाही’ असेच म्हणावेसे वाटते. आजकाल ज्ञान व माहिती यामध्ये गल्लत केली गाते. माहिती मिळवून पदवी वा तत्सम बिरूदांचा तिळा लावता येतो पण ज्ञान तर त्याच्याही पुढे दशांगुळे उरून राहते.माहितीला स्थैर्य नसते, तिच्यामध्ये नेमकेपणा नसतो, ती शब्दबंबाळ असते, गैरसमजाला, गोंधळाला तिथे भरपूर वाव असतो. अर्थापेक्षा अनर्थाला ती अधिक वाव देणारी असते आणि सत्यापासून तर ती दूरही असू शकते.\nज्ञान मुळातच भक्कम पायावर उभं असतं. पण, परंतुला तिथे स्थानंच नसतं.ते निरंतन प्रकाशमय असतं. जणु ते अग्नीतून तावून सुलाखून निघालेलं असतं आणि म्हणूनच ते शुद्ध स्वरूपात म्हणजेच शंभर नंबरी असतं. ज्ञानाचं तेज विलक्षण असतं. जेवढं अधिक मिळवावं तेवढं ते विनम्रता आणतं. ‘ज्ञ’ म्हणजे जाणणारा. आपापल्या क्षेत्रातील ज्ञानी माणसं ही ज्ञानसंपादनात संपूर्ण रममाण होतात. या जाणून घेण्याच्या प्रक्रियेतूनच त्याचा प्रवास जाणकाराकडून तज्ज्ञाच्या पातळीवर जाऊन पोहोचतो. याच ‘ज्ञ’ला ‘त’ची जोड मिळुन तत्+ज्ञ होऊन त्या त्या विषयातील अंतिम ज्ञानाचा जणु तो कर्ता होतो. त्याला गुरुपद प्राप्त होते.\n‘स्व’च्या माध्यमातून समष्टीच्या विकासार्थ जीव�� व्यतीत करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. ज्ञानाच्या उपासनेमुळेच अहंकाराचा नाश होतो आणि माणसाचं माणूसपण देवत्वाच्या दिशेनं दमदार वाटचाल करू लागतं.\nसंपादकीय – सत् – असत्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/posters-chain-protesters-used-against-public-relations-officer-ulhasnagar-123533", "date_download": "2018-08-20T10:59:38Z", "digest": "sha1:VC64NJJK6FQOKKF2M2NJTV7AISXYGFF6", "length": 17341, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "In posters of chain protesters used against the public relations officer in Ulhasnagar उल्हासनगरात जनसंपर्क अधिकाऱ्याच्या विरोधात साखळी आंदोलनकर्त्यांची पोस्टरबाजी | eSakal", "raw_content": "\nउल्हासनगरात जनसंपर्क अधिकाऱ्याच्या विरोधात साखळी आंदोलनकर्त्यांची पोस्टरबाजी\nबुधवार, 13 जून 2018\nउल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये तब्बल 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरी देखील पालिका बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांनी साखळी आंदोलनाद्वारे भदाणेच्या विरोधात पोस्टरबाजी बाजी केली आहे.या आंदोलनकर्त्यांनी भदाणेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पालिकेने कॅबिनमध्ये मिळालेल्या घबाडांचा जबाबासाठी सात दिवसांचा अल्टीमेट भदाणे यांना नोटीसीद्वारे दिला आहे. अन्यथा पुढील कारवाई करण्यात येणार असा इशारा देखील दिला आहे.\nउल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये तब्बल 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरी देखील पालिका बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांनी साखळी आंदोलनाद्वारे भदाणेच्या विरोधात पोस्टरबाजी बाजी केली आहे.या आंदोलनकर्त्यांनी भदाणेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पालिकेने कॅबिनमध्ये मिळालेल्या घबाडांचा जबाबासाठी सात दिवसांचा अल्टीमेट भदाणे यांना नोटीसीद्वारे दिला आहे. अन्यथा पुढील कारवाई करण्यात येणार असा इशारा देखील दिला आहे.\nतत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी हे विशेष पद बहाल करताना या पदाअंतर्गत पाणी पुरवठा,शिक्षण आणि संपूर्ण शहराचा अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाचा अतिरिक्त पदभार सोपवला होता.मात्र हे असंवेधानिक पद असल्याच्या तक्रारी शिवसेना नगरस��वक राजेंद्र चौधरी,रिपाइंचे नगरसेवक भगवान भालेराव तर वणवा समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष निलेश पवार यांनी भदाणे यांच्या असंवेधानिक नियुक्तीची तक्रार थेट राज्यपाल व मुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री यांच्याकडे केली होती. निंबाळकर यांची बदली झाल्यावर आणि त्यांच्या जागी गणेश पाटील आयुक्तपदी आल्यावर त्यांनी भदाणे यांना सर्व अतिरिक्त पदांपासून मुक्त केले. विशेष म्हणजे भदाणे हे पूर्वनियोजित रजेवर जाण्याच्या आदल्या सायंकाळीच भदाणे यांच्याकडील अतिरिक्त चार्ज काढून घेण्यात आला.\nमात्र भदाणे हे रजेवर जाताना त्यांनी त्यांच्या कॅबिनची चावी मुख्यालयात जमा करण्याऐवजी घरी ठेवली. या कॅबिनमध्ये अनेक फाईली असण्याची आणि त्या गायब होण्याची शक्यता असल्याची तक्रार नगरसेवक राजेंद्र चौधरी, भगवान भालेराव , मनोज लासी यांनी केल्यावर मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे यांनी ही कॅबिन सील केली. दोन तीन दिवसानंतर ही सील केलेली कॅबिन आयुक्त गणेश पाटील, महापौर मिना आयलानी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. माजी नगरसेवक दिलीप मालवणकर, आरटीआय कार्यकर्ते प्रकाश तलरेजा या पंचांसमक्ष संपूर्ण कॅबिनमध्ये 387 दस्तावेजांचे घबाड मिळून आले. त्यात अनेक विभागाच्या विविध फाईली, कोरे धनादेश व महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग उपायुक्त दर्जाचे बोगस ओळखपत्र अशा दस्तावेजांचा समावेश आहे.\nदरम्यान 6 जून रोजी या घबाडांची मोजणी करण्यात आली. त्याला सात दिवसांचा कालावधी झाल्यावरही पालिकेच्यावतीने भदाणे यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ काल पालिकेसमोरच्या चौकात कारी माखिजा, जगदिश तेजवाणी, परमानंद गेरेजा, दिलीप मालवणकर, कुलदीपसिंह मथारू, सावी मथारू आदींनी साखळी आंदोलनाद्वारे भदाणेच्या विरोधात पोस्टरबाजी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.\nभदाणे यांच्या कॅबिनमध्ये जे 387 दस्तावेज मिळाले आहे. त्याचा जवाब सात दिवसात देण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. जवाब दिला नाही तर पुढील कारवाई करण्यात येणार असा इशारा देखील नोटीसीत देण्यात आला आहे.मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी ही माहिती दिली.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-08-20T10:56:25Z", "digest": "sha1:G4IE2S3PPWW3YOZG4J52L3TDOXRI3Q4N", "length": 5058, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:जगातील भौगोलिक प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तर · मध्य · दक्षिण · पश्चिम · पूर्व (शिंग)\nउत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन\nऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया\nपूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य\nध्रुवीय प्रदेश आर्क्टिक · अंटार्क्टिक\nपश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण\nअटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी\nआड���्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०१३ रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z150422041605/view", "date_download": "2018-08-20T11:25:25Z", "digest": "sha1:R5HRIGHDCY6FKTKX4JK2VI7KZUNDGZRX", "length": 14262, "nlines": 206, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गज्जलाञ्जलि - बाळ जा ! तप्ताश्रु हे येथ...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|\nकेला पद्यप्रपञ्च हा कष्टा...\nही तल्लख गोड कोण बाल \nप्याला भरला तुझ्याच साठी,...\nमाझ्या हृदयांत तूच राणी \nअपार शास्त्रीं रमे म्हणो ...\nसतेज काळे टपोर डोळे दिसाव...\nबुवा निस्सङग बैरागी श्मशा...\nन झाली भावगीताची अजुनी पू...\nमिळेना अन्तरीं तूझ्या मला...\nसखे तू पूस, चण्डोला, त्यज...\nबुझावूं मी किती तूते \nरुक्याचीं सोयरीं सारीं, फ...\nभवानी आमुची आऊ, शिवाजी आम...\nपदें पाण्यांत सोडूनी बसे ...\nकुणापाशी अता मीं प्रेम मा...\nकिती सृष्टीमधे सौन्दर्य द...\nमनीं होती असूया ती पळाली,...\nतुझ्या सम्भाषणाची मला लाभ...\nप्रेमावीण जीवाला कशाचा जी...\nशोकाच्या समुद्रीं खाऊनी ग...\nकिती करिशी विकाप कवे, असा...\nमी श्यामले, बन्दी तुझा वन...\nनाही तुझ्या मी पोटया गोळा...\nकिति मैल अन्तर राहिलें अप...\nजरि यौवनीं शिरलीस चञ्चल प...\nझुरतों तुझ्यासाठी परी कळण...\nतू आणि मी मिळुनी ऊथे द्दश...\nस्फूर्ती दिली तू, गाऊलीं ...\nनिज मैत्रिणीला घेऊनी तरुण...\nयेथेच गे तू चाखिली कवितें...\nकेला तिने सहजेक्षणें हत्प...\nप्रेम कोणीही करीना कां अश...\n“प्रेम होतें, तें निमालें...\nवहवा रे वाचिवीर प्रेमपाठी...\nदैवयोगें ध्येय आता भेटण्य...\nऐकटे येऊनि येथे ऐकटें जाण...\nजीव तूजा लोभला माझ्यावरी ...\nती म्हणाली, “साङग हे होती...\nप्रेम होऊना तुझ्याने, प्र...\nवानिती काव्यांत जेथे भाट ...\nप्राशितों सौन्दर्य तूझें ...\nजीवघेणी काय लीला ही तुझी ...\nपुष्प नामी तू लताग्रीं पा...\nरम्य लाली अम्बरीं राहिली ...\nसर्वदा सञ्जीवनी तुझिया स्...\nरसज्ञ हो, पहा वसन्त पातला...\nवाट किती पाहुं तरी \nमानिनि, जाणार तुझा राग कध...\nलाज जरा, हास जरा, हास तू ...\nभिल्लीण न तू सुन्दरि, बाण...\nश्यामाच म्हणूं काय तुला श...\nकोठे तरि जाऊं बसुनी शीघ्र...\nहोतास कसा मित्र निका तू \nसखये, काय करूं मी \nव्यर्थ पूर्वी म्हटलें की ...\nभावपुष्पें फुललीं ही मधु ...\nतूजवाचूनि सुनी नीरस जाऊ र...\nशैशवींचा सहज स्नेह पुन्हा...\nजहाली ऊषा जागी सखे, तूहि ...\nगडे, नको छळुं आता, सुचे न...\nअगोट लागुनि ही तर्त जाहली...\nफिरायला हवाशीर थण्ड या प्...\n“तिच्यासमक्ष न ये ओळ ऐकही...\nतुझाच दास न लागे सखे, तुझ...\nहाल काय दासाचे, काळजी न ख...\nमी तुझ्यावरी कवनें गाऊलीं...\nमोतियाचा सतेज हा गजरा चेह...\nमूर्ति तुझी देखतांच मी पड...\nद्दष्टि तुवां फेकतांच देह...\nकाय करूं यापुढे प्रेय कुठ...\nऊठ, ऊठ, नदीकाठ पाहुं सर्व...\nरसोदात्त भावगीत रचूनी तुझ...\nपहा कसें गौरविलें कुठे कु...\nआनन्दकन्द लोकीं हा शाहु ब...\nआहेस तू जागीं हें खोटें ख...\nजमल्यास आज तारा अथवा खुशा...\nतू भासलीस मागे काव्यात्म ...\nगोरी सलील सुन्दर तू भेटता...\nअव्याज आणि राजस तू भेटतां...\nयेतां दिनान्त सन्निध येती...\nजातां टळूनि आवस वाढेल ह्र...\nहें काय सृष्टिवैभव चौफेर ...\nहें काय असें होऊ \nकां दया ये न तूते दीननाथा...\nकुणाला कुणी निर्मिलें आणि...\nपूरे पूर्वजांच्या जयांची ...\nअसो देव किंवा नसो, कां बर...\nअसे यौवनीं केस कां पाण्ढर...\nगमे स्वामि, संसार सारा तु...\nपाहतां सुन्दरी या पथीं &n...\nये राज्य कोण, कोणा फकीरी,...\nतुजवीण सखे, मज कोणि नसे, ...\nगज्जलाञ्जलि - बाळ जा \nडॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.\nTags : gazalkavitamadhav julianpoemकविताकाव्यगजलमराठीमाधव जूलियन\nअर्थोऽहि कन्या परकीय ऐव\n तप्ताश्रु हे येथेच ढाळूं दे मला,\nजा गडे, कां हात आता घालिशी माझे गळां \nआग्रहें तूझ्याच घेऊं दूध मी, याने परी\nशान्त होऊ काय हा जो डोम्ब चित्तीं पेटला \nतें प्रसूतीचें न ठावें दुक्ख यासाठीच का\nलागती जीवास कन्यादान - दुक्खाच्या कळा \nवाटतें लक्ष्मीच कोणी ने हृदींची चोरूनी,\nदान मी केलें जरी मोठा करूनी सोहळा \nतूज पुत्राच्या ठिकाणीं मानिलें मोहूनि मी\nकष्टलों की या जगीं लागोत ना तूते झळा.\nसासरीं तूझ्या अता मी वागणें चोरापरी -\nसाङगशी काही तरी लाडांत की ‘तेथे चला’\nतू स्मृती मत्प्रीतिची - आता न तू माझी अशी.\nजागच्या जागींच मी चिन्तेंत तूझ्या वेगळा.\n निष्काम सेवा सासरीं सौख्यें करी,\nकां न मातेची आशा कन्येस ती साधे कला \nअश्रु कां नेत्रीं तुझ्या ���ौभाग्यसम्राज्ञी मुली \nदेख भावी स्वर्ग - माझा तोड, जाऊं दे लळा \nरम्यरङगी स्वर्ग तो अश्रूंतुनी भासे जसा\nतो गिरी वृष्टींतुनी सौवर्ण तेजाने भला.\nपूस डोळे, हास बेटा \nचुम्बनाने गोड सम्पो वास तूजा येथला.\n हाकारितें त्या मण्डपीं कोणी तुला.\nराहणें आशाश्मशानीं यापुढे मी ऐकला.\nगणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/manoranjan/tv-serial", "date_download": "2018-08-20T11:33:51Z", "digest": "sha1:7LY3OOUHZYE3SGGIVTSVFMDPGFUSWGZS", "length": 8995, "nlines": 103, "source_domain": "weeklyamber.com", "title": "टि. वी. मालिका \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- मनोरंजन -- टि. वी. मालिका\n1\t मराठीची पहिली Bigg Boss ठरली मेघा धाडे 5\n2\t 'प्रेमा तुझा रंग कसा'तून उलगडणार गुलाबी प्रेमाची काळी बाजू, सुरु झाला शो 3\n3\t सलमान खानने भरले 'डॉ, हाथी' यांचे हॉस्पिटल बिल 3\n4\t विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का, अजिंक्य समोर अनोखा पेच 3\n5\t 'प्रतिज्ञा' फेम अमिता अद्गाता यांचे निधन, फुफ्फुसं निकामी झाल्याने मालवली प्राणज्योत 26\n6\t करण परांजपेचा वयाच्या 26व्या वर्षी मृत्यू 51\n7\t दुध विकणा-याचा मुलगा झाला सुपर डान्सर, मिळाले इतक्या लाखांचे बक्षीस 36\n8\t मराठी विनोदी अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज, प्रकृती गंभीर 71\n9\t लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट 'तुझं माझं ब्रेक अप', 137\n10\t ‘पहरेदार पिया की’ मालिका तातडीने बंद करा 136\n11\t अहमदनगरच्या 'नंदिनी-अंजली’ बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या 'संगीत सम्राट’\n12\t निर्मिती सावंत-किशोरी शहाणेचं कमबॅक, ही आहे ‘जाडूबाई जोरात’ 124\n13\t अक्कासाहेबांचं 'पुढचं पाऊल' थांबणार... 122\n14\t 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर झाला मृत्यू, 232\n15\t 'का रे दुरावा' करणार प्रेक्षकांना अलविदा 204\n16\t अभिनेत्री मृणाल दुसानीस नुकतीच विवाहबंधनात अडकली 197\n17\t फेब्रुवारीला मृणाल लग्नगाठीत 207\n18\t फेब्रुवारीला मृणाल लग्नगाठीत 181\n19\t चिन्मय उदगीरकर-गिरीजा जोशीचं झालं शुभमंगल 314\n20\t दिशा वाकाणी लग्नगाठीत अडकली 369\n21\t जान्हवीचं चांदण्यातलं डोहाळेजेवण,रविवारच्या महाएपिसोडमध्ये 268\n22\t 'माझे पती सौभाग्यवती' 265\n23\t अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा या जोडीनं विजेतेपद पटकावलं 237\n24\t नच बलिये ७ मध्ये पहिल्या तिघात मराठमोळी अमृता 247\n25\t तिला जीवे मारण्याची धमकी 262\n26\t साधीभोळी दिसणारी सखी रिअल लाइफमध्ये आहे ग्लॅमरस आणि फन लविंग 251\n27\t ‘असे हे कन्यादान’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार 273\n28\t आपण महिला मुर्ख असतो, कारण 223\n29\t शशांकचा खळबळजनक आरोप..... 219\n30\t ..अशा दोन्ही कारणामुळे मालिकेतून कलाकार 'गायब' होतात. 277\n31\t मालिकेत काय दाखवावं यावर चॅनेलचा हक्क 668\n32\t दयाबेन-जेठालालची ही क्यूट मुलगी\n33\t 'तारक मेहता का उल्टा चश्मा'-जास्तीत जास्त स्टार्स आहेत विवाहित- 270\n34\t छोट्या पडद्यावर खंडेरायाची छाप 234\n35\t Bigg Bossमधून आऊट झाला प्रणित भट्ट 243\n36\t 'पवित्र रिश्ता'चा हा अभिनेता, उपचारासाठीसुध्दा पैसे नाहीत 287\n37\t इराणींच्या अभिनयाच्या उरणार केवळ 'स्मृती'\n38\t अभिनेत्री स्पृहा जोशी अडकली लग्नबेडीत 282\n39\t चिन्मय मांडलेकरने घोड्याचा चांगलाच धसका घेतला 273\n40\t आमचा घटस्फोट वगैरे काहीही झालेला नसून या सगळ्या अफवा 749\n41\t सनी लियोनचे रौद्र रुप 299\n42\t सव्वाशे किलो फुलं राज्याभिषेकाला 272\n43\t चॅनलचा लोचा' 288\n44\t देवयानी'तल्या नायक संग्राम साळवीनेही मालिकेला रामराम ठोकयला. 394\n45\t अशा का वागता\n46\t सुरभी खंडेरायाची ‘म्हाळसा 315\n48\t या अभिनेत्रीला थायरॉईड आजारामुळे सोडावे लागले करिअर 460\n49\t ख-या आयुष्यात विवाहित नाहीये दया भाभी - 376\n50\t सारेगमप या रिअॅलिटी शोची विजेती पुण्याची जुईली जोगळेकर 390\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 204\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Elmer-Malika/1261.aspx", "date_download": "2018-08-20T10:36:40Z", "digest": "sha1:4DWF6MCZD7XLNKUECUI2QXRGUAMP2VJX", "length": 26901, "nlines": 160, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "ELMER MALIKA", "raw_content": "\nएल्मर, एल्मर आणि अनोळखी पाहुणा मित्र, एल्मर आणि हरवलेला टेडी, एल्मर आणि वारा, एल्मर आणि विल्बर\nएल्मरच्या आनंदी विश्वाची रंजक सफर... एल्मर हा एक हत्ती, पण अंगावर पॅचवर्क असलेला आहे की नाही गंमत आहे की नाही गंमत या पॅचवर्कवाल्या हत्तीच्या गोष्टीही गमतीशीर आहेत. एल्मरच्या या मजेशीर गोष्टींची छोटेखानी पुस्तकं लहानग्यांना वेगळ्याच विश्वात घेऊन जातील. मूळ डेव्हिडमॅकी यांच्या गोष्टींचा डॉ. वृषाली पटवर्धन यांनी सुरेख अनुवाद केला आहे. ... तर हा एल्मर... पॅचवर्कवाला हत्ती... या पॅचवर्कमध्ये काळा, पिवळा, निळा, लाल, सफेद असे नानाविध रंग आहेत. तो सर्वांमध्ये उठून दिसतो तो केवळ त्याच्या या वेगळ्या शरीरामुळेच नाही तर त्याच्या आनंदी स्वभावामुळेही तो सर्वांमध्ये वेगळा आहे. स्वत:ही आनंदी राहायचं आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवायचं हाच त्याच्या जीवनाचा फंडा आहे. त्याचा स्वभावही गमत्या आहे. सतत जोक्स करून तो दुसऱ्यांना हसवतो आणि आजूबाजूचं वातावरण आनंदी ठेवतो. एल्मरच्या या गोष्टीमधून खूप काही शिकण्यासारखं आहे. माणसाने आनंदी कसं राहावं, दुसऱ्याला समजून घ्यावं, लोकांना मदत करावी... अशी एक नाही तर अनेक गोष्टी एल्मरकडून शिकता येतील अशा आहेत. कांगारूला स्पर्धेत उंच उडी मारायला एल्मर शिकवतो आणि त्याला मदत करतो. हत्तीच्या पिल्लाचं हरवलेलं टेडी शोधण्याचं कामही एल्मर अगदी मनापासून करतो. तर त्याच्याचसारखं पॅचवर्क, पण सफेद-पांढऱ्या रंगाचं असलेल्या भावाला जमिनीवर आणतो. कांगारूला स्पर्धेसाठी केलेली मदत असो, वा एल्मरचा ‘फजिती डे’ असो, की सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एल्मरचं उडणं असो... एल्मरची प्रत्येक गोष्टी लहानगेच नाहीत तर मोठी मंडळीही त्याचा आनंद करतील यात शंकाच नाही. डेव्हिड मॅकी यांच्या अफलातून कल्पनांप्रमाणेच त्यांच्या चित्रांनीही या गोष्टी अधिक वाचनीय आणि वेधक झाल्या आहेत. एल्मरच्या गमती-जमती या चित्रांमधून ठळकपणे आपल्या भावविश्वाचा ठाव घेतात. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरा���चा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करू��� ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0.%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0/word", "date_download": "2018-08-20T11:23:18Z", "digest": "sha1:GTUYCXQYUYL3YXNCX2EXSHTSWVHUFRBH", "length": 8839, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - मयूर भरत्सार", "raw_content": "\nगणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय मग कोणती पूजा करावी\nमयूर भरत्सार - आदिपर्व\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nआदिपर्व - बकासुरवध पूर्वार्ध\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nआदिपर्व - बकासुरवध उत्तरार्ध\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार - सभापर्व\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nसभापर्व - राजसूय यज्ञ\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nसभापर्व - दुर्योधनाचा द्यूतनिश्चय\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार - वनपर्व\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार - विराटपर्व\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nविराटपर्व - अभिमन्यु विवाह\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nमयूर भरत्सार - उद्योगपर्व\nमयूर भरत्सार काव्यात महाभारतातील प्रसंगांचे अति सुंदर वर्णन केलेले आहे.\nकोणत्याही पूजेसाठी गणपती म्हणून चिकणी सुपारीला महत्व आहे, मग बाकीच्यांना कां नाही\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:04:26Z", "digest": "sha1:J747MRYYV5LH3VPOREDU3TWZYW4FR456", "length": 12858, "nlines": 320, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: वारसा", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nआजोबांच्या दवाखान्यातली बाटली. टांगानिका टेरिटरी त�� हिंदुस्थान एवढा मोठा प्रवास बोटीने करून ती बाटली भारतात आली. पु्ण्यातल्या भाड्याच्या घरात राहिली, मुंबईला राहिली, नंतर फिरतीच्या नोकरीमधली सगळी बदलीची गावं तिने बघितली. मग पुन्हा पुण्यात, अजून एक नवं घर. तब्बाल ऐशी नव्वद वर्षं आपल्या नाजुक तब्येतीला सांभाळत ती झाकणाला धरून होती. या वर्षी मात्र तिच्या मधे काच बसवलेल्या पत्र्याच्या झाकणाने राम म्हटलं.\nइतकी वर्षं वडलांची आठवण म्हणून आईने जपून वापरलेली बाटली अखेर बिनाझाकणाची होऊन तिच्या लोणच्याच्या बरण्यांच्या ताफ्यातून बाहेर पडली, आणि \"यात काहीतरी छान लाव\" म्हणून माझ्याकडे आली.\nकेवढं जग बघितलंय या बाटलीने \nतिने आजोबांकडे भक्तीभावाने येणारे मसाई पेशंट्स बघितले असतील.\nआजोबांच्या मागे सगळ्या मुलांची शिक्षणं खंबीरपणे पूर्ण करणार्या आजीची धडाडी बघितली असेल.\nआपल्या वडलांचा वारसा चालवणार्या त्यांच्या लेकीकडे त्याच भक्तीभावाने येणारे पेशंट्स बघून तिला आफ्रिकेतले दिवस आठवले असतील.\nही बाटली मला कुणाकडे सुपुर्द करायची वेळ आली, तर माझ्याविषयी सांगण्यासारखं तिच्याकडे काय असेल बरं\nतुझ्या पानाफुलांच्या प्रेमाअनुरूप तू त्यातही प्लॅंटच लावलस... तेच सांगायसारखं असेल :-)\nआनंद, तिला सांगण्यासारखं काहीतरी मिळू देत म्हणजे झालं ... ते झाडांविषयी असेल तर बेस्टच\nती सुंदर कोवळी पानं...म्हणजेच नवजीवन....त्या बरणीला खूप काही असेल तुझ्याविषयी सांगायला...नक्कीच... :)\nखूप आवडली पोस्ट... :)\nआपल्या मागच्या पिढ्यांचं आयुष्य किती खडतर होतं याचा विचार केला म्हणजे वाटतं ... आपल्याला सगळं इतकं सहज मिळालंय, ते आपण कारणी लावतो आहोत ना\nऐंशी नव्वद वर्षाची वस्तू\nअभिषेक, बहुतेक जर्मन बनावटीची आहे ती. आणि खरंय. most brittle and still most hard\nअनघाला पुर्णपणे अनूमोदन.... गौरे त्या बरणीतली चिमूकली पानं खूप बोलताहेत, सांगताहेत तसेही... तुझ्या लहानश्या तरिही खूप बोलणाऱ्या पोस्टसारखे \nतन्वे, तेरे मुह मे घी शक्कर :)\nसुपर लाइक..खूप सुंदर मनातले विचार उमटले आहेत. थोडं सेंटी पण छान वाटलं.\nकाका, वर वर दिसायला एवढ्या साध्या वस्तूला सुद्धा केवढा मोठा इतिहास असतो ना कधीकधी ... आपल्यासाठी ती वस्तू मग फार मोलाची होते.\nकोवळी पानं पाहून येऊ घातलेल्या वसंताची चाहूल लागली बघ. :) नुसता त्या बरणीला तू हात लावलास तरी किती संमिश्र भावना उमटत असतील गं\nख��ेच शेवटी ज्याची अमानत होती त्याकडे इतका प्रवास करून ती पोचलीच... सोबत नव्वद वर्षाचा इतिहास घेऊन...\nश्रीताई, मला तर आधी वाटत होतं ही जपून आतच ठेवून द्यावी म्हणून. पण मग म्हटलं, आपली उगाच अडगळ झालेली तिलाही आवडणार नाही बहुतेक.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/konkan/palghar/", "date_download": "2018-08-20T10:47:32Z", "digest": "sha1:QZAO57TIAXRMZDCABLZOVXTYTSEMDYOF", "length": 7071, "nlines": 203, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "पालघर Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nइलाका तो कुत्तों का होता है, शेर का नाही, फडणवीसांचा ठाकूरांवर हल्ला\nपालघर पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ सामना\nपालघर पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि जाहीर सभा\nपालघरमध्ये राणे विरुद्ध शिवसेना\nजगप्रसिद्ध वारली चित्रकार, पद्मश्री जीव्या म्हशे यांचे निधन\nकाँग्रेसचे उदमदेवार शिंगडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल\n२०१९ च्या काँग्रेसच्या दिग्विजयाची सुरुवात पालघरच्या पोटनिवडणुकीतून होणार\nतलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nसेक्ससाठी ६० वर्षाच्या वृद्धेने नकार दिला म्हणून ३० वर्षाच्या तरुणाने...\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/11/07/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:10:49Z", "digest": "sha1:Q4643XJJ5RSSL5G2ZF2YVPT33UCOF63I", "length": 28739, "nlines": 125, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "कॉर्न आणि मिरचीचं ज��्मस्थान – मेक्सिको – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको\nमेक्सिकोला जायचं ठरलं तेव्हा उत्साहाबरोबरच मनात थोडी धाकधूक होती. आधी जमैकाला जाऊन आल्यामुळे पॅकिंगचा थोडासा अनुभव होताच, पण तरी मेक्सिकोला काय मिळते,काय जेवण असते याबद्दल गुगलवर शोधणं चालू केले. तिकडे चिकन, मटण, मासे खात असतील याचा अंदाज होता पण गुगलवर शोधल्यावर कळलं की मेक्सिकोत चित्रविचित्र किडेदेखील खातात. पण मी चिकन आणि कधीतरी मटण आणि मासे खाते आणि शिवाय सोबत नेलेल्या आपल्या डाळी, मसाले असतीलच हा विचार करून मी निश्चिंत होते.\nतब्बल ३० तासांचा प्रवास करून आम्ही मेक्सिकोला पोहोचलो. तिथे माझ्या नव-याचा मित्र आम्हाला घ्यायला आला होता, आधीच घराची सोय करून ठेवली होती त्यामुळे काही अडचण नाही आली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आम्हाला मेक्सिकोमध्ये सगळेच नवीन होते त्यामुळे धीरजच्या मित्रासोबतच आम्ही बाहेर गेलो. तिथे मार्केटमध्ये गेल्यावर लक्षात आले, अरेच्या इथे तर भाजी मंडई, खाण्याचे स्टॉल्स, कपड्यांचे स्टॉल्स, बऱ्यापैकी सगळे आपल्यासारखेच आहे. आम्ही पहिल्यांदा चिकन टाको विथ साल्सा खाल्लं आणि ते मस्त होतं.\nफार फार वर्षांपूर्वी मेक्सिकोमध्ये मायन आणि अझ्टेक संस्कृती होती. अझ्टेक लोक त्यांच्या पदार्थांमध्ये साध्या मिरचीचा वापर करत होते. त्यांच्या आहारामध्ये कॉर्न, कडधान्यं, वेगवेगळ्या रंगांच्या सिमला मिरच्या, टोमॅटो, रताळी, स्क्वॅश, हर्ब्ससोबतच टर्की, हरीण, ससा, वेगवेगळे लहान पक्षी यांचा समावेश होता. कॉर्न, हिरवी-पिवळी-लाल-केशरी सिमला मिरची, साधी मिरची, चॉकलेट यांचा जन्म तर मूळ मेक्सिकोमधलाच. १५२१ साली स्पॅनिश लोकांनी मेक्सिकोवर हल्ला केला. त्यानंतर साधारणपणे ३०० वर्ष स्पेनने मेक्सिकोवर राज्य केले तेव्हा कॉर्टेझ नावाच्या स्पॅनिश प्रवाशाकडून मेक्सिकोमधील मूळ लोकांना चिकन, मटण, बीफ, पोर्क, चीज यांची ओळख झाली आणि त्याचबरोबर स्पॅनिश लोकांना मायन आणि अझ्टेक लोकांकडून शेंगदाणे, चॉकलेट, अवोकाडो, कॉर्न, मिरची अशा काही पदार्थांची ओळख झाली. मेक्सिकन लोकांनी स्वातंत्र्य मिळवले त्यादरम्यान मेक्सिकन लोकांवर स्पॅनिश संस्कृतीबरोबरच स्पॅनिश पदार्थांचा देखील जास्त प्रभाव झाला. अशाप्रकारे हळू हळू ओरिजिनल मायन आणि अझ्टेक संस्कृती, स्पॅनिश, फ्रेंच, अमेरिकन खाद्यसंस्कृती मिळून मेक्सिकन खाद्यसंस्कृती तयार झाली.\nआपल्या भारतात जसे प्रत्येक राज्याच्या खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तशाच मेक्सिकोच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. जसे उत्तरेला मीट (बीफ, पोर्क, टर्की, डक) आणि दक्षिणेला चिकन आणि काही भाज्या हे कॉमन आहे. संपूर्ण जगामध्ये मेक्सिको हे तिथल्या टकीलासाठी प्रसिद्ध आहे. आगावे(एक प्रकारचे निवडुंग)च्या रसापासून टकीला बनवतात जी मेक्सिको आणि मध्य मेक्सिकोच्या हवामानाला अनुकूल आहे. मेक्सिकोमध्ये विकसित शीतपेयाचे उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सोडा हे तेथील लोकप्रिय पेय आहे. पण साध्या सोड्याऐवजी मेक्सिकन लोक फ्रुट-फ्लेवरचे सोडा, फ्रुट-फ्लेवरचे पाणी आणि ताज्या फळांचा रस पिणे जास्त पसंत करतात.\nमेक्सिकोमध्ये लोकांचे जेवण हे त्यांच्या उत्पन्नावर आधारित आहे. कामगार वर्गातील लोकांच्या आहारामध्ये तांदूळ, सोयाबीन, टोमॅटो, पेपर, पोर्क, कॉर्न किंवा गव्हापासून बनवलेले तोर्तीया यांचा समावेश असतो तर मध्यम आणि उच्च वर्गामध्ये अमेरिकन, युरोपियन पदार्थांचा समावेश असतो. कॉर्न पासून मेक्सिकन लोक पोझोल (एक प्रकारचे चवीला अतिशय छान असे सूप ), अतोले (गरम कॉर्न पासून बनवलेले चॉकलेट, वॅनिला, कॉफी, आणि वेगवेगळ्या फळांचा स्वाद असलेले पेय, टाको, तोर्तीया असे बरेच पदार्थ बनवतात. तोर्तीयाचा वापर केसदिया बनविण्यासाठी करतात, तर टाकोपासून बरेच पदार्थ बनवता येतात जसे चिकन टाको, बीफ टाको, फिश टाको, चीज टाको. अहाहा चीझ टाको अप्रतिम अगदी…छान गरम गरम टाको त्यावर त्यांचे वेगवेगळे प्रकारचे चीज आणि त्यावर ग्रीन आणि रेड साल्सा म्हणजे तर अगदी पर्वणीच…पूर्वीच्या काळी आपल्याकडे जसे चूल वापरायचे तसेच ते देखील चूल त्याचप्रमाणे लोखंडी तवे वापरायचे.आणि साल्सा तयार करण्याकरता किंवा एखादी पेस्ट तयार करण्याकरता पाटा-वरवंटा वापरायचे आणि अजून देखील मार्केटमध्ये गेल्यावर ब-याच स्टॉल्सवर पाटा-वरवंट्याचा सर्रास वापर होताना दिसतो. खेडेगावामध्ये तर अजूनही रोज त्याचा वापर करतात.\nबऱ्याचदा सकाळी माझा नवरा ऑफिसला निघाला की मी खास त्याच्याबरोबर ऑफिसपर्यंत जायचे कारण तिकडे सकाळी लागलेले नाश्त्याचे आणि ज्यूसचे स्टॉल्स. तिथे सकाळी ६ वाजल्यापासूनच गल्लोगल्ली स���टॉल्स लागतात त्यामधल्या टाकोचे वेगवेगळे प्रकार, चुरोज, हॉर्चाता, फ्राईड एग, मेक्सिकन पोटॅटो ऑम्लेट असे बरेच पदार्थ असतात आणि ज्यूसचे स्टॉल्स असतात. मी नाश्ता क्वचितच केला पण मी ज्यूससाठी खास जात असे… मॉर्निंग वॉकही व्हायचा आणि त्यानंतर आपल्यासमोर काढलेला ताज्या फळांचा मस्त फ्रेश ज्यूस व्वा… मेक्सिकोमध्ये जेवढ्या लोकांना भेटले त्यापैकी बहुतेक लोक घरी जेवण बनवतच नाहीत. नाश्ता, लंच, डिनर सगळे बाहेरच करतात. हो पण त्यांचा सण असला की ते घरी स्वयंपाक करतात.\nप्रत्येक गुरुवारी आणि रविवारी मेक्सिको सिटीमध्ये बाजार भरतो आणि विशेष म्हणजे इतर लोकांसोबत उच्च मध्यम वर्गातील लोकसुद्धा तिथे बाजार करायला येतात. त्या बाजारात कपड्यांपासून ते फळे, भाज्या, चिकन, फिशपर्यंत सगळेच मिळते आणि सकाळी गेलो तर अगदी फ्रेश. मेक्सिकोमध्ये फळं खूप छान मिळतात. संत्री तर अशी मिळतात की खाऊन पोट तर भरते पण मन कितीही संत्री खाल्ली तरी भरणार नाही. आणि आंबा तर जणू काही हापूस आंबाच, कदाचित त्यापेक्षाही अतिशय गोड…\nमेक्सिकन लोक कशावरही लिंबू आणि लाल मिरची खाऊ शकतात पण त्यांची लाल मिरची अजिबात तिखट नसते त्याला एक वेगळीच छान चव असते. ते आंबा, चिंच, बिअरमध्ये देखील मिरची आणि लिंबू घेतात. आपण जर आपल्या आंब्यावर लिंबू-मिरची घेऊन ट्राय केले तर कदाचित आपल्याला आवडणार नाही पण तिकडे ते छान लागते त्यांच्या मिरचीची चवच वेगळी असते… आइस्क्रीममध्येही लिंबू, (लेमन झेस्ट, लिंबाचा रस, साखर, पाणी, चवीनुसार मीठ घालून लाकडी पॉटमध्ये हाताने फिरवलेले) आणि चिली फ्लेवर असतात, मी तर त्या लिंबाच्या आइस्क्रीमच्या प्रेमातच पडले होते. बिअरमध्येही लिंबू, मिरची, टोमॅटो सॉस, सोया सॉस मिक्स करून पितात.\nआपल्याकडे जसे वरूण म्हटलं की इंद्रदेव, सूर्य म्हटलं की अग्निदेव असं मानून त्यांची पूजा केली जाते तसेच मेक्सिकोमध्येसुद्धा आहे. मेक्सिकन लोक धार्मिक आहेत. तिकडे विशिष्ट सणाला विशिष्ट पदार्थ करतात. तिकडे देखील बरेच सण साजरे केले जातात. २ फेब्रुवारीला एक लोकप्रिय धार्मिक सुट्टीचा दिवस-डाया दे ला कॅन्डेलरीआ (Candlemas) असतो त्यादिवशी मेरीचे शुद्धीकरण करतात आणि येशू कडून आशीर्वाद घेऊन घरातील सगळी मित्र-मंडळी तमाले (tamale) वर ताव मारतात. तमाले ही एक पारंपरिक मेसोअमेरिकेन डिश असून कॉर्नपासून बनवलेल्या स्टार्ची डोमध्ये (कणीक) आवडीप्रमाणे चिकन, मटण, बीफ, फळे, भाज्या, चीज एकत्र करून त्याचं सारण केळीच्या पानामध्ये किंवा कॉर्नच्या सालांमध्ये वाफवले जाते आणि खाताना वरचे केळीचे किंवा कॉर्नचे साल काढून टाकून आतले तमाले आवडीप्रमाणे सॉस घालून सीझन केले जाते. २ नोव्हेंबरला डे ऑफ द डेड हा हॅलोवीन सारखा सण साजरा केला जातो, यावेळी अंडी आणि साखर मिक्स करून बनवलेला गोड ब्रेड (पॅन दे मूएर्तो) खातात. ख्रिसमसला रोमेरितोस (रोजमेरीबरोबर सॉस आणि बटाटे), बकलाव, टर्की, सुकलेले कॉडफिश शिजवून टोमॅटो, ऑलिव्ह आणि कांद्याच्या सॉसबरोबर सर्व्ह करतात. सप्टेंबरमध्ये सेंट्रल मेक्सिकोमध्ये जमून चिले एन नोगाडा (पोब्लानो चिले स्टफ विथ व्हाइट वॉलनट सॉस, लाल डाळिंब, आणि पार्स्ले ) खातात. हा पदार्थ मेक्सिकन ध्वजासारखा दिसतो.\nमेक्सिकोमध्ये इतक्या छान छान वस्तू मिळतात कि ज्यांना विंडो शॉपिंग आवडत असेल त्यांना तर अख्खा दिवशी कमीच पडेल. हाताने बनवलेले नेकलेस, शाली, कानटोप्या, वॉल म्युरल्स अशा सगळ्या गोष्टी इथे फार सुरेख मिळतात.\nअवोकाडोपासून ग्वाकोमोल हा साल्सा बनवतात हा साल्सा कुरकुरीत टाकोबरोबर खातात. मेक्सिकोमध्ये कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर हे कुरकुरीत टाको त्याबरोबर ग्वाकोमोली, रेड, ग्रीन साल्सा हे प्रत्येक जेवणाबरोबर दिलं जातं.\nआम्ही एकदा रविवारी पार्कमध्ये फिरायला गेलो होतो. मेक्सिकोमध्ये पार्क खूप आहेत आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे रविवारी नेहमीच तिथे सुवेनिएरचे स्टॉल्स, खाण्याचे स्टॉल्स असतात. त्यादिवशी आम्ही फिरत होतो, सगळे लोक काहीतरी हिरव्या रंगाच्या पापडावर चीज आणि सगळ्या प्रकारचे साल्सा घेऊन खात होते आम्ही तो पदार्थ खाऊन बघू असे ठरवले आणि घ्यायला गेलो तेव्हा कळले की तो हिरवा पापड हिरव्या कॉर्नपासून बनवलेला आहे त्यावर उकळलेला राजमा पसरवून त्यावर वेगवेगळे साल्सा, चीज, कॅक्टस, कोथिंबीर घालून सजवतात आणि मग खातात. छान लागतो चवीला… बरेच जण त्यावर फ्राय केलेले किडे-नाकतोडे घेऊन अगदी आवडीने खात होते. डिस्कवरीवर बघितले होते मेक्सिकन लोक किडे खाताना तेव्हा विचित्र वाटले होते पण मेक्सिकोमध्ये गेल्यावर काहीच वाटले नाही कारण ते त्यांचे एक प्रकारचे खाद्यच आहे, आणि त्यावरही लिंबू,मिरची घेऊन आपण भेळ खातो तसे अगदी आवडीने खातात.\nआम्ही Chichen Itza- सन पि���ॅमिड आणि मून पिरॅमिड बघायला गेले होतो त्यावेळेस हॉटेलमध्ये धीरजच्या मित्राने मुंग्यांच्या अंड्यांची भाजी ( अंडी, कॅक्टस, कोथिंबीर मिक्स करून तेलावर फ्राय करतात ) मागवली होती, मेक्सिकोमध्ये ही अंडी सिझनमध्येच मिळतात. लुद्विग (धीरजच्या मित्राचे नाव) टाकोवर ती भाजी, ग्रीन-रेड साल्सा,चीज घेऊन खात होता. मला मेक्सिकन खाद्यपदार्थांपैकी केसदिया आणि हॉर्चाता जास्त आवडले, मेक्सिकोत असताना मी ब-याचदा केसदिया करायची आणि तो खूप छान व्हायचा पण इथे बनवला तेव्हा त्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती नाही आली कारण त्यात वापरण्यात येणारे चीज. मेक्सिकोमध्ये केसदियासाठी वेगळे ( oxaca चे ओरिजिनल चीज )चीज वापरतात. हॉर्चाता बनवल्यावर मला मेक्सिकोमधल्या Casa de Tono या हॉटेलमधली चव आठवली, एकदम मस्त हॉटेल होते. तिथे पोझोले आणि हॉर्चाता छान मिळते अगदी.\n१. १/२ वाटी तांदूळ\n२. १ लिटर पाणी\n३. १ ते २ कप दूध /कंडेन्सड मिल्क\n५. थोडा वॅनिला इसेन्स\n१. प्रथम तांदूळ धुवून तांदूळ आणि पाणी, तांदूळ थोडे जाडसर राहतील अशाप्रकारे मिक्सरमधून फिरवून घ्यावे.\n२. वरील मिश्रणामध्ये दालचिनीच्या २ काड्या घालून कमीत कमी १२ तास फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.\n३. त्यांनतर त्यामध्ये दूध, साखर, वॅनिला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि अजून थंड हवे असल्यास बर्फ घालून सर्व्ह करावे.\n४. कंडेन्स्ड मिल्क वापरणार असाल तर साखर घालायची आवश्यकता नाही. बनवायला सोपे आणि चवीला अतिशय मस्त.\nनवीन नवीन रेसिपी ट्राय करायला,गाणी ऐकायला,आणि फिरायला आवडते. इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.\nफोटो – चित्रलेखा चौधरी व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकमेक्सिको खाद्यसंस्कृतीDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post डेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए\nNext Post छेनापोडं आणि दहीबरा\nअंक वाचून मजा आली. बटाट्याची गंमत व केरळ चा अनुभव आवडले.\nआवडली ही माहिती, रंगबिरंगी, वेगवेगळ्या वासांची नि चवींची. हाॅर्चाताच्या रेसिपीत तांदूळ कच्चेच ठेवायचे असतात का\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/olympus-pen-e-pm1-black-price-piNLtD.html", "date_download": "2018-08-20T11:12:09Z", "digest": "sha1:EUR6QUBN7462JP4FHN4AE3PSOKHLRCTX", "length": 14729, "nlines": 394, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक\nऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक\nऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक किंमत ## आहे.\nऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक नवीनतम किंमत Aug 18, 2018वर प्राप्त होते\nऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅकऍमेझॉन उपलब्ध आहे.\nऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 20,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील वि��्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया ऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.3\nऑप्टिकल झूम 3 X\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 Seconds\nमिनिमम शटर स्पीड 60 seconds\nस्क्रीन सिझे 3 Inches\nऑलिंपस पेन E पँ१ & ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/mukhya-batmya/?filter_by=popular", "date_download": "2018-08-20T10:54:30Z", "digest": "sha1:TNIJMCEYJHK6ILTKGOX3DKDGCGYSCMPP", "length": 8038, "nlines": 230, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मुख्य बातम्या Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nमुंबई माणूस डिजीटल वृत्तपत्राचे श्रीमती अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते शुभारंभ\nमाजी आमदार राजीव राजळे पंचतत्वात विलीन\nबातमितील ‘सत्यता’ तपासून बातमी देणे आवश्यक- आमदार आशिष शेलार\nविकास वेडा झालाय ही भाजपामधूनच आलेली स्लोगन… राज ठाकरे\nरिक्षाचालकाचा मुलगा टीम इंडियात\nफेरीवाल्यांकडून प्रशासनाला २ हजार कोटींचा हप्ता- राज ठाकरे\nकुठेही पळा, अटक करणारच – विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे\nमुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, पावसामुळे पसरले अंधाराचे साम्राज्य\nझिम्बाब्वेत चिनी कंडोमचा आकार पडतोय लहान\nमाध्यमांनी नि:पक्ष काम करावे- किशोरी शहाणे\nमुंबईपासून ‘ओखी चक्रीवादळ’ एक हजार किमीवर\nगुजराती भगिनी सुरक्षित आहेत का \nप्रभू येशूचे अद्वितीय कार्य\nबाइक रायडर सना इक्बालचा अपघाती मृत्यू\nइराण-इराक भूकंप; मृतांची संख्या ४५० वर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/astrology-news/daily-horoscope-astrology-in-marathi-wednesday-14-february-2018-1631074/", "date_download": "2018-08-20T11:37:07Z", "digest": "sha1:OLXPKJMHKMXIBFUMVIBNQGMRHSQDTFYL", "length": 17265, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "daily horoscope astrology in marathi Wednesday 14 February 2018 | आजचे राशीभविष्य, बुधवार, १४ फेब्रुवारी २०१८ | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १४ फेब्रुवारी २०१८\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १४ फेब्रुवारी २०१८\nसर्व बारा राशींचे भविष्य\nDaily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य\nकुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. वरिष्ठांची मर्जी राहील. राजकारण, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत व्यक्तिंसाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये वाढ करू शकाल. नवीन योजना राबविता येतील.\nगुरूलीलामृतचे पाठ करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. नवीन कामांची सुरूवात करू शकाल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, शेतीशी निगडीत व्यवसायिकांसाठी ग्रहांची अनुकूलता आहे. परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे.\nआजचा रंग –फिक्कट पिवळा\nगणपती मंदिरात दानधर्म करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. प्रवास जपून करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. मोठे आर्थिक निर्णय घेत असताना चर्चा करावी. जमीन, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.\nआजचा रंग – तपकिरी\nॐ केशवाय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. व्यावसायिक आणि कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कौटुंबिक कलह कमी होतील. स्थिरता प्राप्त होईल.\nगणेश अष्टकाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. कुणालाही गृहित धरून कामाचे नियोजन करू नये. प्रवास जपून करावेत. आर्थिक गुंतवणूक करीत असताना सावध रहावे. मोठे आर्थिक धाडस करू नये.\nगणपती व मारूतीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. महत्त्वकांक्षी योजनांचे नियोजन करावे. अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहका���्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. संतती विषयक अडीअडचणी सोडवू शकाल.\nॐ हरेय नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. बांधकाम व्यावसायिकांसाठी लाभाचा दिवस. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. वरिष्ठांची मर्जी राहील.\nॐ हरये नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. नोकरदार मंडळींना प्रवासाचे योग संभवतात. मोठया जबाबदारीला सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिक स्पर्धेला खंबीरपणे तोंड देऊ शकाल. भावंडांच्या गाठीभेटी होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.\nॐ हरये नमः या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन योजनांचा लाभ होईल. जुनी येणी वसूल करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा. व्यवसाय, नोकरीमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांची मर्जी राहील.\nआजचा रंग – हिरवा\nकालभैरवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. ग्रहांच्या अनुकूलतेमुळे स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.\nकालभैरव अष्टक पाठ सकाळी आणि संध्याकाळी करावा. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वादविवाद टाळावेत. कमोडिटी मार्केट, शेअर्सशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. पाणी, शेतीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना अनुकूल ग्रहमान आहे.\nकुलस्वामिनीला हिरव्या वस्तू अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मकर राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नोकरीमधील बदल, पगार वाढ यांसारखे प्रश्न मार्गस्थ होतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. वाहन सौख्य लाभेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-l30-201mp-silver-combo-with-lightweight-aluminum-tripod-price-pdqpc5.html", "date_download": "2018-08-20T11:02:56Z", "digest": "sha1:3VEXQ2TF65GMFYE6X72UBSFZZPJNZBYB", "length": 19621, "nlines": 453, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स ल३० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड\nनिकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलु���िनिम ट्रायपॉड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड\nनिकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉडस्नॅपडील उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 7,269)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 463 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR lens\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.1 million\nसेल्फ टाइमर Approx. 10 s\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन Approx. 230 k-dot\nनिकॉन कूलपिक्स ल३० 20 १म्प सिल्वर कॉम्बो विथ लीगतवेइगत अलुमिनिम ट्रायपॉड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-cyber-shot-dsc-wx50-point-shoot-digital-camera-black-price-p6BhY.html", "date_download": "2018-08-20T11:02:59Z", "digest": "sha1:A3KCKSFOAVAKU54X6C7KY3GVUTSJKQKH", "length": 22461, "nlines": 514, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट\nसोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nसोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jun 25, 2018वर प्राप्त होते\nसोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकक्रोम, होमेशोप१८, फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 9,275)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी सायबर शॉ�� दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 162 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे f/2.6 - f/6.3\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 10 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 19 Languages\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.2 MP\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/ 1600 sec\nमिनिमम शटर स्पीड 4 sec\nपिसातुरे अँगल 25 mm Wide Angle\nरेड इये रेडुकशन Yes\nमॅक्रो मोडे 5 cm\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460800 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 pixels (Full HD)\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9, 4:3\nइनबिल्ट मेमरी 19 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसोनी सायबर शॉट दशकं वक्स५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140725052548/view", "date_download": "2018-08-20T11:24:58Z", "digest": "sha1:QYASVMLG42ULVF5MIXRSNW4GPJQXWLRD", "length": 22305, "nlines": 123, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उपमालंकार - लक्षण ४", "raw_content": "\nमनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार|\nउपमालंकार - लक्षण ४\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nआतां या उपमालंकाराचें उदाहरण देतों-\n“ एकीकडून वडील मंडळींची भीति; आणि दुसरीकडून मला बघणें ( बघण्याची उत्सुकता ), ह्या दोहोंमध्यें ( सांपडल्यामुळें ) ( जिचा ) फार गोंधळ उडाला आहे अशा त्या हरिणाक्षीच्या, किंचित् उमलणार्या कमळाप्रमाणें सुंदर डोळ्यांचा, हायरे ( मला ) मुळींच विसर पडत नाहीं. ”\nह्या ठिकाणीं, उमलणार्या कमळाचा वाचक ‘ दलदरविन्द ’ हा शब्द, उपमान ( हा अर्थ ) दाखविणारा असून, त्याचा सौंदर्य, ह्या समानधर्मवाचक शब्दाशीं समास झाला आहे ; व त्यामुळें प्रतीत होणारी ( लुप्ता ) उपमा ही, ह्या श्लोकाचा संपूर्ण ( प्रधान ) वाक्यार्थ जो विप्रलम्भ-शृंगार, त्याला उपकारक अस���ार्या स्मृतिभावाला मदत करते, व त्या स्मृतीच्या द्वारा, येथें ( प्रधान असलेल्या ) विप्रलम्भशृंगाराला उपकारक होते ( शोभविते ), म्हणून ती अलंकार आहे. “ ह्या ठिकाणीं स्मृति ( हा व्यभिचारी भाव ) प्रधान असल्यामुळें व्यंग्य आहे ” असें म्हणतां येणार नाहीं; कारण ( ह्या श्लोकांतील ) ‘ मी विसरत नाहीं, ‘ ह्या शब्दांनीं, स्मृतीच्या अभावाचा निषेध करून, त्याद्बारां ( येथील ) स्मृति हा भाव शब्दानें स्पष्टपणें सांगितला आहे. तसेंच, ‘ ( श्लोकाच्या ) पूर्वाधात आलेल्या त्रास व औत्सुक्य ह्या परस्परांवर चढाई करूं पाहणार्या दोन ( व्यभिचारी ) भावांचा संधि ’ या ठिकाणीं प्रधान आहे ’ असेंही म्हणतां येणार नाहीं; कारण तो भावसंधि नायिकेशीं संबद्ध असल्यानें ( तिच्याप्रमाणें ) तो अनुवाद्य ( म्ह० उद्देश ) कोटींत येतो; आणि शिवाय तो ( भावसंधि श्लोकाच्या उत्तरार्धांत आलेल्या स्मृतिभावाचें अंग आहे; म्हणून, भावसंधि व उपमालंकार ह्या दोहोंनीं ( येथें ) स्मृति हा भाव उपस्कृत झाला आहे; आणि तो स्मृतिभाव व ‘ हा ’ ( हायरे ; व त्यामुळें प्रतीत होणारी ( लुप्ता ) उपमा ही, ह्या श्लोकाचा संपूर्ण ( प्रधान ) वाक्यार्थ जो विप्रलम्भ-शृंगार, त्याला उपकारक असणार्या स्मृतिभावाला मदत करते, व त्या स्मृतीच्या द्वारा, येथें ( प्रधान असलेल्या ) विप्रलम्भशृंगाराला उपकारक होते ( शोभविते ), म्हणून ती अलंकार आहे. “ ह्या ठिकाणीं स्मृति ( हा व्यभिचारी भाव ) प्रधान असल्यामुळें व्यंग्य आहे ” असें म्हणतां येणार नाहीं; कारण ( ह्या श्लोकांतील ) ‘ मी विसरत नाहीं, ‘ ह्या शब्दांनीं, स्मृतीच्या अभावाचा निषेध करून, त्याद्बारां ( येथील ) स्मृति हा भाव शब्दानें स्पष्टपणें सांगितला आहे. तसेंच, ‘ ( श्लोकाच्या ) पूर्वाधात आलेल्या त्रास व औत्सुक्य ह्या परस्परांवर चढाई करूं पाहणार्या दोन ( व्यभिचारी ) भावांचा संधि ’ या ठिकाणीं प्रधान आहे ’ असेंही म्हणतां येणार नाहीं; कारण तो भावसंधि नायिकेशीं संबद्ध असल्यानें ( तिच्याप्रमाणें ) तो अनुवाद्य ( म्ह० उद्देश ) कोटींत येतो; आणि शिवाय तो ( भावसंधि श्लोकाच्या उत्तरार्धांत आलेल्या स्मृतिभावाचें अंग आहे; म्हणून, भावसंधि व उपमालंकार ह्या दोहोंनीं ( येथें ) स्मृति हा भाव उपस्कृत झाला आहे; आणि तो स्मृतिभाव व ‘ हा ’ ( हायरे ) ह्या शब्दानें सूचित होणारा संताप हा अनुभाव-हीं दोघें ( म्ह० स्मृति हा व्यभिचारी भाव व संताप हा अनुभाव ) विप्रलंभशृंगारालाच उपकारक होतात; आणि म्हणूनच येथें त्याचें ( म्ह० विप्रलंभ शृंगाराचें ) प्राधान्य आहे. पण, अप्पय्य दीक्षितांनीं चित्रमीमांसा ( नांवाच्या आपल्या ) ग्रंथांत उपमेचीं दोन लक्षणें दिलीं आहेत, तीं अशीं-\n(१) उपमिति-क्तियेला ( म्ह० दोन वस्तूंची तुलना करण्याच्या क्तियेला ) सिद्ध करणारें, दोषरहित व व्यंग्य नसलेलें असें जें सादृश्याचें वर्णन, त्याला उपमालंकार म्हणावें. अथवा\n(२) स्वत:च्या निषेधांत ज्याचा शेवट होत नाहीं असें, दोषरहित व व्यंग्य नसलेलें सादृश्याचें वर्णन, त्याला उपमालंकार म्हणावें.हीं दोन्हींही लक्षणें चुकीचीं आहेत. कारण, विलक्षण ( म्ह० चमत्कारकारी ) शब्द हें ज्याचें स्वरूप, अथवा विलक्षण ज्ञान हें ज्याचें स्वरूप, तें वर्णन, ( स्वत: ) शब्दांनीं कधींही वाच्य होत नसल्यानें, त्याला ( वाच्य ) अर्थालंकार म्हणतां येणार नाही. आणि शिवाय तें सादृश्यवर्णन ( स्वभाव-त:च ) व्यंग्यरहित असल्यानें त्याला अव्यंग्य हें विशेषण लावणेंही व्यर्थ आहे. आतां, ‘ वर्णनाला विषय होणारें अदुष्ट व अव्यंग्य असें जें सादृश्य, ती उपमा ’ असें म्हणाल तर, ‘ जसा बैल तसा ( हा ) गवा ( आहे ) ’ ह्या वाक्यांत, उपमालंकार आहे असें म्हणण्याची पाळी येईल. त्याच-प्रमाणें, ‘ काल व उपसर्जन ह्यांच्या बाबतींतही हें ( अशिष्यत्व ) सारखेंच ( समजावें )’- ह्या ठिकाणींही असेंच; ( म्ह० ह्या वाक्यांतही उपमालंकार आहे असें मानण्याची पाळी येईल. ) कारण अशिष्यत्व वगैरे साधारण धर्म येथेंही असल्यानें त्याच्या योगानें, प्रधानप्रत्ययार्थ ह्या ( उपमाना ) चें\n( काल व उपसर्जन ह्या उपमेयांशीं होणारें ) सादृश्य येथेंही ( म्ह० या सूत्रांतही ) सांगितलें आहे. “ येथें ( ह्या सूत्रांत ) वचन भिन्न असण्याचा दोष असल्यानें, ( आमच्या उपमालक्षणातील ) अदुष्ट या विशेषणानें ( यांत होणार्या ) उपमेला टाळतां येईल, ” असेंही तुम्हांला ( म्ह० अप्पयदीक्षितांना ) म्हणतां येणार नाहीं. कारण प्रस्तुत ( सूत्र-) वाक्या-हून निराळ्या अशा दुसर्या एखाद्या वाक्यांत, ( सूत्रांतील दोन उपमेयांच्या ऐवजीं ) एकच उपमेय केलें तर, त्याच्याशीं ( प्रधानप्रत्ययार्थ या उपमानाच्या ) असल्येल्या सादृश्याला उपमालंकार मानण्याचा प्रसंग येईल. यावर तुम्ही म्हणाल, “ या ठिकाणी तुलनेची क्तिया सिद्ध झाली असली तरी येथें सादृश्याचें वर्णन ( मात्र ) नाहीं; कारण येथील सादृश्याचा विषय चमत्कार-कारी नाहीं; आणि कवीच्या व्यापाराचा विषय चमत्कार उत्पन्न करणारा असणें, यालाच वर्णन म्हणतात, ( म्ह० वर्णन या शब्दाचा हाच अर्थ ). ” पण हें ( तुमचें ) म्हणणें बरोबर नाहीं; कारण अशारीतीनें, ‘ चमत्कार-कारी ’ हे शब्द ( तुमच्या ) उपमेच्या लक्षणांत तुम्हांला भागच पडत असल्यामुळें, ‘ उपमितिक्तियानिष्पत्तिमत् ’ हें ( साददृयाला ) तुम्ही दिलेलें विशेषण व्यर्थ आहे. कारण जें सादृश्य ( नुसतें ) वरवर प्रतीत होतें, पण ( पूर्णपणें ) सिद्ध झालेलें नसतें, तें चमत्कृति उत्पन्न करीत नाही. याच-प्रमाणे ( तुमच्या, उपमेच्या ) दुसर्या लक्षणांत, ‘ ज्याचा शेवट निषेधांत होत नाहीं तें ’ ( सादृश्यवर्णन ) हें ( तुम्ही सादृश्यवर्णनाला दिलेलें विशे-षण ) निरर्थक आहे. कारण, व्यतिरेक अलंकारांत, कमल वगैरेंच्या सादृ-श्याचा केलेला निषेध, आणि अनन्वय अलंकारांत सादृश्याचा संपूर्णपणें केलेला निषेध, ( हे दोन्हीही ) चमत्कार उत्पन्न करणारे असल्यानें, त्या निषेधाकरितां ( त्या दोन्ही अलंकारांतील ) सादृश्य सांगितलें आहे, असें आम्ही पूर्वीच ( उपमाप्रकरणाच्या सुरवातीला ) म्हटलें आहे. शिवाय “ ( ह्या स्त्रीच्या ) गालावरून तिच्या स्तनप्रदेशावर पडणारा कुरळ्या केसाची बट , चंद्रबिंबावरून मेरु पर्वतावर लोंबणार्या ( काळ्या ) सापा-सारखा दिसत आहे. ” ह्या व ह्यासारख्या दुसर्या, श्लोकांत असलली उपमा ( स्वत:च ) मुख्य वाक्यार्थ होत असल्यानें, ( तिला ) अलंकार ( म्हणतां येणार ) नाहीं. पण तुमच्या ( म्ह. अप्पयदीक्षितांच्या ) उपमालक्षणांतील उपमितिक्तिया- निष्पत्तिमत् अदुष्ट व अव्यंग्य हीं ( सादृश्याची म्ह. ) सादृश्यवर्णनाचीं विशेषणें यांतील ( वरील श्लोकांतील ) उपमेला लागू असल्यानें, तुमचे उपमा-लक्षण या उपमेंत अतिव्याप्त होणार. ( मह. स्तनाभोगे०यांतील उपमेलाही उपमा-लंकार म्हणावें लागेल. ) ( मग बिघडलें कुठें ) “ ह्याही उपमेला ( उपमा-लंकाराचें ) उदाहरण म्हणा कीं, ” असें मात्र म्हणू नका. कारण मग व्यंग्य उपमेला उपमालंकारांतून काढून टाकण्याकरितां अव्यंग हें विशेषण देण्याचा तुम्ही केलेला प्रयास व्यर्थ होण्याची वेळ येईल. ‘ ह्या श्लोकांत, अभेदप्रधान उप्रेक्षा आहे ’ असें म्हणणेंही म्हणणेंही तुम्हांला शक्य नाहीं, कारण मग कल्पितो-पमा निर्विषय होण्याचा प्रसंग येईल. शिवाय, “ उपमान नांवाचा व्यापार ( क्तिया ) , तुलना करण्याची क्तिया सिद्ध होईपर्यंत राहतो, असा जर बोलण्याचा अभिप्राय ( बोलण्याची इच्छा ) असेल तर त्याला ( त्या व्यापाराला )उपमा अलंकृति म्हणावें ” या तुम्ही ( म्हणजे अप्पय्य र्दाक्षितांनीं ) स्वत: केलेल्या उपमेच्या लक्षणसूत्रांत, अलंकार म्हणून मानल्या गेलेल्या उपमेचाच निर्देश केला आहे. आणि पुन्हां त्याच ठिकाणीं , ‘ अलंकार ’ म्हणून मानलेल्या उपमेच्याच लक्षणांत, ‘ अदुष्टत्व व अव्यंगत्व हीं विशेषणें येतात, ’ असें तुम्ही म्हटलें आहे. आतां ‘ स्तनाभोगो० या श्लोकांत उपमान व उपमेय यामधील सादृश्य हें जें उपमेचें स्वरूप, त्याहून जास्त दुसरा वाक्यार्थंच नाहीं. मग तुमच्या ‘ स्तनाभोगे०’ मधील उपमेनें अलंकृत तरी कुणाला करायचें ) “ ह्याही उपमेला ( उपमा-लंकाराचें ) उदाहरण म्हणा कीं, ” असें मात्र म्हणू नका. कारण मग व्यंग्य उपमेला उपमालंकारांतून काढून टाकण्याकरितां अव्यंग हें विशेषण देण्याचा तुम्ही केलेला प्रयास व्यर्थ होण्याची वेळ येईल. ‘ ह्या श्लोकांत, अभेदप्रधान उप्रेक्षा आहे ’ असें म्हणणेंही म्हणणेंही तुम्हांला शक्य नाहीं, कारण मग कल्पितो-पमा निर्विषय होण्याचा प्रसंग येईल. शिवाय, “ उपमान नांवाचा व्यापार ( क्तिया ) , तुलना करण्याची क्तिया सिद्ध होईपर्यंत राहतो, असा जर बोलण्याचा अभिप्राय ( बोलण्याची इच्छा ) असेल तर त्याला ( त्या व्यापाराला )उपमा अलंकृति म्हणावें ” या तुम्ही ( म्हणजे अप्पय्य र्दाक्षितांनीं ) स्वत: केलेल्या उपमेच्या लक्षणसूत्रांत, अलंकार म्हणून मानल्या गेलेल्या उपमेचाच निर्देश केला आहे. आणि पुन्हां त्याच ठिकाणीं , ‘ अलंकार ’ म्हणून मानलेल्या उपमेच्याच लक्षणांत, ‘ अदुष्टत्व व अव्यंगत्व हीं विशेषणें येतात, ’ असें तुम्ही म्हटलें आहे. आतां ‘ स्तनाभोगो० या श्लोकांत उपमान व उपमेय यामधील सादृश्य हें जें उपमेचें स्वरूप, त्याहून जास्त दुसरा वाक्यार्थंच नाहीं. मग तुमच्या ‘ स्तनाभोगे०’ मधील उपमेनें अलंकृत तरी कुणाला करायचें शिवाय तुमच्या उपमा-लक्षणांत, वर्णनाचें विशेषण म्हणून तुम्ही सादृश्य हा शब्द योजिला आहे; पण तसें करण्याची कांहीं जरून नाहीं. कारण ( सादृश्य हा शब्द गाळून ) ‘ उपमितिक्तियानिश्पत्तिमद्वर्णनमुपमा शिवाय तुमच्या उपमा-लक्षणांत, वर्णनाचें विशेषण म्हणून त���म्ही सादृश्य हा शब्द योजिला आहे; पण तसें करण्याची कांहीं जरून नाहीं. कारण ( सादृश्य हा शब्द गाळून ) ‘ उपमितिक्तियानिश्पत्तिमद्वर्णनमुपमा ’ एवढेंच ( उपमेचें ) लक्षण तुम्ही दिले असतें तरी, तेवढयानें सुद्धां, तुम्हांला हवा असलेला अर्थ त्यांतून निघू शकला असता. अशा रीतीनें, ( म्हणजे “ वरील चर्चेमुळें ) ” स्वत:-सिद्ध, भिन्न व साधारणधर्मामुळें ( सर्वांना ) मान्य, असें, उपमानाशीं उपमेयाचें, शब्दांनीं वाच्य जें सादृश्य, तें एकदाच ( म्हणजे एकच वाक्यांत ) सांगितलें असेल तर ती उपमा. ”\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs?start=12", "date_download": "2018-08-20T10:45:53Z", "digest": "sha1:4HHYPQXDXO334BXCDCEKPMETLRTVPXIV", "length": 9572, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Video Songs - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'ड्राय डे' नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट\n'गोरी गोरी पान, फुलासारखी छान...' ही कविता आता नव्या अंदाजात गायली जात आहे. लहानपणी प्रत्येकांनी म्हंटलेल्या या कवितेचे आगामी 'ड्राय डे' सिनेमातील रिमिक्सने सध्या सुपरहिट कामगिरी केली आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव लिखित तसेच दिग्दर्शित 'ड्राय डे' सिनेमातील या सुपरहिट गाण्याबरोबरच, इतर गाणीदेखील देखील सिनेप्रेक्षकांमध्ये तुफान प्रसिद्धी मिळवत आहे. येत्या १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हिट गाण्यांमुळे, 'ड्राय डे' ची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.\nमालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\nशशांक शेंडे आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त 'रेडू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राज्य पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक सागर छाया वंजारी दिग्दर्शित या सिनेमाचे 'देवाक् काळजी रे' हे गाणं टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँँच करण्यात आले. हे गाणं सध्या वायरल होत आहे.\n'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे\nलँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेला, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारप्राप्त 'रेडू' या सिनेमातील, 'करकरता कावळो' हे गाणे टीव्ही तसेच सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँँच करण्यात आले. या गाण्याचे लेखन आणि संगीत राज्य पुरस्कारप्राप्त विजेते विजय नारायण गवंडे यांचे असल्यामुळे, हे गाणे रसिकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरणार आहे. तसेच, अमिता घुगरी आणि प्रवीण कुंवर या स्थानिक कलाकारांकडून हे गाणे गाऊन घेतले असल्यामुळे, या गाण्यात 'कोकणचो धम्माल' सिनेप्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.\n‘वायू’ म्हणतोय ‘श्या... कुठे येऊन पडलो यार.....\nएक कोवळं रोपटं...त्याच्या जागेवर आनंदाने डोलणारं....अचानक उपटून दुसरीकडे पेरलं तर काय होईल त्याचं कोल्हापूरात आपल्या घरात.. अंगणात...मित्रांमध्ये...रमलेला हा मुलगा..\".वायू \"..... त्याला अचानक उचलून मुंबईत आणलं आई-बाबांनी.... गोंधळलेल्या... घुसमटलेल्या वायूच्या मनांत आलेला हा वैताग...श्या... कुठे येऊन पडलो यार....श्या...\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/bjp-to-destroy-constitution-mayawati-kadadale/", "date_download": "2018-08-20T10:53:46Z", "digest": "sha1:E223IWPIJGBM7RU3NAUYI35CFVYKW7DZ", "length": 8827, "nlines": 197, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "संविधान नष्ट करण्याचा भाजपचा डाव; मायावती कडाडल्या | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश संविधान नष्ट करण्याचा भाजपचा डाव; मायावती कडाडल्या\nसंविधान नष्ट करण्याचा भाजपचा डाव; मायावती कडाडल्या\nहोता. मात्र भाज���ने सत्ता स्थापनेचा दावा करत, येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा सोहळाही पार पाडला. कर्नाटकात सुरू असलेला गोंधळ घटना नष्ट करण्यासाठी रचलेला कट आहे. देशात सत्तेत आल्यापासून भाजप सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा घणाघाती आरोप मायावती यांनी केला.\nकर्नाटकात सुरू असलेला गोंधळ घटना नष्ट करण्यासाठी रचलेला कट आहे. देशात सत्तेत आल्यापासून भाजप सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा घणाघाती आरोप मायावती यांनी केला.\nसत्ता स्थापनेचे कर‘नाटक‘ :\nसर्वोच्च न्यायालयाने शपथविधीसाठी हिरवा कंदील दिल्यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.\nराज्यपाल वीजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे. दरम्यान, काँग्रेस-जेडीएसने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. उद्या सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.\nमागिल लेख महाराष्ट्रात आणखी नवीन पाच पासपोर्ट कार्यालयं\nपुढील लेख मुख्यमंत्री होणे सोपे येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करणे अवघड – राऊत\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.kattaonline.com/2013/08/marathi-humor-story-date-2.html", "date_download": "2018-08-20T11:33:15Z", "digest": "sha1:SWNZ5JJ7CDISYJTOSHPXYP52DARSHGRP", "length": 11696, "nlines": 73, "source_domain": "www.kattaonline.com", "title": "Marathi Blog Katta Online: Marathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग २)", "raw_content": "\nमराठी वैचारिक लेख, दर्जेदार कथा - कविता आणि हसवणाऱ्या विनोदाचा ऑनलाईन ��ट्टा\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग २)\nमागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा\n\"कसा असतो आईस्ड टी म्हणजे मी पण तोच घेतो. तसही मला इथला दुसरा पदार्थ किंवा पेय माहित नाही. काहीतरी भलतच घ्यायचो आणि माझी पंचाईत व्हायची म्हणजे मी पण तोच घेतो. तसही मला इथला दुसरा पदार्थ किंवा पेय माहित नाही. काहीतरी भलतच घ्यायचो आणि माझी पंचाईत व्हायची\n\"पंचाईत\" ह्या शब्दाला ती ठेचकाळली आणि मंद हसली. मला वाटलं की माझ्या बावळटपणाला हसली असेल.\n\"चांगला असतो\", ती म्हणाली आणि आम्ही रांगेतून पुढे सरकलो.\nकाउण्टरवरच्या माणसाला म्हणालो, \"टू आईस्ड टीज प्लीज.\"\nतो अमेरिकेतून डायरेक्ट इम्पोर्ट झालेला असावा. म्हणाला, \"व्हिच फ्लेवर सर\nपुन्हा आली का पंचाईत मी प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पहिले. ती तत्काळ उतरली, \"पीच फ्लेवर\". ती सराईत होती बहुतेक.\n\"वूड यु लाईक टू ट्राय आवर क्रीम फ्लेवर, सर\nमी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. कसा दिसतं असेन मी तेंव्हा ती ठामपणे म्हणाली, \"नो, पीच फ्लेवर फॉर मी.\"\nमी जास्त चिकिस्ता न करता आणि वेळ न दवडता उत्तरलो, \"पीच फ्लेवर फॉर मी टू.\"\nमला वाटलं ३०-४० रुपये बिल होईल. दोन कप चहासाठी ३०-४० रुपयेदेखील \"लई जास्त होत्यात. पन म्हनल ठीक हाय. बरिश्तामंधी आलो आपुन तर तेवढं द्यायाचं पायजे.\" पण त्याने निर्विकारपणे ९० रुपयांचा आकडा सांगितला. मी काढलेली ५० रुपयांची नोट ठेवून १०० ची काढली. मी पुढचा हिशोब करू लागलो.\nहिच्याशी जर लग्न केलं आपण तर आपला मासिक पगार डायरेक्ट बरिश्तामध्येच जमा करावा लागेल. या विचारांनी मला वातानुकुलीत घाम फुटला. मी ट्रे घेऊन आलो आणि टेबलावर स्थानापन्न झालो. लालसर पाण्यात बर्फाचे ५-६ तुकडे टाकून तो जगावेगळा टी बनवला होता. जास्तीत जास्त २ रुपये किंमत असेल त्याची. पण त्याचे ४५ रुपये प्रत्येकी उकळले होते आमच्याकडून त्याने अशा फसवणुकीत आम्ही आनंद मानायला लागलो आहोत हल्ली. सहज जिज्ञासा म्हणून तिला मी विचारले, \"तू नेहमी येतेस का इथे अशा फसवणुकीत आम्ही आनंद मानायला लागलो आहोत हल्ली. सहज जिज्ञासा म्हणून तिला मी विचारले, \"तू नेहमी येतेस का इथे\n\"विकएन्ड्सचा ब्रेकफास्ट इथेच करतो आम्ही.\"\nमी आवंढा गिळला. मला वाटत होतं की आता ही पटकन मार्लबोरोचं पाकीट काढून सिगारेट शिलगावते की काय. पण तसं काही झालं नाही. माझं मन खट्टू (कुणी वापरत नाही हा शब्�� फारसा हल्ली) झालं. मग काहीतरी बोलायचं म्हणून मी तिला विचारलं, \"मग काय प्लॅन आहे संध्याकाळचा\n\"शॉपिंगला जायचय पुणे सेन्ट्रलला\"\nपरत माझा मंदपणा उफाळून आला. \"पुणे सेन्ट्रल\" म्हणजे मला \"पुणे स्टेशन\" वाटले. तिला नेमकं काय म्हणायचं आहे हे समजून घेण्यापूर्वीच मी पचकलो, \"पुणे स्टेशनला काय मिळणार असं विशेष त्यापेक्षा लक्ष्मी रोडला का नाही जात त्यापेक्षा लक्ष्मी रोडला का नाही जात\nतिला आता माझी कीव आली होती.\n\"पुणे सेन्ट्रल हा नवीन शॉपिंग मॉल उघडलाय बंडगार्डन रोडवर. तिथे जाणार आहे.\"\n\"ओ आय सी. हां हां मला माहिती आहे, जाहिरात वाचली होती पुणे टाईम्स मध्ये.\" सुज्ञास सांगण्याची गरज नाही मी \"पुणे टाईम्स\" वाचतो हे दाखवण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न होता.\nकसाबसा तो थंड चहा मी घशात ओतला. त्यापेक्षा टपरीवर साधा ३ रुपयात मिळणारा चहा कितीतरी पटीने चांगला लागतो. पण काय करणार, सगळ कसं अमेरिकेच्या धर्तीवर व्हायला पाहिजे हा आपला अट्टाहास. तो अट्टाहास मला मात्र बराच महागात पडला. अजून असंच तद्दन फालतू विषयांवर बोलत आमची ती भेट संपली.\nमला प्रश्न पडला की असल्या ठिकाणी जाऊन आम्ही काय साधले आम्ही खूप हाय-फाय आहोत हे एकमेकांना सांगायचं होतं का आम्हाला आम्ही खूप हाय-फाय आहोत हे एकमेकांना सांगायचं होतं का आम्हाला खरंतर या भेटी म्हणजे एकमेकांना जाणून घ्यायची एक संधी असते. आपण एकमेकांसाठी अनुरूप आहोत का, आपल्या आवडी-निवडी जुळतात का या थेट हृदयाशी निगडीत गोष्टींसाठी असल्या गोंगाटाची आणि महागड्या हॉटेल्सची गरज असते का खरंतर या भेटी म्हणजे एकमेकांना जाणून घ्यायची एक संधी असते. आपण एकमेकांसाठी अनुरूप आहोत का, आपल्या आवडी-निवडी जुळतात का या थेट हृदयाशी निगडीत गोष्टींसाठी असल्या गोंगाटाची आणि महागड्या हॉटेल्सची गरज असते का किंबहुना कुठल्याही कारणांसाठी असल्या ठिकाणी जाऊन वेळ, पैसा खर्च करण्यात काही तथ्य आहे का किंबहुना कुठल्याही कारणांसाठी असल्या ठिकाणी जाऊन वेळ, पैसा खर्च करण्यात काही तथ्य आहे का रॉक म्युझिकचा आवाज, पोरासोरांची अथक बडबड, सिगारेट्सचा धूर अशा वातावरणात या नाजूक रेशीमबंधाच्या गोष्टी होऊ शकतात रॉक म्युझिकचा आवाज, पोरासोरांची अथक बडबड, सिगारेट्सचा धूर अशा वातावरणात या नाजूक रेशीमबंधाच्या गोष्टी होऊ शकतात कुणाकडे आहे या बदलत्या काळाच्या, बदलत्या राहणीचं आणि बदलत्या विचारांचं स्पष्टीकरण\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nआपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :\nStory khup chan aahe. pan कांदेपोहे हे नाव याला suit नाही होत, \"टू आईस्ड टीज प्लीज\" हे नाव चांगले आहे.\nविनोदीशैलीतील पण विचार करण्यास भाग पडणारा लेख सर....अप्रतिम\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\n(मूळ लेखक: अज्ञात) मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा \"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) [image attribution: coolcal2111 ] त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण हो...\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%A6/", "date_download": "2018-08-20T11:19:56Z", "digest": "sha1:C2KBDPDHI6OOMYZCMP3AM6AL7UT4DDDT", "length": 16990, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "अजित पवारांकडून प्रवीण दरेकर चितपट; हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर राष्ट्रवादी- काँग्रेसचे वर्चस्व - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने ���ेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra अजित पवारांकडून प्रवीण दरेकर चितपट; हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर राष्ट्रवादी- काँग्रेसचे वर्चस्व\nअजित पवारांकडून प्रवीण दरेकर चितपट; हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर राष्ट्रवादी- काँग्रेसचे वर्चस्व\nमुंबई, दि. ४ (पीसीबी) – महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार आणि मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना चितपट करत २१ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला. भाजपला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले.\nराज्यातील सहकारी संस्थांवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरेकर यांना या निकालामुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरेकर यांनी राज्य सहकार संघाच्या निवडणुकीत बाजी मारली. मात्र, हाऊसिंग फायनान्सवर झेंडा फडकवण्याचा दरेकरांचा मनसुबा अजित पवार यांच्या प्रगती पॅनेलने धुळीस मिळवला. दरेकरांच्या सहकार पॅनेलला दारूण पराभव स्वीकारावा लागला.\nया संस्थेच्या संचालक मंडळात आमदार माधनराव सानप (भाजप, नाशिक विभाग)), आमदार सतिश पाटील (राष्ट्रवादी, नाशिक विभाग), माजी आमदार वसंत गिते (भाजप, नाशिक विभाग) जयश्री मदन पाटील (सांगली) या नेत्यांची वर्णी लागली आहे. या संस्थेचे राज्यात १ हजार ७०० मतदार आहेत.\nया संस्थेच्या संचालकपदासाठी १ जुलै रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीत २१ पैकी ५ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. संस्थेचे मावळते अध्यक्ष रवींद्र गायगोले (अमरावती) आणि उपाध्यक्ष योगेश पारवेकर (यवतमाळ) यांनी भाजपच्या पॅनेलमधून निवडणूक लढवली. मात्र, दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला.\nPrevious articleपीक चांगले यावे यासाठी शेतकऱ्यांनी दररोज २० मिनिटे वेद मंत्रोच्चार करावा- गोवा सरकार\nNext articleआमदार प्रकाश गजभिये संभाजी भिडेंच्या वेशभुषेत; आंबे वाटप करून अटकेची मागणी\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना ��ाणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nडोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का\nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक...\nशिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव नवीन पक्ष काढणार\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nअमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन, मराठा आरक्षणावर केली चर्चा; लवकरच...\nदुचाकीस्वारावर कारवाई केल्याने पोलिसाच्या डोळ्यात टाकली मिरचीची पूड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-20T11:19:41Z", "digest": "sha1:CLGN7SCDP3EF3N5Q62GM5BMDVGMMI6FB", "length": 15466, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "निगडीत एसटी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे श���र पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजा��� अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Bhosari निगडीत एसटी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू\nनिगडीत एसटी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू\nनिगडी, दि. २५ (पीसीबी) – एका एसटी बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळ रविवारी (दि.२४) पहाटे तीनच्या सुमारास घडली.\nरवींद्र प्रमोद आहेर (वय २९, रा. पूर्णानगर, चिंचवड) असे एसटी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एसटी बसचालक अल्ताफखान नवाजखान पठाण (वय ३८, रा. अंबेजोगाई, बीड) याच्याविरुध्द निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे तीनच्या सुमारास रवींद्र आहेर हा तरुण भक्ती-शक्ती चौक येथील रस्ता ओलांडून पीएमपी डेपोकडे जात होता. यावेळी भरधाव वेघाने येणाऱ्या एका एसटीने रवींद्र याला जोरदार धडक दिली. या धडकेत रवींद्र याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी एसटी बसचालक अल्ताफखान पठाण याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलिस अधिक तपास करत आहेत.\nPrevious article‘एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’ – पंकजा मुंडे\nNext articleनाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान जोरदार राडा\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा ऐवज जप्त\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nमध्य प्रदेशात शालेय अभ्यासक्रमात अटलबिहारी वाजपेयींच्या जीवनचरित्राचा समावेश – शिक्षणमंत्री\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय १५ ऑगस्ट पासून ऑटो क्लस्टर येथून कार्यान्वित होणार\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nप्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव\nशहरात एकाच दिवशी एकाच टोळीचा दोन ठिकाणी दरोडा; नागरिकांचा सुरक्षेचा प्रशन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs?start=18", "date_download": "2018-08-20T10:46:37Z", "digest": "sha1:LFECSS3UYZE6NHKPJBQKD4THIYGLHO3J", "length": 9526, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Video Songs - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"ताईच्या लग्नाला\" गाणे झाले सुपरहिट - नक्की पहा\nया कोळीवाड्याची शान, वाट बघतोय रिक्षावाला रिमेक या गाण्यांचे संगीतकार, बानुबया बानुबया, लागिरं झालं जी, येरे येरे पैसा, पिपाणी या गाण्यांनी अक्षरश: मराठी रसिक प्रेक्षकांना वेड लावले. यांचे गायक म्हणजे प्रवीण कुंवर. त्यांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा आवाज मनाला साद घालतो. प्रविण कुंवर विविध भाषांमध्ये तीस पेक्षा जास्त चित्रपटाचे संगीतकार आहेत. आतापर्यंत अनेक सुपरहीट गाणी देणाऱ्या प्रवीण कुंवर यांचं ‘ताईच्या लग्नाला’ हे नवीन गाणं सध्या प्रचंड धुमाकूळ घालत आहे.\n'बेधडक' चित्रपटातलं \"दमछाक\" बॉक्सरच्या घडण्याचं दमदार गीत\nकोणताही खेळ खेळण्यासाठी खेळाडूला अफाट कष्ट करावे लागतात, जीवतोड मेहनत ही करावीच लागते. एका बॉक्सरच्या घडण्याचं दर्शन घडवणारं \"दमछाक....\" हे \"बेधडक\" या चित्रपटातलं गाणं सोशल मीडियात चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे. दमदार शब्द, उत्तम संगीत आणि अप्रतिम छायांकन ही या गाण्याची वैशिष्ट्य आहेत. \"बेधडक\" हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होत आहे.\n‘मंकी बात’ च्या ‘हाहाकार...’ ला बच्चेकंपनीची पसंती\nनिष्���ा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या बहुचर्चित ‘मंकी बात’ या धम्माल बालचित्रपटातील ‘हाहाकार...’ गाणे नुकतेच युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता ‘हाहाकार...’ या गाण्याला सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चेकंपनीची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे दिसते.\nउमेश - तेजश्री म्हणत आहेत 'यू नो व्हॉट\nमराठी चित्रपटसृष्टीत आज नित्यनुतन प्रयोग घडत आहे. चित्रपटाचे विषय, संकलन, मांडणी आणि दिग्दर्शनाबरोबरच सिनेमातील संगीतातही आज विविध प्रयोग होताना दिसून येत आहे. चित्रपटाच्या कथानकाला बांधून ठेवण्यास महत्वपूर्ण असलेल्या या संगीताचे, एक वेगळेच रूप आपल्याला आगामी 'असेही एकदा व्हावे' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. झेलू इंटरटेंटमेंटस यांची निर्मिती आणि सुश्रुत भागवत यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमातील 'यू नो व्हॉट' ही कविता अल्पावधीतच सोशल नेट्वर्किंगवर साईटवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ह्या प्रयत्नाने सिनेमातील पार्श्वसंगीताचा सुयोग्य वापर करत पार्षवसंगीताचे महत्व पटवून दिले आहे. उमेश कामत आणि तेजश्री प्रधानने म्हंटलेली हि कविता वैभव जोशी याने शब्दबद्ध केली असून, तिला अद्वैत पटवर्धनने अप्रतिम पार्श्वसंगीत दिले आहे.\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%86.html", "date_download": "2018-08-20T11:31:18Z", "digest": "sha1:BYPEFK2KWTQXVVJTBBGSSKDRV52JDLR6", "length": 21397, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | काळा पैसा धारकांची नावे आज जाहीर", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » काळा पैसा धारकांची नावे आज जाहीर\nकाळा पैसा धारकांची नावे आज जाहीर\nनवी दिल्ली, [९ फेब्रुवारी] – स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी या खाजगी बँकेने जगातील २०० देशांमधील खातेधारकांची नावे उघड केली आहेत. त्यापैकी ११९५ भारतीय खातेदार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यापैकी सुमारे ६० खातेधारकांची नावे केंद्र सरकार आज उघड करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nही नावे २००६-०७ मधील दस्ताऐवजातील असून या गौप्यस्फोटाला ‘स्विसलिक’ असे नाव दिले आहे. भारतातील उद्योग आणि राजकारणातील काही नेते त्यांचे नातेवाईक, बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री तसेच काही हिरेव्यापारी यांची नावे यादीत असल्याची कुणकुण लागली आहे. या बँकेत भारतीय खातेदारांच्या नावे तब्बल २५ हजार ४२० कोटींची माया असल्याचे उघड झाले आहे. कर चुकवून परदेशात काळा पैसा ठेवल्याप्रकरणी यांच्यावर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. या कारवाईदरम्यान सरकारकडून या खातेधारकांच्या नावाचा खुलासा केला जाण्याची दाट शक्यता आहे. काळया पैशासंदर्भात सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.\nयासंदर्भात प्राप्तीकर विभागाचा तपास पूर्ण झाला आहे. एसआयटीच्या आदेशानुसार या सर्वांवर आरोपीचा खटला दाखल करण्यात आला आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nभारताचा आर्थिक विकास दर ७५ टक्के\n=चीनलाही टाकले मागे= नवी दिल्ली, [९ फेब्रुवारी] - चालू आर्थिक वर्षाच्या ३१ डिसेंबरला संपलेल्या तिसर्या तिमाहीत भारताचा विकास दर ७.५ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D.html", "date_download": "2018-08-20T11:31:24Z", "digest": "sha1:2E7EQDE43LX54IUIOCYXBR52ZFULIN55", "length": 24779, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | मिशेल ओबामांकडून डॉ. शेट्टी यांना विशेष आमंत्रण", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » मिशेल ओबामांकडून डॉ. शेट्टी यांना विशेष आमंत्रण\nमिशेल ओबामांकडून डॉ. शेट्टी यांना विशेष आमंत्रण\nवॉशिंग्टन, [२० जानेवारी] – अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांनी भारतीय वंशाचे अमेरिकन डॉ. प्रणव शेट्टी यांना आमंत्रित केले आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उद्या बुधवारी राष्ट्राला संबोधित करणार असून यावेळी मिशेल यांच्या विशेष कक्षात बसून हे भाषण ऐकण्यासाठी काही खास व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले असून त्यात डॉ. शेट्टी यांचा समावेश आहे.\nपश्चिम आफ्रिकेतील ‘इबोला’ या दुर्धर रोगाशी लढा देण्याच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉ. शेट्टी हा सन्मान मिळविणारे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय चमूचे पहिले अनिवासी भारतीय ठरले आहेत. अमेरिकन संसदेत राष्ट्राध्यक्ष ओबामा राष्ट्राला उद्देशून संबोधन करतात. दुसरीकडे यावर्षी प्रथमच एक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष भारताच्या प्रजासत्ताक दिनी उपस्थित राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. शेट्टी यांना मिळालेले आमंत्रण विशेष महत्त्वपूर्ण मानले जात आहे.\nडॉ. शेट्टी हे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय चमूचे जागतिक आकस्मिक आरोग्य समन्वयक पदावर कार्यरत आहेत. ही चमू पश्चिम आफ्रिकेतील इबोलाच्या साथीला तोंड देण्���ाचे कार्य अमेरिकेच्या पाठिंब्याने करत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात डॉ. शेट्टी यांना लिबेरियातील दोन इबोला प्रतिबंधक उपाययोजना केंद्रांमध्ये नियुक्त करण्यात आले होते. ही केंद्रे फिरती असल्याने देशभरात कुठेही इबोलाचा उद्रेक झाल्याचे आढळताच या केंद्रातील चमू त्या ठिकाणी दाखल होत असे. याशिवाय, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आरोग्यविषयक कर्मचारी आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचे कामही या केंद्रांच्या माध्यमातून करण्यात येत होते. त्यांनी दिलेल्या प्रशिक्षणानंतर हे आरोग्य सेवक इबोलासोबत लढा देण्यात आघाडीवर आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटी डॉ. शेट्टी अमेरिकेत परतले असून फेब्रुवारीत ते पुन्हा पश्चिम आफ्रिकेतील गिनिया येथे जाणार असून त्या ठिकाणी डॉ. शेट्टींच्या नेतृत्त्वात इबोला उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. इबोलाची साथ येण्याआधी त्यांनी हैती, लिबिया, दक्षिण सुदान, जॉर्डन, इराक आणि फिलीपाईन्समधील आकस्मिक आरोग्य समस्यांना तोंड देण्याचे काम केले आहे. डॉ. शेट्टी हे अमेरिकेत प्रशिक्षण घेतलेले आकस्मिक औषधांविषयक डॉक्टर असून त्यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.\nराष्ट्राध्यक्षांचे संबोधन ऐकण्यासाठी प्रथम महिला मिशेल यांनी विविध क्षेत्रात कार्यरत चोवीसपेक्षा जास्त लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात अंतराळवीर स्कॉट केली यांचा प्रामुख्याने समावेश आहे.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) ��ुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (2209 of 2458 articles)\nआर्थिक विकासात भारत चीनला मागे टाकणार\n=जागतिक नाणेनिधीचा अहवाल= वॉशिंग्टन, [२० जानेवारी] - भारत यावर्षी ६.३ टक्के या सरासरीने आर्थिक विकास साध्य करेल आणि पुढील आर्थिक ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/577894", "date_download": "2018-08-20T11:24:41Z", "digest": "sha1:VSJSFMJVYUHF54Q6RODMWAQTNO5REGYZ", "length": 4992, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » चंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nचंद्रकांत पाटलांनी निवडणूक लढवावी, पवारांचे कोल्हापुरात आव्हान\nऑनलाईन टीम / कोल्हापूर :\nअर्थव्यवस्था अडचणीत आहे. शेतकऱयांपासून सगळेच अडचणीत आले आहे. धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात मात्र आता ते निर्णय कोल्हापूर या उपकेंद्रातून घेतले जात आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.\nआयुष्यात कधी संधी मिळाली नाही तरी,सकाळ-दुपार – संध्याकाळ संधी घेतली जाते.त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी एकदा निवडणूक लढवावी, मग त्यांना समजेल, असे थेट आव्हान शरद पवारांनी दिले आहे. चंद्रकांत पाटील पुणे पदवीधरमतदार संघातून निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असे पवार म्हणाले.\nउत्तर प्रदेशात निवडणुकीसाठी सख्ख्या भावाची हत्या\nम्हाकवे-हदनाळ रस्त्याचे काम सुरु\nचेन्नईत जया टीव्हीच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा\nमहाराष्ट्र बंद ; कोल्हापुरात 100 दुचाकींची तोडफोड\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4615212290375564505&title=Pandharpurchya%20Payi%20Varicha%20Itihas&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-08-20T10:31:20Z", "digest": "sha1:CLUHCSM4IL32CR7WDFI65OR2XK54PIIO", "length": 6772, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास", "raw_content": "\nपंढ��पूरच्या पायी वारीचा इतिहास\nदर वर्षी निघणारी वारी ही महाराष्ट्राच्या सांकृतिक आणि धार्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. तसाच तो वारकरी संप्रदायाचाही एक भाग आहे. पंढरपूरला जाणारी आषाढी वारी हा केवळ राज्याचा नव्हे, तर देश-विदेशातील नागरिकांच्या आदराचा आणि उत्सुकतेचा भाग आहे. नीता अंकुश टेंगले यांनी आषाढी वारीचा सर्व बाजूने अभ्यास करून तो वाचकांसमोर मांडला आहे.\n‘वारीची पार्श्वभूमी’ या प्रकरणात भक्ती, मार्ग, भागवत संप्रदाय यांचे विवेचन आले आहे. त्यानंतरच्या प्रकरणात ऐतिहासिक मागोवा घेतला आहे. ‘वारीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व’ या प्रकरणात अभंग, कीर्तन, भारुड, लोककला आदींवर प्रकाश टाकला आहे. ‘वारीमार्गातील समस्या’ या प्रकरणात सार्वजनिक स्वच्छता, चंद्रभागा नदीचे प्रदूषण, वारकऱ्यांना वारी काळात येणाऱ्या समस्या आदींचा अभ्यास आहे.\nप्रकाशक : यशोदीप पब्लिकेशन्स\nकिंमत : २८० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहासनिता टेंगलेधार्मिकयशोदीप पब्लिकेशन्सPandharpurchya Payi Varicha ItihasNeeta TengaleYashodip PublicationBOI\nअभंग : स्वरूप आणि चिकित्सा श्रीपाद वल्लभ महाभारत - पहिला इतिहास सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी श्री स्वामी समर्थांचे गुरुमंदिर\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4742560966847359175&title='Sanvad%20Wari'%20Exhibition%20in%20Akluj&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T10:33:01Z", "digest": "sha1:TZRGHKLNK2ZHOJRFJN2E5U2DZQ43EBGH", "length": 8930, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "अकलूजमध्ये ‘संवाद वारी’", "raw_content": "\nसोलापूर : ‘राज्य शासनाने शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या योजनांची माहिती प्रामुख्याने संवाद वारी प्रदर्शनात दिली आहे. संवाद वारी ���ासकीय योजनांचा अतिशय चांगला उपक्रम असून, वारकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अकलूज (ता. माळशिरस) येथे केले.\nअकलूज येथील माने विद्यालयाच्या परिसरात उभारलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संवाद वारी उपक्रमातील चित्र प्रदर्शनाला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे उपस्थित होते.\n‘राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक शासकीय योजना सुरू केल्या आहेत. संवाद वारी उपक्रमातून त्यांची माहिती प्रभावीपणे शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. संवाद वारीच्या माध्यमातून शासन राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल,’ असा विश्वास डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.\nपंढरपूर वारीनिमित्त असंख्य वारकरी येथे येत असल्याने त्यांना शेती आणि ग्रामीण विकासाच्या योजनांची माहिती व्हावी, यासाठी ‘संवादवारी’ हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट दिली. जिल्हा माहिती कार्यालयाचा ‘संवाद वारी’ हा अत्यंत चांगला उपक्रम असल्याची प्रतिक्रिया सोलापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रभू यांनी व्यक्त केली.\n‘शासनाच्या अनेक योजना असून, प्रदर्शनात खास शेतकरी-वारकरी यांच्यासाठी असलेल्या योजना मांडण्यात आल्या आहेत. या योजना त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होईल,’ असे सांगत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रभू यांनी आषाढवारी निमित्त पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या ‘संवाद वारी’ या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल त्यांनी संबंधितांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.\nपंढरपुरात एका दिवसात १४ टन कचरा गोळा ‘मोबाइल हॅंडवॉशचा उपक्रम उपयुक्त’ श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळा सोलापुरात दाखल आषाढी वारी नियोजनासाठी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक ‘फेसबुक दिंडी’तर्फे ‘नेत्रवारी’ अभियान\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4853660674526224917&title=Chitradurga%20Fort&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:33:50Z", "digest": "sha1:BDY5CP3I7YMJVP424QENVW6264OFWP6U", "length": 20999, "nlines": 146, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "ऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेला चित्रदुर्ग", "raw_content": "\nऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेला चित्रदुर्ग\n‘करू या देशाटन’ सदरात आपण सध्या कर्नाटक राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेत आहोत. आजच्या भागात माहिती घेऊ या ऐतिहासिक, पौराणिक वारसा असलेले चित्रदुर्ग शहर आणि किल्ल्याची, तसेच आजूबाजूच्या पर्यटनस्थळांची...\nसोलापूर-बेंगळुरू, तसेच पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वेदवती नदीच्या खोऱ्यामध्ये चित्रदुर्ग शहर व किल्ला वसलेला आहे. कलिनाकोट (Kallina Kote) या नावानेही हा किल्ला ओळखला जातो. चित्रदुर्ग हे ऐतिहासिक आणि पौराणिक कथांशी निगडित असलेले ठिकाण आहे. इ. स. ११०० ते इ. स. १३०० या कालावधीत चालुक्य काळात या किल्ल्याचे बांधकाम झाले होते. १५०० एकर क्षेत्रावर विस्तारलेला हा किल्ला भारतातील मोठ्या किल्ल्यांपैकी एक समजला जातो. अजस्र ग्रॅनाइटच्या शिळा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य. किल्ल्याचा परिसर एखाद्या भयानक राक्षसखेळाच्या मैदानासारखा दिसतो. तेथे त्यांनी मध्यभागी दगड फेकलेले असावेत असे वाटते. पूर्वी किल्ल्यावरील बाहेरील भिंतीच्या चार प्रवेशद्वारांतून प्रवेश केला जात असे. किल्ल्याला १९ भव्य दरवाजे होते. ३५ प्रवेश ठिकाणे आणि चार गुप्त वाटा होत्या. भव्य सागवानाचे प्रवेशद्वार हेही किल्ल्याचे एक वैशिष्ट्य. किल्ल्याचे सर्व दरवाजे संरक्षणसिद्ध होते. दोन हजार निरीक्षण मनोरे, अनेक तलाव आणि धान्याची कोठारे किल्ल्यावर होती. हा एक अभेद्य किल्ला होता.\nशिलालेखावरील संदर्भ पाहिल्यास चित्रदुर्गचा उल्लेख मौर्य काळापासून दिसून येतो. चित्रदुर्गचा महाभारतातही उल्लेख आहे. भीमाची दैत्यपत्नी ‘हिडिंबा’ येथे राहत असे. हा किल्ला चालुक्य काळात बांधला असावा, असे मानले जाते. इ. स. १३०० ते १५६५पर्यंत चित्रदुर्ग विजयनगर राज्यात समाविष्ट होते. विजयनगर साम्राज्य संपल्यावर त्यांचेच सरदार नायक यांनी या भागावर नियंत्रण मिळविले व त्यांनी १७७९पर्यंत राज्य केले. हैदरने दोन वेळा हल्ला केला; पण त्याला यश मिळाले नाही. तिसऱ्या हल्ल्यात १७७९मध्ये त्याने नायकांचा पराभव केला. टिपूच्या पाडावानंतर १७९७मध्ये इंग्रजांनी किल्ल्यात प्रवेश केला.\nचित्रदुर्ग किल्ल्याच्या एका रक्षकाच्या पत्नीचा सावधपणा आणि पराक्रमाची गाथा सांगितल्याशिवाय चित्रदुर्गची सफर पूर्ण होत नाही. हैदरअली जेव्हा दुसऱ्यांदा चित्रदुर्गावर चालून आला, त्या वेळी रखवालदार मुद्द हनुमा जेवणासाठी घरी आला होता. त्या वेळी त्याची पत्नी ओबव्वा पाणी आणण्यासाठी बाहेर आली. तेवढ्यात तेथील ‘ड्रेनेज’मधून माणसे बाहेर येताना तिला दिसली. या व्यक्ती आक्रमण करणाऱ्यांपैकी असाव्यात, अशी शंका तिला आली. तिने हाती तलवार घेऊन ‘ड्रेनेज’च्या तोंडावर लपून बसून, बाहेर येणाऱ्या माणसांची डोकी उडविण्यास सुरुवात केली. तिने शत्रूचे जवळजवळ २० सैनिक मारले. हे लक्षात येताच बाकीचे पळून गेले. अति ताण आल्यामुळे ओबव्वा मरण पावली. तेव्हापासून ओबव्वा अक्षरशः ‘हिरॉइन’ झाली. तिच्यावर चित्रपटही निघाला आहे. हे ‘ड्रेनेज’चे तोंड आता पर्यटकांचे आकर्षण झाले आहे.\nकिल्ल्याला पूर्वी सात तट होते. मुख्य प्रवेशद्वारावर सात तोंडाचा नाग, दोन डोक्याचे पक्षी, राजहंस, कमळफुले कोरलेली आहेत. प्रवेशद्वारावर मोठ्या भांड्यामध्ये उकळते तेल साठविण्यासाठी मोठे भांडे ठेवलेले असे. युद्धाच्या वेळी दारातून आत येणाऱ्या शत्रूवर ते टाकले जाई.\nकिल्ल्यामध्ये १९ मंदिरे होती. येथे एक बौद्ध मठही होता. किल्ल्यावर हिडिंबेचे मंदिर आहे. मंदिराजवळच राजगुरू भृगुराजेंद्र मठ आहे. येथे पाषाणातील हत्ती, ससे, मगरी, नौका, साप, कासव इत्यादी प्राण्याची चित्रे कोरली आहेत. म्हणूनच या किल्ल्याचे नाव चित्रदुर्ग असे पडले असावे, असे काहींचे मत आहे. पुढे गेल्यावर राजाचा पाच टेकड्यांमधील सुरक्षित महाल आहे. १५व्या शतकात मती थिमाना नायक यांनी बांधलेले एकनाथेश्वर मंदिर तेथे असून, जवळच दीपस्तंभ आणि एक कमानही आहे. किल्ल्यावर छोट्याश्या गुहेत असलेल्या बनशंकरी मंदिरात अद्यापही पूजा-अर्चा होते. तेथे पुढे मोठे खड्डे आहेत व त्यामध्ये तोफांकरिता गन पावडरचा चुरा करण्यासाठी मोठे ग्राइंडर स्टोन आहेत. ते रेड्यांच्या साह्याने फिरविले जात असत.\nचित्रदुर्ग गावामध्ये पुरातत्त्व संग्रहालय असून, ते भारतातील विशाल वारसा दाखविणारे संग्रहालय आहे. येथे असलेले काही महाकाय शिक्के आणि प्राचीन भारतातील दुर्मिळ चांदीच्या वस्तू नेहमी सर्व वयोगटातील इतिहासकारांचे लक्ष वेधून घेतात. आता नव्यानेच किल्ल्याजवळ संग्रहालय उभारण्यात येत आहे.\nब्रह्मगिरी : हे गाव सम्राट अशोकाची प्रांतीय राजधानी होती. सम्राट अशोकाचा इ. स. पूर्व ३००मधील ब्राह्मी लिपीतील शिलालेख येथे आहे.\nअदुमल्लेश्वर : चित्रदुर्ग जिल्ह्यातील हे आणखी एक प्रसिद्ध मंदिर असून, ते किल्ल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. येथे एक शिवमंदिर आहे. तेथे एक लहान प्राणिसंग्रहालयही असून, त्यात काही मोठी मांजरे आणि अस्वल, मगर, मोर, ससे वगैरे पाहायला मिळतात. नंदीच्या मुखातून चालणारे बारमाही प्रवाह देखील आहे जवळच एक तळे आहे. त्यात दुर्मीळ मासे आहेत.\nबागुरु : होसदुर्गापासून १० किलोमीटरवर असलेले हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे श्री प्रसन्ना चन्नकेशव स्वामी नावाचे एक प्राचीन मंदिर (चोळकालीन) आहे. तेथे सुंदर रथ आहे आणि विविध प्राचीन मूर्ती आहेत. येथील परिसरात १०१ मंदिरे व विहिरी आहेत.\nसिद्धपूर : हे एक महत्त्वाचे पुरातन स्थळ आहे, जिथे सम्राट अशोकाचे शिलालेख सापडले. जवळच रामगिरी नावाची एक उंच टेकडी आहे. रामायणाच्या कथेशी या टेकडीचा संबंध सांगितला जातो. इ. स. ९००मधील रामेश्वर मंदिरही येथे आहे.\nचंद्रवल्ली : हे चित्रदुर्ग जिल्ह्यातील एक पुरातन ठिकाण आहे. हा प्रदेश म्हणजे तीन चित्रदुर्ग, किरबाणकाल्लू आणि चोलगाडू या पर्वतांमधील एक खोरे आहे. हा दुष्काळी प्रदेश आहे. येथे मातीची पुरातन मडकी, रंगवलेल्या कमानी, विजयनगर, सातवाहन आणि होयसळ यांसारख्या भारतीय वंशांची, तसेच रोमन सम्राट ऑगस्टस सीझर याची नाणी सापडली. जवळच्या डोंगरात सापडलेले शिलालेख चालुक्य आणि होयसळकालीन आहेत. कदंब राजवंशाचा संस्थापक राजा मयूरशर्मा येथीलच होता.\nचिकजाजूर : येथे एक किल्ला आहे, तसेच कॉटन सेंटर आहे. या शहराचे मुख्य आकर्षण म्हणजे ५०० वर्षांपूर्वीचे मारुतीचे मंदिर. अडणूर भीमप्पाचे शानभाग यांनी याचा जीर्णोद्धार केला. बेंगळुरू-हुबळी रेल्वेस्थानकांच्या दरम्यान हे रेल्वे जंक्शन आहे. त्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे.\nदावणगेरे ते चित्रदुर्ग ६० किलोमीटर. चित्रदुर्ग ते बेंगळुरू २०३ किलोमीटर. हंपी ते चित्रदुर्ग १५० किलोमीटर. चित्रदुर्ग हे ठिकाण रेल्वेने बेंगळुरू-मिरज मार्गाला, चिकजाजूर जंक्शनला जोडलेले आहे. जवळचा विमानतळ बेंगळुरू - २०३ किलोमीटर. पुणे-सोलापूर-विजापूर-बदामी-हंपी-चित्रदुर्ग-दावणगेरे-हळेबीड-चिकमंगळूर-हुबळी-बेळगाव पुणे असा वर्तुळाकार प्रवास करता येईल. साधारण १५ दिवसांत ही मध्य कर्नाटकची सहल होते. ऑक्टोबर ते फेब्रुवारीअखेर हा चांगला कालावधी आहे. चित्रदुर्ग, दावणगेरे, हरिहर, हावेरी, हळेबीड, हुबळी येथे राहण्याची चांगली व्यवस्थाही होऊ शकते.\n(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n(चित्रदुर्ग शहर आणि किल्ल्याची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)\nखूपच छान .माहिती ..धन्यवाद .\nनिसर्गरम्य, ऐतिहासिक हावेरी जिल्हा देखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर अप्रतिम हळेबिडू गंगाईकोंडा चोलापुरम चिदंबरमचे नटराज मंदिर\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2018-08-20T11:19:34Z", "digest": "sha1:JGYOXQ5WGTNLJU5P32MTUNDIJ3Z6WMMU", "length": 16279, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आंदोलनाला दिशा देण्यासाठी मराठा आरक्षण परिषद घेणार – खासदार उद्यनराजे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इ��्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra आंदोलनाला दिशा देण्यासाठी मराठा आरक्षण परिषद घेणार – खासदार उद्यनराजे\nआंदोलनाला दिशा देण्यासाठी मराठा आरक्षण परिषद घेणार – खासदार उद्यनराजे\nपुणे, दि. ३ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी मराठा आरक्षण परिषद आयोजित करणार आहे. या परिषदेत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील असेल, अशी ग्वाही साताऱ्याचे खासदार छत्रपती उद्यनराजे भोसले यांनी आज (शुक्रवार) येथे दिली.\nमराठा आरक्षणाबाबत उद्यनराजे यांनी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष एम जी गायकवाड यांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलताना म्हणाले की, मी काही नेता नसून मला कोणतीही प्रसिद्धी नको. मराठा समाजाच्या परिषदांना न्याय मिळण्यासाठी मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करणार आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी ही परिषद असेल. मात्र, ही दिशा हिंसक नसावी. कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही माफक अपेक्षा ठेवून दीड वर्षांपूर्वी ५८ मूकमोर्चे काढण्यात आले. याची सरकारने गंभीर दखल घेतली असती, तर लोकांना जीव द्यावे लागले नसते. सरकारने केवळ आश्वासन दिले. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. प्रश्न जर वेळीच हाताळला असता, तर ही वेळ आली नसती. आता अशी वेळच आली आहे की आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे उद्यनराजे म्हणाले.\nPrevious articleआगामी लोकसभा निवडणुकीत मतपत्रिकेव�� मतदान घ्या; १७ पक्षांची मागणी\nNext articleघरगुती हिंसाचार प्रकरणाचा निकाल व्हॉट्स अॅपवर पाठवण्यावर कोर्टाचे शिक्कामोर्तब\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nअटलजींच्या प्रेमामुळे राजकारणात आलो- धर्मेंद्र\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते – पंतप्रधान मोदी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nवाजपेयींची प्रकृती चिंताजनक; एम्समध्ये नेत्यांच्या रांगा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षण हेच सरकार देईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा\nछगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:19:30Z", "digest": "sha1:ERVB4XMVJJKLC2XSSVLMZEN7P4ZS5W4D", "length": 15445, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "कॅन्सरच्या उपचारासाठी त्याने केल्या २२ घरफोड्या - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात ���त्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेच�� आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra कॅन्सरच्या उपचारासाठी त्याने केल्या २२ घरफोड्या\nकॅन्सरच्या उपचारासाठी त्याने केल्या २२ घरफोड्या\nमुंबई, दि. ३१ (पीसीबी) – फुप्फुसांच्या कॅन्सरने पीडित एका इसमाने उपचारासाठी पैसे जमवण्यासाठी चक्क चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे समोर आले आहे.\nसलीम शेख असे या चोराचे नाव आहे. पोलिसांच्या तपासात सलीमने दादरमध्ये तब्बल २२ घरांमध्ये चोरी केल्याचे उघड झाले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम उस्मानाबादचा रहिवासी असून तो फुप्फुसांच्या कॅन्सरने पीडित आहे. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी सलीमने काही दिवसांपूर्वी मुंबईतील अर्धायु इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये चोरी केली होती. याठिकाणी सलीमने जवळपास ११ लाख रुपयांवर डल्ला मारला होता. मात्र सलीमची ही चोरी यशस्वी होऊ शकली नाही. अर्धायु इंडस्ट्रिअल इस्टेट येथे सलीमची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सलीमचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याने कॅन्सरच्या उपचारासाठी सलीमला पैशांची गरज होती. त्यामुळे पैसे जमवण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारल्याची कबूली सलीमने पोलिसां समोर दिली.\nPrevious articleमशीन २०१९; उत्तर प्रदेशात काँग्रेस, समाजवादी, बसपा आणि राष्ट्रीय लोक दलाची आघाडी \nNext articleअमॅझॉन, फ्लिपकार्टसारख्या वेबसाइट्सवर मिळणाऱ्या आकर्षक सवलती बंद होणार \nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nगोवारी समाज आदिवासी; अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा – उच्च न्यायालय\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nहिम्मत होती तर एकेकाने यायचे होते मग दाखवले असते; औरंगाबादेतील एमआयएम...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nगांधीजींच्या सर्व विचारांशी मी सहमत नाही – कमल हसन\nमराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा लांबणीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_15.html", "date_download": "2018-08-20T10:21:42Z", "digest": "sha1:736HKNKAKU5Y5MPGTD6I3RPK7PACSVID", "length": 7179, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: कापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ !", "raw_content": "\nशुक्रवार, १५ जून, २०१२\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nनवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने 2012-13च्या खरीप हंगामासाठीच्या विविध धान्यांच्या किमान आधार किमतींना काल (ता. 14) मंजुरी दिली. त्यानुसार भाताच्या (पॅडी) दरात क्विंटलमागे 170 रुपयांनी वाढ करून नवा दर 1250 रुपये निश्चित करण्यात आला आहे. ज्वारीच्या दरात क्विंटलला 520 रुपयांनी वाढ करण्यात आली असून, नवा दर 1500 रुपये प्रति क्विंटल इतका असेल. कृषिमूल्य आयोगाने केलेल्या शिफारशी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने आहे तशा स्वीकारल्याचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ही माहिती देताना सांगितले. अन्य धान्यांचे दर पुढीलप्रमाणे : प्रति क्विंटल रुपयांत (कंसात पूर्वीचा दर) - रागी - 1500 (1050), बाजरी - 1175 (980), मका - 1175 (980), उडीद - 4300 (3300), ज्वारी - मालदांडी - 1520 (1000). तेलबियांचे दर -- भुईमूग - 3700 (2700), सूर्यफूल - 3700 (2800), तीळ - 4200 (3400), निगरसीड - 3500 (2900), सोयाबीन (काळा) - 2200 (1650), सोयाबीन (पिवळा) - 2240 (1950). मध्यम लांबीच्या धाग्याच्या कापसाची किंमतदेखील 2800 रुपयांवरून 3600 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. तर, लांब धाग्याच्या कापसाचा दर 3300 रुपयांवरून 3900 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला. युरियाच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णयही पुन्हा रसायन मंत्रालयाकडे फेरविचारासाठी पाठविण्यात आला. मूल्यवाढीचे स्वागत कृषिमूल्य आयोगासमोर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मांडलेल्या अर्थकारणामुळे सरकारला वास्तवाचे भान येण्यास प्रारंभ झाला आहे. आयोगाने केंद्र सरकारकडे केलेल्या शिफारशी जशाच्या तशा स्वीकारल्या, हा शेतकऱ्यांचा मोठा विजय मी मानतो. ज्वारीत 53 टक्क्यांपर्यंत देण्यात आलेली वाढ निश्चितच कोरडवाहू शेतकऱ्यांना आणि शेतीला मदत करणारी ठरेल. उत्पादन खर्च लक्षात घेता वाढ वाजवी नसली तरी इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना कृषिमूल्य आयोगाने बळ दिले. याचा फायदा चारापिके वाढून जनावरांच्या संगोपनास व शेतीच्या संवर्धनास मदत करणारा ठरेल\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:२० म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5274825237178303367&title=Survey%20of%20Indian%20Mobile%20Users&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:31:55Z", "digest": "sha1:QOX6DBKZTQJNWWXR7LV5ODM67WF7IBJF", "length": 12765, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘भारतीयांना मोबाइलविना एक दिवसही काढणे कठीण’", "raw_content": "\n‘भारतीयांना मोबाइलविना एक दिवसही काढणे कठीण’\nमुंबई : भारतीय नागरिक मोबाइलचा वापर केल्याशिवाय एक दिवस ही राहू शकत नसल्याचे वास्तव डिजिटल कंटेंट वितरणामधील जागतिक प्रमुख कंपनी लाइमलाइट नेटवर्क्सच्या ‘स्टेट ऑफ डिजिटल लाइफस्टाइल्स’मधील अहवालातून निदर्शनास आले आहे. सर्वेक्षण करण्यात आलेल्या भारतीय ग्राहकांपैकी दोन-तृतीयांश ग्राहकांनी मोबाइल फोन्सशिवाय एक दिवसही राहू शकत नसल्याचे सांगितले. डिजिटल उपकरणांच्या अधीन असण्यामध्ये भारतीय ग्राहकांचा मलेशियानंतर दुसरा क्रमांक लागतो.\nदहा देशांमधील ग्राहकांना ते डिजिटल मीडियासह कशाप्रकारे संवाद साधतात आणि त्यांच्या जीवनामधील तंत्रज्ञानाच्या प्रभावाबाबत विचारण्यात आले. ते त्यांच्या आवडत्या डिजिटल डिवाइसेसना किती वेळ दूर ठेवू शकतात, असे विचारले असता, ६६ टक्के भारतीय युजर्सनी सांगितले की, ते एक दिवसही त्यांच्या मोबाइल फोन्सचा वापर केल्याशिवाय राहू शकत नाहीत. तुलनेत मोबाइल फोन्सला दूर ठेवणाऱ्या युजर्सची जागतिक सरासरी ४८ टक्के आहे. लॅपटॉप व डेस्कटॉप काँप्युटर्स हे भारतीय युजर्ससाठी दुसरे सर्वात महत्त्वाचे डिजिटल तंत्रज्ञान माध्यम ठरले. ४५ टक्के सहभागींनी सांगितले की, ते या माध्यमांशिवाय एक दिवसही राहू शकत नाहीत. सर्वेक्षणामधील हे प्रमाण जास्त आहे आणि जागतिक सरासरी ३३ टक्यांपेक्षा १२ टक्के अधिक आहे.\nभारतीय युजर्स या डिजिटल युगामध्ये अधिकाधिक हरवून जात आहेत. ९३ टक्के भारतीय ग्राहकांनी मान्य केले की डिजिटल तंत्रज्ञानाचा त्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे, जपानी व जर्मनमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. ११ टक्के जपानी व २५ टक्के जर्मन वापरकर्त्यांनी सांगितले की, डिजिटल तंत्रज्ञानाचा त्यांच्या जीवनशैलींवर लक्षणीय प्रभाव निर्माण झाला आहे. भारतीय देखील जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाचा त्यांच्या जीवनावरील प्रभावाबाबत आशावादी आहेत.\nसर्व प्रकाराच्या ऑनलाइन डिजिटल कंटेंटमध्ये भारतीयांचा सहभाग सर्वाधिक आहे. आठवड्यातून किमान एकदातरी ७८ टक्के भारतीय म्युझिक डाउनलोड किंवा स्ट्रिमिंग करतात. सर्वेक्षण करण्यात आलेल्या देशांमधील हे सर्वात जास्त प्रमाण आहे. चित्रपट डाउनलोड करून ते ऑफलाइन पाहण्या���ध्येही भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक होते. हे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा १२ टक्यांनी जास्त आहे.\nअहवालातून निदर्शनास आले की, भारतीयांमध्ये हेल्थ व फिटनेस ट्रेकर्सचा अवलंब करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ३५ टक्के भारतीयांनी फिटबिट, गार्मिन किंवा अॅपल वॉचसारख्या ट्रॅकर्सचा वापर करण्याला प्राधान्य दिले, तर ३३ टक्के भारतीयांनी पुढील सहा महिन्यांमध्ये एकतरी ट्रॅकर्स खरेदी करण्याची योजना आखली आहे. जवळपास ४५ टक्के जागतिक ग्राहकांना डिजिटल सहाय्यकांनी गोळा केलेल्या डेटाच्या गोपनीयतेबाबत चिंता होती आणि ४२ टक्के ग्राहकांना सुरक्षितता आणि डिवाइसेसमधील डेटा हॅकिंग होण्याची भीती होती. सुरक्षिततेबाबतची ही चिंता भारतीय प्रतिवादींमध्ये (३६ टक्के) सर्वात कमी होती.\nया सर्वेक्षणाबाबत बोलताना भारतातील लाइमलाइट नेटवर्क्सचे कंट्री हेड गौरव मलिक म्हणाले, ‘भारताने डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. सर्वेक्षणातील सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे भारतीय युजर्स डिजिटल उत्पादने व सेवांचा अवलंब करण्यास आणि रोजच्या जीवनाचा भाग बनवण्यास अधिक उत्सुक आहेत. सर्व भागधारकांसह बाजारपेठेमधील कंपन्या, ग्राहक व सरकारसाठी हे सकारात्मक चिन्ह आहे. यामुळे प्रत्येकजण यशाच्या दिशेने वाटचाल करेल आणि डिजिटल माध्यमांचा वापर वाढण्यासह देशाच्या उत्पादकतेला चालना मिळेल.’\nTags: मुंबईमोबाइललाइमलाइट नेटवर्क्सस्टेट ऑफ डिजिटल लाइफस्टाइल्सMumbaiMobileState of Digital LifestylesLimelite Networksप्रेस रिलीज\nव्होडाफोन आणि आयटेल मोबाइल एकत्र ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-reserve-seat-animal-53004", "date_download": "2018-08-20T10:52:44Z", "digest": "sha1:53C4KNPQ4ISMCAP2NUMXTWA6R24E2P3Q", "length": 13229, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news reserve seat for animal आता प्राण्यांनाही राखीव जागा ; पालिका महासभेत ठराव | eSakal", "raw_content": "\nआता प्राण्यांनाही राखीव जागा ; पालिका महासभेत ठराव\nशुक्रवार, 16 जून 2017\nमुंबई - शहरातील वातावरणात पाळीव प्राण्यांना मोकळी हवा मिळावी यासाठी उद्यान व मैदानात राखीव जागा ठेवण्याचा ठराव पालिकेच्या महासभेत मांडण्यात आला आहे. परदेशात पाळीव प्राण्यांसाठी मैदान, उद्यान जागा आरक्षित ठेवण्यात येते; मात्र मुंबईत अशी मोकळी जागा नाही. मुंबईतही पशुप्रेमी कुत्रे व मांजर पाळतात; पण त्यांना फिरवण्यासाठी, खेळण्यासाठी मोकळी जागा मिळत नाही. त्यामुळे शहरातील सर्व मैदाने आणि उद्यानांत प्राण्यांसाठी जागा आरक्षित ठेवावी, अशी ठरावाची सूचना भाजपचे ऍड. मकरंद नार्वेकर यांनी महासभेत मांडली.\nमुंबईत पाळीव प्राण्यांना फिरवण्यासाठी उद्यान व मैदान नसल्याने अनेक पशुप्रेमींना आपल्या प्राण्यांना सायंकाळी किंवा रात्री रस्त्यांवर फिरायला आणावे लागते. पाळीव प्राण्यांना मोकळी हवा मिळावी यासाठी शहरात राखीव जागा ठेवण्याचा प्रस्ताव पालिकेत मांडण्यात आला आहे. सध्या मुंबईत तीन उद्यानांत पाळीव प्राण्यांना फिरवण्यासाठी मोकळी जागा आहे. यात माटुंगा येथील फाइव्ह गार्डन, वांद्रे येथील कार्टर रोड आणि मलबार हिल येथील प्रियदर्शनी पार्कमध्ये जागा आरक्षित आहे; मात्र त्याचा वापर फक्त रविवारीच होतो. काही वर्षांपूर्वी प्राण्यांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची मागणी केली होती; मात्र प्रत्यक्षात आली नाही.\nशहरी भागात प्रत्येक माणसी 10 चौरस मीटर जागा आवश्यक असल्याचे निकष केंद्र सरकारने 20 वर्षांपूर्वी मांडले होते. मुंबईत प्रत्येक माणसामागे 0.99 चौरस मीटर जागा उपलब्ध आहे, तर प्रस्तावित 2014-2034 या 20 वर्षांचा विकास आराखडा लागू झाल्यावर चार चौरस मीटर जागा उपलब्ध होईल, असा दावा प्रशासन करत आहे. लंडनमध्ये 4.84 चौरस मीटर, न्यूयॉर्क मध्ये 7.2 चौरस मीटर आणि शांघायमध्ये 9.16 चौरस मीटर जागा उपलब्ध आहे.\nपरदेशात पाळीव प्राण्यांसाठी मैदान, उद्यानात जागा आरक्षित ठेवण्यात येते; मात्र मुंबईत अशी मोकळी जागा नाही. मुंबईतही पशुप्रेमी श्वान, मांजर पाळतात; पण त्यांना फिरवण्यासाठी, खेळण्यासाठी मोकळी जागा मिळत नाही. त्यामुळे शहरातील सर्व मैदाने आणि उद्यानांत प्राण्यांसाठी जागा आरक्षित ठेवावी, अशी ठरावाची सूचना भाजपचे ऍड. मकरंद नार्वेकर यांनी महासभेत मांडली.\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nपरभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक\nपरभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व...\nअवैध वाळूचे \"नेक्सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nनेवासे - धनगर समाजाच्या 'ढोल बजाओ' आंदोलनास प्रारंभ\nनेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी नेवासे तहसील...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/crime-bank-director-39029", "date_download": "2018-08-20T11:05:38Z", "digest": "sha1:BK37XSEQJR7Q2YXRTLY2UWXPKDU3QPKM", "length": 14994, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime on bank director बॅंक संचालकांवरही व्हावा गुन्हा दाखल - उपेंद्रकुमार | eSakal", "raw_content": "\nबॅंक संचालकांवरही व्हावा गुन्हा दाखल - उपेंद्रकुमार\nशनिवार, 8 एप्रिल 2017\nनागपूर - विजय माल्ल्यासारखे कर्ज बुडविणारे जितके दोषी आहेत, तितकेच त्यांना कर्ज देणारे बॅंक संचालकदेखील दोषी आहेत. त्यामुळे बॅंक संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा, असे प्रतिपादन शुक्रवारी (ता. 7) नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बॅंक वर्कर्सचे अखिल भारतीय महामंत्री उपेंद्रकुमार यांनी केले.\nनागपूर - विजय माल्ल्यासारखे कर्ज बुडविणारे जितके दोषी आहेत, तितकेच त्यांना कर्ज देणारे बॅंक संचालकदेखील दोषी आहेत. त्यामुळे बॅंक संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा, असे प्रतिपादन शुक्रवारी (ता. 7) नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बॅंक वर्कर्सचे अखिल भारतीय महामंत्री उपेंद्रकुमार यांनी केले.\nभारतीय मजदूर संघाची एक शाखा असलेल्या नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बॅंक वर्कर्सचे अधिवेशन नागपुरात होणार आहे. यानिमित्त उपेंद्रकुमार नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nवर्षागणिक बॅंकांचा एनपीए वाढत आहे. आजघडीला एनपीए 6 लाखांच्या घरात आहे. याकडे लक्ष वेधत उपेंद्रकुमार यांनी बॅंक संचालकांवर निशाणा साधला. सर्वसामान्यांनी बॅंकेत ठेवलेल्या रकमेच्या भरोशावर माल्यांसारख्यांना केवळ त्यांची \"मार्केट व्हॅल्यू' लक्षात घेऊन मोठ्ठाली कर्जे दिली जात आहेत. मात्र, कर्जाची परतफेड करताना प्रत्यक्षात त्या कंपनीची \"मार्केट व्हॅल्यू' तितकी नसल्याचे लक्षात येत आहे. एनपीए वाढविण्यामध्ये सर्वाधिक वाटा बॅंक संचालकांचा असल्याचीही टीका उपेंद्रकुमार यांनी यावेळी केली. यामुळे कर्ज देत असताना संचालक मंडळालाही जबाबदार धरण्याची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली.\nबॅंकिंग क्षेत्र सध्या प्रचंड तणावात असून एक कर्मचारी किमान तीन जणांचे काम करीत असल्याचा दावा उपेंद्रकुमार यांनी केला. वर्षागणिक निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. आजघडीला वर्षागणिक 2 लाख बॅंक कर्मचाऱ्यांची गरज आहे. यामध्ये एक ते सव्वा लाख लिपिक, 60 हजार अधिकारी आणि 65 हजार सुरक्षारक्षकांची गरज आहे. बॅंक आणि एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा असून, सुरक्षारक्षकांचे आउटसोर्सिंग बंद व्हायला हवे. आउटसोर्सिंगऐवजी सुरक्षारक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती व्हायला हवी, असे उपेंद्रकुमार म्हणाले. या वेळी अर्चना सोहनी, प्रकाश सोहनी, चंद्रकांत खानझोडे, राजू पांडे आणि मीडिया प्रभारी सुरेश चौधरी उपस्थित होते.\n\"तुमची बॅंक बुडत असल्यामुळे ती बं��� का करण्यात येऊ नये', \"तुमच्या बॅंकेतील कर्मचाऱ्यांची संख्या का घटविण्यात येऊ नये' अशा स्वरूपाच्या धमक्या सातत्याने सरकारकडून मिळत असतात. अशा स्थितीत बॅंक कर्मचारी कसे काम करणार आज बॅंक कर्मचाऱ्यांचे वेतन टॉप टेनमध्येही नाही. बॅंकांना सक्षम करणे हेच सर्वांत मोठे आव्हान असल्याचे उपेंद्रकुमार यांनी सांगितले. बॅंकाकडून मिळत असलेल्या विविध सुविधा पाहता प्रत्येक ट्रान्झॅक्शनमागे लागणारा खर्च हा वाजवी असल्याचे ते म्हणाले.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nअफगाणिस्तान: तालिबान्यांनी ठेवले 100 नागरिकांना ओलिस\nकाबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी...\nसाताऱ्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nसातारा- फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/mukhya-batmya/salman-khan-gets-5-year-jail-term-in-blackbuck-case/", "date_download": "2018-08-20T10:54:36Z", "digest": "sha1:KSWT4R7QZQIC55W3H3FVROTTBLIS7ZSQ", "length": 12687, "nlines": 221, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "‘सलमान’ची आजची रात्र तुरुंगात! | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश ‘सलमान’ची आजची रात्र तुरुंगात\n‘सलमान’ची आजची रात्र तुरुंगात\nसलमान खानचा बेलसाठी अर्ज, शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता सुनावणी\nन्यायालयाच्या बाहेर चाहत्यांनी केले दु:ख व्यक्त\nबिष्णोई समाजाकडून ‘सलमान खान मुर्दाबाद’च्या घोषणा\nजोधपूर: काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरला असून न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंड सुनावला आहे. सलमान खानला न्यायालयाने शिक्षा सुनावताच जोधपूर कोर्टाबाहेर ‘सलमान खान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. बिष्णोई समाजाकडून ही घोषणाबाजी करण्यात आली. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे.\nसोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे.\nन्यायमूर्ती खत्री यांनी सलमान खानला दोषी ठरवले. तर उर्वरित आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू आणि सैफ अली खान या सर्वांविरोधात ठोस पुरावे नव्हते, त्यामुळे संशयाचा फायदा देत न्यायालयाने या सर्वांना दोषमुक्त केले. सलमानच्या शिक्षेबाबत दुपारपर्यंत युक्तिवाद झाला. सलमानच्या शिक्षेबाबतही आज (गुरुवारी) युक्तिवाद झाला. दुपारी न्यायालयाने सलमानला शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.\nवीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती. शिकारीच्या घटनास्थळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल झाला होता.\nकाळवीट शिकार प्रकरण – घटनाक्रम\n२ ऑक्टोबर १९९८ – वनविभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली.\nएकूण ७ आरोपी – सलमान, सैफ, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू, दुष्यंत सिंग आणि दिनेश गावरे\n९ नोव्हेंबर २००० – न्यायालयाने तक्रारीची दखल घेतली\n१९ फेब्रुवारी २००६ – आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले\n२३ मार्��� २०१३ – ट्रायल कोर्टाने सुधारणा आरोप निश्चित केले\n२३ मे २०१३ – मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणीला सुरुवात\nफिर्यादी पक्षाने २८ साक्षीदारांची साक्ष नोंदवली\n१३ जानेवारी २०१७ – साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण\n२७ जानेवारी २०१७ – जबाब नोंदवण्यासाठी सर्व आरोपी न्यायालयात हजर झाले\n१३ सप्टेंबर २०१७ – फिर्यादी पक्षाकडून अखेरच्या युक्तिवादाला सुरुवात\n२८ ऑक्टोबर २०१७ – बचावपक्षाकडून अखेरच्या युक्तिवादाला सुरुवात\n२४ मार्च २०१८ – ट्रायल कोर्टातील युक्तिवाद संपला.\n२८ मार्च २०१८ – ट्रायल कोर्टाने निर्णय राखून ठेवला\n५ एप्रिल २०१८ – सलमान खान दोषी, पाच वर्षांची शिक्षा, इतरांची निर्दोष मुक्तता\nमागिल लेख भाजपाला रोखण्यासाठी विरोधीपक्षांनी काँग्रेसविरोध सोडावा – शरद पवार\nपुढील लेख अवलादीच्या फैरी\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2018-08-20T11:17:36Z", "digest": "sha1:ZJ6TUT5OVGZJCCXTYB2J2RBX5VW5CTB2", "length": 14579, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आता धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी १ ऑगस्टपासून रणशिंग फुंकणार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्य���देचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्��ाने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Notifications आता धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी १ ऑगस्टपासून रणशिंग फुंकणार\nआता धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी १ ऑगस्टपासून रणशिंग फुंकणार\nपुणे, दि. ३० (पीसीबी) राज्यभरात मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनामुळे वातावरण ढवळून निघाले असताना आता धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी रणशिंग फुंकले असून लढा तीव्र करण्याचा इशारा पुण्यात आज (सोमवारी) धनगर समाजाच्या नेत्यांनी दिला. आरक्षणासंदर्भात १ ऑगस्टला पुण्यातील कर्वेनगर येथील दुधाने लॉन्स येथे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.\nPrevious articleआता धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी १ ऑगस्टपासून रणशिंग फुंकणार\nNext articleआयसीसी वन-डे क्रमवारीत भारतीयांचे वर्चस्व कायम; फलंदाजीत विराट तर गोलंदाजीत बुमराह अव्वल\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nभिमाकोरेगाव दंगल प���रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन\nखातेदारांनी घाबरु नये पैसे सुरक्षित असल्याचा कॉसमॉस बँकेचा दावा\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nचिखलीत रेकॉ़र्ड वरील गुन्हेगाराला पिस्तुल आणि काडतुसांसह अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5171475664532449106&title=One%20Day%20Workshop%20in%20Gadchiroli&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:19Z", "digest": "sha1:BN33DHEJUEL3JM27E7CHG3CD4DTC42QQ", "length": 10511, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘व्यसनमुक्तीसाठी शासकीय विभागांनी कृतीशील व्हावे’", "raw_content": "\n‘व्यसनमुक्तीसाठी शासकीय विभागांनी कृतीशील व्हावे’\nगडचिरोली : ‘गडचिरोली जिल्ह्याच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी प्रमुख शासकीय विभागांनी कृतीशील व्हावे. विभागात असणारे व्यसनी कर्मचारी, लाभार्थी यांच्यासाठी कार्यक्रम आखावा,’ असे प्रतिपादन मुक्तिपथ अभियानाचे सल्लागार डॉ. अभय बंग यांनी केले.\nदारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या एकदिवसीय नियोजन बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह व विविध विभागांचे जिल्हा स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.\nजिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी लागू झाली आहे. सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही या भागात ‘खर्रा’ हा तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे व त्यामुळे रोग होण्याचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात जास्त आहे. या पार्श्वभूमीवर २०१६पासून गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखूमुक्तीसाठी डॉ. बंग यांच्या पुढाकाराने ‘मुक्तिपथ’ हे अभियान सुरू करण्यात आले. सर्च, महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट व गडचिरो��ी जिल्ह्याच्या जनतेच्या एकत्र प्रयत्नातून हे अभियान सुरू आहे. याच अभियानासाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखांची नियोजन बैठक १२ जुलै रोजी डॉ. बंग, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.\nया वेळी डॉ. बंग म्हणाले, ‘शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना दारू व तंबाखूपासून दूर करण्यासाठी समज व उपचार या माध्यमातून प्रयत्न व्हावा, यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पावले उचलावी. शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाच्या परिसरात १०० मीटर अंतरामध्ये दारू किंवा खर्रा विक्री होणार नाही, तसेच आपल्या कार्यक्षेत्रात दारू व तंबाखूमुक्तीसाठी काय करता येईल, याचे नियोजन करावे.’\nजिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही जिल्ह्यात ‘खर्रा’चा प्रश्न मोठा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपली सर्व कार्यालये आणि कर्मचारी दारू व तंबाखूमुक्त राहतील यासाठी प्रयत्न करावेत व तशा कृती कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करावी,’ असे आवाहन केले.\n‘आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, पोलिस अशा व्यापक काम करणाऱ्या विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रात दारू व तंबाखूमुक्तीसाठी प्रयत्न करावेत; तसेच पुढील १५ दिवसांत जिल्हास्तरावरील कार्यालयापासून ते अगदी सर्वात खालच्या कार्यालय, शाळा, पीएचसी व तिथल्या कर्मचारीवर्गासाठी संबंधित विभागाने जिल्हास्तरावरून दारू तंबाखूमुक्तीबाबतचे वार्षिक नियोजन करावे,’ असे निर्देश शेखर सिंह यांनी दिले आहे.\n(गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा बैठकीदरम्यान मार्गदर्शन करतानाचा व्हिडिओ सोबत देत आहोत)\nTags: डॉ. अभय बंगशेखर सिंहगडचिरोलीमुक्तिपथDr. Abhang BangShekhar SinghGadchiroliMuktipathप्रेस रिलीज\n‘लोकबिरादरी’साठी ‘फन फेअर विथ पॉज अँड टेल्स’ नवे सिद्धार्थ ‘निर्माण’ होताना... वैराटगडावर स्वच्छता मोहीम जीवनोन्नती अभियानात पालघर तृतीयस्थानी ‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sparkmaharashtra.blogspot.com/2012/08/blog-post.html", "date_download": "2018-08-20T10:45:11Z", "digest": "sha1:SNDAIIHHZG562GUN46GXTZNOEW3W7YPY", "length": 9848, "nlines": 74, "source_domain": "sparkmaharashtra.blogspot.com", "title": "SPARK-Socio Political Analysis & Research Kendra: लोक आयुक्तांचे अधिकार अधिकाधिक सक्षम करण्यासाठी विशेष समितीची स्थापना", "raw_content": "\nनवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2\nपुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.\nलोक आयुक्तांचे अधिकार अधिकाधिक सक्षम करण्यासाठी विशेष समितीची स्थापना\nमुंबई : महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे अधिकार अधिकाधिक सक्षम करावयाच्या उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी (ता. ३१, जुलै ) अतिरिक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. विधी आणि न्याय खात्याचे सचिव आणि सामान्य प्रशासन खात्याचे सचिव या समितीचे सदस्य असतील. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी या समितीने आपला अहवाल सादर करावा, अशी अपेक्षा मुख्यमंर्त्यांनी व्यक्त केली आहे.\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी या विषयावर आपल्या दालनात बैठक बोलावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, सामान्य प्रशासन राज्यमंत्री फौजिया खान, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, आमदार देवेंद्र फडणवीस आणि आमदार अबू आझमी आदी या बैठकीला उपस्थित होते.\nविधानसभेचे सदस्य आमदार देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका अशासकीय विधेयकाद्वारे लोकायुक्तांचे अधिकार वाढवण्याची मागणी केली होती. लोकायुक्तांकडे स्वतंत्र पोलीस यंत्रणा असावी, तसेच तेथील खटले विशेष न्यायालयात चालवणे, अशी मागणी फडणवीस यांनी या वेळी केली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी केंद्राच्या लोकपाल कायद्याच्या मंजुरीपर्यंत वाट बघण्याची सूचना केली; पण लोकायुक्तांच्या नेमणुकीचे अधिकार राज्याला असावेत, असे फडणवीस यांनी सुचवले.\nलोकायुक्त व उपलोकायुक्तांची पदे परिणामकारकपणे राबवण्यासाठी त्यांना स्वतंत्र अन्वेषण यंत्रणा देण्यात यावी, तसेच त्यांचा खर्च राज्याच्या एकत्रित निधीतून भागवण्याची शिफारस पूर्वीच्या अहवालांमधून झाली आहे; पण केंद्राकडून लोकपाल विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकपालाबाबत निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारने २००३ साली ठरवले. तेव्हापासून हा विषय प्रलंबित आहे. १३व्या वित्त आयोगाने केलेल्या काही शिफारशी सरकारने स्वीकारल्या. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी व प्रतिनिधी लोकायुक्तांच्या कक्षेत आले; पण त्यांना स्वतंत्र अन्वेषण यंत्रणा दिलीच नाही. महाराष्ट्रानंतर केरळ, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, कर्नाटक, दिल्ली यांनी लोकायुक्तांच्या यंत्रणा निर्माण केल्या. त्यासाठी त्यांनी एकत्रित निधीतून खर्चाची तरतूद केली. कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेशात तर लोकायुक्तांना स्वतंत्र अन्वेषण यंत्रणा दिली आहे. माधव गोडबोले यांच्या एक सदस्यीय समितीच्या अहवालातही अशा यंत्रणेची व्यवस्था करण्याची शिफारस केली आहे. या अशासकीय विधेयकाचा मसुदा 'स्पार्क'ने तयार केला होता.\n`स्पार्क`कडे उपलब्ध असलेली माहिती\nमोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, जिल्हानिहाय सामाजिक-आर्थिक सांख्यिकी २०११, अवयव व देहदान विषयक माहिती, सिंचन विषयक माहिती, राज्यातील विभागीय असमतोल , दुग्ध व्यवसायातील तोटा, महाराष्ट्रातील स्वच्छता व पाणीपुरवठा, अनुसूचित जाती/जमातींची सद्यस्थिती, सरोगसी, पोलीस सेवा सुधारणा कायदा, राज्य सेवा हमी अधिनियम आणि महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त (सुधारणा) अधिनियम\nटंचाईच्या अनुषंगाने २०१२-२०१३ मध्ये प्रसिद्ध केलेले महत्त्वाचे शासन निर्णय\nजे जे कायद्याच्या अंमलबजावणीत राज्य शासनाचे अक्षम्...\nमहाराष्ट्रातील सूक्ष्म सिंचन परिस्थितीचा आढावा\nलोक आयुक्तांचे अधिकार अधिकाधिक सक्षम करण्यासाठी वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/reason-behind-selfie-1631316/", "date_download": "2018-08-20T11:37:40Z", "digest": "sha1:32PSIHK6SBKUSJNSJY4W62LU37KPIZA3", "length": 11725, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "reason behind selfie | सेल्फीस कारण की.. | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nस्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’शी जुळले आहे\n१) रोहन टिप्पे याने ‘आर्थर रोडची आई’ या सामाजिक संस्थेसोबत भिवंडी येथील जुलईपाडा येथील शाळेला भेट दिले. या संस्थेने शाळेत विद्युत उपकरणांची सोय केली आणि पालकांसोबत चर्चासत्रही घेतली. या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत रोहन व इतर कार्यकर्त्यांचा सेल्फी. २ ) वंचित मुलांना भेट देऊन त्यांच्यासोबत वेळ घालवताना बसवराज जामखंडी या तरुणाकडील सेल्फी स्टीक पाहून या मुलांनी छायाचित्रासाठी हट्ट धरला. या मुलांचे निरागस हास्य या तरुणाने सेल्फी कॅमेऱ्यात कैद केले.\nस्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’शी जुळले आहे. प्रसंग कोणताही असो, ठिकाण कुठलेही असो आपल्या मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याची ‘लेन्स’ तो क्षण/ठिकाण आपल्यासकट ‘कॅप्चर’ करण्यासाठी सदैव तत्पर असते. तरुणवर्गात तर विनाकारण ‘सेल्फी’ काढण्याची हौस दिसून येते. मात्र, आता तुमच्या ‘सेल्फी’ काढण्याला आम्ही एक कारण देत आहोत. सत्कारण. रोजच्या दिनक्रमादरम्यान कोणतेही चांगले काम करताना तुमचा ‘सेल्फी’ काढा आणि selfie.loksatta@gmail.com या इमेल आयडीवर आम्हाला पाठवा. तुम्ही करत असलेले काम थोरच असावे, असे काही नाही. पण त्यातून तुमची सामाजिक बांधिलकी नक्कीच दिसावी. ‘सेल्फी’ पाठवताना त्याबाबत १०० शब्दांत माहितीही पाठवा. कदाचित तुमच्या सेल्फीचे हे ‘कारण’ उद्या आणखी काहींसाठी प्रेरणा ठरेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81.html", "date_download": "2018-08-20T11:34:14Z", "digest": "sha1:2U7XS6STEMY3GEDX5RA6FI764EGGJFG5", "length": 22682, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | स्वच्छ भारत अभियानाला युएसएड, गेट्स फाऊंडेशनचा पाठिंबा", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » स्वच्छ भारत अभियानाला युएसएड, गेट्स फाऊंडेशनचा पाठिंबा\nस्वच्छ भारत अभियानाला युएसएड, गेट्स फाऊंडेशनचा पाठिंबा\n=पाच वर्षात १२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत करणार=\nनवी दिल्ली, [१३ जानेवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानाला युएसएड आणि बिल-मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने (बीएमजीएफ) आपला पाठिंबा जाहीर केला असून, या अभियानाच्या यशासाठी पुढील पाच वर्षात १२ द��लक्ष अमेरिकन डॉलर्सची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.\nनगरविकास मंत्रालयाने यासंदर्भात युएसएड आणि बीएमजीएफशी सामंजस्य करार केला असून, या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने देशाच्या शहरी भागातील स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय क्षमता वाढविण्यासाठीदेखील मदत केली जाणार आहे. राष्ट्रीय स्वच्छतेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रचलित सवोर्र्त्तम व्यवस्था, नावीण्यपूर्ण तंत्रज्ञान यांचेही आदानप्रदान करण्यात येणार आहे. बीएमजीएफने पुढील पाच वर्षात स्वच्छ भारत अभियानासाठी दरवर्षी अडीच दशलक्ष अमेरिकन डॉलर्स तर, युएसएडने दरवर्षी दोन दशलक्ष डॉलर्सची मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.\n२ ऑक्टोबर २०१९ रोजी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यात येणार आहे आणि त्यादिवशी संपूर्ण भारत स्वच्छ करून महात्मा गांधींना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या अभियानाला लोकचळवळीत रूपांतरित करण्याच्या हेतूने समाजातील वेगवेगळ्या घटकातील नावाजलेल्या व्यक्तींना पंतप्रधानांनी आवाहन केले आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे ���ान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञा���-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2240 of 2453 articles)\nशार्ली एब्दोने पुन्हा प्रकाशित केले पैगंबरांचे व्यंग्यचित्र\nपॅरिस, [१३ जानेवारी] - अलीकडेच भीषण दहशतवादी हल्ला झालेल्या शार्ली एब्दो या व्यंग्यचित्र साप्ताहिकाने पुन्हा एकदा उद्या बुधवारी प्रकाशित होणार्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%98/", "date_download": "2018-08-20T11:11:17Z", "digest": "sha1:IFIBL637IJRVJ7HCAXJFH6TYQBUAIPDD", "length": 68905, "nlines": 194, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "एकट्या माणसाचं स्वयंपाकघर – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nस्वयंपाकघर त्याचं आणि तिचं\nमाझी लहानपणीची आमच्या पुण्याच्या स्वयंपाकघराची आठवण ही, जिथे खूप आणि सतत जेवण बनत असते, ही आहे. आमचे स���वयंपाकघर कधीही दुपारचे शांत डोळे मिटून लवंडलेले पाहिल्याचे मला आठवत नाही. आमचे घर अतिशय प्रशस्त आणि शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. घरी कुलदैवत असल्याने कुळाचार वर्षभर होतात आणि माझे आईवडील मनाने अतिशय अघळपघळ, प्रेमळ देशस्थ आहेत, हे त्यामागचे अजून एक कारण असावे. जेवण कसे आहे यापेक्षा ते भरपूर आहे ना अचानक कुणी आले तर उपाशी परत तर गेले नाही ना अचानक कुणी आले तर उपाशी परत तर गेले नाही ना ह्या भावनेत आनंद असणारे. देवाचे प्रसाद आणि सणाची जेवणे अतिशय साग्रसंगीत पद्धतीने पार पाडणारे, अपरात्री अचानक कुणीही आले तरी नुसतंच पिठलं भात नाही, तर पोळी-भाजी-पापड-कोशिंबीर असे सगळे वेगाने शिजवणारे, कुणाच्याही आजारीपणात त्या व्यक्तीकडे जेवण पोचवणारे, सगळे उपासतापास चविष्ट पिष्टमय पदार्थ रांधून साजरे करणारे आणि फ्रीज उरलेल्या पदार्थांनी ओसंडून वाहणारे असे आमचे स्वयंपाकघर होते आणि अजुनी आहे. आई माहेरची कोकणस्थ शाकाहारी. वडील पक्क्के देशस्थ – अतिशय चमचमीत आणि तेलकट खाणारे, कोल्हापुरी पद्धतीचे जेवण आवडणारे. सर्व पदार्थ वाटून घाटून झणझणीत हवेत. कांदा, लसूण, मसाला आणि काळा मसाला वाटणात हवाच. चटण्या तिखट आणि भाजीचा रंग लाल नसेल तर वडील जेवायचे नाहीत. वडील आणि माझे काका ह्यांच्यामुळे मला मांसाहारी जेवणाची आवड निर्माण झाली. धाकटा भाऊ आणि आई संपूर्ण शाकाहारी होते आणि राहिले.\nआईचा एकमेव नियम हा की, जे काही करायचे ते कुटुंबात मिळून सगळ्यांसमोर करायचे. ती साधे अंडेसुद्धा खात नसली तरी ती इकडे तिकडे विचारून विचारून मासे, चिकन करायला आमच्यासाठी शिकली. आपले घर हीच सर्व मौजमजा करायची जागा आहे, बाहेर लपवून काही करू नका, असे तिने मला लहानपणीच सांगितले होते. आठवीमध्ये असताना ती म्हणाली, ‘’काय ती बियर प्यायची असेल आणि सिगरेटी ओढून पाहायच्या असतील त्या घरात ओढून पाहा. लपवून बाहेर व्यसने करू नका. जे कराल ते संयमाने करा. सगळे खा प्या, सगळ्या गोष्टी अनुभवा पण कशाच्याही आहारी जाऊ नका.’’ असे सांगितल्याने मला कॉलेजात जाईपर्यंत कशाचे काही थ्रीलच उरले नव्हते. तुम्हांला खूप क्रांतिकारी वागायचे असेल, पण क्रांती करायला काही विषय तर हवा आमच्या आईवडीलांमुळे आमच्या क्रांतीला काही विषयच उरला नव्हता. आमच्या स्यंपाकघराला कशाचेच अप्रूप नव्हते आणि आईच्या स्वभावामुळे घरात होकाराची यादी जास्त आणि नकाराची यादी कमी होती.\nआईने मला ठरवून दोन गोष्टी लहानपणीच शिकवल्या. एक म्हणजे लिहायची आवड लावली आणि दुसरे म्हणजे घर आवरायला आणि पोळीभाजी करायला शिकवले. कुकर लावायला शिकवले. तिला माझे भवितव्य दिसले असणार. माझा प्रवास तिने मूकपणे ओळखला असणार. सर्व आया आपापल्या मुलांचे प्रवास ओळखून असतात. त्या मुलांना दुरून शांतपणे पाहत असतात. विचार करत असतात. फार बोलत नसल्या तरी मुलांच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, याचे आडाखे बांधत असतात. आम्हा दोघा भावांपैकी मलाच तिने बरोब्बर ह्या गोष्टीचे ज्ञान का दिले, ह्याचे मला आता आश्चर्य वाटत नाही. मला पुढे आयुष्यात कुठे कसे फिरावे लागेल, एकट्याने काय काय उभे करावे लागेल हा सिनेमा तिने माझ्या लहानपणी तिच्या डोळ्यासमोर पाहिला असणार ह्याची मला खात्री आहे. तिने मला माझ्या आयुष्याच्या त्या प्रवासासाठी सक्षम करायला घरकामाची आणि स्वयंपाकाची आवड लावली.\nघरात पुरुषांची कामे आणि बायकांची कामे असा भेदभाव कधीच नव्हता. आईवडील इतक्या गरिबीतून आणि कष्टाने वर आले होते की, वडिलोपार्जित मोठे घर सोडता आमच्याकडे फार काही नव्हते. त्यामुळे घरची सर्वच्या सर्व कामे आईसोबत बाबाही करत. स्वयंपाकाची तयारी ,चिराचीरी बाबा करत. रात्री पाहुणे गेले की भांड्याचे ढीग धुऊन साफ करून ठेवत. सकाळचा पहिला चहा आयुष्यभर बाबा बनवत. मी फार लहानपणापासून हे पहिले असल्याने मला कधी कणिक मळायला, पोळ्या लाटायला, कुकर लावायला लाज वाटली नाही. मी स्वयंपाकाच्या बाबतीत अतिशय gender neutral माणूस बनलो ते आमच्या आईबाबांमुळे.\nतेवीस वर्षाचा असताना एका सकाळी माझ्या मित्राच्या कारमध्ये माझे कपडे, CD प्लेयर, कॅमेरा, कॉम्प्युटर, पुस्तके आणि एक मोठी आईने दिलेली पिशवी घेऊन मी घर आणि शहर सोडून मुंबईत राहायला आलो. त्याच्या एक वर्ष आधी मी फ्रान्समध्ये एका स्कॉलरशिपवर राहून आलो होतो आणि तिथे शिकत असताना मी परत भारतात गेल्यावर कुटुंबाबाहेर एकट्याने राहून पाहायचा निर्णय घेतला होता. अर्थातच घरून माझ्या निर्णयाला संपूर्ण पाठींबा होता. आईने दिलेल्या पिशवीत घरचे तूप, तिने आणि बाबांनी नुकतीच बनवलेली भाजणी आणि आमच्या घरातले दोन पिढ्या जुने असे पोळपाट लाटणे होते. मला मुंबईत ती पिशवी उघडून हे सगळे पाहिल्यावर फार बरे वाटले होते.\nमी परदेश��त शिकताना अनेक घरांमध्ये स्वयंपाकघराविषयी उदासीन वृत्ती अनुभवली होती. आपल्या मनात ’फ्रान्स’ ही एक जुनी भरजरी कल्पना असते. आपण तिथे जाताना ‘अपूर्वाई’पुस्तकात वाचलेली १९६० सालातली रोमँटिक कल्पना घेऊन जात असलो तरी एकविसाव्या शतकात मिश्र संस्कृती, नोकऱ्या, भयंकर बेकारी, व्यसने, घराचे हफ्ते, गुन्हेगारी, चोऱ्यामाऱ्या, धार्मिक हिंसा, मोडणारी लग्ने, एकटेपणा हे सगळे अंगावर वागवत जुनी युरोपियन शहरे जगत असतात. पॅरीस ह्यापेक्षा काही वेगळे नव्हते. इतिहास आणि जुनी संस्कृती ही त्या शहराची उत्पन्नाची प्रमुख साधने होती. मी गेलो तेव्हा नुकतेच इंटरनेटने जग जोडले जाऊ लागले होते. माझ्या पिढीच्या अनेक फ्रेंच तरुण-तरुणींनी मोठे कुटुंब आणि स्वयंपाक ही गोष्ट फार पूर्वीच आयुष्यातून काढून टाकलेली मी पाहिली. ती वेळखाऊ आणि अनावश्यक होती. माणसाची आयुष्ये सुटसुटीत होती, दिवसाचा जास्त वेळ माणसे काम करीत असत किंवा शोधत असत. बेकारीचे प्रमाण प्रचंड होते. मी तिथे राहताना वेळेचा आणि कामाचा आदर करायला शिकलो. घरे छोटी होती. लग्नसंस्था जवळजवळ शिल्लक राहिली नव्हती. माणसे एकेकटी राहत किंवा लग्न करण्याआधी चार पाच वर्षे एकत्र राहून पाहत. शहरातील आयुष्याचा वेग प्रचंड. ह्या सगळ्यात घरात रांधून खायला कुणालाही वेळ नव्हता. कुठेही बाहेर जेवलो तरी जेवण अतिशय उत्तम आणि बहारदार. घरासारखेच स्वच्छ आणि प्रत्येक प्रकारच्या खिशाला परवडेल असे वेगवेगळ्या ठिकाणचे. त्यामुळे एका माणसाचे स्वयंपाकघर चालवायचे प्रयोजन कुणाला कळत नसे. वेळेची किंमत मोजली तर काही वेळा तसे करणे महागही असते. कशाला एकट्यासाठी हे सगळे करत बसायचे बाहेरचे शहर अतिशय ऊर्जा देणारे आणि रंगीत आणि वैयक्तिक राहायच्या जागा खूप मोजून मापून आखलेल्या. तरुण मुलांच्या एकेकट्याच्या घरात कुणी खायला बनवत नसे. एकत्र कुणाबरोबर राहत असतील तरी घरी महिनोन्महिने स्वयंपाक करत नसत. मित्र-मैत्रीण स्वतंत्र बाहेरून जेवून येत. मला हे सगळे नवीन होते. सकाळी उठले की, गरम कॉफी प्यायला स्वेटर चढवून खाली कॅफेमध्ये जायचे. घरात काहीही नाही. मी कुणाला कधीही जोखत बसत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य हवे असेल तर त्याची अशी किंमत असते, एवढेच मला परदेशात राहून कळले होते. माझ्या ओळखीच्या सवयी आणि अपेक्षांमधून मी वेगाने बाहेर पडत होतो.\nपरत आ���्यावर मी एकटा राहायची स्वप्ने पाहत असताना मात्र माझ्या मनात पुण्यातले माधुरी पुरंदरे ह्यांचे घर होते. देखणे आणि बुद्धिमान घर. तसेच मुंबईतील माझी अभिनेत्री असलेली मैत्रीण सोनाली कुलकर्णी हिचे घर. माधुरीताई मला पुण्यात फ्रेंच शिकवत आणि ज्या काही मोजक्या लोकांशी त्या हसून गप्पा मारत, त्यांपैकी मी एक भाग्यवान होतो. घरी गेलं की त्या काहीतरी रुचकर आणि निराळे बनवून खाऊ घालत. सोनालीचे घर अतिशय शिस्तीचे. सोनाली सकाळी उठून शूटिंगला जाण्याआधी घरकामाच्या व्यवस्थित याद्या करते. ती मोड आणायला कडधान्ये भिजवते. दही नेहमी घरात लावते. तूप कढवते. तिचा फ्रीज मनाचा थरकाप उडावा इतका व्यवस्थित असतो. तसेच नागपूरला महेश एलकुंचवारांचे घर शांत, स्वच्छ. पाहुण्यांना घरचे जेवण खाऊ घालणारे. एखाद्या ब्रिटिश उमरावासारखे ते घर आणि त्याचा मिश्कील मालक.\nह्या घरांमध्ये एकएकटीच व्यक्ती राहात असली तरी चविष्ट असा संपूर्ण स्वयंपाक केला जात असे. मोजका, रंगीत, सौम्य आणि आटोपशीर. मला आटोपशीरपणाचे फार अप्रूप वाटे, कारण मी आयुष्यात आटोपशीरपणा कधी पहिला अनुभवला नव्हता. मी त्या काळात घराबाहेर इतका प्रवास करू लागलो होतो की, माझी घराची सवय संपूर्ण गेली होती. माझ्या चवी सौम्य होऊ लागलेल्या, मसाल्यावरचा हात कमी. माझे प्रमाण मोजके बनू लागलेले. माझी क्रोकरी आणि भांडी ह्याची आवड उत्तम आकार घेऊ लागलेली. मला कडू कॉफी आवडू लागलेली. पोळी, भाजी, भात ह्याचा आग्रह संपलेला. वन डिश मीलचे महत्त्व आणि रूप परदेशात राहून आवडू लागलेले. घरी आईने किंवा बायकोने केलेली पोळी खाणे म्हणजेच सुख आणि ब्रेड खाणे म्हणजे भारी बिचारे दुर्दैव, अशा पुणेरी माणसांच्या घरी बसून बसून तयार केलेल्या मूल्यव्यवस्था मला पटेनाशा झाल्या होत्या. आणि घरच्या माणसांकडून असणाऱ्या अपेक्षा शांतपणे संपत आलेल्या.\nमला घरातून आणि मित्रांकडून काही गोष्टी शिकाव्या वाटत होत्या. मी सुनील सुकथनकरकडून सगळा स्वयंपाक करायला शिकलो. सोनाली इतके सुंदर ताट वाढते की, पाहत बसावे. दडपे पोहे तर इतक्या ओलाव्याचे करते की, तिच्याशी लग्नच करावे असे वाटून जाते. माझ्या वडिलांसारखी खलबत्त्यात कुटून केलेली शेंगदाण्याची चटणी मला येत नाही. माझा मित्र अभिजित देशपांडे फार चांगले मासे आणि केरळी स्ट्यू बनवतो, तसे मला अजुनी येत नाही. त्याच्��ा पास्ता सॉसची consistency नेहमी फार उत्तम असते. त्याने मला चार वेगवेगळ्या प्रकारे कांदा कापला की, प्रत्येक वेळी पदार्थाला कशी वेगळी चव येते हे दाखवून दिले. बाई आणि पुरुष असण्याच्या पलीकडे ह्या सवयी असायला हव्यात असे मला वाटते. मला एकट्याचे घर असले तरी ते चालणाऱ्या स्वयंपाकघराचे असायला हवे होते. मला अजून असे वाटते की, स्वयंपाकघरामुळे घराला एक विशिष्ट अधिष्ठान मिळते. घराविषयी जबाबदारी आणि प्रेम तयार होते. तुम्ही मोठाल्या शहरात एकट्याने राहत असता, तेव्हा तुम्हांला स्वतःवरून लक्ष काढणे फार आवश्यक ठरते. नाहीतर सर्ववेळ तुमच्या केंद्रस्थानी तुम्ही स्वतःच असता, स्वतःचाच विचार करत बसता आणि तसे असणे फार चांगले नाही. अशावेळी स्वयंपाकघर ही घरातली अशी जागा बनते, जिथे तुम्ही स्वतःपासून वेगळे काहीतरी बनून वेगळ्या जगात काही वेळ जाऊ शकता. शिल्पकाराचा किंवा चित्रकाराचा स्टुडिओ असावा अशी जागा.\nपहिल्या दिवशी मी त्या पार्ल्यातल्या रिकाम्या flat मध्ये सामान टाकून नुसता इकडे तिकडे पाहत उभा राहिलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की, आपल्याला वाटते आहे तितके स्वतंत्र होणे सोपे नाही. म्हणजे एकटे राहायला लागून काही कुणी स्वतंत्र होत नाही. एकट्याने, टुकीने आणि नेटाने घर चालवणे ही सोपी गोष्ट नाही. खरे कबूल करायचे झाले तर मला मुंबईत येताक्षणी एकटा घरात असताना रडायलाच आले होते. आणि असे वाटले होते की, नको जाऊदे, नाही झेपणार आपल्याला. परत जाऊ.\nमला तो दिवस आठवतो आहे. मी खाली जाऊन सगळे सामान आणले आणि दिवसभर राबून घर साफ केल्यावर रात्री बटाट्याच्या तेलकट काचऱ्या, दोन खूप जाड पोळ्या असे बनवून जेवलो. लाटताना चिकटतील ह्या भीतीने प्रमाणाबाहेर पीठ लावलेल्या त्या पोळ्या. स्वयंपाकाचे आणि दिवसभर केलेल्या साफसफाई आणि कष्टाचे कौतुक करायला घरात कुणी नाही, ह्याचा जास्त राग येत होता. पण मन हे सांगत होते की, इंग्लिश सिनेमात माणसे एकटी राहतात, तसे राहायचे असेल तर ह्याची सवय करून घ्यावी लागेल. जेवून झाल्यावर भांडी धुऊन नुकत्याच साफ केलेल्या फिनेलचा वास येणाऱ्या गारेगार फरशीवरच पंखा लावून मी झोपून गेलो होतो. माझ्यापाशी दुसऱ्या दिवशी काही काम नव्हते. कुणी माझी वाट पाहणार नव्हते. मी घर सोडून एकटा राहायला आलो आहे ह्याचे glamour कुणालाही नव्हते.\nएकट्या माणसाने स्वयंपाकघर का चालवायला ��वे, ह्याचे उत्तर मला आजपर्यंत कधी मिळाले नाही. मी हा प्रश्नच स्वतःला कधी विचारलेला नाही. पण मी इतकी वर्षे आवडीने माझे घर चालवताना हे पाहत आलो आहे की, ज्या वेळी मी स्वयंपाकघर बंद ठेवून हॉटेलातून येणाऱ्या होम डिलिव्हरीवर जगत असेन तेव्हा जगण्याचा कसलातरी आकार हरवून बसलेला असेल. न सांगता येणारी अस्वस्थता तयार झालेली असेल. आमच्या मूळ घराच्या सवयींपासून मी आता कितीतरी लांब येऊन पोचलो. लग्न न केलेल्या मुलामुलींच्या स्वयंपाकघरावर त्यांच्या आया रिमोट कंट्रोलने नको तितका ताबा ठेवून असतात. ती सवय मी रागावून मोडून काढली. घराला स्वतःची शिस्त आणि आकार दिलाच, त्याचप्रमाणे बेशिस्त असण्याचीसुद्धा घराला सवय लावली. उपयोग काय ह्या सगळ्याचा ह्या प्रश्नापलीकडे तेव्हा जाता येते जेव्हा तुम्ही मुंबईत दिवसभराच्या दगदगीनंतर घर उघडून आत येता आणि घरची भात-भाजी-पोळी खाता, घरी बनलेली बिर्याणी, खिमा, घरचे छोले, राजमा खाता तेव्हा तुम्हांला कष्टाने घरी बनवलेल्या अन्नाची ऊर्जा आणि प्रेम कळते.\nसगळ्यात आधी मी सणवार आणि व्रतांचा आरडओरडा करणारे आणि आपले खाणेपिणे त्यामुळे ठरवणारे भिंतीवरचे कॅलेंडर घरातून फेकून दिले. कधीतरी मस्त मासे मिळावेत बाजारात आणि त्या दिवशी नेमका दसरा असावा की ते मासे घशाखाली जाणार नाहीत. त्यापेक्षा नकोच ते बहुतांशी कृषिप्रधान भारतीय सणांचे अर्थ आणि गरज आता संपून गेली आहे. ऋतुचक्र संपूर्ण बदलले आहे. मी शेतकरी बितकरी नाही, माझ्याकडे गाई ,बैल, सवाष्णी वगैरे कुणी नाही. मला सुगीबिगी, पिक कापणी, पहिला पाऊस, काळी आई, तिचे ऋण, नागोबा, पणजोबा असले कोणतेही आनंद नाहीत. माझ्या मोबाईलवर दिसणारे फक्त आकडे दाखवणारे कॅलेंडर मी वापरू लागलो, तशी माझी जातीतून आणि कर्मकांडातून बरीच सुटका झाली. मोदक, पुरणपोळी, चिरोटे, चकल्या हे खायला मी नित्यनेमाने पुण्याला जायचे ठरवले. आता सगळे सगळीकडे वर्षभर मिळते. चवीने खाणे कुणीही कधीही सोडू नये. उगाच कंपल्सरी स्वयंपाकाचा राग प्रसादाच्या शिऱ्यावर का काढा बहुतांशी कृषिप्रधान भारतीय सणांचे अर्थ आणि गरज आता संपून गेली आहे. ऋतुचक्र संपूर्ण बदलले आहे. मी शेतकरी बितकरी नाही, माझ्याकडे गाई ,बैल, सवाष्णी वगैरे कुणी नाही. मला सुगीबिगी, पिक कापणी, पहिला पाऊस, काळी आई, तिचे ऋण, नागोबा, पणजोबा असले कोणतेही आनंद नाहीत. माझ्या मोबाईलवर दिसणारे फक्त आकडे दाखवणारे कॅलेंडर मी वापरू लागलो, तशी माझी जातीतून आणि कर्मकांडातून बरीच सुटका झाली. मोदक, पुरणपोळी, चिरोटे, चकल्या हे खायला मी नित्यनेमाने पुण्याला जायचे ठरवले. आता सगळे सगळीकडे वर्षभर मिळते. चवीने खाणे कुणीही कधीही सोडू नये. उगाच कंपल्सरी स्वयंपाकाचा राग प्रसादाच्या शिऱ्यावर का काढा तो हवा तेव्हा बनवून मस्त चापावा. मनुके, बदाम अहाहा. साजूक तूप घातलेले मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या . देवा देवा तो हवा तेव्हा बनवून मस्त चापावा. मनुके, बदाम अहाहा. साजूक तूप घातलेले मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या . देवा देवा \nस्वयंपाकघर हे त्या त्या दिवशीच्या मूडनुसार आणि आवडीनुसार रोज रंग, वास, आकार बदलेल ह्याची मी काळजी घेतली. स्वयंपाकघरात शिस्तीचा आणि रुटीनचा बडेजाव तयार होताच त्यांना फेकून दिले.\nहे सगळे आपोआप आकार घेत गेले तरी आज बघताना असे लक्षात येते की, तसे करणे सोपे नव्हते. कारण बदल होत जाताना मनामध्ये सतत बदलाविषयीची अप्रिय आणि अपराधी भावना आपल्या आजूबाजूचे लोक फार नकळत तयार करत असतात. त्या लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकावे लागते. माझे स्वयंपाकघर आता मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या पुरुषाचे स्वयंपाकघर उरलेले नाही. त्याला जात नाही, तसेच त्याला लिंगभाव नाही. ते मोठ्या वेगवान शहरात राहणाऱ्या आणि आवडीचे काम करणाऱ्या एकट्या व्यक्तीचे स्वयंपाकघर आहे. असे स्वयंपाकघर मुलाचे किंवा मुलीचे कोणाचेही असू शकते. ते अगदी टिपिकल भारतीय मात्र आहे. मी परदेशात मोठ्या शहरांमध्ये एकट्याने राहणाऱ्या माणसांची अन्नाविषयीची बेफिकिरी आणू शकत नाही. घरी कुणी आले तर मी पहिल्यांदा खायला प्यायला बनवतो. कुणी उपाशी असेल तर मला सहन होत नाही . माझ्या घरून कुणीही रिकाम्या पोटी जाऊ नये असे मला वाटते.\nजी माणसे कधीच स्वयंपाक करत नाहीत, त्यांच्याविषयी मला कधी काही वावगे वाटत नाही. मी क्रिकेट खेळत नाही तशी ती स्वयंपाक करत नसावीत इतके ते साधे आहे. मी सुटीला बाहेर गेलो तरी स्वयंपाक करत बसतो. मी परदेशात किंवा बाहेरगावी घर भाड्याने घेऊन निवांत राहातो तेव्हा पहिल्या दिवशी bag घरात टाकताच मी supermarket मध्ये जाऊन सगळे सामान घेऊन येतो. लिहिणे आणि खायला बनवणे ह्या माझ्यासोबत आनंदाने सगळीकडे फिरणाऱ्या माझ्या सवयी आहेत. मला नायजेला लॉसन फार म्हणजे फार आ���डते. तशाच मला आपल्या तरला दलाल फार आवडतात. किती दोन टोकाच्या बायका कमलाबाई ओगले ह्यांचे ‘रुचिरा’ तर माझ्या फ्रिजवर पूर्वी नेहमी ठेवलेले असे. शिवाय माझ्याकडे एका हुशार बाईंनी लिहिलेले पुस्तक होते, त्यात रेसिपीच्या आधी असे लिहिले होते की, “पाहुणे यायच्या आधी स्वतः नीट जेवून घ्या.” हा महत्त्वाचा सल्ला काही मला अजून पटलेला नाही. संजीव कपूर फार हसत बसतो असे मला वाटते. ‘हम आपके है कौन’ मध्ये मोहनीश बहल जसं सतत तुपाळ हसत बसतो तसा. मला उगाच हसत स्वयंपाक करणारी माणसे कळेनाशी होतात. त्यात हसण्यासारखे काय आहे सारखं कमलाबाई ओगले ह्यांचे ‘रुचिरा’ तर माझ्या फ्रिजवर पूर्वी नेहमी ठेवलेले असे. शिवाय माझ्याकडे एका हुशार बाईंनी लिहिलेले पुस्तक होते, त्यात रेसिपीच्या आधी असे लिहिले होते की, “पाहुणे यायच्या आधी स्वतः नीट जेवून घ्या.” हा महत्त्वाचा सल्ला काही मला अजून पटलेला नाही. संजीव कपूर फार हसत बसतो असे मला वाटते. ‘हम आपके है कौन’ मध्ये मोहनीश बहल जसं सतत तुपाळ हसत बसतो तसा. मला उगाच हसत स्वयंपाक करणारी माणसे कळेनाशी होतात. त्यात हसण्यासारखे काय आहे सारखं मी तर स्वयंपाकघरात फार गंभीर होऊन जातो. किती माणसांना किती जेवण पुरेल हे मला आजतागायत कळलेले नाही. मुख्य म्हणजे स्वयंपाक करताना तो फार उत्तम झाला पाहिजे, ह्या ताणाखाली मी तो करायला घेत नाही. मी फार सामान्य स्वयंपाकी आहे. मी आजपर्यंत स्वयंपाक करतो ह्याचे कौतुक ऐकले आहे. पण एखादी गोष्ट कशी मला चांगली जमते असे माझे कौतुक कुणी केलेले नाही. स्वतः च्या पाककौशल्याला मी अजूनतरी फार गंभीरपणे घेत नाही.\nमाझ्या स्वयंपाकावर मी केलेल्या जगभरातील प्रवासाचा, मी सतत इंटरनेटवर पाहात असलेल्या कुकिंग शोजचा आणि माझ्या त्या वेळी असणाऱ्या मूडचा खूप प्रभाव आहे. माझ्या मनाच्या नदीत तरंगणारे ते ‘फ्लोटिंग किचन’ म्हणजे तरंगते स्वयंपाकघर आहे. किनाऱ्यावर ज्या गोष्टी दिसतात त्याची त्यात रेलचेल होत जाते. एक असे ठरावीक स्वरूप नाही. त्याला शिस्त आणि आकार असला तरीही कायमचे नियम नाहीत. मी बाहेर जाऊन नव्या ऊर्जेने उत्साही होऊन रंग बदलून आलो की, माझे स्वयंपाकघर तो आकार आणि रंग घेते.\nसगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला गौरी देशपांडे आणि त्यांच्या पुस्तकांचा आता प्रमाणाबाहेर कंटाळा आहे. त्या जिवंत असत्या तर त्यांनाही हे पटून आम्ही दोघे मस्त रम पीत बसलो असतो ह्याची मला खात्री आहे. माझी एकटेपणाची कल्पना ही त्यांच्या पुस्तकातील आहे ती नाही. ती आता जुनी झाली आहे, पण मराठी बायकांच्या घरी अजून नवा सिलेंडर आलेला नाही, त्यामुळे त्या गौरीचा तोच सिलेंडर पुरवून पुरवून वापरतात हे मला दिसते.\nत्याचप्रमाणे अरेरावी करत फणा काढून गावभर फिरणाऱ्या आणि अजून १९६८ ची क्रांतीच जगात चालू आहे, असे समजणाऱ्या चळवळखोर स्त्री-पुरुषांसारखे मी एकट्याने आयुष्य जगत नाही. तसे जगणे विनोदी आणि outdated आहे. मी तसले समतेचे आणि साधेपणाचे स्वयंपाकघर उभे केलेले नाही. मी फार snobbish माणूस आहे. डाव्या अंगाने पाहिले तर मी खूपच पारंपरिक आहे आणि उजव्या अंगाने पाहिले तर मी खूपच अपारंपरिक आहे. मला फार चांगलेचुंगले खायची सवय आहे. घरातली वाईन, कॉफी आणि चीज नेहमी उत्तमच असायला हवेत. ब्रेड ताजा आणि मुंबईतल्या सर्वोत्तम बेकरीतलाच हवा, घरात नेहमी ताजी खमंग भाजणी असावी, ताजा नारळ भरपूर खवून ठेवलेला असावा. फ्रीजमध्ये भरपूर अंडी आणि चिकन असावे, चार माणसे अचानक आली तर लवकर करता येतील असे पदार्थ कपाटात असावेत. चार पोळ्यांची कणिक मळून नेहमी फ्रीजमध्ये तयार असावी आणि पार्ल्याच्या भाजीबाजारातून आलेल्या ताज्या भाज्या असाव्यात ह्याकडे माझे नीट लक्ष असते. ज्या गोष्टी ज्या देशात उत्तम बनतात, त्या तिथूनच यायला हव्यात असे मला वाटते. मला योगासने आवडत नाहीत. By the way पार्ल्याचा भाजीबाजार हे खूपच सेक्सी ठिकाण मुंबईत आहे.\nअनेक वर्षे पाश्चिमात्य देशांमधील शेकडो लेखक, कलाकारांनी त्यांचे एकट्याने राहण्याचे अनुभव नोंदवून ठेवले. स्वतःच्या रोजच्या सवयी, वैयक्तिक आवडीनिवडी, स्वयंपाक ह्याविषयी भरपूर लिहिले. मी लहान वयात युरोपमध्ये राहायला गेलो नसतो तर मला भारतात एकट्याने राहणे किती दुःखाचे आणि जड गेले असते अवघड अजूनही जाते. पण आपले जगणे चुकीचे नाही अशी मला जी खात्री वाटते तशी खात्री मला कुठल्याही मराठी किंवा भारतीय पुस्तकाने किंवा सिनेमाने मोठा होताना दिली नाही. जी मला अयान मुकर्जीचा ‘Wake up sid’ पाहून मिळाली. एकटे राहायचे असेल तरी रणबीर कपूर घरात येऊन जाऊन हवाच. नाहीतर कसली मजा अवघड अजूनही जाते. पण आपले जगणे चुकीचे नाही अशी मला जी खात्री वाटते तशी खात्री मला कुठल्याही मराठी किंवा भारतीय पुस्तकाने किंवा सिनेमाने मोठा होत���ना दिली नाही. जी मला अयान मुकर्जीचा ‘Wake up sid’ पाहून मिळाली. एकटे राहायचे असेल तरी रणबीर कपूर घरात येऊन जाऊन हवाच. नाहीतर कसली मजा त्याने यावे, पण जावेसुद्धा. राहू अजिबात नये. मला घरात कुणी असले की लिहिताच येत नाही.\nएकट्या माणसाच्या आयुष्याचे अनुभव नोंदवून ठेवण्याची आपल्याकडे पद्धत नसावी. कारण आपली सर्व कला, आपले साहित्य, आपले जगणे आणि पर्यायाने आपला सर्व स्वयंपाक हा सामाजिक भूमिकेचा आहे. घोळक्याचा आहे. आपल्या समाजासाठी एकटेपणा ही विकृती किंवा दुःख आहे, म्हणून आपण त्याची सांस्कृतिक नोंद केलेली नाही. त्याच्या अनुभवाविषयी नीट मांडणी होऊ दिलेली नाही. दुर्गा भागवत हा एक मोठा अपवाद. जगण्याचे आणि त्याच्या विविध रसांचे जे चित्ररूप देखणे लिखाण दुर्गा भागवत करू शकल्या, त्याने मला नेहमी फार बळ मिळत राहिले आहे. संशोधनपर गंभीर साहित्य निर्माण करताना दुर्गाबाई आपसूक जेव्हा स्वयंपाकाकडे वळतात तेव्हा घरात जणू गप्पा मारायला येऊन बसतात, असे मला सारखे वाटत राहिले. त्या सोडता माझ्या आयुष्याची रचना मला भारताबाहेरच्या लेखकांनी करून दिली, तशीच ती भारताबाहेरचे सिनेमे पाहून झाली. मुख्यतः भरपूर चांगले देशोदेशीच्या साहित्याचे वाचन करून झाली. भारतीय पाकसंस्कृती जगातल्या अतिशय प्रगत आणि सुधारित संस्कृतींपैकी एक अशी आहे. आपल्या जेवणाला, त्यामागच्या विचाराला आणि सजावटीला तोड नाही. पण तरीही अजूनही आपली स्वयंपाकाची भांडी, आपल्या स्वयंपाकघराची वास्तुरचना, आपले मेन्यू ह्या सगळ्यात कधीही वैयक्तिक विचार केला जात नाही. किंबहुना तो करणे चुकीचे मानले जाते. असे होणे स्वाभाविक आहे, कारण शांत आणि कार्यमग्न एकट्या जगण्याची आपल्या समाजाला पुरेशी ओळख नाही. नव्याने आकार घेणाऱ्या महानगरांमध्ये आता ह्याची नुकती सुरुवात होऊ घातली आहे.\nमी नुकते मुंबईत स्वतःचे घर विकत घेतले तेव्हा मोजकी छोटी भांडी आणली. पसारा कमी ठेवला. साठवणुकीचे कोणतेही डबे घरात येऊ दिले नाहीत. मी ठरवून माझे लहानपण आणि गोंगाट पुसून टाकायला निघालो. माझ्या लहानपणीच्या व्यवस्था, माझे शहर, मी मोठा होत असताना सतरा अठराव्या वर्षी त्या मराठी मिजासखोर पारंपरिक शहराने मला दिलेले दुःख आणि भोगायला लावलेला एकटेपणा, हे सगळे मी स्वयंपाकघराच्या माध्यमातून पुसून टाकले. आपल्याला पुढे जायचे असते तेव्हा सगळ्यात सोपे असते, ते आपल्या लहानपणावर रागावणे. तुम्हांला जेव्हा एकट्याने ऊर्जा कमवायची असते, तेव्हा ती तुम्हांला प्रेमातून नाही तर रागातूनच कमवावी लागते. मी स्वयंपाकघरातून माझे सगळे लहानपण पुसून काढले, तेव्हा मला मोकळे वाटू लागले. मी माझे स्वयंपाकघर ज्या दिवशी लावले, त्या दिवशी माझ्या अतिशय वेदनामय लहानपणाला समजून घेऊ शकलो. स्वयंपाकाने आणि घरकामाच्या सवयीने मला इतरांना समजून घेण्याची दृष्टी हळूहळू मिळत गेली. तसेच अनेक माणसांना आणि घटनांना माफ करण्याची दृष्टी नकळत स्वयंपाकामुळे मिळाली. असे कसे झाले ह्याचे विश्लेषण करणे फार सोपे नाही .पण स्वयंपाक करणे हे एखादी आवडती स्पोर्ट्स activity करण्यासारखे आहे. टेनिस खेळणे, कुशलतेने पोहणे किंवा football खेळणे ह्यासारखे ते आहे. त्यातून जशी चांगल्या खेळाडूला जगण्याची उमज आणि जगाची समजूत येते तशी काही जणांना स्वयंपाक करण्यातून येत असावी. वेळेची आखणी आणि संयम ह्या दोन गोष्टी तुम्हांला स्वयंपाकघरात फार चांगल्या शिकायला मिळतात. सारखे झाकण उघडून बघायचे नाही ही समजूत आयुष्यात फार महत्त्वाची असते. तसेच अपयश पचवायची सवय तुम्हांला स्वयंपाक करताना लागते. मी बनवलेले नेहमी सगळे चांगलेच होत नाही. रोज गोष्टी फसतात. पोळ्या तर मी फारच वाईट बनवतो. त्या बाबतीत मी अगदी सातत्य टिकवून आहे.\nमाझे ज्या व्यक्तींवर प्रेम आहे त्यांना हाताने करून खाऊ घालायला मला फार आवडते. माझ्या ह्या तरंगत्या स्वयंपाकघरात सतत संगीत वाजत असते. मी हल्ली स्वयंपाक करताना Jazz ऐकतो. मी घरात लिहीत असतो तेव्हा लिहून हात दुखू लागले की, मी नकळत स्वयंपाकघरात जातो, इंटरनेटवर एखादी रेसिपी पाहतो आणि विचार करत करत भाज्या चिरायला, कांदे सोलायला घेतो. विजय तेंडुलकर मला नेहमी सांगायचे की, लिहिणे म्हणजे लिहून काढणे नाही .The act of writing हे आपल्या मनात सतत चालू असते. आपण टेबलापाशी प्रत्यक्ष लिहितो तेव्हा फक्त उतरवून काढत असतो. मला त्यांचे म्हणणे पटते. मी स्वयंपाक करताना बहुतांशी लिखाण मनामध्ये आपोआप करत असतो. डोसा करून खाताना मात्र नेहमी हळहळत वाटते की, घरात कुणीतरी दुसरे माणूस असायला हवे. एकट्याने डोसा करून तो खात बसणे फार कंटाळ्याचे होते. मग मी पुण्याच्या घरी किंवा इतर कुणाकडे गेलो आणि कुणी मला काय करू तुझ्यासाठी असे विचारले तर मग जे पदार्थ तव्यावरून पानात थेट येत राहण्यात मजा आहे असे पदार्थ मी त्यांना करायला सांगतो. आंबोळ्या, डोसे, धपाटे आणि धिरडी.\nमी मुलगा असून कसे सगळे घरातले करतो ह्याचे कुणी कौतुक केले तर ते माझ्यापर्यंत आत पोचत नाही. मला असल्या मध्यमवर्गीय मानसिकतेच्या कौतुकांचा फार कंटाळा येतो. मी नीट स्वयंपाकघर चालवून काही वेगळे करतो आहे असे मला वाटत नाही. कारण ज्या क्षणी मला घर चालवायचा कंटाळा येतो त्या क्षणी मी डोक्यातले ते बटण बंद करून निवांत बाहेरच्या खाण्यावर जगतो. होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांसारखा चार दिवस आळशीपणा करतो. ZOMATO वरून सारखे घरी जेवण मागवतो. मला काही काळ असे करण्यात काही वावगे वाटत नाही.\nआता माझी, एक रात्री खूप उशिरा करून खायच्या, एका आवडीच्या पदार्थाची रेसिपी. रात्री उशिरा गादीवर लोळत पुस्तक वाचता वाचता.\nएका काचेच्या भांड्यात ओट्स घ्या. ते संपूर्ण बुडतील एवढे दूध घाला. त्यात वरून दालचिनी पावडर आणि साखर नसलेली प्युअर चोकलेट पावडर घाला. मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिटे शिजवून घ्या. बाहेर काढून एक चमचा मध घालून ढवळून घ्या आणि हळू हळू पुस्तक वाचत मिटक्या मारत खात राहा.\nलेखक, चित्रपट दिग्दर्शक. रेस्टॉरंट, गंध, राजवाडे अँड सन्स, अय्या हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. कोबाल्ट ब्लू हे गाजलेलं पुस्तक. नोव्हेंबरमध्ये वजनदार हा नवीन चित्रपट प्रदर्शित होतो आहे.\nसर्व फोटो – सचिन कुंडलकर व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post शहर आणि खाद्यसंस्कृती – दिल्ली\nNext Post एका चवीचं जन्मरहस्य उलगडताना\nवा सचिन. एकट्या माणसाचं स्वयंपाकघर ही कल्पना खूप आवडली. तुम्ही ती रसरसून जगता, याबद्दल तुमचं कौतुक.\n स्वयंपाकघराकडे बघण्याचा approach फारच आवडला…खूपच चिंतनीय आहे मागचे पारंपरिक ओझे व विधिनिषेध उतरवून ठेवणे व एकूणच स्वयंपाक आणि स्वयंपाकघर हे प्रकरण नैसर्गिकरित्या हाताळणे खूपच पटले मागचे पारंपरिक ओझे व विधिनिषेध उतरवून ठेवणे व एकूणच स्वयंपाक आणि स्वयंपाकघर हे प्रकरण नैसर्गिकरित्या हाताळणे खूपच पटले\nत्याचं स्वयंपाकघर अगदीच भारी आहे. बरंचसं माझ्या मनातलं आणि बरंचसं नवं. त्यात काही काही वाक्य अगदी चमकदार आहेत.\nसगळ्या सगळ्या वाक्यांच्या गर्दीत ‘मला योगासने आवडत नाहीत’ हे असलं भारी सांगितलंय की पटकन हसायला येतं.\nमराठी बायकांना नवा सिलींडर मिळाला नाही म्हणून त्या गौरीचा सिलींडर पुरवून पुरवून वापरतात हे असलं एक भारी वाक्य आहे.\nतर हा लेख नक्की वाचा.\nलेखाशी कनेक्ट होऊ शकले. स्वयंपाकघर हवंच. स्चयंपाक करायची हौसही आहे. बर्याचदा स्वतः केलेलं स्वतःला हव्या त्या विशिष्ट चवीचंच जेवण हवं हे आहेच पण कधी कंटाळा आला तर दिवसेंदिवस बाहेरचं विकतचं खायचं स्वातंत्र्यही हवं. उत्तमोत्तम ब्रेड आणि भाज्या यांचा आग्रह तर माझ्यासारखाच. कधी मोठ्या शहरात रहायला मिळतं तेव्हा मी वेगवेगळ्या प्रकारचे (आणि गोड नसलेले) ब्रेड खाऊन घेते.\nआणि अगदी एकट्याने रहायची कल्पनाही फार आवडली. तू हवास, तू यायला आणि रहायलाही हवास पण तू परत जायलाही हवास ही कल्पना मागे तुम्हीच लिहिलेली मला अज्जिबात पटली नव्हती. मागच्या एका लेखात ‘ रात्रभर आपल्याला आवडलेला तो सकाळी ब्रश करताना पहायला नको’ हे अतिशय म्हणजे अतिशयच न आवडलेलं वाक्य होतं.\nआता ते चक्कं आवडलं आणि थोडंफार रम्य वगैरेपण वाटून गेलं.\nमस्तच लिहिले आहे. मलाही वाटते की ज्या कारणासाठी उपवास करतो ते “देव” खरच स्वत:हा शाकाहारी होते का\n स्वतःच्या आवडीचे स्वयंपाकघर रेखण्याचा अनुभव वाचायला खूप छान वाटले \nअप्रतिम ब्लॉग. लिखाणात खरेपणा असला की ते मनाला भिडतेच. सगळ्यात महत्वाचे कालसुसंगत जगणे जगणे आणि त्याची मजा घेणे. “वेळेची आखणी आणि संयम ह्या दोन गोष्टी तुम्हांला स्वयंपाकघरात फार चांगल्या शिकायला मिळतात. सारखे झाकण उघडून बघायचे नाही ही समजूत आयुष्यात फार महत्त्वाची असते. तसेच अपयश पचवायची सवय तुम्हांला स्वयंपाक करताना लागते.”, हे किती खरे आहे. “सारखे झाकण उघडून बघायचे नाही” हे वाक्य खूप काही सांगून जाते. मजा आली वाचताना.\nखूपच छान लिहिले आहे. मला माझ्या मुलीच्या स्वयंपाक घराची तीव्रतेने आठवण झाली कारण ती सुध्दा अमेरिकेत एकटीच नोकरी निमित्ताने राहते. पोस्ट वाचताना तिचे किचन लावतानाचा वरीलप्रमाणे सांगितलेला थोडाफार अनुभव आला. “सारखे उघडून बघायचंय नाही” हे वाक्य विचार करायला लावणारे आहे हे नक्कीच. तुमचे विचार सरळ मनाला भिडतात. तुमची पोस्ट मनापासून आवडली.\nफारच छान लिखाण. मला भाषा शैल��� फारच भावली. आणि खरंच पुणेरी लोक जास्त करतात कधीकधी (मी हि पुण्याचा आहे)\nPingback: डिजिटल दिवाळी : आकाराने मोठा आणि रूपाने सुबक अंक – रेषेवरची अक्षरे\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-20T11:17:52Z", "digest": "sha1:P6ERIACP7R576DTWPCV3AXA5MYFUABVQ", "length": 15055, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "नाल्यात पडून दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra नाल्यात पडून दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी म��त्यू\nनाल्यात पडून दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू\nमुंबई, दि. ७ (पीसीबी) – मानखुर्दजवळील चिता कँम्प येथील नाल्यात पडून एका २ वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली.\nअरिहंत परवेज तांबोळी (वय २, रा. मानखुर्द) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी चिता कॅम्पमध्ये एम. जे. मार्गावर मल्लिक ज्वेलर्ससमोरील नाल्यात अरिहंत खेळत असताना नाल्यात पडला. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत फारच उशीर झाला होता. अरिहंतला नाल्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र शताब्दी हॉस्पिटलचे डॉक्टर अरिहंतला मृत घोषित केले.\nPrevious articleडॉ. हेडगेवार भारतमातेचे थोर सुपुत्र – प्रणव मुखर्जी\nNext articleदिव्यांगांना महापालिकेच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दिनेश यादवांचा पुढाकार\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nहिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलनात १८ ठार, १०० पर्यटक अडकले; ६ जिल्ह्यांत पावसाचे...\nकेरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nदलितेतर लोकांनी आरक्षित जागांवर ‘नोटा’चा वापर करावा – भाजपा आमदार\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. ���ेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nजळगांवमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; ५ नगरसेवक भाजपच्या गळाला\n‘सब घोडे बारा टके’ घेऊन भाजपने विजय मिळवला – उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B/", "date_download": "2018-08-20T11:25:54Z", "digest": "sha1:VUZ5RGZRQKHTCXE5WOR4ZAWM4DOQ44TX", "length": 3783, "nlines": 39, "source_domain": "2know.in", "title": "विंडो | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nआपल्या नेहमीच्या जीमेल खात्यात, गुगल कॅलेंडर मध्ये आपण गुगल टास्कस् ची सुविधा पाहू शकतो. कधी कधी काय काय कामं करायची आहेत\nदुवा, लिंक नवीन विंडो, टॅब मध्ये उघडण्याची सोय करा\nआजचा हा लेख आपल्या नवीन ब्लॉगर मित्रांसाठी आहे. लेखादरम्यान येणार्या काही शब्दांना आपण लिंक्स, दुवे देत असतो. तर हे दुवे त्याच टॅबमध्ये …\nगुगल मागील प्रतिमा बदला, गुगलची बॅकग्राऊंड इमेज बदला\nगुगलच्या मुख्य पानावर झालेला छोटासा बदल कदाचीत तुमच्या दृष्टीपथात आलाच असेल. गुगलच्या मुख्य पानावर खालच्या बाजूला डावीकडे, एका नवीन पर्यायाचा समावेश झाला …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\n****** पासवर्ड कसा पहायचा\nयु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने\n‘पेपाल’चे खाते कसे काढायचे\nयु ट्युब मुव्हीज, ऑनलाईन चित्रपट\nपॉवर बटणशिवाय फोन लॉक-अनलॉक\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Dost/203.aspx", "date_download": "2018-08-20T10:32:13Z", "digest": "sha1:X2PULV5OLD54HV5AJNZ6DVU6B2BKCNME", "length": 34008, "nlines": 169, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "DOST", "raw_content": "\nदोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी... अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी... अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी... अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. ��ोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.\nदोस्त` यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी.. अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामर्थ्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे. ...Read more\nहे पुस्तक म्हणजे एकापेक्षा एक भन्नाट आणि सुरस कथांचा कथासंग्रह आहे. शेवटपर्यंत खेळवत ठेवणाऱ्या आणि शेवटच्या उताऱ्यात उलघडा करणाऱ्या काही गमतीशीर तर काही विचार करायला लावणाऱ्या अशा कथा आहेत या. यातील `घरोघरी`, `मस्तानी` , `मेकॅनो`, सारख्या कथा आवक करन सोडतात. 1980-90 च्या दशकातल्या सर्वसामान्य मराठी कुटुंबातल्या माणसांच्या मनांचा पट या कथांमधुन वपुंनी सुंदररीत्या उलघडला आहे. मनाला भिडणारं , अगदी सहज- सोप्या भाषेतलं तत्वज्ञान रंगवुन सांगाव तर वपुंनीच अफलातून आहे हे पुस्तक. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. ��ग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्या���र दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mehtapublishinghouse.com/language/marathi.aspx", "date_download": "2018-08-20T10:30:39Z", "digest": "sha1:5XRVGNFUKWOZFDWQOKQG7Z2EOD3HK4VD", "length": 22202, "nlines": 150, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताई��नाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/ncp-shiv-sena-blame-game-over-gas-pipeline-connection-1631330/", "date_download": "2018-08-20T11:36:04Z", "digest": "sha1:CNUHKLMNYB7TJ542GS574OML5OBQG3UJ", "length": 14843, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NCP Shiv Sena Blame game over gas pipeline connection | गॅसवाहिनीवरून श्रेयवादाचा भडका | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nसंपूर्ण नवी मुंबईमध्ये घरगुती गॅस वाहिनीद्वारे पुरवण्याचे काम महानगर गॅसने हाती घेतले आहे.\nजुईनगरमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप\nजुईनगरमध्ये महानगर गॅसने गॅसवाहिनी पोहोचवली असली तरीही त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवाद सुरू झाला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून शहरातील विविध राजकीय पक्षांत आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता गॅसवाहिनी हा नवीन मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.\nसंपूर्ण नवी मुंबईमध्ये घरगुती गॅस वाहिनीद्वारे पुरवण्याचे काम महानगर गॅसने हाती घेतले आहे. नेरुळ, सीवूडस, वाशीसह शहराच्या विविध भागांत पाइप गॅसचा पुरवठा केला जात आहे. जुईनगर परिसरात २०१२-१३ पासूनच घरगुती गॅसपुरवठा सुरू करण्यात आला होता. परंतु सुरुवातीला सानपाडय़ातून येणाऱ्या गॅसच्या वाहिनीच्या कामामध्ये तांत्रिक अडचण असल्याने आता ही वाहिनी सीवूड्स नेरुळ विभागाकडून येणाऱ्या गॅसवाहिनीला जोडून जुईनगर परिसरामध्ये आणण्यात आली आहे.\nहे काम आपल्याच पक्षाच्या खासदारांनी पाठपुरावा केल्यामुळे झाल्याचा दावा श��वसेनेने केला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही हे काम आपल्याच पक्षाच्या प्रयत्नांमुळे झाल्याचा दावा केला आहे. काही नागरिकांनी सुरुवातीला महानगर गॅस कंपनीकडे ५०० रुपये अनामत भरली आहे. त्या ग्राहकांना ५ हजार ७५० रुपयांचा धनादेश घेऊन गॅस जोडणी देण्यात येत आहे. नव्याने गॅस जोडणीची मागणी करणाऱ्यांकडून ६ हजार ६३५ रुपयांचा धनादेश घेऊन तो वटल्यानंतरच महानगर कंपनीतर्फे गॅस जोडणी दिली जात आहे.\nजुईनगर सेक्टर २४ मध्ये २ फेब्रुवारीला राष्ट्रवादीने महापौर व माजी खासदारांच्या उपस्थितीत या गॅसवाहिनीचे उद्घाटन करण्यात आले. तर शनिवारी शिवसेनेचे खासदार व मान्यवरांच्या उपस्थितीत गॅसपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे एकंदरीतच एकाच कामाचे दोन वेळा विविध पक्षांनी उद्घाटन केल्याने जुईनगर परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.\nखासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळेच हे काम पूर्णत्वास गेले आहे. परंतु प्रत्यक्ष घरांमध्ये गॅसलाइन येण्याआधीच अर्धवट कामाचे राष्ट्रवादीने महालक्ष्मी सोसायटीजवळ उद्घाटन केले होते.\n– विशाल ससाणे, नगरसेवक, शिवसेना\nहे काम राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळेच झाले आहे. २ फेब्रुवारीला महापौर व माजी खासदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. विरोधकांना आम्ही उद्घाटन केल्यानंतर त्यांना जाग आली.\n– विजय साळे, ब प्रभाग समिती सदस्य\nआम्ही महानगर कंपनीतर्फे घरगुती गॅसवाहिनीचे काम केले आहे. ज्यांचे पैसे जमा झालेले आहेत, त्यांना गॅसपुरवठा करण्यात येत आहे. राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या उद्घाटनांचा कंपनीशी काही संबंध नाही.\n– एस. आचार्य, अधिकारी, महानगर गॅस एजन्सी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त���वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2013/02/blog-post_4082.html", "date_download": "2018-08-20T10:20:34Z", "digest": "sha1:AXSJG6EHCDIFQYJV73IH37OSYZ4FYPIC", "length": 5676, "nlines": 72, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: मिरची बुरशी", "raw_content": "\nरविवार, २४ फेब्रुवारी, २०१३\n1) तुडतुड्यांचे व्यवस्थापन एकात्मीक पध्दधतीने करावे.\n2) धसकटे व काड्या मुळापासून उपटून जाळून नष्ट करावेत.\n3) रोपवाटीकेत बि टाकल्यानंतर 15 दिवसांनी 10 टक्के फोरेट किंवा 3 टक्के कार्बोक्युरॉन दोन ओळीमध्ये टाकून मातीने झाकून पाणी द्यावे.\n1)शिफारशीप्रमाणे लागवड अंतर ठेवणे.\n2)गरजेप्रमाणे नेमके पाणी देणे. शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.\n3)इतर झाडांची पिकावर सावली येऊ देऊ नये.\n4)रोगट पाने, फळे वेळीच काढून टाकावीत.\n१)फवारणीसाठी ब्ल्यु कॉपर 25 ग्रॅम किंवा बावीस्टीन 10 ग्रॅम किंवा डायथेन एम 45 हे 25 ग्रॅम किंवा एन्ट्राकॉल 20 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम डायथेन झेड प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.\n२)फवारणी द्रावणात 5 मिली सेवर प्रती 10 लिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे.\n३)फवारणी बारीक तुषारांच्या साह्याने करावी.\n1) तुडतुड्यांचे व्यवस्थापन एकात्मीक पध्दधतीने करावे.\n2) धसकटे व काड्या मुळापासून उपटून जाळून नष्ट करावेत.\n3) रोपवाटीकेत बि टाकल्यानंतर 15 दिवसांनी 10 टक्के फोरेट किंवा 3 टक्के कार्बोक्युरॉन दोन ओळीमध्ये टाकून मातीने झाकून पाणी द्य���वे.\n1)शिफारशीप्रमाणे लागवड अंतर ठेवणे.\n2)गरजेप्रमाणे नेमके पाणी देणे. शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.\n3)इतर झाडांची पिकावर सावली येऊ देऊ नये.\n4)रोगट पाने, फळे वेळीच काढून टाकावीत.\n१)फवारणीसाठी ब्ल्यु कॉपर 25 ग्रॅम किंवा बावीस्टीन 10 ग्रॅम किंवा डायथेन एम 45 हे 25 ग्रॅम किंवा एन्ट्राकॉल 20 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम डायथेन झेड प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.\n२)फवारणी द्रावणात 5 मिली सेवर प्रती 10 लिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे.\n३)फवारणी बारीक तुषारांच्या साह्याने करावी\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ११:३१ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%88%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2018-08-20T11:20:11Z", "digest": "sha1:HHPTPVWSIQQIBUYEI6VYYDPFRMKVS5TP", "length": 16185, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "चेन्न्ईपाठोपाठ दिल्लीमधूनही आयपीएल सामन्यांची गच्छंती - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन ���कडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh चेन्न्ईपाठो���ाठ दिल्लीमधूनही आयपीएल सामन्यांची गच्छंती\nचेन्न्ईपाठोपाठ दिल्लीमधूनही आयपीएल सामन्यांची गच्छंती\nअकराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज पाठोपाठ दिल्ली डेअरडेविल्स संघाचे घरच्या मैदानावरचे सामने फिरोजशहा कोटला मैदानाबाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूत कावेरी पाणीवाटपावरुन बिघडलेली परिस्थिती लक्षात घेत गव्हर्निंग काऊन्सिलने चेन्नईचे सामने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेतला आहे.\nफिरोजशहा कोटला मैदानातील आर.पी. मेहरा ब्लॉक क्षेत्रात थेट प्रक्षेपणासाठी टेलिव्हीजन कॅमेरे लावण्यात येतात. याचसोबत या भागात २ हजार लोकं क्रिकेट सामन्याचा आस्वाद घेऊ शकतात. मात्र कोटला मैदानातला हा भाग अनधिकृत बांधकामांमध्ये मोडत असल्याने दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे दिल्ली हायकोर्ट कोटला मैदानातील सामन्यांना आक्षेप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाने हा आक्षेप घेतल्यास सामन्यांच्या प्रसारणात मोठा अडथळा येण्याची शक्यता आहे.\nदिल्ली हायकोर्टात, डीडीसीएच्या प्रलंबित खटल्याची सुनावणी येत्या १८ एप्रिलला होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत न्यायालय सकारात्मक निर्णय देईल अशी आशा आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दिल्ली डेअरडेविल्सच्या फिरोजशहा कोटला मैदानातील सामन्यांचे भवितव्य न्यायालयाच्या हातात असणार हे आता स्पष्ट झालेय.\nPrevious articleनागपुरमध्ये मुस्लिम वडिलांकडून हिंदू दत्तक मुलिचे कन्यादान\nNext articleवीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानाच्या पत्नीला एसटीचा आजीवन मोफत प्रवास\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे का��� सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nबजरंगने मिळवले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nवादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे विचलित होऊ नका – राष्ट्रपती\nमोदींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांचे निलंबन मागे\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआर्थर रोड कारागृहाचा व्हिडीओ दाखवा; मल्ल्याच्या प्रत्यार्पणापूर्वी लंडनच्या न्यायालयाची मागणी\nलग्न म्हणजे पत्नीनं शरीरसंबंधासाठी नेहमी होकार देणे असे नव्हे – हायकोर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-eos-77d-dslr-camera-kit-ef-s18-55-is-stm-black-price-pnpKAo.html", "date_download": "2018-08-20T11:04:04Z", "digest": "sha1:T7DFPKQLWDI4MWLX4KGM425PMRIESWED", "length": 19918, "nlines": 471, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक\nकॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन ये��ोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक\nकॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये कॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक नवीनतम किंमत Aug 17, 2018वर प्राप्त होते\nकॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅकफ्लिपकार्ट, शोषकलुईस उपलब्ध आहे.\nकॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 69,000)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 71 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव EOS 77D\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.2\nसेन्सर सिझे 22.3 x 14.9\nस्क्रीन सिझे 3 inch\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन Full HD, HD, VGA\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 3:2, 4:3, 16:9, 1:1\nईमागे फॉरमॅट JPEG, RAW\nमेमरी कार्ड तुपे SD Card\nकॅनन येतोस ७७ड दसलर कॅमेरा किट एफ स्१८ 55 इस साटम ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-d5200-dslr-camera-af-s-18-105-mm-vr-kit-lens-241mp-black-price-pdEbEU.html", "date_download": "2018-08-20T11:04:00Z", "digest": "sha1:G2SQJWZSPRSJ3JKWDXIGYM5VZII5Y2KF", "length": 17511, "nlines": 409, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक\nनिकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक\nनिकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅकहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nनिकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 56,212)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 18 - 105 mm\nअपेरतुरे रंगे f/3.5 - f/5.6\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.1 Megapixels\nमॅक्सिमम शटर स्पीड 30 s\nमिनिमम शटर स्पीड 1/4000 s\nकाँटिनूपूस शॉट्स 3 fps\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921,000 Dots (Approx.)\nईमागे फॉरमॅट JPEG NEF\nमेमरी कार्ड तुपे SD/SDHC/SDXC\nअसा अडॅप्टर Yes, MH-24\nनिकॉन द५२०० दसलर कॅमेरा एफ स 18 105 मम वर किट लेन्स 24 १म्प ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5658130032311681693&title=Award%20Distribution%20Function%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:43Z", "digest": "sha1:CBDSOXTKNYAL4CWZD7TBLKYER543TI4J", "length": 12251, "nlines": 130, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण २० जुलै रोजी", "raw_content": "\nनारद पत्रकारिता पुरस्कार वितरण २० जुलै रोजी\nपुणे : विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (ता. २०) विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष न्या. विष्णूजी कोकजे यांच्या हस्ते एका विशेष समारंभात करण्यात येणार आहे.\n‘या पुरस्कार उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून, देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने हे पुरस्कार देण्यात येतात. पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणाऱ्या चार पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. ज्येष्ठ पत्रकारासाठीच्या पुरस्कारासाठी दै. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, युवा नवोदित पत्रकार पुरस्कारासाठी दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’ नाशिकचे प्रवीण बिडवे, छायाचित्रकार पुरस्कारासाठी सांगलीचे उदय देवळेकर आणि सोशल मीडिया पुरस्कारासाठी कोल्हापूरचे विनायक पाचलग यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे १५ हजार रुपये, अन्य तीन पुरस्कार सात हजार ५०० रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ असे आहे,’ अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी, डी. ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.\nहा कार्यक्रम शुक्रवारी, २० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता फर्गुसन कॉलेजच्या अॅम्फी थिएटरमध्ये होणार आहे. न्या. कोकजे हे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष असून, ते मूळचे इंदूरचे आहेत. मध्य प्रदेशमध्ये त्यांनी २६ वर्षे उच्च न्यायालयात वकिली केली आहे. त्यांनी १९९० ते २००१ पर्यंत मध्य प्रदेश व राजस्थान उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणू�� काम पाहिले आहे. २००१-२००८ या काळात ते हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डी. ई. सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे भूषविणार आहेत.\nयापूर्वी हे पुरस्कार ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, बेळगाव ‘तरुण भारत’चे संपादक किरण ठाकूर, ‘दिव्य मराठी’चे संपादक प्रशांत दीक्षित, ‘मटा’ पुणे आवृत्तीचे संपादक पराग करंदीकर, ‘झी चोवीस तास’चे संपादक डॉ. उदय निरगुडकर, दिलीप धारूरकर, भाऊ तोरसेकर, युवा पत्रकार पुरस्कार ‘न्यूज १८ लोकम‘’च्या नाशिकच्या प्रतिनिधी दीप्ती राऊत, इंडिया टीव्ही, पुण्याचे प्रतिनिधी अजय कांबळे, ‘एबीपी माझा’चे नाशिकचे प्रतिनिधी सागर वैद्य, कोल्हापूर ‘लोकमत’च्या इंदुमती गणेश, ‘मटा’चे मुस्तफा आतार, दै. ‘लोकमत’चे पराग पोतदार, नगर ‘लोकमत’चे छायाचित्रकार राजू शेख आणि ‘अॅग्रोवन’चे छायाचित्रकार गणेश कोरे, व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, राजेंद्र सरग आणि सोशल मीडिया पुरस्कार शेफाली वैद्य व देविदास देशपांडे यांना देण्यात आले आहेत.\n‘या समारंभास पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,’ असे आवाहन विश्व संवाद केंद्र व डी. ई. सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह रवींद्र घाटपांडे, उपाध्यक्ष अभय कुलकर्णी, संपादक मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.\nदिवस : शुक्रवार, २० जुलै २०१८\nवेळ : सकाळी १०.३० वाजता\nस्थळ : फर्ग्युसन कॉलेजचे अॅम्फी थिएटर, पुणे.\nTags: विहिंपपुणेदेवर्षी नारदमनोहर कुलकर्णीडॉ. शरद कुंटेVishwa Hindu ParishadVHPविश्व संवाद केंद्रडेक्कन एज्युकेशन सोसायटीन्या. विष्णू कोकजेविश्व हिंदू परिषदDevarshi NaradVishwa Sanvad KendraDeccan Education SocietyManohar KulkarniD\n‘पत्रकाराला व्यावसायिक दर्जा आणि माध्यमांना जबाबदारीचे भान हवे’ वैचारिक प्रगतीची रुजवात के. जे. शिक्षणसंस्थेत माजी विद्यार्थी मेळावा लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘हिमालया बेबीकेअर’तर्फे परिचारिकांचा सन्मान\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-20T10:21:42Z", "digest": "sha1:NG3SGHMEVNTK4JQJL2THYLTTHIUIBTOQ", "length": 7078, "nlines": 67, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "मैत्रीण – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\njalinadr on लग्न का करावे\nVijay on लग्न का करावे\nगौरव जगन्नाथ ताठे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nhemantathalyeblog on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nअनिकेत गमे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nwaranvg on लग्न का करावे\nwaranvg on लग्न का करावे\nNirmala on लग्न का करावे\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nभारतातील भारतीय बनावटीचे पहिले व्यावसायिक हेलिकॉप्टर सांगलीच्या प्रदीप मोहिते यांनी तयार केले. जळगावात बाविस्कर यां… twitter.com/i/web/status/1… 42 minutes ago\nRT @Sampat_sakaal: मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार sarkarnama.in/maratha-busine… @Sampat_sakaal @… 1 hour ago\nइथं अनेकांच एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न असत पण आमच्या भारतात आपण स्वतःच खरंखुरं विमान तयार करावं हे स्वप्न… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\nअबू धाबीचा राजाला व्यवसायात भागीदार करून तिथे कमाई करून ती भारतात आणणारा पहिला भारतीय उद्योजक जर कोण असेल तर ते आहे… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\n पेनला नीफ नाही. कमालीचे दारिद्र्य चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली\nअनेक आई इंग्लिश कंपनी काका क्रिकेट खर्च गणपती गर्लफ्रेंड घर चिंचवड चित्रपट जेवण डोळे ती दसरा दादा दिवाळी दुखी नगर नाही नोकरी पंतप्रधान परप्रांतीय पाऊस पुणेकर पुणे स्टेशन पूणे प्रेमिका बँक बस बहिण बॉस भाई भाऊ भारत भाषण भैय्या मनमाड मनसे मराठी मावशी मास्क मित्र मिरवणुक मी मुंबई मुर्ख मुलगी मुली रक्षाबंधन राज राज ठाकरे राष्ट्रवादी राहुरी रेल्वे लग्न लोकल लोणावळा वकृत्व वडिल वर्तमानपत्र विचार विधानसभा विलासराव शिवसेना शिवाजीनगर संगणक सकाळी सर्दी सहकारी सोनिया स्वाइन फ्लू स्वातंत्र्य हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nपुन्हा कोणासाठी नोकरी शोधायची नाही\nमध्यंतरी ती च्या लहान बहिणीने मला तिच्यासाठी अर्धवेळ(पार्टटाइम) नोकरी शोधायला सांगितली. खर तर मी आजकाल माझ्या स्वत:साठी नोकरी शोधात नाही. तर इतरांसाठी काय शोधणार आणि मुख्य म्हणजे मला हे मनस्वी पटत देखील नाही. पण म्हटलं तीची बहिण आहे. तर चला बघुयात. याआधी मी कधीच कोणासाठी माझ्या बॉसशी बोललो नाही. काल कशीबशी हिम्मत करून त्याला विचारले कि, तुमच्या पाहण्यात कोणती अकौंटची पोझिशन आहे का आणि मुख्य म्हणजे मला हे मनस्वी पटत देखील नाही. पण म्हटलं तीची बहिण आहे. तर चला बघुयात. याआधी मी कधीच कोणासाठी माझ्या बॉसशी बोललो नाही. काल कशीबशी हिम्मत करून त्याला विचारले कि, तुमच्या पाहण्यात कोणती अकौंटची पोझिशन आहे का असेल तर मला नक्की कळवा. माझी एक मैत्रीण आहे तिला हवी आहे. आता आमची कंपनी हि आयटी कंपनी त्यामुळे तिला हवी तशी पार्टटाइम आमच्या कंपनीत मिळणे अवघड. Continue reading →\n2 प्रतिक्रिया सप्टेंबर 3, 2009 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4999223792737536341&title=Janseva%20Granthalay%20to%20make%20hastalikhit&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T10:33:57Z", "digest": "sha1:AHJJW33P5Y7AUJ3LT4GW2AD2ILWRYOQ7", "length": 8546, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विविध मान्यवरांच्या जन्मशताब्दीनिमित्त जनसेवा ग्रंथालयाचे हस्तलिखित", "raw_content": "\nविविध मान्यवरांच्या जन्मशताब्दीनिमित्त जनसेवा ग्रंथालयाचे हस्तलिखित\nरत्नागिरी : रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयातर्फे ‘शब्दांकुर’ हा हस्तलिखित अंक यंदाही साकारण्यात येत आहे. या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि विंदा करंदीकर यांच्यासह अनेक मान्यवरांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्ताने या मान्यवरांना शब्दरूप आदरांजली वाहण्याची जनसेवा ग्रंथालयाची कल्पना आहे. त्यानिमित्त वाचक व लेखकांनी या मान्यवरांची ओळख करून देणारे लेख वा माहिती पाठविण्याचे आवाहन जनसेवा ग्रंथालयाने केले आहे.\nयोगाचार्य बी. के. एस. अय्यंगार, कथाकार अरविंद गोखले, संगीतकार स्नेहल भाटकर, गायक सुधीर फडके, वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई, कवी विंदा करंदीकर, साहित्यिक डॉ. वि. रा. करंदीकर, अमृता प्रीतम, कुलगुरू व लेखक देवदत्त दाभोळकर, आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर, अभिनेते शरद तळवलकर, साहित्यिक पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ संपादक अनंत भालेराव, संगीतकार नौशाद यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या मान्यवरांची माहिती किंवा परिचय देणारे, त्यांचा कार्यव��त्तांत सांगणारे, किस्से, आठवणी सांगणारे लेख २५० ते ३०० शब्दांत ३० सप्टेंबर २०१८पर्यंत जनसेवा ग्रंथालयाकडे टपालाने वा स्वहस्ते आणून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.\nसंपादक मंडळाच्या निर्णयानुसार लेखांची निवड केली जाईल आणि जनसेवा ग्रंथालयाच्या ‘शब्दांकुर-१८’ या हस्तलिखितात त्यांना प्रसिद्धी देण्यात येणार आहे. आपले साहित्य ‘जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मी चौक – रत्नागिरी - ४१५६१२’ या पत्त्यावर पाठवावे, असे जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी कळवले आहे.\nTags: RatnagiriJanseva GranthalayPrakash Dalviजनसेवा ग्रंथालयहस्तलिखितपु. ल. देशपांडेग. दि. माडगूळकरविंदा करंदीकरजन्मशताब्दीBOI\nरत्नागिरीच्या जनसेवा ग्रंथालयाचा वर्धापनदिन; कविसंमेलनासाठी कविता पाठविण्याचे आवाहन नदीचे माहेर कीर्तनातून उलगडला कुसुमाग्रजांचा जीवनपट साखरपा येथे १८ रोजी ‘विंदा वंदन’ कार्यक्रम पुणेकरांनी अनुभवले ‘लेणे प्रतिभेचे’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-one-arrested-bribe-case-120824", "date_download": "2018-08-20T11:01:36Z", "digest": "sha1:AHTQ6BMDVFRNEY2CBXB3ESICV6HKBQ6T", "length": 13277, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News one arrested in bribe case निवृत्तीच्या दिवशी लाच घेताना अटक | eSakal", "raw_content": "\nनिवृत्तीच्या दिवशी लाच घेताना अटक\nशुक्रवार, 1 जून 2018\nकोल्हापूर - निवृत्तीच्या दिवशी दीड हजाराची लाच घेणाऱ्या वन विभागातील लेखापालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. सदाशिव ज्ञानदेव सातपुते (वय ५८, मूळ रा. मिणचे खुर्द, भुदरगड, सध्या रा. अष्टेकरनगर, लाईन बाजार) असे त्या संशयिताचे नाव आहे. ताराबाई पार्क येथील उपवनसंरक्षक कार्यालयात दुपारी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितले.\nकोल्हापूर - निवृत्तीच्या दिवशी दीड हजारा���ी लाच घेणाऱ्या वन विभागातील लेखापालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. सदाशिव ज्ञानदेव सातपुते (वय ५८, मूळ रा. मिणचे खुर्द, भुदरगड, सध्या रा. अष्टेकरनगर, लाईन बाजार) असे त्या संशयिताचे नाव आहे. ताराबाई पार्क येथील उपवनसंरक्षक कार्यालयात दुपारी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितले.\nबांदिवडे (ता. पन्हाळा) येथील अनिल पांडुरंग गवळी जमीन खरेदी-विक्रीचे काम करतात. त्यांच्याकडून शेंबवणे (ता. शाहूवाडी) येथील श्रीमती सीताबाई पानकर या मौजे गावडी (ता. शाहूवाडी) येथील ११८ एकर जमीन खरेदी करणार होत्या. खरेदीपूर्वी ही जमीन ‘इको सेन्सेटिव्ह झोन’खाली आरक्षित आहे काय, याची खात्री त्यांना करून घ्यायची होती. याबाबतचा दाखला मिळावा, यासाठी गवळी यांनी ताराबाई पार्क येथील उपवनसंरक्षक कार्यालयात अर्ज केला होता. हे काम लेखापाल सदाशिव सातपुते याच्याकडे होते. पण तो हा दाखला देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर गवळी यांनी त्याची भेट घेतली. त्यावेळी त्याने दाखल्यासाठी पाच हजार रुपये घेतो, पण तुम्ही दोन हजार रुपये लाच द्या, अशी मागणी केली. अखेरीस तडजोडीनंतर ही रक्कम दीड हजार रुपये इतकी ठरली. याची तक्रार गवळी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज केली.\nताराबाई पार्क येथील उपसंरक्षक कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे गवळी दुपारी लाच देण्यासाठी कार्यालयात गेले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारून दाखला देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेखापाल सातपुते याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मारुती पाटील, कर्मचारी श्रीधर सावंत, शरद पोरे, रुपेश माने, नवनाथ कदम, विष्णू गुरव आदींनी केली. रात्री त्याच्या घराची झडती विभागाने घेतली.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्���ा नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/more-new-five-passport-offices-in-maharashtra/", "date_download": "2018-08-20T10:53:28Z", "digest": "sha1:OUD7CS6DWNTCDIQCDOLLPLJ2HXGA3SUV", "length": 8268, "nlines": 202, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "महाराष्ट्रात आणखी नवीन पाच पासपोर्ट कार्यालयं | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र महाराष्ट्रात आणखी नवीन पाच पासपोर्ट कार्यालयं\nमहाराष्ट्रात आणखी नवीन पाच पासपोर्ट कार्यालयं\nमुंबई : महाराष्ट्रात आणखी पाच ठिकाणी पासपोर्ट कार्यालायं सुरु केली जाणार आहेत. यामध्ये चंद्रपूर आणि बारामतीचाही समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी याबाबत माहिती दिली.\nकुठे नव्याने पासपोर्ट कार्यालय उघडणार\nदेशातील नागरिकांना पासपोर्ट सेवा सहज आणि सुलभपणे मिळावी या उद्देशाने ही नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु केली जात आहेत.\nगेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सरकारने मार्चपर्यंत देशभऱात २५१ नवे केंद्र सुरु करण्याचे ठरवले होते. त्यापैकी २० केंद्र महाराष्ट्रात सुरु केली गेली. आतापर्यंत महाराष्ट्रात २७ पासपोर्ट कार्यालये असून, या नव्या पाच कार्यालयांची त्यात भर पडल्यानंतर ही संख्या ३२ वर जाईल.\nमागिल लेख बिग ब��स मराठी: आज या अभिनेत्रिची वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार\nपुढील लेख संविधान नष्ट करण्याचा भाजपचा डाव; मायावती कडाडल्या\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/DashBoard/CopyRightPolicy.aspx", "date_download": "2018-08-20T11:14:34Z", "digest": "sha1:I6Y4NVSYKAFYACDQ34BW2KXC54BEL5QC", "length": 2032, "nlines": 28, "source_domain": "mahaeschol.maharashtra.gov.in", "title": "समाज कल्याण विभाग", "raw_content": "मुख्य माहितीकडे / विषयाकडे जा\nभाषा निवडा English मराठी\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन\nया संकेतस्थळावरील माहितीचा वापर अंशतः किंवा पूर्णपणे करण्यापूर्वी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.या संकेतस्थळावरील माहिती कोणत्याही गैर किंवा आक्षेपार्ह कारणासाठी संदर्भ म्हणून वापरता येणार नाही.\nहे समाज कल्याण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ आहे, महाराष्ट्र सरकार\nप्रतिलिपि अधिकार © 2012 | हे संकेतस्थळ बघण्यासाठी सर्वोत्तम वियोजन 1024x768 आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/marathi-love-stories/", "date_download": "2018-08-20T11:34:19Z", "digest": "sha1:USKL2UPOXSGV27AN7LVOQ2XGDCSA6ESS", "length": 12334, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Real Romantic Love Stories,SMS,Status,Images,Sad Story Collection in Marathi | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nहृदयविकाराशी संबंधित ३६ जनुके शोधण्यात यश\nवैज्ञानिकांनी हृदयविकाराच्या झटक���याशी संबंधित ३६ नवी जनुके शोधून काढली आहेत.\nValentine’s Week 2018 : पूल… एक स्ट्रेंज कथा (उत्तरार्ध)\n'कमॉन सावी.... वो नही तो तुम सही'\n'नील, आय अॅम नॉट अ पपेट.'\nHappy Chocolate Day: माझिया प्रियाला प्रित कळेना…\n१० वर्षांपूर्वी अमोघ आणि अनन्या पहिल्यांदा भेटले होते..\nLove Diaries : आजही तिची आठवण येते…\nनिरुत्तर राहिलेले प्रश्न जास्त सतावतात.\nLove Diaries : दृष्ट लागण्याजोगे सारे…(उत्तरार्ध)\nभावकीत तोंड दाखवायला जागा राहिली नाही.\nLove Diaries : दृष्ट लागण्याजोगे सारे…\nमनातील गोष्टी ओळखून आपल्याला काय हवं ते शोधण्याचा त्यानं प्रयत्न करावा\nLove Diaries : हूरहूर, त्याची आणि तिचीही… (भाग ३)\nअखेर प्रेमाची ग्वाही मिळाली\nLove Diaries : हुरहूर, त्याची आणि तिचीही…(भाग २)\nआपण प्रेमात पडल्याची खात्री अखेर पटली\nLove Diaries : हुरहूर, त्याची आणि तिचीही…\nLove Diaries : लव्ह लोचा आणि ती… (उत्तरार्ध)\n“तुझ्या नजरेत मी काय पाहिलं कळत नाही, पण...\nLove Diaries : लव्ह लोचा आणि ती…(भाग १)\nमजनूच्या आरोळ्या आणि प्रेमाच्या चारोळ्या\nLove Diaries : ‘सराहा’मुळं जुळलं नातं… (उत्तरार्ध)\nत्याची नजर सारखी सारखी रेहावर जात होती.\nLove Diaries : ‘सराहा’मुळं जुळलं नातं…\nसोशल मीडिया बरंच काही देतं...\nLove Diaries : प्यार का दर्द है…\n.. इतकेच शब्द अमितच्या तोंडातून निघाले.\nLove Diaries : ‘मैत्रिण’ की ‘गर्लफ्रेंड’…\nतू नाही म्हणाला असतास तर.. ही भीती मला होती\nLove Diaries : ‘मैत्रिण’ की ‘गर्लफ्रेंड’…\nकाय मस्त मैत्री होती नाही का आपली..\nlove diaries : ‘मैत्रिण’ की ‘गर्लफ्रेंड’…\nतूझी सो कॉल्ड मैत्रिण आहे ना तूझी काळजी करायला..\nLove Diaries : अन् माऊलीने मुक्ताचा हात सोडला… (भाग ३)\nआता मुक्ता आधीसारखी राहिली नाही\nLove Diaries : अन् माऊलीने मुक्ताचा हात सोडला… (भाग २)\nमन चिंती ते वैरी न चिंती अशी अवस्था तिची झाली\nLove Diaries : अन् माऊलीने मुक्ताचा हात सोडला… (भाग १)\nफोनमध्ये त्याचं नाव तिने माऊली असंच सेव्ह केलं होतं\nLove Diaries : लव्ह ट्रँगल आणि प्रेमाचा अॅंगल\nतूझ्याशिवाय जगू शकणार नाही म्हणणारी 'ती' सुखात नांदत होती\nLove Diaries : लव्ह ट्रँगल आणि प्रेमाचा अँगल\nफोनवर नियमित ती बोलत होती.\nLove Diaries : लव्ह ट्रँगल आणि प्रेमाचा अॅंगल\nनिर्जीव असला तरी दोघांमधील प्रेमाचा तो साक्षीदार होता.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बाय���पिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/08/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:03:19Z", "digest": "sha1:AOGUBEPBT6AK74NHABJQS3WOXO45D5EW", "length": 12412, "nlines": 320, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: कुसुमाग्रज: सारंगिया", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\n‘समिधा’ जवळ नव्हतं त्यामुळे अजून काही कविता इथे टाकायच्या राहिल्या होत्या. ही त्यातली एक.\nनाही, आपण समजता ते खरे नाही.\nकिनखापी गवसणीतून माझी सारंगी बाहेर पडते ती धनासाठी नव्हे.\nतारांच्या या समुदायावरून माझी धनुकली फिरू लागते ती आपले मनोरंजन कराण्यासाठी नव्हे.\nत्या उभयतांच्या मीलनातून मी मधुर रागरागिण्यांची बरसात करतो ती कीर्तीसाठी नव्हे.\nमला धन मिळत असेल, कीर्ती मिळत असेल आणि आपले मनोरंजनही होत असेल.\nपण यातील कोणत्याही गोष्टीसाठी मी सारंगीला स्पर्श करीत नाही.\nमी सांगणार आहे ते आपल्याला खरे वाटणार नाही कदाचित्, पण ते खरे आहे.\nसारंगीतून निघणारे स्वर मला दिसतात म्हणून मी सारंगी वाजवतो. ते पुनःपुन्हा दिसावेत म्हणून मी सारंगिया झालो.\nमोहळाला स्पर्श करताच त्यातून असंख्य मधमाशा चारी दिशांना उडू लागल्या,\nत्याप्रमाणे माझ्या धनुकलीचा तारांना स्पर्श होताच त्यांमधून ध्वनि-लहरींचा एक जथा बाहेर पडून उडू लागतो.\nतारांवर बसलेली लहान लहान पाखरेच जणू माझी धनुकली उठवून देते\nकाही स्वरलहरी पाण्याच्या धारेसारख्या रुपेरी असता��, काही रमणींच्या गालांवरील लज्जेप्रमाणे आरक्त असतात, काही फुललेल्या अंगाराप्रमाणे ताम्रवर्ण असतात, काही सोनेरी असतात, काही चांदण्यासारख्या चंदेरीही असतात.\nमी तार छेडली की या विविधरंगी ध्वनिपुष्पांचा दाट मांडव माझ्याभोवती घातला जातो.\nआणि एका विलक्षण आनंदाने माझे अंतःकारण बेहोष होते.\nमाझ्या हातातली धनुकली तारांवर फिरत असते आणि माझे मिटलेले डोळे त्या सुंदर लहरींचा मागोवा घेत असतात.\nनृत्यांगना आपल्या झिरझिरीत वस्त्राचा पिसारा फुलवते त्याप्रमाणे त्या स्वरलहरी आपल्या रंगाचा सुरम्य विस्तार करतात.\nआणि नाचत नाचत, हासत खेळत, गात आणि गुणगुणत, मागे वळून पाहात, खाली वाकून बघत,\nमेघमंडलापर्यंत जातात आणि अंतर्धान पावतात.\nहे अलौकिक दृष्य पुनःपुन्हा दिसावे म्हणून मी सारंगिया झालो.\nसुरेख. स्वत:शी प्रामाणिक असणाRया कलाकाराचे मनोगत वाचतो आहे असे वाटले. इतर कविताही वाचतो आहे, इथे दिल्याबद्दल अनेक आभार. :)\nराज, खरंय. असं फक्त स्वतःच्या आनंदासाठी केलेलं आणि इतरांना आनंद देणारं काहीतरी आयुष्यात असावं, नाही का\n स्वत:शी प्रामाणिक राहून सादर केलेल्या कलेची गोष्टच आगळीवेगळी अद्वितीयच \nअनघा, अगदी. आणि कला प्रथम आपल्या आनंदासाठी आहे, टाळ्या, पैसा, कीर्ती गौण हे समजणं किती सुंदर आहे\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://manmokle.wordpress.com/2017/09/", "date_download": "2018-08-20T11:26:13Z", "digest": "sha1:OORXEDY77B7FXCT7BXOVFM6AAC3VJORH", "length": 39152, "nlines": 100, "source_domain": "manmokle.wordpress.com", "title": "September | 2017 | मनमोकळं", "raw_content": "\nकाही सुचलेलं…. काही साचलेलं. लेखणीतून व्यक्त झालेलं. :)\nगणपती बाप्पाच्या आगमनाने सगळंच कसं मंगलमय होऊन जातं. सगळीकडे ढोल ताशे, आरत्या, गणपतीची गाणी यांचे आवाज. अधून मधून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष. सगळी मरगळ, सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो गणपती येणार म्हटल्यावर. गेली कित्येक वर्षं माझा गणपतीशी संबंध तुटल्यासारखाच झाला होता. म्हणजे दर्शन वैगेरे घ्यायचे सोसायटीतल्या गणपतीचं, कोणाकडे निमंत्रण असेल तर तिथेही जाऊन यायचं, पण अगदी उत्सवात रंगून जाणं वगैरे नाही. सगळं आपलं जेवढ्यास तेवढं. फॉर्मल. पण या वर्षी कसा माहित नाही, पण पुन्हा एकदा तो उत्सवाचा अनुभव घ्यावासा वाटला मला. कदाचित गणपतीची सुट्टी शुक्रवारी आल्यामुळे, ३ दिवसांचा ‘लॉंग वीकएंड’ आल्यामुळेही असेल. एकदम रिलॅक्स मूड होता, सुट्टीचा फील येत होता. बाप्पाचं आगमन नेहमीप्रमाणे झालं. दर्शनासाठी म्हणून खाली गेले, नमस्कार करून काही क्षण त्या सुबक रेखीव मूर्तीकडे बघत राहिले आणि अचानक जुन्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. बाप्पाचे ते रेखीव, बोलके डोळे जणू माझ्याशी बोलू पाहत होते, किंवा कदाचित माझ्याच आयुष्यातल्या जुन्या आठवणींचा पट मला उलगडून दाखवत होते. नमस्कार करून मी तिथून निघाले खरे, पण ते डोळे माझ्यासोबतच आले आणि अचानक मला १५-१६ वर्ष मागे घेऊन गेले.\nमी शाळेत असतानाचे गणेशोत्सवाचे दिवस. महिनाभर आधीपासूनच गणपतीचे वेध लागायचे. आताच्या सीबीएस्सीच्या शाळांनी कंजूषपणे आणि उपकार केल्यासारखी दिलेली २ दिवसांची सुट्टी नव्हती तेव्हा, आम्हाला चांगली आठवडाभर सुट्टी असायची गणपतीची. त्यामुळे गणपती आणि सुट्टी असा दोन्हीचा मिळून उत्साह असायचा. सोसायटीमध्ये फार कोणाच्या घरी गणपती नव्हते त्यावेळी, त्यामुळे सोसायटीचा सार्वजनिक गणपती हाच आम्हाला आमच्या घरच्या बाप्पासारखा होता. आणि ज्यांच्या घरी गणपती यायचा ते सुद्धा सोसायटीच्या उत्सवात तेवढ्याच उत्साहाने सामील असायचे. गणपतीत वेगवेगळे कार्यक्रम असायचे, डान्स, फॅन्सी ड्रेस, नाटक, क्विझ शो, चित्रकला स्पर्धा आणि अजून बरंच काय काय. त्यामुळे ऑगस्ट मध्ये चाचणी परीक्षा संपली, की लगेच गणपतीच्या कार्यक्रमांचे वेध लागायचे. महिनाभर आधीपासून डान्सची तयारी सुरु व्हायची. कोणतं गाणं निवडायचं, त्यात कोणाला घ्यायचं, कोणी कुठे उभं राहायचं इथपासून ते मग कोणता ड्रेस घालायचा, मेकअप कोण करणार इथपर्यंत बऱ्याच गोष्टीवर चर्चा चालायची. त्यात मग कधी कधी वाद, भांडणं, कट्टी बट्टी होऊन एका ग्रुपचे ३-४ वेगवेगळे ग्रुप पण पडायचे. पण काही झालं तरी उत्साह मात्र कमी व्हायचा नाही. उलट असे ग्रुप झाल्यावर अजूनच चेव यायचा, आता तर आपलाच डान्स सर्वात छान व्हायला हवा, आता काही करून त्यांना हरवून आपणच पहिलं बक्षीस घ्यायला हवं अशी चढाओढ लागायची. या सगळ्यासाठी गाण्याची कॅसेट आणण्यापासून सुरुवात व्हायची. तेव्हा आतासारखी लगेच एका क्लिक मध्ये गाणी ‘फ्री डाउनलोड’ होत नव्हती. मग आधी कोणाकडे कॅसेट आहे का त्याची चौकशी व्हायची आणि अगदीच पर्याय नसेल तर मग सगळ्यांनी मिळून पैसे काढून ती कॅसेट विकत आणायची. डान्स बसवण्यासाठी कधी कधी सोसायटीमधल्याच मोठ्या ताई दादांची मदत घेतली जायची. महिनाभर कसून तयारी चालायची.\nचतुर्थीच्या दिवशी सगळेजण ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून अंघोळ करून, नवीन कपडे घालून तयार असायचे. १० वाजल्यापासूनच मंडपाच्या आवारात सगळेजण जमायचे आणि आतुरतेने बाप्पाच्या येण्याची वाट बघायचे. त्यावेळी आतासारखे स्मार्टफोन नसल्यामुळे, बाप्पाला आणायला गेलेल्या लोकांशी संपर्क साधायची काहीच सोय नव्हती, त्यामुळे नेमकं ‘स्टेटस’ कळायचं नाही. फक्त गणपती आणायला गेलेत आणि आपण तो येईपर्यंत वाट बघायची एवढंच माहित असायचं. पण तरी त्याचा त्रास नाही झाला कधी, उलट त्या वाट बघण्यात, त्या आतुरतेत पण एक वेगळाच आनंद होता. जरा कुठे ढोल वाजवण्याचा आवाज आला, की आम्ही सगळे लगेच गेटजवळ पळायचो, आपला बाप्पा आलाय का ते बघायला. शेवटी एकदाचा आपला बाप्पा येताना दिसला, की मागच्या रस्त्यावरच जाऊन ट्रकला गाठायचो आणि मिरवणुकीत सामील व्हायचो. बाप्पाची मूर्ती बघितल्यावर जो आनंद व्हायचा ना, तो शब्दात सांगता न येण्यासारखा असायचा. रस्त्यापासून सोसायटीच्या आवारात येईपर्यंत आम्ही हळू हळू त्या ट्रकच्या मागे मागे चालत जायचो. ढोल ताशांच्या गजरात, “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात, लहानांसोबतच मोठेही भान हरपून नाचत असायचे. गेटमधून आत शिरताना फटाक्यांची माळ लावली जायची. मंडपा जवळ आल्यावर सगळ्या सुवासिनी काठापदराच्या साड्या नेसून, नथ घालून नटून थटून, हातात आरतीची ताटं घेऊन तयार असायच्या. सगळ्या आळीपाळीने बाप्पाला ओवाळायच्या. आणि मग यथावकाश बाप्पा आपल्या आसनावर विराजमान व्हायचे.\nमग यायची आरतीची वेळ. आरती म्हणजे एक मोठा ‘इव्हेंटच’ असायचा आणि त्यासाठी कसला जोश असायचा सर्वांना म्हणून सांगू. “निढळावरी कर” च्या वेळी सगळ्यांचा जो आवाज लागायचा, तो माईकशिवायही शेवटच्या बिल्डिंग मधल्या सर्वात शेवटच्या घरात ऐकू जायचा. आरतीचे पुस्तक न बघता कोण जास्तीत जास्त अचूक आरती म्हणून दाखवतोय यासाठी आमच्यात स्पर्धा लागायची. “घालीन लोटांगण” च्या वेळी तर जणू ���गळ्यांच्या अंगात वेगळंच वारं शिरायचं. त्या वेळी इतकी वर्षं, न चुकता नित्यनेमाने त्या आरत्या म्हटल्यात म्हणूनच की काय, ते इतकं पक्क बसलंय डोक्यात की, आता सुद्धा कधी अचानक झोपेतून उठवून कोणी अर्ध्यातूनच “आषाढी कार्तिकी भक्तजन येती” अशी सुरुवात केली ना, तरी आपोआप तोंडातून “चंद्रभागेमध्ये स्नाने जे करती” हे निघेलच. या आरत्या म्हणजे जणू माझ्या मेंदूचा एक अविभाज्य भागच होऊन बसलाय, ठरवून विसरायचं म्हटलं तरी विसरता नाही येणार.\nते पाच दिवस आम्ही सगळेच दिवसभर मंडपातच पडलेले असायचो. खेळ असो की भांडण, सगळं मंडपातच, बाप्पाजवळ. फक्त जेवण आणि झोपण्यापुरतंच काय ते घरात जायचो. त्यासाठी आईबाबांचा इतका ओरडा खाल्लाय, पण काही फरक पडायचा नाही. खेळाबरोबरच तिथल्या मोठ्यांनी सांगितलेली सगळी कामं सुद्धा तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने करायचे सगळेजण. कधी दर्शनाला आलेल्यांना प्रसाद दे, कधी फुलं आणून दे, कधी प्रसादासाठी आणलेले मोठे लाडू फोडून त्याचा भुगा करा आणि अजून बरंच काय काय. काम कोणतंही असो, पण ते बाप्पाचं आहे, आपण बाप्पाचं काहीतरी काम करतोय याचाच एवढा अभिमान वाटायचा. आणि कितीही कामं केली किंवा कितीही दमलो तरी दोन्ही वेळची आरती मात्र कधीही चुकवायचो नाही. मंडपातून पाय निघायचाच नाही. रात्रीच्या कार्यक्रमांसाठी लवकर जेवण आटपून यायचं आणि पुढची जागा पकडायची. ज्या दिवशी आपला डान्स असेल तेव्हा तर बघायलाच नको. संध्याकाळपासूनच तयारीला सुरुवात व्हायची, ड्रेस घाला, साडी नेसवा, केसांचं गंगावन लावा, मेकअप करा. आपण डान्स करणार त्याचा उत्साह, ती हुरहूर, स्टेजवर गेल्यानंतर वाटणारी किंचितशी भीती, पण मग नाचायला सुरुवात केल्यानंतर येणारी मजा, तो संपल्यावर होणारा टाळ्यांचा कडकडाट, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं आपल्याबद्दलचं कौतुक, या सगळ्यात एक वेगळीच मजा होती, एक नशा होती. ते पाच दिवस जणू सगळेच जण एका वेगळ्याच विश्वात असायचे, सगळं वातावरणच एकदम भारावलेलं, मंत्रमुग्ध झालेलं असायचं.\nपाचवा दिवस उजाडायचा तोच जड अंतःकरणाने. बाप्पा जाणार हा विचारच सहन व्हायचा नाही, पोटात कसंतरीच व्हायचं. असं वाटायचं, दिवस संपूच नये, वेळ जागच्या जागी थांबून राहावी. संध्याकाळची शेवटची आरती झाल्यावर तर खूपच भरून यायचं. प्रत्यक्ष विसर्जनाला जरी गेलो नाही तरी जशी येताना सोबत करायच�� तसेच जातानाही ट्रकच्या मागेमागे जायचो आम्ही, अगदी तो पार हायवेला लागेपर्यंत आम्ही मिरवणुकीत सामील असायचो. प्रत्यक्ष विसर्जनाला मी एकदाच गेले होते पण तेच पहिलं आणि शेवटचं. मला वाटतं ८वीत असेन मी त्या वेळी. मोठया उत्साहाने गेलो होतो आम्ही सगळे विसर्जनाला, पण त्या ठिकाणी बाप्पाला प्रत्यक्ष पाण्यात बुडताना बघून डोळ्यात पाणीच आलं. थोड्या लहान मुली होत्या त्या तर तिकडेच रडायला लागल्या. आम्ही थोड्या मोठ्या होतो म्हणून तिकडे नाही रडलो, पण घरी आल्यावर बाथरूम मध्ये जाऊन गपचूप अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर पुन्हा कधी विसर्जनाला जायचं नाही म्हणून मी जे ठरवलं ते आजतागायत पाळलंय. मला कोणी लहान म्हणा किंवा काहीही म्हणा, पण आज एवढी मोठी झाले तरीही बाप्पाला असं पाण्यात बुडावताना बघून मला रडूच येतं. “पुढच्या वर्षी लवकर या” असं म्हणणं खूप सोपं असतं पण प्रत्यक्ष बाप्पाला निरोप देणं खूप कठीण. तो गेल्यावर मग पुढचे काही दिवस तो सुना सुना झालेला मंडप बघणं ही एक शिक्षाच असायची, जिवावर यायचं ते. गेल्या ५ दिवसातली सगळी मजा पुन्हा पुन्हा आठवत राहायची आणि त्या आठवणींनी मन अस्वस्थ व्हायचं. जणू काही आपल्या घरातलाच कोणीतरी माणूस दूर गेलाय असं वाटायचं. २ दिवस फार दुःखात जायचे, मग पुन्हा हळूहळू सगळं नॉर्मल व्हायला सुरुवात व्हायची. After all, show must go on. त्या पाच दिवसातल्या सगळ्या आठवणी मनात साठवून सुट्टी संपल्यावर आम्ही शाळेत जायचो, कारण शाळेत पुन्हा एकमेकांना आपापल्या गणपतींची मजा सांगायची असायची, गणेशोत्सवावर निबंध लिहिताना तेच सगळं लिहायचं असायचं.\nवर्षांमागून वर्षं सरली, शाळा संपली, कॉलेज सुरु झालं. आता आपण मोठे झालो म्हणून हळूहळू कार्यक्रमात भाग घेणं कमी झालं, नंतर तयारी मध्ये सुद्धा भाग घ्यायला वेळ मिळेनासा झाला. सगळे आपापल्या करिअरच्या मागे लागले, कोणी सायन्स, कोणी कॉमर्स, कोणी एमबीए. आणि नंतर सगळे आपापल्या व्यापात इतके गढून गेले की नंतर नंतर तर दुसऱ्यांचे डान्स बघण्यासाठी सुद्धा यायला वेळ मिळेनासा झाला. की त्यातला इंटरेस्ट संपला काय माहित गणपतीचं सगळं उत्साहाने करणारी ती आमची शेवटची पिढी होती की काय कोण जाणे गणपतीचं सगळं उत्साहाने करणारी ती आमची शेवटची पिढी होती की काय कोण जाणे आमच्यातले सगळे आता आपापल्या नोकरी धंद्यात छान सेटल झालेत. ���नेकांची लग्नं झाली, बरेच जण आई बाबा पण झालेत. बरेच जण इथून सोडून दुसरीकडे राहायला गेले, जे उरलेत माझ्यासारखे, तेही आपल्याच विश्वात इतके गढलेले की असून नसल्यासारखेच.\nहो… मी स्वतःलाही त्यात धरतेय कारण आज इतक्या वर्षांनी मंडपात कार्यक्रम बघायला गेल्यावर मला माझ्याच सोसायटीत नवख्यासारखं वाटत होतं. खूपसे अनोळखी चेहरे दिसत होते. आणि मग अचानक आठवलं, की गणपती फक्त एक देव किंवा उत्सव नव्हता, तो एक मार्ग होता लोकांना भेटण्याचा, ते एक निमित्त होतं एकमेकांशी संवाद साधण्याचं. एकाच सोसायटीत राहूनही आपण बऱ्याचदा खूप लांब असतो एकमेकांपासून. अशा उत्सवांच्या निमित्ताने लोक भेटतात, बोलतात, सुख दुःख बोलली जातात, नवीन लोकांच्या ओळखी होतात. गेल्या अनेक वर्षात मी या उत्सवात सामील होणंच सोडलं होतं, त्यामुळेच की काय, माझा पूर्ण सोसायटीशीच संबंध तुटल्यासारखा झालाय. कोण नवीन लोक राहायला आले, कोण गेले, कोणाची मुलं किती मोठी झाली, मला काहीच माहित नव्हतं. तरीही मी म्हटलं, बघूया थोडा वेळ थांबून, लहान मुलांचे काय कार्यक्रम आहेत ते.\nस्टेजवर आत्मविश्वासाने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी मुलं बघून मी पुन्हा एकदा फ्लॅशबॅक मध्ये गेले. ही सगळी मुलं माझ्यापेक्षा जवळजवळ 10-12 वर्षांनी लहान, आमच्या समोर जन्माला आलेली, ज्यांचे एकेकाळी लाडाने गाल ओढायचो, कडेवर घेऊन फिरवायचो, ती ही सगळी छोटी छोटी पिल्लं, आज आत्मविश्वासाने कार्यक्रमाची सगळी सूत्र सांभाळत होती. कधी मोठे झाले हे सगळे कधी निघून गेली ही मधली वर्षं कधी निघून गेली ही मधली वर्षं किती पटकन निघून जातो ना वेळ, कळतच नाही. पण एकीकडे त्यांचं कौतुक वाटत असतानाच, दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमात भाग घेणाऱ्या मुलांकडे बघून भ्रमनिरास झाला. मुळात भाग घेणाऱ्यांची संख्याच खूप कमी होती. आमच्या वेळी इतके लोक असायचे की ११-११.३० झाले तरी कार्यक्रम संपायचेच नाहीत. आणि आता तर मुश्किलीने 4-5 डान्स परफॉर्मन्स होते. आणि असं नाही की मुलं नाहीयेत किंवा कमी आहेत. एरवी मी बघते ना खेळताना, खूप आहेत लहान मुलं पण तरी इथे भाग घेणाऱ्यांची संख्या कमी का किती पटकन निघून जातो ना वेळ, कळतच नाही. पण एकीकडे त्यांचं कौतुक वाटत असतानाच, दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमात भाग घेणाऱ्या मुलांकडे बघून भ्रमनिरास झाला. मुळात भाग घेणाऱ्यांच��� संख्याच खूप कमी होती. आमच्या वेळी इतके लोक असायचे की ११-११.३० झाले तरी कार्यक्रम संपायचेच नाहीत. आणि आता तर मुश्किलीने 4-5 डान्स परफॉर्मन्स होते. आणि असं नाही की मुलं नाहीयेत किंवा कमी आहेत. एरवी मी बघते ना खेळताना, खूप आहेत लहान मुलं पण तरी इथे भाग घेणाऱ्यांची संख्या कमी का जे थोडेफार होते त्यांना सुद्धा टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायला त्यांचे मित्र मैत्रिणी फार कोणी नव्हते, मुळातच प्रेक्षक खूप कमी होते. का व्हावं असं\nया ४-५ दिवसांत मी सगळा उत्सव पुन्हा एकदा नीट बघितला, बऱ्याच वर्षांनी. आणि मग जाणवायला लागलं की खूप काही बदललंय. आताच्या मुलांना या सगळ्यात रस का उरला नाही त्यांना का नाही वाटत आपण सजावट करायला मदत करावी, छोट्या मोठ्या सगळ्या कामात पुढे पुढे करावं, डान्समध्ये भाग घ्यावा, स्पर्धा करावी. का नाही वाटत त्यांना का नाही वाटत आपण सजावट करायला मदत करावी, छोट्या मोठ्या सगळ्या कामात पुढे पुढे करावं, डान्समध्ये भाग घ्यावा, स्पर्धा करावी. का नाही वाटत त्यांना सुट्टीनंतर शाळेत जाऊन आपल्या मित्रमैत्रिणींना गणपतीच्या गमती जमती सांगाव्याशा नसतील का वाटत त्यांना सुट्टीनंतर शाळेत जाऊन आपल्या मित्रमैत्रिणींना गणपतीच्या गमती जमती सांगाव्याशा नसतील का वाटत आणि मग मला पटकन आठवलं की आताच्या कॉन्व्हेंट आणि सिबीएससी आयसीएस्सी वगैरेंच्या शाळांना मुळात गणपतीची सुट्टीच नसते आमच्या सारखी आठवडाभर. मग उत्साह कुठून येणार आणि मग मला पटकन आठवलं की आताच्या कॉन्व्हेंट आणि सिबीएससी आयसीएस्सी वगैरेंच्या शाळांना मुळात गणपतीची सुट्टीच नसते आमच्या सारखी आठवडाभर. मग उत्साह कुठून येणार आणि मुळात गणेशोत्सव म्हणजे काय, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का सुरु केला वगैरे गोष्टी त्यांना शिकवत असतील का शाळेत, हाच प्रश्न आहे. निबंध वगैरे लिहायचा प्रश्नच येत नाही कारण आताच्या मुलांना शाळेत ‘प्रोजेक्ट’ करायला देतात, ज्याची माहिती ते आयती इंटरनेटवरून शोधून काढतात. इथे प्रत्यक्ष अनुभव मंडण्याची गरजच नाही आणि घेण्यात तर अजिबातच रस नाही. कारण प्रत्यक्ष अनुभव घेण्यापेक्षा इंटरनेट आणि यू ट्यूब वरचे व्हिडिओ बघण्यात त्यांना जास्त आनंद वाटतो. निदान प्रसाद मिळतो म्हणून तरी आरतीला जावं असं वाटण्याची यांना गरजच नाही कारण लहानपणापासूनच पिझ्झा आणि बर्गरची चव चाखलेल्या यांना, बुंदीचे लाडू, गूळ खोबरं, गोड शिरा आणि लाह्यांची मजा कशी कळणार आणि मुळात गणेशोत्सव म्हणजे काय, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का सुरु केला वगैरे गोष्टी त्यांना शिकवत असतील का शाळेत, हाच प्रश्न आहे. निबंध वगैरे लिहायचा प्रश्नच येत नाही कारण आताच्या मुलांना शाळेत ‘प्रोजेक्ट’ करायला देतात, ज्याची माहिती ते आयती इंटरनेटवरून शोधून काढतात. इथे प्रत्यक्ष अनुभव मंडण्याची गरजच नाही आणि घेण्यात तर अजिबातच रस नाही. कारण प्रत्यक्ष अनुभव घेण्यापेक्षा इंटरनेट आणि यू ट्यूब वरचे व्हिडिओ बघण्यात त्यांना जास्त आनंद वाटतो. निदान प्रसाद मिळतो म्हणून तरी आरतीला जावं असं वाटण्याची यांना गरजच नाही कारण लहानपणापासूनच पिझ्झा आणि बर्गरची चव चाखलेल्या यांना, बुंदीचे लाडू, गूळ खोबरं, गोड शिरा आणि लाह्यांची मजा कशी कळणार डान्स आणि नाटक किंवा चित्रकलेत बक्षीस मिळवावं असं यांना वाटत नाही कारण फक्त अभ्यासात मार्क मिळवून,वर्गात पाहिलं यायचं हेच ध्येय आहे त्यांच्यासमोर. सगळे रेसमध्ये धावणारे घोडे. पण या स्पर्धेच्या जगात धावताना आपण किती छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंदाला मुकतोय हे कोण सांगणार त्यांना डान्स आणि नाटक किंवा चित्रकलेत बक्षीस मिळवावं असं यांना वाटत नाही कारण फक्त अभ्यासात मार्क मिळवून,वर्गात पाहिलं यायचं हेच ध्येय आहे त्यांच्यासमोर. सगळे रेसमध्ये धावणारे घोडे. पण या स्पर्धेच्या जगात धावताना आपण किती छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंदाला मुकतोय हे कोण सांगणार त्यांना त्या दिवशी प्रेक्षकांमध्ये जी काही थोडीफार लहान मुलं बसली होती, त्यातलीही अर्धी मुलं आपल्या मित्रमैत्रिणींना प्रोत्साहन द्यायचं सोडून मोबाईल वर गेम खेळताना बघितली ना, तेव्हा एका क्षणाला वाटलं की, आताची मुलं खरंच स्मार्ट झालीयेत की त्यांच्यातला निरागसपणाच हरवलाय त्या दिवशी प्रेक्षकांमध्ये जी काही थोडीफार लहान मुलं बसली होती, त्यातलीही अर्धी मुलं आपल्या मित्रमैत्रिणींना प्रोत्साहन द्यायचं सोडून मोबाईल वर गेम खेळताना बघितली ना, तेव्हा एका क्षणाला वाटलं की, आताची मुलं खरंच स्मार्ट झालीयेत की त्यांच्यातला निरागसपणाच हरवलाय आरती बद्दल तर बोलायलाच नको. मराठी आईबापांच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा जी मुलं अडखळत मोडकी तोडकी मराठी बोलतात त्य��ंच्याकडून “अच्युतम केशवम रामनारायणम्” म्हणण्याची तर मी अपेक्षाच करत नाही. पण हल्ली “निढळावरी कर” चे सुद्धा सूर ऐकू येत नाहीत, आजकाल आरती सुद्धा ‘कस्टमाईज्ड’ करून आपल्या सोयीने जेवढी जमेल तेवढीच म्हणतात की काय कोण जाणे आरती बद्दल तर बोलायलाच नको. मराठी आईबापांच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा जी मुलं अडखळत मोडकी तोडकी मराठी बोलतात त्यांच्याकडून “अच्युतम केशवम रामनारायणम्” म्हणण्याची तर मी अपेक्षाच करत नाही. पण हल्ली “निढळावरी कर” चे सुद्धा सूर ऐकू येत नाहीत, आजकाल आरती सुद्धा ‘कस्टमाईज्ड’ करून आपल्या सोयीने जेवढी जमेल तेवढीच म्हणतात की काय कोण जाणे सोसायटी तीच, मंडप तोच, बाप्पाची मूर्तीही तीच. पण उत्सव मात्र तो राहिला नाही. त्यात पूर्वीसारखा सळसळता उत्साह दिसत नाही, एक प्रकारची मरगळ दिसते, उदासीनता दिसते. दिव्यांची रोषणाई असते पण ते पाच दिवस मंडप लहान मुलांनी गजबजल्यावर त्याला जी झळाळी येते ना, ती दिसत नाही, कारण कोणी गर्दीच करत नाही.\nसमोर “आ रे प्रीतम प्यारे” वर चाललेला डान्स बघून क्षणभर मला वाटलं की आपणच जावं स्टेजवर आणि ६वीत असताना केलेला “सनईचा सूर” गाण्यावरचा डान्स करावा. पण आता मला जमेल का जिच्यासोबत मी तो केला होता ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीणही आता इथे नाही. आम्हाला प्रोत्साहन देणारेही नाही आणि चिडवण्यासाठी टिवल्या बावल्या करणारेही नाही. मुळात तेव्हा जी होते, ती माझी मीच आता राहिले नाही. माझ्यातला तो निरागसपणा हरवलाय. कदाचित, माझ्या वयाच्या, माझ्या बरोबरीच्या, सगळ्यांमधलाच तो निरागसपणा हरवलाय. की कदाचित या सगळ्या गणेशोत्सवामधलाच निरागसपणा हरवलाय जिच्यासोबत मी तो केला होता ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीणही आता इथे नाही. आम्हाला प्रोत्साहन देणारेही नाही आणि चिडवण्यासाठी टिवल्या बावल्या करणारेही नाही. मुळात तेव्हा जी होते, ती माझी मीच आता राहिले नाही. माझ्यातला तो निरागसपणा हरवलाय. कदाचित, माझ्या वयाच्या, माझ्या बरोबरीच्या, सगळ्यांमधलाच तो निरागसपणा हरवलाय. की कदाचित या सगळ्या गणेशोत्सवामधलाच निरागसपणा हरवलाय\n५ दिवसांनी बाप्पा नेहमीप्रमाणे निघून जाईल, पण आता नेहमीसारखी हुरहूर लागणार नाही, अस्वस्थ वाटणार नाही. कारण ते सगळं तर तो आल्या दिवसापासूनच वाटतंय, ती हुरहूर आणि अस्वस्थता बाप्पाच्या जाण्याची नाह��� तर तो येऊनही कसलाच उत्साह नसल्याची आहे. “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणताना अजून एक सांगावंसं वाटतंय तुला बाप्पा. पुढच्या वर्षी येताना आमच्यासाठी आमचं बालपण पुन्हा घेऊन येशील का रे पुन्हा एकदा तुझ्यासाठी सजावट करायची आहे, पुन्हा एकदा जोरजोरात तुझ्या आरत्या म्हणायच्या आहेत, दिवसभर दमेपर्यंत तुझ्या मंडपाजवळ खेळायचंय, महिनाभर डान्सची तयारी करून दुसऱ्या ग्रुपला हरवायचंय, तुला निरोप देताना पुन्हा एकदा खूप खूप रडायचंय. पुन्हा एकदा लहान व्हायचंय. जमेल का रे तुला आम्हाला परत लहान करायला पुन्हा एकदा तुझ्यासाठी सजावट करायची आहे, पुन्हा एकदा जोरजोरात तुझ्या आरत्या म्हणायच्या आहेत, दिवसभर दमेपर्यंत तुझ्या मंडपाजवळ खेळायचंय, महिनाभर डान्सची तयारी करून दुसऱ्या ग्रुपला हरवायचंय, तुला निरोप देताना पुन्हा एकदा खूप खूप रडायचंय. पुन्हा एकदा लहान व्हायचंय. जमेल का रे तुला आम्हाला परत लहान करायला आणि ते नाहीच जमलं तर निदान या आताच्या मुलांना आमचा तो निरागसपणा देशील का रे आणि ते नाहीच जमलं तर निदान या आताच्या मुलांना आमचा तो निरागसपणा देशील का रे जेणे करून ती मुलं पुन्हा तीच सगळी मजा करतील जी आम्ही केली होती. निदान त्यांना बघून तरी आम्ही आमचं बालपण पुन्हा जगू, आमच्या आठवणीतला गणपती, तो गणेशोत्सव पुन्हा एकदा अनुभवू. करशील का रे बाप्पा एवढं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AA%E0%A5%AE", "date_download": "2018-08-20T10:58:56Z", "digest": "sha1:5JALFNOGELAQG6NI5ML3DQEDVCO4WKHN", "length": 5623, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७४८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७२० चे - ७३० चे - ७४० चे - ७५० चे - ७६० चे\nवर्षे: ७४५ - ७४६ - ७४७ - ७४८ - ७४९ - ७५० - ७५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल २१ - गेन्शो, जपानी सम्राज्ञी.\nइ.स.च्या ७४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०७:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://m.goarbanjara.com/%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2018-08-20T10:38:50Z", "digest": "sha1:IAXGUPMRMRG3AXPC4HKGPQW7BRQC7UBN", "length": 25313, "nlines": 283, "source_domain": "m.goarbanjara.com", "title": "वकिलाला जशास तसे उत्तर देणाऱ्या पंढरपूरच्या पोलिस निरीक्षकाची व्हायरल पोस्ट - Banjara News || Banjara Video Music || Shopping", "raw_content": "\nवकिलाला जशास तसे उत्तर देणाऱ्या पंढरपूरच्या पोलिस निरीक्षकाची व्हायरल पोस्ट\nपोलिस खात्यातील मंडळी आपल्याविरुद्ध होणाऱ्या टिकेला शक्यतो जाहीरपणे उत्तर देत नाहीत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर तर पोलिसांवर तणाव वाढला आहे. कारवाई करावी तरी त्रास आणि न करावी तरी विचारणा, असा हा पेच आहे. त्यात पंढरपूर हे मराठा आरक्षण लढ्याचे सुरवातीला केंद्र बनले होते. तेथील पोलिस निरीक्षकानेच एका वकिलाला जशास तसे उत्तर सोशल मिडियातून दिले आहे. ते उत्तर अधिक टोकदार असल्याचे चर्चेत आले आहे.\nतेथील पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याविरुद्ध एका वकिलाने तक्रार केली. या तक्रारीत जाधव यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या आरोपाला जाधव यांनी एक पोस्ट स्वतः लिहिली आणि त्याला उत्तर दिले.एसटी बस तोडफोडीच्या गुन्ह्यामध्ये पोलिस ठाणे पंढरपूर तालुका येथे पाच आरोपींना अटक केली. त्यामध्ये व्यवसायाने वकील असलेल्या एका आरोपीचा समावेश आहे. सदर वकील यांचा गुन्ह्यामध्ये स्पस्टपणे सहभाग दिसुन आला आहे, वकील आरोपीने देखील मान्य केले आहे, त्याचे विडीओ रेकॉर्डींग देखील केले आहे. वकील आरोपीस त्याचे “वकील मित्र, नातेवाईक, परिचीत” भेटण्यास आले होते, परवानगी नंतर त्यांना भेट देखील करू दिली आहे, त्याची सरकार दप्तरी नोंद देखील आहे, त्याचे चित्रण CCTV मध्ये देखील आहे.\nपरंतु एक वकील महोदय कोणाला काही ही न-विचारता लॉक-अपकडे गेले, लॉक-अप मध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत, त्यांची पूर्ण जबाबदारी पोलिसांवर आहे. पहाऱ्यावरील अंमलदाराने अटकाव केला असता शाब्दिक वादावादी केली. मला आवाज आला म्हणुन मी उठुन कक्षाच्या बाहेर गेलो, मी त्यांना परवानगी शिवाय भेटता येणार नाही असं सांगताच त्यांना खूप राग आला मी त्यांना बसण्याची सुचना केली असता “मी निषेध करतो” असे म्हणुन निघुन गेले. याच ही रेकॉर्डींग पोलिसांकडे आहे.\nसदर वकील आरोपीसह या गुन्ह्यातील आरोपींना मे. न्यायालयाने दोन दिवस PCR दिला आहे. त्या नंतर ही दिवस भरामध्ये वकील आरोपीचे नातेवाईक, परिचीत” भेटण्यास आले होते, परवानगी नंतर त्यांना देखील भेट करू दिली आहे, त्याचे ही चित्रण CCTV मध्ये देखील आहे. आज ही कोणी आलं तरी ही नियमांचे अधिन राहुन आम्हीं भेटू देवु.\nमी कोणी अमुक आहे म्हणुन मला सरळ जावु द्यावे, आणी विचारले तर आम्ही त्याच भांडवल करू असे जर असेल तर येणारा काळ पंढरपूरसाठी चांगला नसेल, असं माझं मत आहे. पोलिसांना कायदा व नियमाप्रमाणे काम करू द्यावं, असं आम्ही आवाहन करतो.\nमाझ्यावर मुजोरपणाचा आरोप लावला आहे, मी स्पस्ट करू इच्छितो की, मी जशास तसं वागणारापैकी आहे. पोलिस ठाण्यात दिन, दलित, दुबळा गरीब आला तर आम्ही त्यांच्याशी जास्त सन्मानाने वागतो किंबहुना त्यांची तक्रार प्राधान्याने ऐकण्याची माझी पद्धत आहे. स्वच्छ कपडे घातलेल्याचे लगेच ऐकले जाते. मळकट, जुनी कपडे घातल्याचे सर्वसाधारणपणे लगेच ऐकले जात नाही असा आमच्या समाजाचा अलिखीत नियम आहे. एक वेळ अशी कमी शिकलेली माणसे सरळ लॉक-अपकडे गेली तर आम्ही समजु शकतो. परंतु ज्यांना कायदे, नियम सर्व समजते तर त्यांनी त्याचे पालन केले पाहिजे.\nया व्यवस्थेने जेवढ्या दिवस ही खुर्ची बसायली दिली आहे, त्या अधिकाराचा पुरेपुर वापर करू. मला खुर्चीची अजिबात चिंता नाही. मी कोणत्याही दबावाला भिणारा घाबरणाऱ्यापैकी नाही. अजिबात कचारणार किंवा मागे हटणारापैकी मी नाही. जेवढ्या दिवस आहे तेवढ्या दिवस ठणकावुन काम करू. व्यवस्था, नैतिकता असलेली चांगली माणसं, समजदार/जबाबदार पंढरपुरकर माझ्या सोबत असतील याची मला खात्री आहे.\nयेणाऱ्या काळात ही आम्ही याच पद्धतीने सर्व सामान्य लोकांना न्याय कसा मिळेल असा प्रमाणिक प्रयत्न करू. “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” (सजनांचे रक्षण आणी दुर्जनांचा संहार) या उक्ती प्रमाणेच निष्पक्ष काम करू.\nकोणाला आव्हान देण्याचा आमचा उद्देश नाही, आमचा पक्ष आम्ही मांडला आहे, जनतेने दिलेल्या टॅक्सच्या पैशामधुन आम्हाला पगार मिळतो. पोलीस खरच कस काम करतात हे त्यांना समजणे आवश्यक आहे म्हणुन ही पोस्ट लिहिली आहे.\nआठवे नसाब विषयेरो निष्कर्ष\nगोरबोली भाषारो एक उत्कृष्ट वाड;मयीन भावाविष्कार – झोळीगीद\nएक जात एक सूची की मांग और OBC बंटवारा में ना रखे बंजारों को\nगोरूरो गोरधर्म कांय��� छ – चिंतन बैठक मुंबई\nगोर धरम काळेर गरज…\nसावित्रीची लेक पुरस्काराने मानांकित, अश्विनी रविंद्र राठोड\nगोर धर्म क्या , कैसे और क्यों\nलाखा बळद (हूंडा) कवी: निरंजन मुडे\nसमाजाला न्याय दया अन्यथा सर्वोच्च न्यायलय येथे जनहित याचिका दाखल करणार – अँड रमेश खेमू राठोड\nपूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाईकजी की स्मृति दिवस पर अभिवादन\n18/8/2018 ये दन महानायक वसंतराव नाईक साहेबेर स्मृतिदिनेर निमतेती 36 जिल्हाधिकारीन सोबतेरो निवेदन देयेर छं\nगोरबोलीन संविधानेर आठवी अनुसूचीम लेन राजभाषारो दरजा देणू करण.\nधुंआधार बंजारा विशाल महारैली \nबाजीगर बंजारा सभा रजि 101 की मासिक बैठक\nदिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांची भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-DARK-CRUSADER/687.aspx", "date_download": "2018-08-20T10:27:35Z", "digest": "sha1:NEOWXVQEEARO7DQ3LE2CKG4KQEVWHOJO", "length": 47537, "nlines": 164, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE DARK CRUSADER", "raw_content": "\nइंग्लंडने एक अभिनव क्षेपणास्त्र तयार करायला घेतले. कारण एका नव्या इंधनाचा शोध लागला होता...... पण त्यांचे शास्त्रज्ञ एकामागोमाग एक गायब होऊ लागले, आपापल्या पत्नींसह...... कुठेतरी या प्रकल्पाची माहिती झिरपू लागली होती. सारे गुप्तहेरखाते त्रासून गेले...... ती एक मोठी योजना होती. एका शत्रुराष्ट्राची योजना. त्यांना जगावर वर्चस्व हवे होते. ते त्या क्षेपणास्त्रापर्यंत पोहोचू पाहत होते. सर्व काही जमत आले. परंतु क्षेपणास्त्राला फ्यूज घालता येत नव्हता. एक शास्त्रज्ञ त्याचवेळी दूरवरच्या बेटावर पोहोचला. त्याने छडा लावायचा प्रयत्न केला अन् नंतर जो धमाका उडाला तो थरारक भाग वाचताना अंगावर काटे उभे राहतात...... क्षेपणास्त्र, बोटी, हेरगिरी, भावी अणुयुद्धे आणि जगावर सत्ता गाजवण्याची लालसा, एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर अॅक्शन व थरारक घटना जन्म घेणारच. या कठोर पाश्र्वभूमीवरती एक नाजूक प्रेमप्रकरण फुलत होते...... अॅलिस्टर मॅक्लीनच्या या कादंबरीचा तेवढाच सरस अनुवाद आपल्यासाठी सादर करीत आहोत.\nसाहसाचा रोमांचक अनुभव... वाचकांना आवडणाऱ्या लेखकांमध्ये अॅलिस्टर मॅक्लीन याचे नाव आवर्जून घ्यावे असे आहे. वाचकांचे पुरेपूर मनोरंजन तर होईल, शिवाय त्यांना वेगळ्याच प्रकारच्या विषयाचा, जीवनाचा परिचयही होईल अशा प्रकारे मॅक्लीनच्या कादंबऱ्यांची घडण असत. मनोरंजन��साठी वाचन करणाऱ्यांना दोन प्रकारच्या कादंबऱ्यांत विशेष रस असतो. रहस्यमय आणि देमार म्हणजे वेगाने घडणाऱ्या घटना, हाणामाऱ्यांचे प्रसंग, द्वंद्वांची चटकदार, थरारून टाकणारी वर्णने त्यांना पसंत असतात. यातला खलनायक सुरवातीपासूनच वाचकांना माहीत असतो. तरीही कथानायक कशा प्रकारे त्याच्यावर मात करणार याचा अंदाज वाचकाला सहजी येत नाही. जेम्स बाँड या नायकाच्या कादंबऱ्या या प्रकारच्या रहस्यमय कादंबऱ्यात नायकाप्रमाणेच वाचकाही खलनायक वा क्रूरकर्मा, निदर्य पण चतुर आणि अतिमहत्त्वाकांक्षी व्यक्तीची शोध घेतात. तो लागतो तेव्हा वाचकांना काहीसा धक्का बसतो. कारण त्यांची त्या व्यक्तीबाबतची अपेक्षा वेगळीच असते. अॅलिस्टर मॅक्लीन या दोन्ही प्रकारांचे चटकदार मिश्रण तयार करतो. ‘अधिकस्य अधिकम् फलम्’ या न्यायाने वाचकांना दुहेरी समाधान मिळते. शिवाय आणखी महत्त्वाची बाब म्हणजे या कादंबऱ्यातील प्रतिस्पर्धी जास्त करून बुद्धिमत्तेच्या आधारावर डावप्रतिडाव रचत असतात. त्यामुळे त्यातील बारकावे वेळीच लक्षात आले, तर खलनायकाची ओळख थोडी लवकर पटते, असे असले तरी कथानायक त्या खलपुरुषाचे खरे रूप कसे उघड करतो, हे कुतूहल कायम राहतेच. अनुवादकार अशोक पाध्ये यांनी भाषांतर केलेल्या मॅक्लीनच्या ‘द डार्क क्रूसेडर’ आणि ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या कादंबऱ्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील मनोगतात पाध्ये यांनीही मॅक्लीनच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ते म्हणतात : सुष्ट आणि दुष्ट हा जो अनादिकाळापासूनचा संघर्ष आहे. तोच त्यांच्या (मॅक्लीनच्या) कादंबऱ्यात दाखविलेला असतो. तसे हे नेहमीचेच आहे. कादंबरीतील दुष्ट खलनायक हा प्रस्थापित यंत्रणेवरती अत्यंत चातुर्याने व हुशारीने कब्जा करतो. सरकार, पोलीस, सुरक्षाव्यवस्था या सर्वांना भारी ठरतो. नीतिवान माणसे, त्यांचा प्रामाणिकपणा, शौर्य इ. वर तो अशी काही मात करतो की, प्रस्थापित यंत्रणा हतबल होते, सरकार नमते व हळूहळू त्याच्याकडे विजयश्री माळ घेऊन येते. केवळ एकटा माणूस अक्कलहुशारीने सर्वांचा ताबा घेतो. त्याच्यावर मात करायची, तर तुम्हाला तीच प्रस्थापित यंत्रणा वापरणे भाग आहे. मग ते सरकार असेल, लष्कर असेल, पोलीस दल असेल, नाहीतर सामाजिक व्यवस्था असेल. अन् इथून पुढे मॅक्लीनचे खरे कौशल्य आहे. ज्या यंत्रणेचा त��बा घेतला, त्याच यंत्रणेच्या शस्त्राने त्या खलनायकाशी संघर्ष करायचा ही एक अतिअवघड गोष्ट सच्छिल नायकापुढे असते. मॅक्लीनचे नायक नेहमी आदर्श, सदाचारी असतात. ते लोभाला बळी पडत नाहीत. उराशी बाळगलेल्या नीतितत्त्वांना ते घट्ट धरून असतात. जी माणसे काही नीतिबंधने मानतात, त्यांच्यावर संघर्ष करण्याची पाळी येते, तेव्हा त्यांची खरी कसोटी असते. कारण कसलीही बंधने न पाळणाऱ्या खलनायकाला सर्व शस्त्रे (मार्ग) वापरता येतात, तर नायकाला मात्र ठराविक बंधनाच्या चौकटीत राहून तुटपुंजी शस्त्रे वापरावी लागतात. परंतु अॅलिस्टरचा नायक हा नेहमीच खलनायकाच्या चातुर्यावरही मात करणारा तीव्र बुद्धिमान असा असतो. बुद्धी हेच त्याचे खरे शस्त्र असते. त्यामुळे या लेखकाच्या कादंबरीत निम्म्या भागापर्यत खलनायकाची चलती असते. त्याच्याविरुद्ध नुकताच कुठे नायक उभा राहत असतो. तराजूचे पारडे पूर्णपणे खलनायकाकडे झुकलेले असते. पण नंतर ते हळूहळू नायकाकडे कलू लागते. या दोघांची खरी बौद्धिक झुंज ही कादंबरीच्या शेवटच्या तीन प्रकरणांत होते. त्या वेळी मात्र दोन्ही पारडी सतत खाली-वर होत असतात. शेवटी विजयश्री नायकाला माळ घालते. तोपर्यंत सततच्या उत्कंठेने वाचकाचा दम उखडत आलेला असतो. ‘नंतर काय झाले असेल’ या उत्सुकतेपोटी तो भराभर पुढे वाचतच जातो आणि पुस्तक संपवून टाकतो. हेच मॅक्लीनचे मोठे यश आहे. कादंबरीत (बहुधा हवी म्हणून) नायिका असते. पण तसे साधे प्रेमप्रसंगही नसतात. प्रणय तर दूरच. कारण सारे महत्त्व खलनायकाचा डाव उधळून टाकण्याला असते. ‘द डार्क क्रुसेडर’ आणि ‘द गोल्डन रॉन्देव्हू’ या दोन्ही कादंबऱ्या बारा प्रकरणांच्या आहेत. मात्र ‘द डार्क क्रुसेडर’ला पूर्वीच्या ‘उपोद्घात’ आणि ‘उपसंहार’ यांच्या धर्तीवर प्रास्ताविक आणि समारोप आहे. आणि तो आवश्यकच आहे असे कादंबरी वाचल्यावर पटते. वाचण्यापूर्वी मध्ये श्री. पाध्ये यांनी कादंबरीच्या नावाबाबत् केलेले विवेचन महत्त्वाचे आहे. कारण त्यात त्यांनी कादंबरीच्या नावाबाबत सविस्तर खुलासा केला आहे. धर्मयुद्ध म्हणजे ‘क्रुसेड’ आणि त्यात भाग घेणारे वीर म्हणजे ‘क्रुसेडर’. पण त्याचबरोबर एखादी मोहीम साध्य करण्यासाठी अनेकांनी सर्व बाजूंनी आपली ताकद, बुद्धी, पैसा वगैरे पणाला लावण्यालाही ‘क्रुसेड’ असे म्हटले जाते. हे कादंबरीच्या संदर��भात ध्यानात घ्यायला हवे. ‘डार्क’ म्हणजे काळा, अंधारी, गडद वा सैतानी नसून तो ‘अचानक काहीतरी कामगिरी करून जाणारा’ म्हणजे इंग्रजीतील ‘द डार्क हॉर्स’ या शब्द प्रयोगात जो अर्थ आहे. तो येथे अभिप्रेम आहे. शत्रूच्या प्रदेशातील लक्ष्याचा अचूक वेध घेणारे जे क्षेपणास्त्र बनविण्यात आलेले असते त्यालाच हे नाव देण्यात मॅक्लीनने मोठी कल्पकता दाखविली आहे. कारण नेमके तेच क्षेपणास्त्र पळविले गेल्याने निर्माण झालेले पेचप्रसंग आणि त्यांची उकल यातच कादंबरीचे कथानक आहे. एकापाठोपाठ एक असे शास्त्रज्ञ गायब होऊ लागतात. त्यामुळे गुप्तहेरखाते सतर्क होते. हा इंधन प्रकल्प यशस्वी झाल्याची बातमी गुप्त न राहिल्यानेच हे घडते. क्षेपणास्त्र पळविले गेले तरी पळविण्याऱ्याला त्यात फ्यूज घालण्याची माहिती नसते. त्यामुळेच शास्त्रज्ञांना वेठीस धरले जाते. या साऱ्याचा छडा शास्त्रज्ञ म्हणून पळविल्या गेलेल्या नायकाला लागलेला असतो. (म्हणूनच त्याची नेमणूक झालेली असते.) जोडीला नायिका शास्त्रज्ञांबरोबर त्यांच्या बायकांचेही अपहरण झालेले असते. क्षेपणास्त्राला फ्यूज लावून ते कार्यान्वित करण्याची जबाबदारी नायकावर पडते. ती तो पार पाडतो की वेगळी युक्ती करून खलनायकावर मात करतो की वेगळी युक्ती करून खलनायकावर मात करतो क्षेपणास्त्राचे पुढे काय होते क्षेपणास्त्राचे पुढे काय होते शास्त्रज्ञांची सहीसलामत सुटका होते का शास्त्रज्ञांची सहीसलामत सुटका होते का या साऱ्यांची उत्तरे मिळविण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी. कादंबऱ्यांची नीटस मांडणी, आकर्षक भाषा, चपखल भाषांतर याने त्या सहजी वाचून पुऱ्या होतात. आपल्या ज्ञानात, माहितीमध्येही भर पडते. कादंबरी वाचताना कथानक खिळविते. कारण या खऱ्या ‘अॅक्शन थ्रिलर’ आहेत. मॅक्लीनच्या कादंबऱ्यावर चित्रपट बनविले गेले त्याचे हेही एक कारण आहे. कारण बहुतांश वाचकांप्रमाणे प्रेक्षकांनाही असे जागीच खिळून राहायला मनापासून आवडते. तो त्यांना पुरेपूर समाधानही देऊन जातो. हे सारे गुण मान्य करताना हेही लक्षात येते की किशोरवयीन वाचकांच्या हाती या कादंबऱ्या निर्धोकपणे द्यायला हरकत नाही. यातून त्यांची साहसीवृत्ती, वेगळ्या विषयांची बारकाईने माहिती करून घ्यायची वृत्ती वाढेल, बुद्धीचा वापर करूनच अडचणींतून मार्ग काढण्याची सवय त्यांना हवीहवीशी वाटेल हाही एक महत्त्वाचा लाभ आहेच. पण त्याबरोबरच कादंबरी वाचताना त्या भरात न जाणवलेली एक गोष्ट नंतर सावकाश विचार केला की जाणवते. नायकावरील संकटे, त्याच्यावर होणारे अत्याचार, त्याला होणारी मारहाण, दुखापती, त्याची जवळपास विकलांग अवस्था आणि त्या अवस्थेतही त्याने दिलेला लढा, केलेली साहसे ही तशी अतिशयोक्तच. खरेच सांगायचे तर केवळ अशक्य. मनाच्या उमेदीवर, जिद्दीवर कधी कधी माणूस अचाट कामे करतो म्हणतात. ते क्षणभर खरे मानले तरी शारीरिक अवस्था अगदी अगतिक असताना अशी साहसे म्हणजे... नायक ‘सुपरमॅन’सारखा ‘सुपर हीरो’च म्हणायला हवा या साऱ्यांची उत्तरे मिळविण्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी. कादंबऱ्यांची नीटस मांडणी, आकर्षक भाषा, चपखल भाषांतर याने त्या सहजी वाचून पुऱ्या होतात. आपल्या ज्ञानात, माहितीमध्येही भर पडते. कादंबरी वाचताना कथानक खिळविते. कारण या खऱ्या ‘अॅक्शन थ्रिलर’ आहेत. मॅक्लीनच्या कादंबऱ्यावर चित्रपट बनविले गेले त्याचे हेही एक कारण आहे. कारण बहुतांश वाचकांप्रमाणे प्रेक्षकांनाही असे जागीच खिळून राहायला मनापासून आवडते. तो त्यांना पुरेपूर समाधानही देऊन जातो. हे सारे गुण मान्य करताना हेही लक्षात येते की किशोरवयीन वाचकांच्या हाती या कादंबऱ्या निर्धोकपणे द्यायला हरकत नाही. यातून त्यांची साहसीवृत्ती, वेगळ्या विषयांची बारकाईने माहिती करून घ्यायची वृत्ती वाढेल, बुद्धीचा वापर करूनच अडचणींतून मार्ग काढण्याची सवय त्यांना हवीहवीशी वाटेल हाही एक महत्त्वाचा लाभ आहेच. पण त्याबरोबरच कादंबरी वाचताना त्या भरात न जाणवलेली एक गोष्ट नंतर सावकाश विचार केला की जाणवते. नायकावरील संकटे, त्याच्यावर होणारे अत्याचार, त्याला होणारी मारहाण, दुखापती, त्याची जवळपास विकलांग अवस्था आणि त्या अवस्थेतही त्याने दिलेला लढा, केलेली साहसे ही तशी अतिशयोक्तच. खरेच सांगायचे तर केवळ अशक्य. मनाच्या उमेदीवर, जिद्दीवर कधी कधी माणूस अचाट कामे करतो म्हणतात. ते क्षणभर खरे मानले तरी शारीरिक अवस्था अगदी अगतिक असताना अशी साहसे म्हणजे... नायक ‘सुपरमॅन’सारखा ‘सुपर हीरो’च म्हणायला हवा पण म्हणूनच तो सर्वांना आवडतो. प्रिय होतो. कारण तसे बनणे हेच तर बहुतेकांचे अंतरात दडवून ठेवलेले स्वप्न असते ना... -आ. श्री. केतकर ...Read more\nएकाकी गुप्तहेराची चिवट झुंज... साहस कथा, ���्यातही संरक्षण दलांवरील कादंबऱ्या लिहिणाऱ्यांत अॅलिस्टर मॅक्लीन यांचे नाव फार वर होते. त्यांनी स्वत: दुसऱ्या महायुद्धात नौदलात सेवा बजावली आणि नंतर ते जपान्यांच्या कैदेत सुटका झाल्यावर ते कादंबरी लेखनाकडे वाले आणि नौदलाच्या पार्श्वभुमीवर एकापेक्षा एक अशा सरस सतरा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. अत्यंत अचूक निरीक्षण व वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या शैलीमुळे अॅलिस्टर मॅक्लीन यांचा खास वाचकवर्ग निर्माण झाला. मॅक्लीन यांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नायक अगदी साधेसुधे; पण चिवट असतात. परिस्थिती त्यांना नेहमीच प्रतिकूल असते आणि हे नायक त्यातूनही मार्ग काढून ईप्सित साध्य करतात. मॅक्लीन यांची ‘द डार्क क्रुसेडर’ ही कादंबरी अशीच आहे. ऑस्ट्रेलियात एका कंपनीत कामाला असलेले अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ एकाएकी गूढरीत्या नाहीसे होऊ लागतात. ब्रिटनने एक नवे क्षेपणास्त्र तयार करायला घेतलेले असते आणि अत्यंत गुप्त असलेल्या या प्रकल्पावर हे शास्त्रज्ञ काम करीत असतात. या प्रकल्पाची माहिती कोणाला तरी मिळालेली असते आणि त्यांना ते क्षेपणास्त्र हवे असते, शास्त्रज्ञ गायब व्हायला लागल्यावर साहजिकच गुप्तहेर खात्याचे लक्ष तिकडे जाते आणि लंडनमध्ये धावपळ सुरू होते. शास्त्रज्ञाच्या बुरख्याखाली बेटॉल या गुप्तहेराची या मोहिमेसाठी रवानगी होते. सोबत असते मारी होपमन ही दुसरी हेर. न कळत हे दोघे जवळ येऊ लागतात; पण प्रसंगच असे येतात, की बेंटॉलला प्रेम व्यक्त करायला वेळच मिळत नाही. मुख्य काम असते, ते शत्रू शोधण्याचे. सिडनेला जाताना वाटेत उतरवल्या गेलेल्या या जोडीवर अनेक संकटे येतात आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर बेंटॉल त्यातून मार्ग काढत जातो. अखेर तो रहस्याच्या मुळाशी पोहोचता आणि हादरतो. सत्य भलतेच निघते. नेहमीच्या शैलीत मॅक्लीन यांनी कादंबरी लिहिली आहे. अशोक पाध्ये यांनी तिचा सरस अनुवाद केला आहे. गुप्तहेरांचे कष्टाचे जग या कादंबरीत दिसते. वेगळे काही वाचणाऱ्यांना ही कादंबरी नक्कीच आवडेल. -प्रतिनिधी ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान ��सलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच��या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z100420205052/view", "date_download": "2018-08-20T11:23:06Z", "digest": "sha1:CORUJIG6P5G6L3RGXRKPHPQ5FDJHDH44", "length": 10578, "nlines": 109, "source_domain": "www.transliteral.org", "title": "जानेवारी ११ - नाम", "raw_content": "\nदत्तकपुत्र घेण्याविषयी कांही धर्मशास्त्रीय निर्णय आहेत काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|जानेवारी मास|\nजानेवारी ११ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nनुसते ‘ राम राम ’ म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहजच विचारतो, आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की, समजा एखादा मनुष्य ‘ नोकरी नोकरी ’ असा जप करीत खोलीत बसला, तर त्याला नोकरी मिळणे शक्य आहे का वरकरणी हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा, पण थोडासा विचार केला, तर तो इथे मुळीच लागू पडत नाही, असे कळून येईल. जो दाखला द्यायचा, आणि ज्या बाबतीत तो द्यायचा, त्यांचे गुणधर��म सारखे असावे लागतात. ‘ रामनाम ’ आणि नोकरी ’ यांचे परिणाम एकमेकांविरुध्द आहेत. ‘राम राम ’ म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वत:च्या विस्मरणात होत असतो; म्हणजे देहबुध्दीतून देहाच्या पलीकडे जाणे, म्हणजे स्थूलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे, हा ‘ राम राम ’ म्हणण्याचा परिणाम. परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरुध्द आहे. मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे. नंतर, ती मिळावी म्हणून दहाजणांचे आर्जव करायचे, त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा, आणि मग आपण ती नोकरी करायची. म्हणजे नोकरी या कल्पनेतून, सूक्ष्मातून, स्थूलात जाणे हा नोकरीचा प्रकार. पण ‘ राम राम ’ म्हणणे हा प्रकार स्थूलांतून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे. यावरुन, नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही हे स्पष्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे ‘ नोकरी नोकरी ’ असा जप करुन नोकरी मिळणे कठीण हे तर खरेच, पण ‘ राम राम ’ म्हणून राम मिळणे कसे सोपे, किंबहुना कसे हमखास शक्य आहे हे पहा. नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून, ती प्रत्यक्षात आणण्यकरिता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते, हे आपण आत्ताच पाहिले. तसेच, घर बांधणे ही कल्पना; ती पुरी करुन ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचे आगर व्हावे या हेतूने सर्व जिनसा पैदा करुन त्यात आणून ठेवणे, म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला. आता हे करणे किती कष्टाचे आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे. ‘ राम राम ’ म्हणण्याचे उद्दिष्ट, स्थूलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे; म्हणजेच, अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एकेक वस्तू फेकून देऊन रिकामे करण्यासारखे आहे. ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे. तेव्हा ‘ नोकरी नोकरी ’ म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण, तितकेच ‘ राम राम ’ म्हणून राम मिळणे निश्चित आहे. सबब ‘ राम राम ’ म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता ‘ राम राम ’ जपावे.\nमनाच्या सर्व दु:खाला कारण देहबुध्दी आहे. ती जायला उपाय एकच: प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे. त्याच्या योगाने सर्व मल जाईल. नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल. चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे. ‘ मी ’ पणा टाकावा आणि परमात्म्याचे होऊन राहावे.\nजेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/benefits-of-the-subvention-scheme-provides-to-the-home-buyers-1659576/", "date_download": "2018-08-20T11:33:36Z", "digest": "sha1:VYIJODFYOI2FKNPFU4NGFX65F2APHOSX", "length": 23882, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "benefits of the subvention scheme provides to the home buyers | गुंतवणूक कट्टा.. : ‘होम लोन सबव्हेन्शन’ कितपत फायद्याचे? | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nगुंतवणूक कट्टा.. : ‘होम लोन सबव्हेन्शन’ कितपत फायद्याचे\nगुंतवणूक कट्टा.. : ‘होम लोन सबव्हेन्शन’ कितपत फायद्याचे\nभाडय़ाने राहणाऱ्या आणि कर्ज घेऊन घर विकत घेणाऱ्यांसाठी सुद्धा हे सोयीचे ठरते.\nगेली ४-५ वर्षे ही स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी आजपर्यंतची सर्वात वाईट वर्षे मानली जात आहेत. भरपूर ठिकाणी निरनिराळ्या सुखसोयींनी सज्ज मोठमोठे प्रकल्प गिऱ्हाइकाची वाट पाहत उभे आहेत. कशी तरी या घरांची विक्री व्हावी म्हणून बिल्डर वेगवेगळ्या योजना काढून ग्राहकांना भुलवू पाहत आहेत. स्टॅम्प डय़ुटी व रजिस्ट्रेशन फुकट, मॉडय़ुलर किचन फुकट, फ्लोर राइझ नाही, १ लाखात घर बुक करा- बाकी पझेशननंतर, इत्यादी प्रकारच्या जाहिराती वर्तमानपत्रांमध्ये भरभरून दाखविल्या जात आहेत. त्यातलीच एक योजना म्हणजे – होम लोन सबव्हेन्शन\nहोम लोन सबव्हेन्शन म्हणजे गृह कर्ज साहाय्य. अशा स्कीममध्ये कर्ज घेऊन घर घेणाऱ्याचे काही ईएमआय बिल्डर भरतो. सर्वसाधारणपणे गृह कर्ज १५-२० वर्षांसाठी घेण्यात येते. त्यामुळे घेतलेले घर दुप्पट ते तिप्पट किमतीला पडते. परंतु होम लोन सबव्हेन्शनच्या साहाय्याने फ्लॅटधारकावर असणारा कर्जाचा बोजा थोडा कमी होतो. जर प्रोजेक्ट वेळेवर तयार झाले तर या स्कीममध्ये बिल��डरचा प्रोजेक्ट विकला जातो आणि घर घेणाऱ्याचाही फायदा होऊ शकतो. शिवाय भाडय़ाने राहणाऱ्या आणि कर्ज घेऊन घर विकत घेणाऱ्यांसाठी सुद्धा हे सोयीचे ठरते.\nपरंतु या स्कीममध्ये नुकसानसुद्धा होऊ शकते. माझ्या एका परिचितांनी अशाच एका योजनेला भुलून कर्ज घेऊन घर बुक केले आणि आज डोक्याला हात लावून बसले आहेत. झाले काय तर सुमारे तीन वर्षांपूर्वी एका बिल्डरने एक स्कीम काढली – फक्त १० टक्के रक्कम कराराच्या वेळी, १० टक्के घराचा ताबा घेताना द्या आणि त्यानंतर ईएमआय भरायला सुरुवात करा. ८० टक्के रक्कम ही वित्त संस्थेकडून घर खरेदी करणाऱ्याच्या नावाने कर्ज घेऊन, ‘त्यावर जे काही व्याज (प्री-ईएमआय) असेल ते पझेशनपर्यंत आम्ही भरू’ असे वायदे त्या बिल्डरने केले. आपल्या खिशातून १० टक्के रक्कम जातेय एवढेच म्हणून त्या परिचितांनी घर घेतले बिल्डरने काही महिने हप्ते भरलेसुद्धा. परंतु कालांतराने बिल्डरने गृह कर्जाच्या खात्यात हप्ते भरणे बंद केले आणि मग कर्ज दिलेल्या वित्त संस्थेने कर्जदाराकडून वसुली करायला सुरुवात केली. त्यानंतर त्या परिचितांनी जेव्हा प्रोजेक्टची परिस्थिती बघितली (अर्थातच बांधकाम बंद झालं होतं.) तेव्हा आपण कसे या घोटाळ्याच्या विळख्यात फसलो आहोत याची जाणीव त्यांना झाली.\nया स्कीममध्ये गफलत अशी :\nनियमित गृह कर्जामध्ये कर्ज वाटप हे प्रोजेक्टच्या कामगिरीनुसार होते. म्हणजे जेवढे काम त्यानुसार पैसे बिल्डरला देण्यात येतात आणि तेसुद्धा योग्य कागदपत्र आणि साइट बघितल्यानंतर. परंतु वरील स्कीममध्ये मात्र कर्ज वाटप प्रत्यक्षात झालेल्या कामापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात करण्यात आले. जेव्हा फ्लॅटधारकाने तक्रार केली तेव्हा वित्त संस्थेने त्यांना सांगितले की बिल्डरबरोबर केलेल्या करारामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की, कर्जाचे वाटप हे प्रोजेक्टच्या कामगिरीनुसार नसून बिल्डर सांगेल त्याप्रमाणे करण्यात येईल आणि फ्लॅटधारकाची या गोष्टीला नेहमीच संमती असेल. (हे म्हणजे ‘ब्लॅन्क चेक’ दिल्यासारखं झालं, पण स्वस्तात घर घ्यायच्या नादात बहुतेक करार नीट वाचायचा राहून गेला) त्यामुळे कर्जदाराच्या नावाखाली बिल्डरने झालेल्या खर्चापेक्षा जास्त रक्कम उचलली आणि कर्जदार मात्र उगीचच त्याचा बोजा वाहतोय.\nकरारानुसार पझेशनच्या तारखेपर्यंत हप्ते बिल्डर भ��णार असे ठरले होते. परंतु प्रत्यक्षात तसे न झाल्यामुळे वित्त संस्थेने फ्लॅटधारकाकडून वसुली सुरू केली. चौकशी केल्यावर कळले की जर पझेशन वेळेवर दिले नाही तर वित्त संस्था स्कीम बंद करून नियमित ईएमआय कर्जदाराकढून वसूल करणार असे आहे. आता फ्लॅटधारकासमोर मोठा प्रश्न – हातात काही नसताना ईएमआय भरू की सिबिल स्कोर खराब होऊ देऊ\nकोणतीही बँक किंवा वित्त संस्था गृह कर्ज द्यायच्या आधी प्रकल्पाची/जागेची पूर्ण माहिती मिळवते (टायटल सर्च). जागेची मालकी व्यवस्थितरीत्या तपासल्यानंतरच कर्ज दिले जाते. परंतु वरील बिल्डरने तर ही जबाबदारीसुद्धा फ्लॅटधारकावर टाकली. जेव्हा प्रोजेक्टवर दुसऱ्याच कुणीतरी ताबा मिळविला हे फ्लॅटधारकाच्या माहितीत आले आणि त्यांनी वित्त संस्थेला पाचारण केले तेव्हा त्यांना हे सांगून झिडकारले गेले की कर्ज देताना जमिनीची मालकी कोणाची आहे हे बघण्याची जबाबदारी फ्लॅटधारकाची आहे. आता परिस्थिती अशी आहे की १० टक्के किंमत मोजून फ्लॅटधारकाच्या हातात काही नसून फक्त डोक्यावर कर्जाचा बोजा शिल्लक आहे.\nवरील घटनेमुळे होम लोन सबव्हेन्शनमध्ये काय गोंधळ होऊ शकतो हे तुमच्या लक्षात आलेच असेल.\nत्यामुळे यापुढे घर घेताना खालील काळजी घ्या :\n* करार पूर्णपणे वाचून त्यातील बिल्डर व तुमच्या जबाबदाऱ्या नीट समजून घ्या. प्रोजेक्ट वेळेवर झाले नाही तर काय होईल हा अंदाज पहिला बांधा.\n* आपल्या गृहकर्जावर आपले नियंत्रण ठेवा. प्रोजेक्टची प्रगती जर नसेल तर बँकेला नोटीस देऊन कर्ज वाटप बंद करा.\n* प्रोजेक्टचे टायटल सर्च कर्ज देणाऱ्या संस्थेने केले आहे याची खात्री करून घ्या.\n– योजनांची नीट चौकशी करा. प्रलोभनांना बळी पडू नका.\n* बांधकाम चालू असलेल्या प्रोजेक्टच्या प्रगतीवर नीट लक्ष ठेवा.\n* बांधकाम पूर्ण झालेले आणि ओसी मिळालेले प्रोजेक्ट महाग असले तरी जोखीम कमी असते, परंतु बांधकाम सुरू असलेल्या प्रोजेक्टमध्ये घेतलेले घर महाग पडू शकते.\n* घर घ्यायच्या आधी आपले आर्थिक नियोजन करा. शक्यतो मिळकतीच्या ४० टक्क्य़ांपेक्षा जास्त रक्कम कर्जाच्या हफ्त्यामध्ये जाणार नाही असे बघा.\n* सहा महिन्याचे कर्जाचे हफ्ते सुरक्षित फंडामध्ये गुंतवून ठेवा, म्हणजे नोकरी सुटली तर कर्जाची परतफेड वेळेवर होईल.\n* गृह कर्ज घेताना आपला मुदत विमा काढायचा लक्षात ठेवा.\n* सबव्हेन्शन स्कीम��ध्ये कर्ज घेताना बिल्डरने भरलेल्या ईएमआयचा तुमच्या आयकर विवरणात कसा उल्लेख होईल आणि तुमची कर जबाबदारी ध्यानात घ्या.\n* जगात काही फुकट मिळत नसते. ‘फुकट’ हा शब्द दिसल्याबरोबर धोक्याची घंटा वाजलीच पाहिजे..\nसूचना: हे पोर्टफोलिओ प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. कृपया कोणतीही गुंतवणूक करताना स्वत:ची जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत आणि संपूर्ण माहिती मिळवूनच गुंतवणूक करावी. तुमच्या फायदा किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.\n* या सदरामधे गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.\n* सर्व म्युच्युअल फंड हे ‘रेग्युलर ग्रोथ’ पर्यायाचे आहेत.\n* यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु त्याचा या सदरांमधील पोर्टफोलिओच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.\n* गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचे एग्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर नियमांचा आढावा घ्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' क���मगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/AND-THE-MOUNTAINS-ECHOED/2271.aspx", "date_download": "2018-08-20T10:28:42Z", "digest": "sha1:JAJUPR4VC6CEBDVFVLQWST2CQS76TA4T", "length": 29884, "nlines": 163, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "AND THE MOUNTAINS ECHOED", "raw_content": "\n\"अफगाणिस्तान, १९५२. शादबाग नावाच्या लहानशा खेड्यात राहणारा अब्दुल्ला आणि त्याची लहान बहीण परी. तिच्या नावाप्रमाणेच सुंदर आणि ऋजू स्वभावाची परी अब्दुल्लाचे सर्वस्व होती. थोरल्या भावाहून अधिक तोच तिचा पालक होता. तिच्यासाठी काहीही करण्याची त्याची नेहमीच तयारी असे. अगदी तिच्या पिसांच्या खजिन्यात भर घालण्यासाठी स्वतःची एकुलती एक बुटांची जोडी देऊन टाकण्याचीसुद्धा रोज रात्री एकमेकांच्या डोक्याला डोकी चिकटवून, ते आपल्या पलंगावर एकमेकांना बिलगून झोपत. एक दिवस ती भावंडं आपल्या वडिलांसोबत वाटेत पसरलेलं अफाट वाळवंट पार करून काबूलला पोहोचतात. पुढे काय वाढून ठेवलंय याची त्या दोघांना कल्पनाही नसते. पुढे घडणाऱ्या घटना परी आणि अब्दुल्ला यांच्या आजवर एकत्र विणलेल्या आयुष्याचा घट्ट गोफ उसवून टाकतात. म्हणतात ना, ‘कधी कधी हात वाचवण्यासाठी बोट तोडावं लागतं.’ अनेक पिढ्यांची आणि खंडांची अंतरं ओलांडत, काबूलहून पॅरिस, पॅरिसहून सॅन फ्रॅन्सिस्को, तिथून तिनोस या ग्रीक बेटावर अशी भ्रमंती करत खालेद हुसैनी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या आणि व्यक्ती म्हणून आपल्याला घडवणाऱ्या, आपली ओळख निर्माण करणाऱ्या बंधांविषयी लिहितो आणि आपण घेतलेले निर्णय, केलेली निवड यांचे परिणाम घटनांच्या इतिहासात कसे झंकारत राहतात तेही. \"\nदोन भावंडांची हृदय हेलावणारी कथा... खालिद हुसैनी या अत्यंत लोकप्रिय कादंबरीकाराची ‘अँड द माउंटन्स एकोड’ ही कादंबरी म्हणजे अफगाणी खेड्यातल्या, आईच्या मायेला पारख्या झालेल्या दोन भावंडांमधल्या हृदय हेलावणाऱ्या घट्ट भावबंधाची कथा आहे. आशयघन आणि विस्तृतअवकाश असलेली, शहाणपण आणि माणुसकीच्या गहिवराने ओथंबलेली ही कादंबरी माणूस म्हणून आपली व्याख्या करणाऱ्या मानव्याच्या खऱ्या अर्थाची लेखकाला असलेली गहिरी जाण अधोरेखित करते. एका छोट्याशा अफगाणी खेड्यात ही कथा सुरू होते. तीन वर्षांच्या परीसाठी तिचा थोरला भाऊ अब्दुल्ला हा तिच्या भावापेक्षा तिची आईच अधिक आहे, तर दहा वर्षांच्या अब्दुल्लाचं लहानगी परी हे सर्वस्व आहे. त्यांच्या आयुष्यात जे जे घडतं त्याचे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या अनेकांच्या आयुष्यात जे पडसाद उमटतात, त्यातून मानवी आयुष्यातली नैतिक गुंतागुंत स्पष्ट होते. अनेक पिढ्यांमध्ये घडणारी ही कथा केवळ आईवडिलांच्या आणि मुलांच्या नात्याबद्दलची राहत नाही, तर भाऊ-बहीण, चुलत भावंडे, नोकर, मालक, विश्वस्त, पाल्य या साऱ्या नात्यांची होते. त्यांच्या एकमेकांवर प्रेम करण्याच्या, एकमेकांसाठी त्याग करण्याच्या नाना परी लेखक पडताळून पाहतो. ...Read more\nअफगाणिस्तान मधल्या एका खेड्यातल्या दोन भावंडांमधले भावबंध उलगडणारी हि कादंबरी. आईच्या मायेला पारखी झालेली तीन वर्षांची परी आणि तिचा दहा वर्षांचा भाऊ अब्दुलहा यांची हि कहाणी. त्यांच्या आयुष्यात एकेक गोष्टी घडत जाताना किती तरी नातेसंबधांची ओळख होती. एकविशिष्ट बिंदूपासून सुरु झालेली हि कहाणी मोठा कालखंड आणि पट उलगडते आणि त्या निमित्ताने अफगाणिस्तान मधली संस्कृती , तिथलं वातावरण तिथली माणसं यांचीही माहिती वाचकांना होते. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यास��ठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि य���तून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मक���नाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्म���थन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/DashBoard/ScreenReader.aspx", "date_download": "2018-08-20T11:15:41Z", "digest": "sha1:C6UI2PPGHCNKKDASDNRO6UKGKKOBAC7S", "length": 2589, "nlines": 36, "source_domain": "mahaeschol.maharashtra.gov.in", "title": "समाज कल्याण विभाग", "raw_content": "मुख्य माहितीकडे / विषयाकडे जा\nभाषा निवडा English मराठी\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन\nअसिसटीव तंत्रज्ञानाच्या अशा प्रकारचा पडदा वाचक की,आपला आदरातिथ्य सोबत दृश्य प्रवेश संकेतस्थळ वापरकरणे.\nवेगवेगळ्या अनुसरण सारणी सूचीच्या माहितीचे पडदा वाचक अंदाजे:\nविविध पडदा वाचकच्या माहिती संबंधी.\nपडदा वाचक संकेतस्थळ मोफत\nडेस्कटॉप दृश्य प्रवेश अजिबात नाही (एन वी डी ए) http://www.nvda-project.org/ मोफत\nसंगणक प्रवेश पर्यंत पोहोचणे http://www.satogo.com/ मोफत\nहे समाज कल्याण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ आहे, महाराष्ट्र सरकार\nप्रतिलिपि अधिकार © 2012 | हे संकेतस्थळ बघण्यासाठी सर्वोत्तम वियोजन 1024x768 आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/blog-post_17.html", "date_download": "2018-08-20T10:20:37Z", "digest": "sha1:IFR3TXHQ2K4AN3EJ7S2NA7JX7WTEMD6S", "length": 16140, "nlines": 54, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: शेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...", "raw_content": "\nसोमवार, १७ डिसेंबर, २०१२\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nऍग्रोवन प्रदर्शनात दररोजच्या परिसंवादांतून शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी (ता. 4) राष्ट्रीय फलोत्पादन योजना आणि औषधी वनस्पती मंडळाचे प्रकल्प व्यवस्थापक महावीर जंगटे यांनी शेतीविषयक विविध शासकीय योजना आणि त्याद्वारे मिळणारे अनुदान याविषयी मार्गदर्शन केले, त्याचा हा वृत्तांत. महावीर जंगटे यांचे परिसंवादात मार्गदर्शन\nवर्षानुवर्षे एक आणि एकच पीक पद्धती न वापरता शेतीची दैनंदिन आर्थिक गरज लक्षात घेऊन त्���ादृष्टीने पिकांचे नियोजन करणे गरजेचे आहे. शेतीला दुग्धोप्तादनासारख्या पूरक व्यवसायाची जोड देतानाच कमी पाण्यावर आणि कमी क्षेत्रावर सघन लागवड केली तरच शेतकऱ्यांना शाश्वत शेती साधता येईल.\nशेतीतील सर्व घटकांसाठी राज्य सरकार, केंद्र आणि अनेक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनुदानाच्या रूपात आर्थिक पाठबळ उपलब्ध केले आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना ही त्यापैकी योजना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मोठ्या दूरदृष्टीने राबवण्याचा निर्णय घेतला. राज्यात त्याकाळी दोन लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली जात होती. योजनेच्या अंमलबजावणीला सुरवात होताच त्यात प्रचंड वाढ झाली. आज फळबागांच्या लागवडीचे राज्यातील क्षेत्र 17 लाख 50 हजार हेक्टरवर जाऊन पोचले आहे. राज्यात ठिकठिकाणी विविध फळपिकांचे \"क्लस्टर' विकसित झाले आहेत, त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढले, उत्पादन वाढले.\nइस्राईल आणि भारतातील शेती सारखीच आहे; मात्र उत्पादनाच्या बाबतीत दोन्ही देशांमध्ये जमीन- अस्मानाचे अंतर आहे. त्यासाठी ठिबक सिंचन सुविधा सक्तीची करणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यात आल्याची एकही शेती ठिबक सिंचन योजनेशिवाय झाल्याचे दिसत नाही. ठिबक योजनेला 50 टक्के अनुदान देण्यात येते. त्यासोबतच इस्राईली तंत्रज्ञानाप्रमाणे कमी क्षेत्रात रोपांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. द्राक्षाप्रमाणे आंब्यातही छाटणी आवश्यक आहे. ग्रीनहाऊस संकल्पनेचा आधार घेत शेतकऱ्यांनी सर्वांगीण प्रगती साधायला हवी. पाच गुंठ्यांत ग्रीन हाऊस उभारणीसाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च होतात. त्यात जरबेरा, कार्नेशन, गुलाब आदींची लागवड केली तर दोन ते तीन वर्षांत शेतकरी कर्जमुक्त होऊन उत्पन्न घेऊ शकतो. शेडनेटमध्ये ढबू मिरची, काकडीचे उत्पादन घेता येईल. त्याद्वारे मार्केट ताब्यात घेता येईल. अलीकडच्या काळात पाण्याची समस्या बिकट होत चालली आहे, त्यासाठी सरकारने शेततळ्यांची संकल्पना पुढे आणली आहे. मागेल त्याला शेततळे देण्याचे सरकारी धोरण आहे. टिश्यूकल्चरच्या माध्यमातून केळीचे भरघोस उत्पादन घेता येईल, त्यालाही हेक्टरी 50 हजारांचे अनुदान आहे. द्राक्ष लागवडीलाही 50 टक्के अनुदान आहे. दर पडला तर द्राक्षांचे बेदाण्यात रूपांतर करून चांगले उत्पन्न घेता येते. त्यासाठी प्रक्रिया उद्योगासाठी खर्चाच्या 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. बेदाणा शेडलाही अनुदान आहे. स्ट्रॉबेरीची रोपे आयात करावी लागतात, त्यामुळे रोपे आयातीपासून ते लागवडीपर्यंत अनुदान देण्यात येते. रोजगार हमी योजनेत समाविष्ट 22 प्रकारच्या पिकांना अनुदान असून या योजनेतून सुटलेल्या पिकांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून अनुदान देण्यात येते.\nआपले राज्य मसाला पिकांचे भांडार आहे. हळद, आले ही पिके चांगले उत्पन्न देतात. फ्युचर मार्केटिंगद्वारे राज्यातील शेतकऱ्यांनी पुढील पाच वर्षांत उत्पादित होणारी हळद आधीच विक्री केली आहे. दुष्काळी भागात मल्चिंगशिवाय पर्याय नाही. त्यालाही अनुदान आहे. राज्य सरकारने भाजीपाला उत्पादन कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार मोठ्या शहरांना भाजीपाला पुरवठ्यासाठी प्रोत्साहन व लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत अनुदान आहे. भाजीपाला नाशवंत असल्याने त्याचे ग्रेडिंग, पॅकिंगची सुविधा निर्माण करणाऱ्यांसाठी 50 टक्के अनुदान आहे. शेतीमालाचे पद्धतशीर मार्केटिंग आणि साठवणुकीची व्यवस्था झाली तरच शेतीमालाला दर मिळेल.\nपॅक हाऊस, ग्रेडिंग, क्रेट्स आदींसाठी अनुदान आहे. शेतकऱ्यांनी एकत्रितपणे शीतगृहाची उभारणी केल्यास त्याला 50 ते 55 टक्के अनुदान देण्यात येते. शीतगृहांमुळे शेतीमालाला दरही चांगला मिळतो. सहा ते सात महिने शेतीमाल व त्याचा दर्जा टिकून राहतो. रीफर (शीत) व्हॅनसाठीही तरतूद आहे. ग्रामीण आठवडी बाजाराच्या उभारणीसाठी सार्वजनिक संस्थांनी अर्ज केल्यास 100 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.\nपरिसंवादाला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. ऍगोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, तर अमित गद्रे यांनी सूत्रसंचालन केले.\nजंगटे म्हणाले, की केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची बारामतीला मिडो ऑर्चर्ड पद्धतीने पेरूची शेती आहे. शेतीत पाहिल्याशिवाय एखादी गोष्ट आत्मसात होत नाही, त्यासाठी शेतकऱ्यांनी आवर्जून या शेतीला भेट द्यावी.\nसातारा जिल्ह्यातील शंकरराव खोत एक एकर शेतीतून वर्षाला आल्याचे दहा लाखांचे उत्पन्न घेतात, ही बाब कुणाला पटणारी नाही. हे कसे शक्य झाले आल्यासोबत त्यांनी दहा मिश्रपिकं घेतली आहेत. साताऱ्याचेच बलभीम अप्पा यांची दोन मुले शेतीतून वर्षाला 27 लाखांचे उत्पन्न घेतात. ते एकमेव असे शेतकरी आहेत, की जे उत्पन्नावर आयकर भरतात. ऊस, स्ट्रॉबेरी, घेवडा, भाजीपाला, बर्ड ऑफ पॅराडाईजची फुलशेती, तसेच दहा गुंठ्यांत पॉलिहाऊस उभारून त्यात जरबेरा घेतात. निंबोळीची पेंड बनविण्याचा छोटा कारखाना त्यांनी उभा केला आहे. भुईंज (ता. वाई) येथील भोसले यांनी दहा गुंठ्यांतील पॉलिहाऊसमध्ये शतावरीचे पीक घेतले आहे. सूप बनविण्याकामी त्याला पंचतारांकित हॉटेल्समधून मोठी मागणी असते.\nऔषधी वनस्पतींची लागवड फायदेशीर -\nजंगटे यांनी या वेळी वनौषधींची लागवड आणि त्याचे फायदे उपस्थितांना समजावून सांगितले. आपल्यालाच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल हे सांगताना आयुर्वेदाने आपल्यासमोर हा ज्ञानाचा खजिना ठेवला असल्याचे स्पष्ट केले. तुळस, कोरफड, लव्हाळ्यापासूनही सुगंधी द्रव्याची निर्मिती केली जाते. कधीकाळी दुर्लक्षित सफेद मुसळीला आज 800 रुपये प्रति किलो दर मिळतो. एकरी लाखाचे उत्पन्न त्यातून मिळते. अश्वगंधा, लेंडी पिंपळी आदी पिकेही नफा मिळवून देतात. आंतरपिके म्हणून त्यांची लागवड करता येते. औषधी वनस्पतींची नर्सरी, तसेच लागवडीसाठी 75 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. त्यावर राज्यात सुमारे 13 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. त्या- त्या भागानुसार विविध वनस्पतींची लागवड करता येईल असेही ते म्हणाले.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/shiv-sena-first-time-rajgurunagar-35095", "date_download": "2018-08-20T11:06:04Z", "digest": "sha1:KK2XY57AYFYR44MR3QKRDQ36UD6QWMDJ", "length": 13079, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "shiv sena first time in rajgurunagar खेडचे सभापतिपद पहिल्यांदाच शिवसेनेकडे | eSakal", "raw_content": "\nखेडचे सभापतिपद पहिल्यांदाच शिवसेनेकडे\nबुधवार, 15 मार्च 2017\nराजगुरुनगर - खेड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला. त्यासाठी शिवसेनेला काँग्रेसची मदत घ्यावी लागली. सभापतिपदी शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे यांची; उपसभापतिपदी काँग्रेसचे अमोल पवार यांची बिनव���रोध निवड झाली.\nराजगुरुनगर - खेड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला. त्यासाठी शिवसेनेला काँग्रेसची मदत घ्यावी लागली. सभापतिपदी शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे यांची; उपसभापतिपदी काँग्रेसचे अमोल पवार यांची बिनविरोध निवड झाली.\nपंचायत समितीच्या सभागृहात शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे यांचा अर्ज दाखल झाला. त्यांना ज्योती अरगडे सूचक होत्या. भाजपच्या धोंडाबाई खंडागळे यांचा सभापतिपदाचा अर्ज सूचक चांगदेव शिवेकर यांनी दाखल केला. उपसभापतिपदासाठी काँग्रेसचे अमोल पवार (सूचक- अंकुश राक्षे), राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी (सूचक- वैशाली गव्हाणे) आणि भाजपचे चांगदेव शिवेकर (सूचक- धोंडाबाई खंडागळे) यांचे अर्ज या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी सुनील गाढे यांच्याकडे दाखल झाले.\nखेड पंचायत समितीत एकूण १४ सदस्य आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, भाजपचे २ आणि काँग्रेसचा १ सदस्य निवडून आला आहे. त्यापैकी काँग्रेसचे एकमेव सदस्य असलेल्या अमोल पवार यांच्या अर्जावर सूचक म्हणून शिवसेनेचे अंकुश राक्षे यांनी सही केल्याने शिवसेना आणि काँग्रेस आघाडी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, असे संकेत होते.\nसर्व नवनिर्वाचित सदस्यांची सभा दुपारी २ वाजता बोलाविली होती. त्यामुळे पीठासीन अधिकारी सुनील गाढे यांनी त्यावेळी माघारीसाठी १५ मिनिटांची मुदत ठेवली. सभेला सर्व १४ सदस्य उपस्थित झाले.\nगाढे यांनी आलेल्या अर्जाची माहिती देऊन माघारीची मुदत सांगितली. त्यावर सभापतिपदाचा अर्ज धोंडाबाई खंडागळे यांनी मागे घेतला आणि उपसभापतिपदाचे अर्ज अरुण चौधरी आणि चांगदेव शिवेकर यांनी मागे घेतले. त्यामुळे सभापती म्हणून सुभद्रा शिंदे आणि उपसभापती म्हणून अमोल पवार हे बिनविरोध निवडून आल्याचे गाढे यांनी जाहीर केले.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, क��पूस उत्पादन इत्यादी...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nवाळूमाफियांनी गिरणापात्रात पूल बांधलाच कसा\nजळगाव ः आव्हाणी (ता. धरणगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केलाच कसा त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_8596.html", "date_download": "2018-08-20T10:21:05Z", "digest": "sha1:LXFBMUXNM6HDJ2CYKPSXZSMUB2SN6SFP", "length": 4061, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: एखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पहाल?", "raw_content": "\nरविवार, १७ जून, २०१२\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पहाल\nआपली स्वतःची जर एखादी वेबसाईट असेल तर आपल्याला अशी उत्सुकता असणं सहाजीक आहे की, ‘माझ्या वेबसाईटचा जगात कितवा क्रमांक असेल’ आणि आपल्या याच उत्सुकतेचं समाधान आपल्याला मिळू शकतं ऍलेक्सा.कॉम वर. चा जागतिक क्रमांक ३२,१९,५८२ आहे’ आणि आपल्या याच उत्सुकतेचं समाधान आपल्याला मिळू शकतं ऍलेक्सा.कॉम वर. चा जागतिक क्रमांक ३२,१९,५८२ आहे) आता आपले मराठी ब्लॉगविश्वसुद्धा ५,१३,९३७ क्रमांकावर आहे. यावरुन तुम्हाला मराठी वेबसाईट्सच्या स्थितीची थोडिफार कल्पना येऊ शकेल. मनोगत आहे ३,९७,०९८ वर. मिसळपाव आहे १,८४,५१० वर. ई-सकाळ आहे ५९,४३४ वर. ,\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे २:३३ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5678703016310107787&title=Loan%20Recovery%20is%20improved%20by%20Bank%20of%20Maharashtra&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:12Z", "digest": "sha1:Q5U3UZANQZRQFJF2NTKQRWRFVE6H5VJD", "length": 11838, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कर्जवसुलीवर बँक ऑफ महाराष्ट्रचा भर", "raw_content": "\nकर्जवसुलीवर बँक ऑफ महाराष्ट्रचा भर\nपुणे : ‘कर्जवसुली आणि मालमत्तेची गुणवत्ता सुधारण्यावर प्रामुख्याने बँकेने लक्ष केंद्रीत केलेले असून, जून २०१८ला संपलेल्या तिमाही अखेरीस बँकेने रुपये ८५८ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची वसुली केली आहे. कर्जाच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे ही परिणामकारक वसुली शक्य झाली आहे. याच काळात गतवर्षीच्या तुलनेत निव्वळ व्याज उत्पन्नामध्ये २३.९२ टक्क्याची वृद्धी बँकेने केली आहे’, अशी माहिती ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत यांनी दिली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाने नुकतेच आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या तिमाही अखेरचे बँकेचे आर्थिक निकाल जाहीर केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बँकेचे सरव्यवस्थापक आर. बी क्षीरसागर व व्ही. पी. श्रीवास्तव उपस्थित होते.\nबँकेच्या आगामी विकास योजनेसंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, ‘कर्ज वितरण वाढवण्यासाठी आम्ही रिटेल, कृषी, तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले असून, आमच्या मालमत्ता विभागाच्या पूनर्संतुलनाच्या प्रक्रियेलाही गती दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी भारत सरकारद्वारा सुरू केलेल्या सुधारणा कार्यक्रमांकरिता आमची बँक वचनबद्ध आहे. आगामी तिमाहीमधे त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील.’\n‘३० जून अखेर संपलेल्या तिमाहीसाठी बँकेचा निव्वळ तोटा गतवर्षीच्या याच कालावधीत ४१२.२० कोटी रुपयांच्या तुलनेत १,११९ कोटी रुपये झाला आहे. ३१ मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत तो ११३.४९ कोटी होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न २३.९२ टक्क्यांनी वाढून ८५८.४९ कोटी रुपये झाले आहे. तिमाहीसाठी कार्यान्वयन नफा जून २०१७ तिमाहीच्या ५३३.४८ कोटींच्या तुलनेत ४७०.३२ कोटी झाला आहे.तिमाहीसठी व्याजावरील खर्च गतवर्षीच्या याच काळासाठी तुलनेत १३.१६ टक्क्यांनी कमी होऊन १७८२.०६ टी इतका झाला आहे. व्याजेतर उत्पन्न गतवर्षीच्या याच काळातील ४६४.९५ कोटीच्या तुलनेत ३४६.५५ कोटी झाले आहे. व्याजेतर उत्पन्नातील ही तफावत प्रतिकूल व्याजदर परिस्थितीमुळे, कमी मुल्याने झालेल्या १०४ कोटी रकमेच्या गुंतवणुकीच्या विक्रीतील नफ्याचे प्रमाण घटल्याने झाली आहे. थकीत कर्जाच्या वसुलीत बँकेने लक्षणीय कामगिरी केली असून, त्यात गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ३९ टक्के वाढ होऊन ११२४ कोटींची वसुली झाली आहे. एकूण एनपीए २१.१८ टक्के, तर निव्वळ एनपीए १२.२० टक्के आहे. कर्जासंबंधी केलेल्या तरतुदींचे गुणोत्तर ३१ मार्च २०१७ मधील ४७.३२ टक्क्यांच्या तुलनेत १५ टक्यांनी वाढून ३० जून, २०१८ अखेर ६२.१९ टक्के झाले आहे’, असेही राऊत यांनी नमूद केले.\n‘बँकेचा एकूण व्यवसाय दोन लाख १९,४५८.३३ कोटी रुपये झाला आहे. एकूण ठेवी एक लाख ३५,४१०.८५ कोटी तर एकूण कर्जे चौऱ्याऐंशी हजार ४७.४८ कोटी आहेत. बँकेच्या वाहन कर्ज प्रकारामधे ३७.३७ टक्के इतक्या झालेल्या वृद्धीमुळे किरकोळ कर्ज व्यवसायात वार्षिक आधारावर ४.०५ टक्क्यांनी वाढ झाली असून, १६ हजार ७६७ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. किरकोळ कर्जाचा हिस्सा १९.९५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एकूण ठेवीच्या तुलनेत कासा ठेवींचे प्रमाण ४६.५३ टक्के झाले आहे आणि वार्षिक आधारावर त्यात ४.१५ टक्के वृद्धी झाली आहे’, असेही त्यांनी सांगितले.\n‘महाबँके’त स्वच्छता पंधरवडा ‘महाबँके’कडून व्याजदराचे सुसूत्रीकरण ‘महाबँके’तर्फे स्वच्छता पंधरवडा महाबँकेतर्फे वाहतूक पोलिसांना मास्कचे वाटप ‘महाबँके’तर्फे राज्यभरात शेतकरी मेळावे\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578199", "date_download": "2018-08-20T11:24:21Z", "digest": "sha1:MADQRZYKQXBO73HWRYFHLKXPXWUFSJMI", "length": 10927, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सावंतवाडीत 27 पासून ‘मोती तलाव फेस्टिव्हल’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीत 27 पासून ‘मोती तलाव फेस्टिव्हल’\nसावंतवाडीत 27 पासून ‘मोती तलाव फेस्टिव्हल’\nसावंतवाडी ः नगराध्यक्ष बबन साळगावकर. संतोष सावंत\nसावंतवाडी नगरपालिका, सजग मंचाचे आयोजन\nसावंतवाडी नगरपालिका व सजग नागरिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोती तलाव फेस्टिव्हल’ 27 ते 30 एप्रिल या कालावधीत येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे होणार आहे. या फेस्टिव्हलचे हे चौथे वर्ष आहे. फेस्टिव्हलचा उद्देश म्हणजे दुर्लक्षित फळे, फुले तसेच वनस्पतींवर लक्ष केंद्रीत करणे, आपल्या पारंपरिक कला-कौशल्यांचे जतन करणे, गावातील होतकरू महिला व शेतकऱयांना फेस्टिव्हलद्वारे नावीन्यपूर्ण उत्पादने समाजापुढे सादर करण्याची संधी देणे, पारंपरिक आणि स्थानिक वाणाच्या भाज्या, बियाणे, फळे, फुले याद्वारे निर्मित उत्पादने यांचे प्रदर्शन, विक्री व प्रबोधन करणे, हरित व्यावसायिक व हरित ग्राहक किंवा उपभोक्त्यांची संख्या वाढवणे आदी आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nस्थानिकांच्या बरोबरच देशाच्या वेगवेगळय़ा भागातील तेथील स्थानिक जीवनशैलीच्या माध्यमातून यश प्राप्त करणाऱयांना या फेस्टिव्हलमध्ये आमंत्रित करण्यात येते. यावर्षीही जिल्हय़ाबरोबरच देशातील वेगवेगळय़ा भागातील उत्पादकांचे स्टॉल या फेस्टिव्हलमध्ये लावण्यात येणार आहेत. यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये कर्नाटक राज्याचा मास्टर क्राफ्टमन पुरस्कारप्राप्त तसेच हरियाणा राज्य कलाश्री पुरस्क��र प्राप्त कर्नाटकातील के. केंचय्या यांचा लाखेचा वापर करून लाकडी वस्तू निर्मितीचा स्टॉल व त्यांचे प्रात्यक्षिक असणार आहे. तसेच रोमानियाला निर्यात होणाऱया हस्तनिर्मित सुती पर्सचा बेळगावमधील महिलांचा दारोजी फॅब्रिक स्टॉल, वेगवेगळय़ा 25 प्रकारचे मध विक्रीसाठी मुंबईमधून व्यक्ती येणार आहेत. कोल्हापूरचे पारंपरिक घोंगडीवाल्याचा स्टॉल, आयुर्वेदिक औषधांचा दापोली येथे निर्मिती स्टॉल, पारंपरिक पौष्टिक पदार्थांची कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा महिला गट यांचा स्टॉल, काश्मिर राज्यातील सेंद्रीय अक्रोड व केशर विक्रीचा स्टॉल, राजस्थानमधील रामावतारसिंग यांनी पारंपरिक व नैसर्गिक बियांपासून साकारलेल्या ज्वेलरी यांचा स्टॉल व त्यांचे प्रशिक्षण, चरखा महिला सहकारी संस्था, बेळगाव यांचा खादी उत्पादनाचा स्टॉल, पिकांच्या गावरान वाणांचे संवर्धन करणारी बायफ संस्था, पुणे यांचा स्टॉल. कृषी विज्ञान केंद्र वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र, स्टोन पेंटिंग परब यांचे कंपोस्ट कल्चर-आपल्या कचरा व्यवस्थापन स्टॉल याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हय़ातील वेंगुर्ले कांदळवनांची सफर घडवून आणाऱया महिलांचा स्वामींनी महिला गट यांचा कांदळवनांचा वापर करून तयार केलेल्या पदार्थांचा स्टॉल, सावंतवाडीतील युवा हरित व्यावसायिक अद्वैत नेवगी यांचा फणस, बेलफळ आदी दुर्लक्षित फळांचे नावीन्यपूर्ण आईस्क्रीमचा स्टॉल तसेच जास्वंद, बेलफळ आदी फळांचे गुणकारी सरबताचा स्टॉल, कोकणाची ओळख करणारे शिरवाळे यासाठी पदार्थांचे स्टॉल खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. याबरोबरच सावंतवाडीतील इश प्रेमालाया-कॅन्सर हॉस्पिटलसच्या सिस्टरचा कॅन्सरविषयक जागृती करणारा स्टॉलदेखील असणार आहे. या महोत्सवात सर्वाधिक कलाकारांचे शास्त्राrय संगीत व वाद्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सजग नागरिक मंचाद्वारे करण्यात येत आहे.\nयावेळी सचिन देसाई, दिलीप धोपेश्वरकर, ऍड. सुहास सावंत, सरोज दाभोलकर, बाबू कुडतरकर, अन्नपूर्णा कोरगावकर, राजू बेग, भारती मोरे, सुरेंद्र बांदेकर, माधुरी वाडकर, आनारोजीन लोबो आदी उपस्थित होते.\n‘नाम’च्या पाझर तलाव कामाला ‘स्टे’\nबस झाडाला आदळली, 32 जण जखमी\nनाणार प्रकल्पाला आरपीआयचा विरोध\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रध���न नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5709731307474250184&title=New%20Three%20Teams%20for%20International%20Championship&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:00Z", "digest": "sha1:TSCUX4D4H3XEKTDGKPMRVJR2LHGVHYLG", "length": 16602, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीपसाठी ‘होंडा’चे नवे संघ", "raw_content": "\nआंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीपसाठी ‘होंडा’चे नवे संघ\nचेन्नई : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया प्रा. लि. गेल्या दशकभरापासून भारतातील रेसिंग क्षेत्रात कार्यरत आहे. ७५० ग्रँड प्रिक्स विजयांसह ‘होंडा’ मोटरस्पोर्ट्समध्ये जागतिक आघाडीवर आहे. याच यशाची आशिया आणि ओशनियामध्ये पुनरावृत्ती करण्यासाठी भारतासह सर्व प्रांतातील सर्व होंडा ग्रुप ऑफ कंपनीजने आंतरराष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये उतरण्यासाठी आशियाई रायडर्ससाठी तीन नवे संघ तयार केले आहेत.\nत्यातील होंडा आशिया ड्रीम रेसिंग ऐतिहासिक सुझुका एट अवर्स एंड्युरन्स रेस आणि जेएसबी वन थाउसंड क्लास ऑफ ऑल जपान रेस चॅम्पियनशीप या जपानमधील सर्वात उच्चभ्रू रो रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये स्पर्धा करणार आहे. दुसरा संघ ‘इडीमित्सू मोटोटू’मध्ये आशियाई रायडर्ससाठी व्यासपीठ असेल आणि होंडा टीम एशिया मोटोथ्री क्लास ऑफ एफआयएण रोड रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये उतरेल. हे दोन क्लासेस मोटोजीपी या सर्किट रेसिंग क्षेत्रातील उच्चभ्रू क्लासकडे नेणाऱ्या पायऱ्या आहेत. या संघांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा रायडर असावा, असे होंडा टूव्हीलर्स इंडियाचे स्वप्न आहे.\nयाबाबत ‘होंडा’चे अध्यक्ष आणि सीईओ मिनोरू काटो म्हणाले, ‘ग्रँड प्रिक्स दर्जाच्या रेसिंग भारतीयाने पूर्ण करणे हे माझे स्वप्न आहे. म्हणून रायडर्सचा विकास करण्यासाठी व स्पर्धेसाठी आखणी करण्यासाठी आम्ही भारतीय मोटरस्पोर्ट्स पुढील पातळीवर नेण्याचे ठरवले आहे. ‘होंडा’ पुढील वर्षी मोटोथ्री मशिन एनएसएफ २५० आर स्पर्धात्मक बाइक म्हणून उतरवणार आहे. होंडा इंडिया टॅलेंट कप आणि राष्ट्रीय चॅम्पियनशीपमधील भारतातील सर्वोत्तम रेसर ‘एनएसएफ २५० आर’मध्ये सध्याच्या राष्ट्रीय चॅम्पियनशीपला समांतर, स्वतंत्र मालिकेत धावणार आहेत. मोटोस्पोर्ट्सला भारतात उज्ज्वल भविष्य आहे आणि रेसिंग क्षेत्रातील गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘होंडा’ अशाप्रकारे प्रयत्न करत राहील.’\n‘एनएसएफ २५० आर’ दर्जेदार कामगिरी आणि रायडरस्नेही वैशिष्ट्यांमुळे जगभरात उदयोन्मुख रेसर्ससाठी सर्वोत्तम मोटारसायकल म्हणून नावाजली जात आहे. बऱ्याच वर्षांचे संशोधन आणि विकासानंतर होंडा रेसिंग कॉर्पोरेशने तयार केलेली ही बाइक तरुण रायडर्सना आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचण्यास मदत करते. आटोपशीर, कमी वजनाची, उत्तम कामगिरी करणारी ही मोटारसायकल तरुण गुणवत्तेला प्राथमिक फेरीसाठी मूलभूत कौशल्ये शिकवण्यापासून आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स रेसिंगपर्यंतचा प्रवास करण्यासाठी मदत करेल.\n‘एनएसएफ २५० आर’बाबत बोलताना ‘होंडा’चे ब्रँड आणि कम्युनिकेशन्सचे उपाध्यक्ष प्रभू नागराज म्हणाले, ‘नवा मापदंड प्रस्थापित करणाऱ्या प्रचंड यशस्वी झालेल्या ‘एनएसएफ २५० आर’ने भारतीय मोटरस्पोर्ट्समध्ये नवा अध्याय सुरू केला आहे. उदयोन्मुख चॅम्पियन्ससाठी जगभरात पुढच्या पातळीवर नेण्यासाठी प्रसिद्ध असलेली ‘एनएसएफ २५० आर’ भारतीय रायडर्ससाठीही महत्त्वाची पायरी ठरेल. विशिष्ट कारणाने बनवण्यात आलेल्या रेसिंग मोटारसायकल रायडिंगचा अनुभव त्यांना स्पर्धेत पुढे राहाण्यासाठी आणि करियरच्या प्राथमिक टप्प्यावर आंतरराष्ट्रीय रेसिंगचा दर्जा राखण्यासाठी मदत करेल.’\n‘एनएसएफ २५० आर’ ही २४९ सीसी इंजिन अस्टिटेड बाय रॅम एयर इन्टेक सिस्टीम मोटारसायकला अतिशय गरम वातावरणातही चांगली ताकद मिळवून देते. ‘एनएसएफ २५० आर’मध्ये गुरुत्वाकर्षणाचा बिंदू खाली असून, त्याला योग्य लवच��कतेसाठी स्विंग्रामची जोड देण्यात आल्यामुळे मोटारसायकलची हाताळणी क्षमता जास्त नेमकी होते.\nहोंडा टू व्हीलर्स इंडियाने २००८मध्ये होंडा वन मेक रेस सीरीजसह मोटरसायकल रेसिंगला सुरुवात केली. दरवर्षी सीरीजनुसार विकसित होणाऱ्या ‘होंडा’ने भारतीयांना रेसिंग सहजपणे उपलब्ध करण्यात मोठा वाटा उचलला आहे. रेसर्सना ‘सीबीआर १५० आर’ आणि ‘सीबीआर २५० आर’ अशा काही जागतिक दर्जाच्या रेसिंग मशिन्स उपलब्ध झाल्या आहेत.\nतरुण रेसर्सचा विकास करत होंडा टू व्हीलर्स इंडियाने मे २०१८मध्ये होंडा इंडिया टॅलेंट हंट कार्यक्रमास सुरुवात केली. होंडाच्या ‘कॅच देम यंग’ या उक्तीनुसार उदयोन्मुख रेसर्सना प्रोत्साहन देण्यासाठी टॅलेंट हंट तयार करण्यात आला. निवडक रेसर्ना होंडाच्या रेसिंग अॅकॅडमीमध्ये भारताच्या सर्वोत्तम रायडर्सबरोबर स्पर्धा करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. निवडक रायडर्स होंडा इंडिया टॅलेंट कप– सीबीआर १५० आर क्लासमध्ये स्पर्धा करतात. जून २०१८मध्ये झालेल्या पहिल्या फेरीत चेन्नईतील १४ वर्षांचा मुलगा एमडी. मुकाईल याने १७ सेकंदांच्या आघाडीसह रेस जिंकली. टॅलेंट कपमध्ये अनुभवी रायडर्ससाठी ‘सीबीआर २५० आर क्लास’चाही समावेश होतो.\nभारतीय नॅशनल मोटारसायकल रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये होंडा रायडर्स राजीव सेथु आणि अनिश सेथु प्रो स्टॉक ६५ आणि सुपरस्पोर्ट १६५ क्लास या दोन्ही स्पर्धांमध्ये गुणपत्रिकेत आघाडीवर आहेत. यावर्षी ‘होंडा’ने आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भारतीयांच्या पहिल्या टीमसह इतिहास घडवला. भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजीव आणि अनीशने आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये आश्वासक प्रगती दर्शवली आहे. तरुण भारतीय रेसर्स राजीव सेथु आणि सेंथिल कुमार यांना थाई टॅलेंट कपमध्ये अतिरिक्त आंतरराष्ट्रीय रेसिंग अनुभव मिळत आहे.\nTags: चेन्नईप्रभू नागराजहोंडाHondaChennaiPrabhu NagrajHonda Mororcycle And Scooter India Pvt Ltdहोंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडप्रेस रिलीज\n‘होंडा’तर्फे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू ‘होंडा’तर्फे चालू आर्थिक वर्षाचे नियोजन जाहीर होंडा ‘नाव्ही’ने पार केला एक लाख विक्रीचा टप्पा ‘होंडा’च्या टू-व्हीलरच्या विक्रीमध्ये वाढ शालेय विद्यार्थ्यांची ‘सायन्स व्हिलेज’ला भेट\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपण���\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/western-maharashtra/sangli/", "date_download": "2018-08-20T10:50:36Z", "digest": "sha1:DJT2LGXZ77GK454UAKHQF3P5BHMGKDSB", "length": 7117, "nlines": 203, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सांगली Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nपलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपने घेतली माघार\nकाँग्रेसच्या विश्वजीत कदम यांना शिवसेनेचा पाठिंबा\nपोटनिवडणुकीसाठी ‘विश्वजीत कदम’ यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nसांगली महापालिकेच्या विकासकामात भाजपाकडून जाणीवपूर्वक अडथळे : अशोक चव्हाण\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील\nहोम पश्चिम महाराष्ट्र सांगली\nभाजप उमेदवार विकत घेतात, अन् चंद्रकांतदादा पैशाचा पाऊस पाडतात’\nआम्ही एकमेकांशिवाय सुखी राहिलो नसतो सांगत प्रेमीयुगुलांची आत्महत्या\nमहिलेची तीन मुलींसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या\nखळबळ: प्रसूतीवेळी महिलेसह दोन अर्भकांचा मृत्यू\nकोरेगाव-भीमा: प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला; संभाजी भिडेंचा आरोप\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/videsh/", "date_download": "2018-08-20T10:50:13Z", "digest": "sha1:FI5KC2OJCVEY2WPS3ZBIKGJCZVK6GIOR", "length": 8116, "nlines": 230, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "विदेश Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाह\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर\nविज��� मल्ल्याच्या अडचणीत वाढ\nअफगाणिस्तानात सहा भारतीय कर्मचाऱ्यांचे अपहरण\nआधार कार्डामुळे खासगी माहितीला कोणताही धोका नाही – बिल गेट्स\nअमेरिकी लष्कराचं विमान कोसळलं, ९ ठार\nपंतप्रधान मोदी डोकलाम प्रश्नावरून चीनशी रोखठोक बोलण्याची हिंमत दाखवतील का\nबराक ओबामांनी ‘मुलीच्या बॉयफ्रेंडला’ पत्र पाठवून का मागितली माफी\nअफगाणिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात ३१ ठार\n‘टाइम’च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदींना स्थान नाही\nपंतप्रधान मोदी महिलांवरील अत्याचारांची गंभीर दखल घ्या- क्रिस्तिना लगार्ड\nनवरदेवाचा नाद: सोन्याचे शूज अन् सोन्याची टाय\n‘या’ चिमुकल्यानं आफ्रिकेतलं सर्वात उंच शिखर गाठले\nबापाने मुलीला बनवले पत्नी, बाळ होताच दोघांचीही केली हत्या\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/arthavishwa/tax-verification-now-one-click-52084", "date_download": "2018-08-20T11:26:41Z", "digest": "sha1:XT2ORBM24EOR4YSXN57KLVWVBVKED7NQ", "length": 11100, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tax verification is now one click कर पडताळणी आता एका क्लिकवर | eSakal", "raw_content": "\nकर पडताळणी आता एका क्लिकवर\nसोमवार, 12 जून 2017\nनवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाच्या पडताळणी नोटिशीला आता केवळ एका क्लिकवर उत्तर देता येणार आहे. आवश्यक कागदपत्रांच्या साह्याने प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर करदात्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nयाआधी प्राप्तिकर विभागाने सर्व कामकाजाचे संगणकीकरण केल्याने करदात्यांचे काम आणखी सोपे झाले आहे. यामध्ये पडताळणी उत्तरांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासंबंधी करदात्यांना एसएमएसद्वारे पडताळणी नोटिशीसंदर्भातील संकेतस्थळांची माहिती पुरविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.\nनवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाच्या पडताळणी नोटिशीला आता केवळ एका क्लिकवर उत्तर देता येणार आहे. आवश्यक कागदपत्रांच्या साह्याने प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर करदात्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nयाआधी प्राप्तिकर विभागाने सर्व कामकाजाचे संगणकीकरण केल्याने करदात्यांचे काम आणखी सोपे झाले आहे. यामध्ये पडताळणी उत्तरांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यासंबंधी करदात्यांना एसएमएसद्वारे पडताळणी नोटिशीसंदर्भातील संकेतस्थळांची माहिती पुरविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nअवैध वाळूचे \"नेक्सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nवाळूमाफियांनी गिरणापात्रात पूल बांधलाच कसा\nजळगाव ः आव्हाणी (ता. धरणगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केलाच कसा त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही....\n'जातीचा दाखला न दिल्यास सरकारलाही खाली खेचू'\nचिखली- अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या महादेव कोळी समाजाला जातीचा दाखला आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळणे हा या समाजातील नागरीकांचा घटनादत्त अधिकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/11/blog-post_19.html", "date_download": "2018-08-20T11:02:20Z", "digest": "sha1:SSJPW2AR5TS6VJMWTEICEFGPYGEZOC5E", "length": 17279, "nlines": 328, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: रॉकस्टार", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nआज कपिलाषष्ठीचा योग असावा. आज नवर्याने आणि मी थेटरात जाऊन ताजा ताजा शिणुमा बघितला सिनेमा सलग, ताजा असताना आणि थेटरात जाऊन बघणं हा अनुभव माझ्यासाठी सद्ध्या इतका दुर्मीळ झालाय, की अगदी रा१ बघायला सुद्धा मी तयार झाले असते म्हणा ... त्यामुळे मी इथे त्याचं कीबोर्ड झिजेपर्यंत कवतिक लिहिलं, तरी ते जरा मीठ शिंपडूनच वाचा.\nया शिणुमाला टाईम्सने चार तारे दिलेत. त्यात राजने रॉकस्टारच्या गाण्यांबद्दल इथे लिहून ठेवलंय. त्यामुळे बहुधा आपण डोंगराएवढ्या अपेक्षा घेऊन बघायला जाणार, आणि अपेक्षाभंग होऊन परत येणार अश्या तयारीनेच गेले होते. पण अपेक्षाभंगाच्या अपेक्षेचा भंग झाला. सिनेमा मनापासून आवडला.\nयाहून जास्त तारे तोडत नाही. मला सिनेमाची चिकित्सा करता येत नाही. त्यातल्या एकेका पैलूविषयी काही मत देण्याएवढं तर अजिबात समजत नाही. म्हणजे अगदी सिनेमा बघताना त्यातली गाणी आवडली, तरी गाण्याचे शब्दसुद्धा नंतर आठवत नाहीत. फक्त ओव्हरऑल परिणाम जाणवतो. या अडाणीपणाला मी होलिस्टिक व्ह्यू असं गोंडस नाव दिलंय. तर माझ्या होलिस्टिक व्ह्यूनुसार रॉकस्टार चार तारेवाला आहे. जरूर बघा, आणि गाणी तर ऐकाच ऐका. आवडला नाही, तर मला जरूर सांगा, कदाचित माझा सिनेमाविषयीचा अडाणीपणा त्यातून थोडा कमी होईल.\nगाणी ज ह ब ह र ह द ह स्त ह आहेत. रहमानसाहेबांनी कमाल केलीये \nहेरंब, खरंच रहमान हे व्यसन आहे. एकदा लागलं की सुटत नाही\nमला वाटलं होतं तू गाण्याबद्द्ल काही लिहिलं असशील.....हाय कंबख्क्त ...\nअसो खा आता शिव्या आमच्या अपेक्षा वाढवल्याबद्दल...बाकी पिच्चरचं म्हणशील तर मी इतक्यात कधी तरी फ़ायनली सिंघम पाहिला म्हणजे किती मागे आहोत बघ ....\nअपर्णा, राजची संपूर्ण पोस्ट केवळ रॉकस्टारच्या गाण्यांबद्दलच आहे. त्यात भर घालण्यासारखं माझ्याजवळ काही नाही.\nआता मी आठवायचा प्रयत्न करते आहे यापूर्वी कुठला सिनेमा बघितला होता ते ... बहुधा सिंघमच :)\nमीही थेटरात जाऊन फार क्वचित सिन���मा बघतो. वर्षातून एक-दोनदा. रॉकस्टारच्या गाण्यांमध्ये पहिल्यांदा शहर में आणि कुन-फायाकुन ऐकच ऐक. मस्ट. नक्कीच आवडणार. कुन-फायाकुन फारच अल्टीमेट आहे. बाकीच्या गाण्यांमध्ये बरेच प्रयोग केले आहेत, त्यांची सवय झाली की आवडायला लागतात.\nगौरीबाई मी ऐकून पाहिलीत गाणी आणि मला अजिबात आवडलेली नाहीत... त्यामूळे मी खुश आहे... ’छय्या छय्या’ वगैरे पण पहिल्यांदा अजिब्बात आवडलं नव्हतं मग हळूहळु जाम आवडायला लागलं... तेव्हा रहमानच्या गाण्यांच्या आवडण्याचा क्रम चुकलेला नाहीये... ही गाणीही हळुहळू पकड घेतील असे दिसतेय बाकि एक महत्त्वाचे खूप दिवसानी असे घरच्यांबरोबर थेटरात जाऊन सिनेमे बघितले की कोणतेही सिनेमे आवडू शकतात, मला ’रब ने बना दी जोडी’ आवडला होता :)\nराज, मी सिनेमा बघण्यापूर्वी एकदा गाणी ऐकली होती. एकदम आवडली नाही म्हणणार, पण वेगळी नक्कीच वाटली. काल पुन्हा ऐकल्यावर / बघितल्यावर ती हळुहळू आत झिरपायला लागली आहेत ... म्हणजे अजून एकदा तरी नीट ऐकायला हवीत असा फिल यायला लागलाय ... slow poisoning :)\nतन्वी, हिमेशची गाणी आणि रहमानची गाणी यात एक साम्य आहे. पहिल्यांदा ऐकून आवडत नाहीत. आणि हे साम्य इथेच संपतं. हिमेशची गाणी शंभराव्यांदा ऐकणं नशिबी आलं तरी आवडत नाहीत, रहमानची जास्त जास्त आवडत जातात :D\nबाकी ते खूप दिवसांनी थेटरात खूप दिवसांनी सिनेमे बघितले की आवडतात हे एकदम बरोबर. फार शिव्या खाव्या लागू नयेत म्हणून मी पोष्टीतच चिमूटभर मीठ शिंपडून घेण्याचा इशारा दिलाय :D:D\nमध्यंतरानंतरचा रीव्हू इतका काही चांगला ऐकू आला नाहीय त्यामुळे जाऊ का नको असे द्वंद्व सुरु आहे. पण रहमान आणि मोहितने पूर्ण मोहिनी घातली आहे. एकदम 'सद्दा हक्'...\nसिद्धार्थ, डोक्याला बराच ताण दिल्यावर आठवलं. मध्यंतरापर्यंत जेवढा आवडला, तेवढा पुढचा भाग नाही आवडला. पण तरीही माझे चार तारेच - रहमानला इलाज नाही\nआवडलेल्या गाण्यांसाठी आख्खा सिनेमा हे म्हणजे नालेसाठी घोडा त्यातली गत होणार माझ्यासाठी. अर्थात मी गाणीही अजून ऐकलेली नाहीत म्हणा\nअस हे काळाच्या मागे राहण्याचे फायदे असतात कारण काय करायचं आणि काय नाही हे इतरांच्या अनुभवावरून शिकता येत :-)\nसविता, कधी नाही ते नवर्याने सिनेमाची तिकिटं काढू का म्हणून विचारल्यावर नाही म्हणू नये. त्यात रहमानची गाणी असतीत आणि रणबीर असेल, तर नाहीच नाही. :D\nतसा गाण्यांव्यतिरिक्त सिनेमाही चांगलाय.\nमी गाणी ऐकलीत.. तीही लेकामुळे. अजून शिनुमा मात्र पाहायचं धाडस केलेलं नाही. ( हल्लीच दोन तीन सिनेमे दहा मिनिटांच्या वर पाहवले न गेल्याने भ्या वाटतय बघ. :D:D ) पण आता तू तावूनसुलाखून पाहा म्हणते आहेस तर बघेंगेच... :)\nश्रीताई इतका काही भीतीदायक नाहीये ग सिनेमा :)\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z140725055740/view", "date_download": "2018-08-20T11:24:59Z", "digest": "sha1:7MOKBPCKB6WOSLHBDBTFSGHZR5TGHFB7", "length": 10384, "nlines": 124, "source_domain": "www.transliteral.org", "title": "उपमालंकार - लक्षण १५", "raw_content": "\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार|\nउपमालंकार - लक्षण १५\nरसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nअसे हे, वर सांगितलेले प्रकार असलेली ही उपमा, वस्तुव्यंग्य, अलंकारव्यंग्य व रसव्यंग्य ह्या तीन प्रकारच्या व्यंग्याला, त्याचप्रमाणें वस्तु व अलंकार ह्या दोन प्रकारच्या वाच्याला उपस्कारक होत असल्यानें, पुन्हां पांच प्रकारची होते. ह्यापैकीं वस्तुव्यंग्याला उपकारक होणार्या उपमेचें हें उदाहरण :-\n“ ज्यांचीं शुद्ध मनें, उपकार करण्याच्या कार्यांत सतत गढून गेलीं आहेत अशा महात्म्यांचीं वचनें प्रारंभीं कडु लागणार्या औषधासारखीं वाटतात. ”\nह्या ठिकाणीं , ‘ असलीं वचनें त्यांतील ( खरा ) अर्थ समजून ग्रहण करतांना, मनाची थोडीसुद्धां चलबिचल न होऊं देणाराला, शेवटीं अत्यंत सुख होतें; ’ हे वस्तुव्यंग्य प्रधान असून, त्याला उपकारक अशी ही औषधाची उपमा आहे.\nव्यंग्य अलंकाराला अलंकृत करणारी उपमा ही :-\n“ हे कमलनयने, कपाळावर चंद्राच्या कलंकासारखा कस्तुरीचा टिळा धारण करणारें तुझें मुख पाहून, आनंदानें ज्यांनीं आपल्या पंखांचीं मुळें पालवीसारखीं पसरविलीं आहेत अशीं चकोर पक्षांचीं पिल्लें, आपल्या चोंची हालवूं लागलीं आहेत. ”\nह्या ठिकाणीं नायिकेच्या तोंडावर चंद्राया अभेदारोप करणारा भ्रांतिमत् अलंकार प्रधान ���्यंग्य आहे व त्यालाच साधक असा ( दुसरा ) अभेदारोप-कपाळावरीलं कस्तुरीच्या टिळ्यावर चंद्राच्या डागाचा आरोप हा असून, त्या आरोपाच्या मुळाशीं कस्तुरीच्या टिळ्याचें व कलंकाचें सादृश्य हा दोष असल्यानें, ह्या ठिकाणीं उपमा अलंकार झाला आहे. रसव्यंगाला उपस्कारक झालेल्या उपमेचें उदाहरण-‘ दरदलदर-विन्द०’ इत्यादि श्लोकांत पूर्वी दिलेंच आहे. ह्या ठिकाणीं रसव्यंग्य ह्या शब्दांतील रस ह्या पदानें असंलक्ष्यक्तम व्यंग्याचे इतरहि, भाव ( रसाभास भावाभास ) वगैरे प्रकार, घेतले जात असल्यानें, त्या भावादिकांना उपस्कारक अशा उपमांचाहि, ह्या रसव्यंग्याला उपस्कारक असलेल्या उपमेच्या प्रकारांत, अंतर्भाव करावा. ह्याचीं उदाहरणें, ‘ नैवापयाति ह्लदयादधिदेवतेव ’ इत्यादि व ‘ वन्यकुरंगीव वेपते नितराम् ’ इत्यादि श्लोकांत पूर्वी येऊन गेलेलींच आहेत.\nआतां वाच्य वस्तूला उपस्कारक अशा उपमेचें उदाहरण हें-“ हे मित्रा, अमृताच्या द्रवाचें माधुर्य धारण करणार्या तुझ्या वाणी माझ्या कानाला सुख देतात. तुझें शरद् ऋतूंतील चंद्राप्रमाणें असणारें मुख माझे डोळे निववोत. ”\nह्या श्लोकांत डोळ्यांना निववोत हा ( मुख्य ) वाच्यार्थ आहे; व मुखाला दिलेली शरद्ऋतूंतील चंद्राची उपमा, त्याला उपस्कारक आहे.\nसत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय हे व्रत किती पुरातन आहे\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5724125263899591967&title=Swarvaibhav%20programme%20in%20Ropale&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T10:32:23Z", "digest": "sha1:KDHZF2XS4MWVQ6M24L7SPYYKMNWR4REE", "length": 9596, "nlines": 131, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘स्वरवैभव’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली", "raw_content": "\n‘स्वरवैभव’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली\nसोलापूर : आपला लाडका भक्त असलेल्या संत सावता माळी यांना दर्शन देण्यासाठी मंगळवारी (सात ऑग���्ट २०१८) रोजी श्री क्षेत्र पंढरपूरहून विठूरायाची पालखी श्री क्षेत्र अरणकडे मार्गस्थ झाली. हा पालखी सोहळा रोपळे (ता. पंढरपूर) गावात येताच गावकऱ्यांनी हरिनामाच्या जयघोषात उत्साहात स्वागत केले.\nरात्री गायक वैभव थोरवे यांच्या ‘स्वरवैभव’ ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर केला. जय जय विठ्ठल रखुमाई, देव भावाचा भुकेला, माझे माहेर पंढरी, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, काय करावे हरीला, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, कांदा मुळा भाजी अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी कार्यक्रम रंगत गेला. या गाण्यांना रोपळेतील ग्रामस्थ व वारकऱ्यांची चांगलीच दाद मिळाली.\nपखवाजाची साथ मंगेश बडेकर, तबल्याची साथ रूपेश कर्णुक, टाळाची साथ मंगेश रतुगदरे यांनी केली. दिनेश थोरवे, तेजस महाडिक, ज्ञानेश्वर थोरवे, रामदास बांगर यांनी कोरसची साथ दिली. ‘राम कृष्ण हरी,’ ‘रूप पाहता लोचनी’ व ‘वैकुंठ सोडूनी आला’ या रागदारीवर आधारित भक्तिगीतांना रसिकांची चांगलीच दाद मिळाली.\nविठूरायाच्या पालखीचे गावात आगमन होताच ग्रामस्थांनी स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी केली. या वेळी सरपंच दिनकर कदम, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी सुभाष गावडे, रोखपाल सुहास गोडबोले, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.\nदरम्यान, वारकरी व ग्रामस्थांनी विविध खेळ खेळून चालून आलेला पदक्षीण हलका केला. त्यानंतर पालखी यादवकालीन श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात विसावली. या वेळी भाविक व ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. वाटेतील भाविकांनी वारकऱ्यांसाठी चहा व नाष्ट्याची ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. बुधवारी (आठ ऑगस्ट) सकाळची न्याहरी करून पालखी सोहळा श्रीक्षेत्र अरणकडे मार्गस्थ झाला.\n(कार्यक्रमाची थोडी झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)\nTags: SolapurAranसंत सावता महाराजअरणसोलापूरSaint Sawata Maharajपुण्यतिथी उत्सवअभंगकीर्तनगायनस्वरवैभवरोपळे बुद्रुकवैभव थोरवेVaibhav Thoraveभक्तिसंगीतBOI\nश्री .एम.जे. चौधरी , अकलूज About 9 Days ago\nछान उपक्रम आहे .\nसंत सावता महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात अरण गावात श्रीफळ हंडीचा सोहळा उत्साहात वडाची रोपे लावून वटपौर्णिमा साजरी ���ाडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-film-industry-purushottam-berde-prashant-damle-awards-1631161/", "date_download": "2018-08-20T11:38:40Z", "digest": "sha1:EHBQNQLMJDWZY5DCHC23W2E66AO45YRF", "length": 12179, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "marathi film industry purushottam berde Prashant Damle awards | | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nपुरुषोत्तम बेर्डे, प्रशांत दामले यांना मराठी वाद्यवृंद निर्माता संघाचा पुरस्कार जाहीर\nपुरुषोत्तम बेर्डे, प्रशांत दामले यांना मराठी वाद्यवृंद निर्माता संघाचा पुरस्कार जाहीर\nगेली चार वर्षे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे\nपुरुषोत्तम बेर्डे, प्रशांत दामले\nमराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ (मुंबई) यांच्यातर्फे यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ निर्माता- दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना तर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना विशेष कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात १५ फेब्रुवारीला पार पडणाऱ्या एका सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील विविध पुरस्कार ही देण्यात येणार आहेत.\nसरकार दरबारी नाट्य, सिनेमा, लोककला क्षेत्राला विविध पुरस्कार आणि मानसन्मान दिले जातात. पण, वाद्यवृंदातील कलाकार आजही उपेक्षित आहेत. अशा उपेक्षित निर्माता संघ सरकार दरबारी आपल्या कलेचाही सन्मान केला जावा म्हणून कलाकारांना सोबत घेऊन गेली चार वर्षे हा पुरस्कार सोहळा आयोजित करत आहे.\n…तर नजरेने घायाळ करणारी प्रिया इतकी लोकप्रिय झालीच नसती\nयंदाच्या वर्षी या निर्माता संघाने संदिप सातार्डेकर (निर्माता पुरस्कार), नरेंद्र बेडेकर (निवेदन), आबा जामसांडेकर (वादन), दिपाली विचारे (नृत्य) प्रभंजन मराठे (गायक), अंजली तळेकर (गायिका), जॉनी रावत (विनोदी), उत्तम शिंदे ( ध्वनी संयोजन), प्रविण गवळी (नेपथ्य), विजय राऊत (प्रकाश योजना) यांनाही पुरस्कार जाहीर केले आहेत.\nवाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/parshuram-power-arrow-sword-faith/", "date_download": "2018-08-20T10:31:11Z", "digest": "sha1:TC7XOFYSIQJPJ5GMHV45MOKJPZYSEIOS", "length": 27749, "nlines": 88, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "कुठे गेला परशुरामाचा बाण आणि बाणा? – अ. वि. सहस्त्रबुद्धे – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४ | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nकुठे गेला परशुरामाचा बाण आणि बाणा – अ. वि. सहस्त्रबुद्धे – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४\nपरशुराम हे ब्राह्मणांचे – विशेषत: चित्पावनांचे दैवत आहे. परशुरामाने विद्वत्तेबरोबरच शस्त्राचाही वापर करण्यास सुचविले होते. (शापादपि शरादापी) ब्राह्मणांची विद्वत्ता ही शक्ती आहे आणि आता या शक्तीला संघटन शक्तीची जोड देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ब्राह्मणांची अस्मिता जागी करण्याचा हा लेखन प्रपंच\nअग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: \nइदं ब्राह्म्यामिदं क्षात्रं शापादपि शरादपि \nब्राह्मणांचे दैवत असलेल्या श्री परशुरामांच्या या श्लोकाचे स्मरण ठेवून त्यानुसार पावले टाकणे आज गरजेचे झाले आहे. गांधीवधानंतर ब्राह्मण समाजाबद्दलचा द्वेष अकस्मात उफाळून आला. गांधीवध एका ब्राह्मणाने केला हे निमित्त जनतेला मिळाले. आणि ब्राह्मणांना झोडपण्याचे धोरण सुरु झाले. गांधीवधानंतर प्रथम ब्राह्मणाची घरे जाळण्याचा सपाटा लावला., नंतर कुळकायदा करून ब्राह्मणांच्या जमिनी काढून घेतल्या गेल्या, यानंतर अनेक जातींना आरक्षण देवून हळू हळू ब्राह्मणांची शासकीय नोकऱ्यांची दारे बंद केली. व शासकीय कामकाजातील त्यांच्या दृष्टीने अडथळा असणारी ब्राह्मणांची ढवळाढवळ बंद केली. ब्राह्मणांच्या बायकांना भांडी घासायला लावण्याची कल्पना एका मोठ्या मंत्रीमहोदयानी मांडली होती. मध्यंतरी कोण्या परकीय माणसाने आपल्या पुस्तकात मराठा जातीला बोचेल असा काही मजकूर लिहिला होता. यावर ब्राह्मणेतरांनी प्राचीन भारतीय साहित्य जपणाऱ्या भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये धिंगाणा घातला. तसेच दादोजी कोंडदेवांचा पुतळा लाल महालातून अन्यत्र कचऱ्याच्या गाडीतून हलविला गेला. ब्राह्मणांना दाबण्यासाठी कारणे शोधणे अवघड नव्हते. मग काय, ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांवर अत्याचार केला , त्यांचा छळ केला असे दृश्य उभे केले. जातिभेद दृढ करून त्यांना ब्राह्मणांविरुद्ध भडकवायला सुरु केले.\nवरील प्रत्येक वेळी ब्राह्मणांनी काय केले फक्त सहन केले. ब्राह्मणांची घरे जाळली त्यावेळी ब्राह्मणांनी निषेध केल्याचे ऐकिवात नाही की नुकसानभरपाईही मागितल�� नाही. मध्यंतरी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जनतेचा शीख समाजावर रोष वाढला. त्यांचे खूप नुकसान केले गेले. यावर शीख बंधूंनी कोर्टात दाद मागितली व चौदाशे कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळविली शिवाय शीख समाजाची माफी मागितली गेली. गांधीवधानंतर ब्राह्मण\nजातीबद्दल वैर धरले गेले तसे इंदिरा गांधींनंतर शीख समाजाबद्दल झाले नाही. कुळकायदा आला, ब्राह्मणांच्या जमिनी गेल्या आणि ब्राह्मणांनी सरळपणे जमिनीवरचां ताबा सोडून दिला. आपल्याकडे अनेक कायदेतज्ञ मंडळी आहेत पण कुळकायदा काय आहे , त्यावर दाद मागता येईल का या प्रकारचा विचारही कोणी केला नाही.\nवरील सर्व गोष्टींवरून असा निष्कर्ष निघतो की एकतर ब्राह्मण मंडळी दुर्बल आहेत त्यामुळे त्यांना सहन करण्याशिवाय पर्याय नाही. निदान ब्राह्मणेतर मंडळी तरी असा समज करून घेतील. समजा , एखाद्या वस्तीत एक दोनच ब्राह्मण कुटुंबे आहेत अशा परिस्थितीत अन्य लोक गैरफायदा घेतात असे अनुभव आहेत.\nतसं पाहू गेले तर आपण भारतीय लोकच जरा माघार घेणारे आहोत. आज भारतावर इतकी आक्रमणे झाली तरी आपण शांत राहिलो एवढेच नव्हे , आपण ती थोपवूही शकलो नाही. भारतात इंग्रज आले, मोगल,पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच आले ते इथल्या भूमीसाठी आपसांत लढले , पण आम्ही शांतच राहिलो. ही शांतताप्रियता की दुबळेपणा ह्यालाही ब्राह्मण लोकच जबाबदार आहेत का ह्यालाही ब्राह्मण लोकच जबाबदार आहेत का वास्तविक संरक्षण , लढाई हा क्षत्रियांचा धर्म . तरीही अनेकदा ब्राह्मणांनी शौर्य दाखविले, सत्ता गाजविली मग , ब्राह्मणांबद्दल आकस का वास्तविक संरक्षण , लढाई हा क्षत्रियांचा धर्म . तरीही अनेकदा ब्राह्मणांनी शौर्य दाखविले, सत्ता गाजविली मग , ब्राह्मणांबद्दल आकस का वरील परदेशी लोकांनीही भारतीय लोकांवर भरपूर अत्याचार केले मग त्यांच्याबद्दल तरी आकस धरला गेला का वरील परदेशी लोकांनीही भारतीय लोकांवर भरपूर अत्याचार केले मग त्यांच्याबद्दल तरी आकस धरला गेला का आजही काश्मीरमध्ये मुस्लिम लोक भारतीयांवर अत्याचार करत आहेत. त्यांच्याबद्दल तरी शासनाने आकस धरला आहे का आजही काश्मीरमध्ये मुस्लिम लोक भारतीयांवर अत्याचार करत आहेत. त्यांच्याबद्दल तरी शासनाने आकस धरला आहे का मग ,ब्राह्मणांबद्दल एवढा आकस का मग ,ब्राह्मणांबद्दल एवढा आकस का ह्यावर काहीजण म्हणतात की ब्राह्मणांनी सातत्याने अन्य समाजावर अत्याचार केले. त्यांना कमी लेखून अस्पृष्य केले …..वगैरे . पण इतिहास पहिला तर अन्यधर्मियांनीच भारतीयांवर अत्याचार केले , लुटालूट केली आणि आजही काश्मिरात असे अत्याचार चालू आहेत. पण या अल्पसंख्यान्काबद्दल लोकांना आजपर्यंत कायमस्वरूपी आकस निर्माण झाला नाही.उलट सर्वधर्मसमभाव बाळगून त्यांच्याबद्दल आकस धरला नाही . मग,ब्राह्मणांबद्दलच आकस का ह्यावर काहीजण म्हणतात की ब्राह्मणांनी सातत्याने अन्य समाजावर अत्याचार केले. त्यांना कमी लेखून अस्पृष्य केले …..वगैरे . पण इतिहास पहिला तर अन्यधर्मियांनीच भारतीयांवर अत्याचार केले , लुटालूट केली आणि आजही काश्मिरात असे अत्याचार चालू आहेत. पण या अल्पसंख्यान्काबद्दल लोकांना आजपर्यंत कायमस्वरूपी आकस निर्माण झाला नाही.उलट सर्वधर्मसमभाव बाळगून त्यांच्याबद्दल आकस धरला नाही . मग,ब्राह्मणांबद्दलच आकस का खरे सांगायचे तर , अल्पसंख्यांक जमातीतील मंडळी ताकदवान आहेत. आणि त्यांच्याविरुद्ध जाण्याची कोणाची हिम्मत होत नाही. त्यापेक्षा ब्राह्मण लोक तसे गरीबच किंवा दुबळे . कितीही त्रास दिला तरी त्यांच्याकडून कोणाला धोका नाही. सहन करतात बिचारे\nकोणी म्हणेल ही परिस्थिती खरी असली तरी त्यामुळे आमचे काही बिघडणार नाही. आज आमच्या घरटी एक माणूस परदेशात आहे असेच आम्ही उभारी घेत राहू. यावर असे वाटते कि आमचे भारतातील स्थान आणि आम्ही जतन केलेली संस्कृती सोडून टाकायचे का म्हणजेच आम्ही धर्मसंस्कृती सोडून देवून आमचे स्वत्व विसरून जायचे का म्हणजेच आम्ही धर्मसंस्कृती सोडून देवून आमचे स्वत्व विसरून जायचे का हे मनाला पटत नाही. का आम्ही स्वत:ला परके करून घ्यायचे हे मनाला पटत नाही. का आम्ही स्वत:ला परके करून घ्यायचे मग काय करायचे दोन मार्ग दिसतात.पहिला मार्ग म्हणजे काही इलाज नाही म्हणून असेच सहन करायचे किंवा दुसरा मार्ग म्हणजे काहीतरी ठोस हालचाल करून नव्या जोमाने कामाला लागायचे. पण म्हणजे नक्की कायउत्तर एकच आम्ही दुबळेपणा सोडून बलवान व्हायचे तेही भारतातील सर्व जाती आणि समाजाचे भले करण्यासाठी स्वज्ञातीसह हिंदुत्वाच्या बळकटीसाठी देशाच्या भल्यासाठी एकत्र येवून\nत्यादृष्टीने काही विचार -\n१. संघटन- आम्ही दुर्बल होण्याचे कारण आमच्यात एकी नाही. आमच्यातील प्रत्येक माणूस स्वतंत्र विचारांचा ��्वतंत्रपणे जगणारा. दुसऱ्यांशी जमवून घेणे जमत नाही. त्यामुळे आपण संघटीत होत नाही. एखाद्याने काही चांगले विचार मांडले तरी एकमत न होता उलट संघर्षच होतो. आपल्यातील प्रत्येकजण हा कुटुंबवत्सल आहे. आपण बरे, आपला परिवार बरा ही आमची वृत्ती. पण जर आपण संघटीत झालो तर अनेक प्रकारचे उपक्रम करू शकतो. संघटन करून आपली शक्ती वाढवू शकतो.\nआपली इतरही शक्तिस्थाने आहेत. आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे, कर्तबगारी आहे, क्षमताही आहे. आपल्यातल्या कित्येक लोकांनी आपल्या कर्तबगारीवर देशातच काय परदेशातही भरीव कामगिरी केली आहे. अशा सर्व लोकांची यादी केली तर एक पुस्तकच तयार होईल.आणि खरोखरच अशा पुस्तकांचे ‘चित्पावन ब्राह्मण चरित्रकोश ‘ या नावाचे खंड निघत आहेत. सर्वशाखीय ब्राह्मणांचा कोश केला गेला तर १०० तरी खंड निघतील.अशी सर्व मंडळी एकत्र आली तर जगात खळबळ माजविण्याइतके काम होईल. ही आमची ताकद असताना आम्ही स्वत:ला दुबळे का म्हणायचेसंघटन म्हणजे नुसते एकत्रीकरण करणे असे नाही. तसे अनेक ब्राह्मणसंघ आहेत . चित्पावन ब्राह्मण संघ आहेत, सर्वशाखीय ब्राह्मण संघ आहेत, कुलांचे संघटन आहे. पण ही सर्व मंडळी आपल्या गावापुरती मर्यादित असतात. त्यांचे ठराविकच कार्यक्रम होत असतात. ते म्हणजे हळदीकुंकू , वधूवर सूचक मंडळ , ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार वगैरे. हे योग्य आहे तरी पण कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. म्हणजे , एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर संशोधन करत असेल तर त्याला मदत करणे, एखादा कोणी अडचणीत असेल तर त्याला योग्य ती मदत देणे, एखादी व्यक्ती ब्राह्मण आहे ह्या कारणाने तिला त्रास दिला जात असेल तर अशा वेळेस सर्वांनी मिळून त्याला सावरले पाहिजे . एखाद्याला एखादा उद्योग उभा करायचा असेल तर त्याला सर्वांनी मिळून सर्व प्रकारची मदत करावी.\nमध्यंतरी एका ब्राह्मण संघाने सर्वांनी मिळून शेती घेऊन एकत्रितपणे कसण्याचा उपक्रम केला. एखाद्या ब्राह्मणाची शेती असेल तर त्याला अन्य समाजाकडून त्रास होतो. पण एकत्रित पणे शेती केली तर आपली शक्ती वाढते. आपण ब्राह्मण मंडळी बुद्धिवान असल्याने शेतीत वेगवेगळे प्रयोग करून नव्या सुधारणा करू शकू. (आजसुद्धा ब्राह्मण कसत असलेल्या शेती फायद्यात आहेत) वरीलप्रमाणे विचार करून त्यांनी शेतजमीन खरेदी केली व आता ती विकसित होत आहे. एवंच ठराविक कार्यक्रम करण्यापेक्षा भरीव कामे होतील असे उपक्रम राबविले जावेत.\n२. सहकार्य- संघटनाबरोबर सहकार्यही आवश्यक आहे. समजा, एखाद्याचे दुकान आहे तर ब्राह्मणांनी त्याच्याकडून खरेदी केली पाहिजे. एखादी ब्राह्मण व्यक्ती निवडणुकीला उभी राहिली तर सर्व च्या सर्व ब्राह्मणांची मते त्या व्यक्तीला मिळाली पाहिजेत. मग तो उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो. त्यामुळे ब्राह्मण मतांचे महत्त्व वाढेल\nआम्ही राहत असलेल्या वारजे भागात मागील वर्षी एक उमेदवार ब्राह्मण मतांवर निवडून आला होता. त्यावेळी ब्राह्मण मतांचे महत्त्व वाढले. त्यामुळे नंतर सहा महिन्यांनी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ब्राह्मण मतांना भाव आला आणि सर्व उमेदवार ब्राह्मण संघटनांकडे मते मिळविण्यासाठी धडपड करू लागली.\nनुकतीच वारजे भागात B (फौन्डेशन ) संस्था काढली गेली. ही संस्था ब्राह्मणांना सर्वतोपरी सर्व प्रकारची तत्परतेने मदत करीत असते. असेच धोरण सर्वत्र राबविले जावे.\n३. संशोधन व नवनिर्मिती : बुद्धी हीच ब्राह्मण समाजाची शक्ती आहे. या बुद्धीच्याच जोरावर ब्राह्मण तग धरून आहेत. आणि म्हणूनच त्यांचे कडून भरीव कामगिरी झाली पाहिजे. पुरातन भारतीय विज्ञानाची प्रगती आधुनिक विज्ञानाच्या तोडीची होती. ह्या गोष्टीचा व पुरातन विज्ञानाचा फायदा घेवून , नव्या शोधांची देणगी जगाला देता येईल. नुकतेच एका ब्राह्मण वैज्ञानिकांनी आयुर्वेदिक औषधाचा अभ्यास करून अश्वगंधा नावाच्या औषधाचे पेटंट मिळविले आहे.\nलोखंडासंबंधीचे शास्त्र भारत देशात प्रगत झाले होते असे आता आम्ही म्हणतो अशाच काही शास्त्रांचा पुन्हा अभ्यास करून आम्ही अजून काही शोध लावू शकणार नाही का प्राचीन भारतातील लोकांनी विमानासंबंधीचे विज्ञान शोधून काढले होते असे ऐकिवात होते. हे जर खरे असेल तर तशी विज्ञान क्षेत्रे आम्ही का शोधू शकलो नाही प्राचीन भारतातील लोकांनी विमानासंबंधीचे विज्ञान शोधून काढले होते असे ऐकिवात होते. हे जर खरे असेल तर तशी विज्ञान क्षेत्रे आम्ही का शोधू शकलो नाहीआमचे विज्ञान पाश्चात्य लोकांनी चोरले अशी ओरड नेहमी ऐकू येते. पण अशा वेळी हे जाणवते की या आधीही आम्ही खडबडून जागे होऊन , अशा विज्ञानावर पुन्हा अभ्यास का केला नाही\nविचार केल्यास असे जाणवते कि भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि विकास आपण करू शकू. त्यासाठी काही लोकांनी एकत्र येवून अनेक क्षेत्रात संशोधन करून भारतीय विज्ञानाची प्रतिमा उजळ करावी. याप्रमाणे ब्राह्मण मंडळींनी कंबर कसून कामाला लागणे. देशात किंवा परदेशात भरीव कामगिरी करून दाखवणे गरजेचे आहे.\nवरील गोष्टी साधताना आपले काही दोष आड येतात यावर विचार करून ते काढण्याचा प्रयत्न करावा. त्यातील जाणवणारे दोष असे –\n१. आपण आपल्या कुटुंबाचा व जवळच्या नातेवाईकांचा एक कोश करून त्यात सुखाने राहण्याचा प्रयत्न करत असतो. बहुतेकांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाने सुधारली असल्याने त्या कोशास भक्कमपणाही आला आहे . आपले लक्ष सणवार , समारंभ , कलाक्षेत्र यात गुंतून घेतले आहे. अधून मधून एखादी टूर काढतो . हे जरी खरे असले तरी एक विचार व्हावा की हा कोश अखंड टिकून राहिलं का की जबरदस्त ब्राह्मणद्वेशापोटी हा कोश फुटून जाईल की जबरदस्त ब्राह्मणद्वेशापोटी हा कोश फुटून जाईलतेव्हा आपल्या कोशातून बाहेर येवून काही प्रमाणात तरी आपल्या समाजासाठी काम करण्यासाठी वेळ द्यावा.\n२. आपल्या लोकांचा कल सर्वांनी मिळून काम करण्यापेक्षा एकमेकांत वाद घालून आपली श्रेष्ठता सिद्ध करण्यातच असतो. एखाद्याने उपक्रम करायचे ठरविले आणि तो उपक्रम चांगला असला तरी त्याचा प्रयत्न यशस्वी झाला तर त्याचे महत्त्व वाढेल आणि पर्यायाने आपले महत्त्व कमी होईल अशा विचाराने पुढे जाणाऱ्याला अडथळा करून त्याचे पाय खेचण्याचा प्रयत्न करून आपली श्रेष्ठता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात आपल्या वृत्तीतही बदल व्हायला हवेत.\nकौटुंबिक गरजांना आधार देणारी मासिक शिधा योजना – एक घास गरजूंना – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३\nव्यक्तिजीवन आणि संस्थाजीवन – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mazeywaacha.blogspot.com/2010/12/goggle.html", "date_download": "2018-08-20T11:19:50Z", "digest": "sha1:BZGWV265SJANMNWUH4FCVEQQNU7HQQMC", "length": 3146, "nlines": 45, "source_domain": "mazeywaacha.blogspot.com", "title": "maaz: Goggle", "raw_content": "\nजगात आहे तोवर माज करावा. मेल्यावर कोण मेलं माज करतंय\nपरवाच जुन्या आठवणी आवरताना ,\nअचानक एक goggle सापडला,\nधूळ खात पडला होता बिचारा.\nह्या जुन्या गोष्टींची बरं का, एक गम्मत असते,\nह्यांच्या मेनूकार्डावर, धुळीशिवाय दुसरी कुठलीच वस्तू नसते\nत्याला बाहेर काढून , नीट समोर ठेवला,\nमाझ्याकडे बघून, तो किंचित हसल्यासारखा भासला.\nत्याच्या रिकाम्या डोळ्यात काहीतरी लुकलुकल्यासारख वाटलं,\nभूतकाळातल आभाळ, जणू त्याच्या निळ्या काचात दाटलं ..\nएकदम काय वाटलं कुणास ठाऊक, उचलला त्याला अन डोळ्यांवर चढवला,\nआठवणीच्या हार्ड-डिस्क वरचा सिनेमाच सुरू झाला.\nत्याच्या निळ्या काचा, खूपच धूसर झाल्या होत्या,\nपण आठवणी मात्र तेवढ्याच स्पष्ट दिसल्या होत्या.....\nरोखू नाही शकला कुठल्याच आठवणींच्या झळा\nअसा कसा रे साधा तो स्वस्त google निळा \n:) ’जुन्या आठवणी आवरताना’ आणि ’मेनूकार्डावरली धूळ’ - मस्तंय हाच गॉगल घालून दुपारी १ ते ४ मध्ये पुण्यात कुठल्याशा दुकानात बाकरवडी मिळते का\nआठवणींचे झरे येती आतून बाहेर झुळझुळा,\nगॉगल थोपवू शकतो फक्त बाहेरून येणार्या झळा.\nपण गॉगलाला गूगल करून महाग केलेस बाळा\nएक सीरियस कविता( :D)\nमी लई भारी आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/kodak-pixpro-az361-16mp-point-shoot-digital-camera-white-price-pdqmBv.html", "date_download": "2018-08-20T11:12:39Z", "digest": "sha1:JSTAU65VX4EMWVB7TOATMH4BTT6IYCJ2", "length": 18624, "nlines": 443, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nकोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nकोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये कोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमत ## आहे.\nकोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईटस्नॅपडील, इन्फिबीएम उपलब्ध आहे.\nकोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे इन्फिबीएम ( 14,429)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया कोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 9 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 24 - 864 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nस्क्रीन सिझे 3 inch\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 460,000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1280 x 720\nईमागे कॅपटूरे रेसोलुशन Exif 2.3 (JPEG)\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC\nइनबिल्ट मेमरी 25 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nकोडॅक पिक्सप्रे झ३६१ १६म्प पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/expression-feelings-social/", "date_download": "2018-08-20T10:31:58Z", "digest": "sha1:6R3NK4BYI3AMIZHBBWE5YBM3KLUDAVFW", "length": 8116, "nlines": 75, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "भावनांक – रणजित करंदीकर | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nभावनांक – रणजित करंदीकर\nआपण बहुतेक सर्वजण स्वतःबद्दल बोलत राहतो. आपण स्वतः, आपले कुटुंबीय, आपला स्वभाव, आपली मुले, आपण मिळवलेल्या गोष्टी, आपल्या कामात आपण कसे निष्णात आहोत, आपला भूतकाळ, आपल्याला नशिबाची साथ कशी मिळाली नाही तरीही……वगैरे वगैरे अशा आपल्यासंबंधीच्या अनेक गोष्टींवर आपण तासनतास बोलतो. त्याचवेळी दुस-यांच्या कुचेष्ट्ता करणे, त्यांच्यातील दोष वारंवार बोलून दाखवणे, स्वतः मोठे आहोत हे शाबित करण्यासाठी दुस-याची निंदा करणे, द्वेष करणे या गोष्टी चालूच असतात. या सा-या गोष्टींमुळेच ताणतणाव निर्माण होतात. संबंधात परकेपणा येतो. सर्वांत महत्वाचे म्हणजे आपली स्वतःची परिणामकारकता कमी होते.\nकुटुंबात व समाजात वावरताना आपले ताणतणाव निर्माण करते. त्याचा विपरीत परिणाम आपल्या क्रियाशीलतेवर व आरोग्यावर होतो.\nअत्यंत जवळकीचे व घट्ट असे प्रेम व आपुलकी यावर आधारलेले मैत्रीसंबंध ही जीवनाची मुलभूत गरज आहे. हे मैत्रीसंबंध विचार करणे, बोलणे, वागणे, निर्णय घेणे व समाधानाने जगणे या सर्वांवर सखोल परिणाम करीत असतात. असे मैत्रीसंबंध भावनांक चांगला असण्याची एक खूण आहे.\nकांही वेळा यशस्वी व्यक्तींबद्दल बोलताना त्यांचा निग्रह, करारीपणा, परिश्रम करण्याची तयारी, जिद्द, दूरदृष्टी याबाबत बोलले जाते. यशस्वी व्यक्तींचे अगोदर वर्णन वर्णन केलेले गुण म्हणजे दृष्टीकोन. हे दृष्टीकोन कौटुंबिक संस्कारातून मिळालेले असतात किंवा तिने ते परिश्रमपूर्वक मिळवलेले असतात.\nसर्व यशस्वी व्यक्ती तणावमुक्त जीवन जगात असतात कां त्यांच्या आगमनाने त्यांच्या सहका-यांमध्ये आनंद निर्माण होतो कां त्यांच्या आगमनाने त्यांच्या सहका-यांमध्ये आनंद निर्माण होतो कां त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे कृतीमधून ठामपणा दिसून येतो कां त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे कृतीमधून ठामपणा दिसून येतो कां त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे ‘बहुजनहिताय, बहुजनसुखाय’ ची सर्वसमावेशक चौकट असते कां त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे ‘बहुजनहिताय, बहुजनसुखाय’ ची सर्वसमावेशक चौकट असते कां यशाचा अर्थ बरोबरच्या सर्वांना घेऊन पुढे जाणे असा ते लावतात कां यशाचा अर्थ बरोबरच्या सर्वांना घेऊन पुढे जाणे असा ते लावतात कां आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसभर कष्ट केल्यानंतर रात्री त्यांना गाढ झोप लागते कां आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दिवसभर कष्ट केल्यानंतर रात्री त्यांना गाढ झोप लागते कां या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असतील तर त्या यशस्वी माणसाचा भावनांक उच्च आहे असे समजायला अजिबात हरकत नाही.\nआज समाजाच्या दुरावस्थेचे कारण म्हणजे बुद्ध्यांकाला दिले जाणारे अवास्तव महत्व. अकारण स्पर्धा (मत्सर) व ‘मी’पणा ही दुसरी दोन कारणे माणसांना एकमेकांपासून दूर नेतात. उच्च बुद्धी असलेल्या व्यक्ती, बुद्धीसंबंधी मोठी कामे करतात. शोध लावतात, उच्चपदावर आरूढ होतात आणि व्यक्ती म्हणुन मोठ्या होतात. उच्च भावनांक असलेली सर्वसाधारण व्यक्ती बुद्धिमत्तेच्या हजारो, लाखो माणसांना एकत्र आणून प्रचंड कार्य उभे करतात; असे कार्य जे भावी पिढ्यांना दीपस्तंभाप्रमाणे असते. स्थिर मन, विश्वसनियता, कुशल नेतृत्व व आस्थेवाईकपणा यासारखे गुणविशेष त्यांच्यामध्ये असतात.\nभारतातील पहिल्यावहिल्या ग्रँड इंडियन सर्कसचे जनक श्री. विष्णु मोरेश्वर छत्रे\nपहिले बाजीराव पेशवे उपेक्षित पेशवा – अभेद्य योद्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_9636.html", "date_download": "2018-08-20T10:20:16Z", "digest": "sha1:QFO56NM7TE2AG5TIYIF5GFCPAPCG7MFM", "length": 20342, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: अधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे", "raw_content": "\nरविवार, ३ जून, २०१२\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nव्यापारीदृष्ट्या मका पीक फायदेशीर करायचे असेल तर लागवड ही मध्यम ते भारी, काळ्या आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतच करावी, कारण हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. आपली जमीन मका पिकासाठी योग्य वा अयोग्य, निचऱ्याची आहे किंवा नाही, जमिनीत अन्नद्रव्यांचे किती प्रमाण उपलब्ध आहे हे माती परीक्षणाद्वारे समजते. तेव्हा माती परीक्षणास प्राधान्य द्यावे. मका हे पीक पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. पेरणीनंतर सुरवातीच्या 20 दिवसांपर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त पाणी वा दलदलीची स्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून त्यांची मर होते. निचरा न होणाऱ्या दलदलीच्या जमिनीत लागवड केली तर खोडकुजवा रोगाचा प्रादुर्भाव होतो. या गोष्टी लक्षात घेता जमिनीची निवड काळजीपूर्वक करावी. मका लागवडीपूर्वी सर्वच शेतकरी शेतात शेणखत टाकतात. शेणखतामध्ये हुमणीच्या अळ्या असतात. शेतकरी 15 मेनंतर शेतात शेणखत टाकतात. य�� वेळी त्यातील हुमणीच्या अवस्था शेणखताबरोबर मातीत जाऊन पिकाचे नुकसान करतात. हुमणीमुळे मका पिकाचे 40 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. तेव्हा असे न करता शेणखत हे मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच टाकायला हवे. असे केल्याने शेणखतातील हुमणीच्या अळ्या एप्रिल आणि मे महिन्याच्या 40 अंश से. पुढील तापमानात तग धरू शकत नाही. पर्यायाने त्या मरतात. हुमणीच्या प्रतिबंधासाठी शेणखत टाकण्यापूर्वी शेणखतावर क्लोरपायरिफॉसची फवारणी करावी. असे केल्याने हुमणीचा नायनाट होईल व हुमणी शेणखताद्वारे जमिनीत जाणार नाही. (नवी दिल्ली येथील मका संशोधन संचालनालयाच्या शिफारशीनुसार) बियाण्याचे प्रमाण ः मक्यासाठी हेक्टरी 15-20 किलो बियाणे पेरणीची शिफारस आहे. परंतु शेतकरी 18 ते 20 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरतात. जास्तीचे बियाणे वापरल्यामुळे भांडवली खर्च वाढतो. असे न करता बियाण्याचे प्रमाण शिफारशीप्रमाणेच वापरावे. मक्याच्या एकेरी संकरित वाणाची लागवड केली तर उत्पादनात दीड ते दोन पटीने वाढ होऊ शकते. वेळेतच पेरणीचे महत्त्व ः शिफारस केल्याप्रमाणे मक्याची पेरणी ही वेळेतच व्हायला हवी. कारण पेरणीची वेळ टळून गेल्यानंतर दिवसाला एक क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादनात घट येते असे संशोधनात आढळले आहे. खरिपात जून ते जुलैचा दुसरा आठवडा यादरम्यान पेरणी उरकावी. पुढील बाब लक्षात घेतली तर हे गणित समजेल. मका पिकास पुंकेसर व स्त्रीकेसर ही दोन्ही फुले एकाच झाडावर येतात. पुंकेसर साधारणपणे 50 दिवसांनी येते त्याच वेळी 52 व्या दिवशी स्त्रीकेसर येण्यास सुरवात होते. पुंकेसरमधील परागकण चार ते पाच दिवस फलधारणेसाठी क्रियाशील असतात. परागकण स्त्रीकेसरावर पडल्यानंतर कणसात फलधारणा होते. पीक 60 दिवसांचे झाल्यानंतर मक्याच्या तुऱ्यामधील परागकण संपुष्टात येतात. म्हणजेच शिफारशीनंतर पेरणीस एक दिवस जरी उशीर केला तरी उत्पादनात हमखास घट येते. तेव्हा पेरणीच्या वेळेकडे लक्ष द्यावे. शिफारशीनुसार करावी लागवड ः खरीप हंगामात उशिरा आणि मध्यम पक्व होणाऱ्या होणाऱ्या जातींसाठी 75 सें.मी. अंतराच्या मार्करच्या साह्याने ओळी आखून 20 ते 25 सें.मी. अंतरावर दोन बिया चार ते पाच सें.मी. खोल टोकण करून बियाणे झाकून घ्यावे. तसेच लवकर तयार होणाऱ्या वाणासाठी दोन ओळींत 60 सें.मी. व दोन रोपांत 20 सें.म��. अंतर ठेवून वरील प्रमाणे टोकण करावी. सरी वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास 75 सें.मी. सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूलाच (दोन्ही बाजूला पेरणी करू नये) वाणपरत्वे अंतर ठेवून करावी. याप्रमाणे लागवड करण्याची शिफारस असताना शेतकरी अतिशय कमी अंतरावर (45 x 10 सें.मी.) लागवड करतात. त्याचा परिणाम पिकाची शाकीय वाढ खुंटते. तसेच त्याचा फुलोऱ्यावर देखील विपरीत परिणाम होतो. कणसांचा आकार आखूड होतो. त्यामुळे दाण्यांची संख्या कमी होते आणि उत्पादन घटते. तेव्हा लागवड शिफारशीनुसारच करावी. मका पिकावर पुन्हा मका पीक घेऊ नये. त्यामुळे जमिनीची प्रत खराब होते. मका + भुईमूग, मका + तूर आणि मका + चवळी या आंतरपीक पद्धतीत 6ः3 या प्रमाणात मका पीक फायदेशीर आढळून आले आहे. छोट्या मात्र महत्त्वाच्या गोष्टी ः 1) एका कणसाचे दाणे काढल्यास त्यांचे वजन साधारण 150 ग्रॅम भरायला हवे. परंतु कणसे आखूड झाल्याने एका कणसातील दाण्यांचे वजन फक्त 70-75 ग्रॅम भरते. येथेच शेतकऱ्यांचे 50 टक्के उत्पादन घटते. 2) काही शेतकरी मक्याची सरी वरंब्यावर पेरणी करावयाची शिफारस असताना सपाट वाफ्यात लागवड करतात. त्याचा परिणाम ज्या वेळी पाण्याचा ताण पडतो त्या वेळी संरक्षित पाणी देण्यात अडचणी येतात. तसेच पावसाचे पाणी शेतात एकसारखे झिरपत नाही. सरी वरंबा पद्धतीत पावसाचे पाणी सरीत थांबून एकसारखे झिरपते. 3) शेतकरी बळिराम नांगराने सरी पाडतात. त्या नांगरटीच्या मागे स्त्री मजुराकरवी मक्याचे बी फेकून पेरणी केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. परंतु या पद्धतीत बी शिफारशीत अंतरावर पेरले जात नाही, त्यामुळे दोन झाडांतील अंतर एकसारखे राहत नाही. परिणामी हेक्टरी रोपांची संख्या (जी 83 हजार हवी असते) जास्त होते. पेरणीनंतर घ्यावयाची काळजी ः मका उगवणीनंतर आठ-दहा दिवसांनी एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून रोपांची विरळणी करावी. पेरणीनंतर पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती राहू देऊ नये. मका पीक पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. त्यास पाण्याचा ताण पडला तर तुरा (पुंकेसर) येतो, मात्र स्त्रीकेसर येत नाही. (कोल्हापूर खरीप 2009 मध्ये घेतलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष). दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मक्याला ऊस पिकासारखे पाणी देऊ नये. काही शेतकरी सरी तुडुंब भरून पाणी देताना दिसतात. परंतु सरी तुडुंब भरून पाणी देऊ नये. सरीच्या निम्म्या ��ंचीपर्यंतच पाणी द्यायला हवे. कारण जास्त पाणी दिले तर मूळ कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मक्याची शाकीय वाढ जास्त होते, मात्र हे फायद्याचे नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातून पिकाची वाढ ही मध्यमच असावी. यावरून एकच निष्कर्ष निघतो, की मका पिकास जास्त तसेच कमी पाणी देऊ नये. मध्यम स्वरूपाचे पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस जास्त पडला असेल तेव्हा पिकातील पाणी बांध फोडून, चर खोदून शेताबाहेर काढावे. शक्यतो शेताच्या खोल भागाकडे चर काढावा. मक्याचा तुरा काढणे फायदेशीर ः अनेक शेतकरी मक्याचा तुरा काढावा का, असे विचारतात. मक्याचा तुरा काढल्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोनातून मक्याच्या तुऱ्याचा ऍपिकल डॉमिनन्स संपुष्टात येतो. त्यामुळे उपलब्ध अन्नद्रव्ये कणसातील दाणे भरण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त ठरतात. परिणामी कणसातील संपूर्ण दाणे भरले जातात. त्यामुळे उत्पादनवाढीमध्ये भर पडू शकते. खत व्यवस्थापन ः माती परीक्षणावरून विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे खतांचे नियोजन करणे सोपे होते. मका पिकासाठी शिफारस केलेली खताची मात्रा 120ः60ः40ः25 (नत्र ः स्फुरद ः पालाश ः झिंक सल्फेट) अशी आहे. ही मात्रा 180ः80ः80ः25 अशी वाढवत न्यावी. पेरणीच्या वेळी 40 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 40 किलो पालाश प्रति हेक्टरी मात्रा द्यावी. पेरणीवेळी रासायनिक खते पाच-सात सें.मी. खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावी. पेरणीनंतर 30 दिवसांनी 40 किलो नत्र, तसेच 40 ते 45 दिवसांनी 40 किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे. जमिनीत झिंकची कमतरता असल्यास हेक्टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट द्यावे. उभ्या पिकात नत्र खतमात्रा (युरिया) मका ओळीपासून 10-12 सें.मी. दूर ओळीमधून द्यावी. खरिपात मका पिकाला पेरणीनंतर 30 दिवसांनी नत्र खताचा दुसरा हप्ता देताना, पाऊस असेल तेव्हा शेतात तुडुंब पाणी भरलेले असल्यास जमिनीतून खताची मात्रा देता येणे शक्य होत नाही. तेव्हा पिकावर दोन टक्के युरियाची फवारणी करावी. कोळपणी आवश्यकच ः मका पिकात एक महिन्यानंतर कोळपणी करणे आवश्यक असते. परंतु पाहणीत असे दिसून आले आहे, की अनेक शेतकरी मक्यात कोळपणी करतच नाहीत. बैल कोळप्याने कोळपणी केल्यास मका पिकातील तणांचा प्रादुर्भाव कमी होईलच, पण त्याबरोबर जमिनीतील ओलावा देखील टिकून राहण्यास मदत होईल. कोळपणीनंतर पाऊस पडला तर पावसाचे पाणी शेतात एकसारखे झ���रपते.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:२३ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-20T11:19:17Z", "digest": "sha1:DNCWUYFPH6ARE434JUDHDTBGV6IX52CU", "length": 19986, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "लोककलावंतांमध्ये जीवनाचे तत्त्वज्ञान मांडण्याची ताकद – राज्यपाल श्रीनिवास पाटील - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडम��्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा ��र्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Banner News लोककलावंतांमध्ये जीवनाचे तत्त्वज्ञान मांडण्याची ताकद – राज्यपाल श्रीनिवास पाटील\nलोककलावंतांमध्ये जीवनाचे तत्त्वज्ञान मांडण्याची ताकद – राज्यपाल श्रीनिवास पाटील\nलोककला ही मातीत रूजलेली आहे म्हणून ती लोकांना आवडते. जीवनाचे तत्त्वज्ञान मांडण्याची ताकद लोककलावंतांमध्ये आहे. कलावंत डफावर थाप मारतो त्याप्रमाणे त्याच्या पाठीवरती थाप मारणे आवश्यक आहे. दाद दिल्याशिवाय कलावंत घडत नाही. त्यामुळे लोककलावंतांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी (दि. १३) केले.\nअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा व लोकरंग सांस्कृतिक कलामंच यांच्या वतीने आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या सहकार्याने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर नितीन काळजे, संमेलनाचे मुख्य निमंत्रक आमदार लक्ष्मण जगताप, स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, राही भिडे, प्रकाश खांडके, प्रविण गोळे, कार्यकारी अभियंता प्रविण तुपे आदी उपस्थित होते.\nराज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, “लोककला ही मातीत रूजली आहे म्हणून ती लोकांना आवडते. मनाला लागले की ते जनात येते आणि जनाला आवडले की जी लोकांत येते त्यालाच लोककला म्हणतात. त्यामुळे जे अंतकरणातून येते ती लोककला असते. कलावंत डफावर थाप मारतो तसा त्याच्या पाठीवरती थाप मारणारा असावा लागतो. लोककलावंतांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. दाद दिल्याशिवाय कलावंत घडत नाही. जीवनाचे तत्वज्ञान मांडण्याची ताकद लोककलावंतांमध्ये आहे. जेवणामध्ये जसे मीठ चव आणते, तसे प्रत्येक माणसाच्या जीवनात चव आणण्यासाठी लोककला असली पाहिजे. पठ्ठे बापुराव आणि बालगंधर्व हे महाराष्ट्राला पडलेली सुंदर स्वप्ने आहेत. पण ती स्वप्ने पहाटेची निघाली. पठ्ठे बापुरावांचे समग्र साहित्यांचे संग्रह व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.”\nसंमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड ही लाखो वारकऱ्यांच्या दिंड्यांनी पावन झालेली भूमी आहे. लोककलाकार शरीराने जरी मनोरंजन करत असले, तरी मनाने ते प्रबोधन करत असतात. लोककलांच्या संवर्धनासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. लोककलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभे केले पाहिजे. हे संमेलन पठ्ठे बापूरावांच्या नावाने भरवल्याचा आनंद होत आहे. पठ्ठे बापुरावांनी तमाशाला वेगळी ओळख मिळवून दिली, असेही ते म्हणाले.”\nयावेळी जेष्ठ अभिनेत्री लीलाताई गांधी यांना जीवनगौरव व प्रभाकर मांडे यांना लोककला साहित्य गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच वसंत अवसरीकर, संजीवनी मुळे, पुरषोत्तम महाराज पाटील, बापूराव भोसले, मुरलीधर सुपेकर, सोपानजी खुडे, प्रतिक लोखंडे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.\nPrevious articleचिंचवडमध्ये महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी पिता पुत्राला अटक\nNext articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२७ वी जयंती\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक आयुक्त\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठी गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nगोवारी समाज आदिवासी; अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा – उच्च न्यायालय\nपुण्यात बापाला संपवण्यासाठी मुलाने केल्या तीन घरफोड्या\nदेहूगावात मंगळसुत्रासाठी विवाहितेचा खून; सासरा आणि दिराला अटक\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी हरिद्वारमध्ये गंगेत विसर्जित\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस���मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nपवना धरण १०० टक्के भरले; पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली\nआधार कार्ड लिंक करण्याची ३१ मार्चची डेडलाईन रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://amar-puranik.blogspot.com/2016/01/blog-post_17.html", "date_download": "2018-08-20T11:02:23Z", "digest": "sha1:GKUMELCLBJT3IZKH746F65ZFNHF6UPBN", "length": 30676, "nlines": 287, "source_domain": "amar-puranik.blogspot.com", "title": "AMAR PURANIK : CHAUPHER...|अमर पुराणिक : चौफेर... AMAR PURANIK : CHAUPHER, अमर पुराणिक : चौफेर: भारतीय अर्थव्यवस्थेचे उज्ज्वल भविष्य", "raw_content": "\nराष्ट्रीय धोरणाबाबत कॉंग्रेसचे हीन राजकारण\nएंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण\n) नेत्यांची वेल्थ गेम\nअणू दुर्घटना: नुकसानभरपाई विधेयक\nदरिद्रयाच्या खाईत रुततोय देश\nइंधन दरवाढ हे सरकारी षड्यंत्र\nसुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राची दुर्दशा\nमुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...\nनिकालांची दशा आणि दिशा\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nदेशोद्धार गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय\nवक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम\nवर्गवार्यांत अडकले जणगणनेचे राजकारण\nमातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nसोलापूरची उद्योग भरारी : १ »\nसोलापूरची उद्योग भरारी : २ »\nहिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर\nसोलापूरची उद्योग भरारी : ३ »\nउद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी\nबंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा\nरिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात\nसोलापूरची उद्योग भरारी : ४ »\nबँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक\nआशाताई : एक सृष्टिगांधर्वी\n...मौत भी मै शायराना चाहता हूँ|\nमेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...\nमेहदी हसन : अबके हम बिछडे\nगुरु तेग बहादुर सिंह\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार »\nहिंदुस्थान : स्वा. सावरकरांचे विचार\nखरा सनातन धर्म कोणता\nसिद्धयोग संवर्धक नारायणकाका ढेकणे\nनानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’\nबुद्धीबळ भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\nजेऊरकरांच्या ‘अश्वत्था’खाली संगणक ज्ञानयज्ञ\nके.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ\nइंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान, संस्कारांचा समन्वय\nशैक्षणिक धोरणांनींच (बी)घडवला देश\nफक्त कायदे करुन काय होणार\nगर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’\nबँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती\nजलवायू परिवर्तन व भारताची भूमिका\nचीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे\nशीतयुद्धाचा नवा पवित्रा : सायबरकावा\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक\nभारतीय अर्थव्यवस्थेचे उज्ज्वल भविष्य\n•चौफेर : अमर पुराणिक•\nविकसनशील देशांत भारत आणि चीनची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे त्यामुळे पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञ या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास मोठ्याप्रमाणावर करत आहेत. त्यांची अनेक भाकिते आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. डॉ. कौशिक बसु यांनीही यावर भाकित केले आहे की, २०२४ पर्यंत भारताचा विकासदर चीनपासून खूप पुढे गेलेला असेल. निश्चितच सत्तारुढ असलेल्या भाजपाचे मनोबल वाढणारेच हे भाकित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमांचे फळ सर्व भारतीयांना मिळणार आहे. मोदी सरकार हे भारतीय अर्थव्यवस्थेची चिंता करणार्यांना समाधान देणारे असणार आहे.\nजागतिक बँकेचे चीफ इकानॉमिस्ट व सीनियर व्हाइस प्रेसीडेंट डॉ. कौशिक बसु यांनी २७ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे आयोजित भारतीय अर्थशास्त्रज्ञांच्या ९८ व्या तीन दिवसीय वार्षिक संमेलनातील अध्यक्षीय भाषणात भारतासंबंधी एक अतिशय उत्साहवर्धक माहिती सांगितली. जागतिक विकासदर २.५ टक्के रहाणार असल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर भारताचा वार्षिक विकासदर मात्र ७.५ टक्क्याहून अधिक रहाणार असल्याची शक्यता आहे. जगातील बहूतांशी देश आधीपासूनच मंदीच्या छायेने ग्रस्त आहेत तर काही मंदीतून सावरू पाहात असलेले देश पुन्हा मंदीच्या तडाख्यात सापडले आहेत. अधिकांश देशातील अर्थव्यवस्थेतील शिथिलतेमुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल आणि निराशजनक वैश्विक परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्थेची वाढती चमक अतिशय उत्साहवर्धक आणि महत्त्वपुर्ण आहे.\nएका बाजूला डॉ. कौशिक बसु यांनी हे प्रतिपादन केले असतानाच दुसर्या बाजूला गत सप्ताहात संपुर्ण जगातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली. अर्थात भारतही या घसरगुंडीतून सुटला नाही. या घसरणीचे मूळ कारण चीनच्या शेअर बाजारात नवी सर्किट ब्रेकर प्रणाली लागू केल्याने तसेच तेथील केंद्रीय बँकेद्वारे चीनी चलन युआनचे अवमुल्यन केले जाणे हे आहे. चीनने अशी पावले उचलल्यामुळे जगभरच्या शेअर बाजारातील गुंतवणूकदार एकाच दिवसात २७०० अब्ज युएस डॉलर गमावून बसले आहेत. चीन द्वारा शांघाय आणि शेनजेन येथील बाजारात ४ जानेवारीपासून सर्किट बे्रकर प्रणाली लागू केल्यानंतर पहिल्याच कामकाजाच्यादिवशी ७ टक्के घसरण नोंदवल्यानंतर दिवसभरासाठी बाजार बंद केला गेला. तर ७ जानेवारी रोजी पुन्हा तेथील शेअर बाजारात १२ टक्के घसरण झाल्यानंतर बाजार बंद करावा लागला. शेवटी ८ जानेवारी रोजी चीनी शेअर बाजारातील नियामकांद्वारे शेअर बाजारात आणखी घसरण होऊ नये म्हणून सर्किट ब्रेकर प्रणाली काही काळापुरती हटवली गेली. त्यामुळे घसरणीची मालिका थांबली. मूळात २७ डिसेंबर रोजी शांघायचा सूचकांक ३५०० ने खाली गेल्यापासून शेअर बाजारातील नियामकांद्वारे बाजाराच्या एकाच सत्रात ७ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण होऊन शेअर बाजारात भूकंप निर्माण होऊ नये या भीतीपोटी नव्यावर्षात ४ जानेवारी पासून सर्किट ब्रेकर प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला गेला.\nसर्किट ब्रेकर प्रणाली म्हणजे काय जर शेअर बाजारात ७ टक्क्याहून अधिक घसरण झाली तर प्रथम बाजार काही काळाकरता स्थगित करणे आणि काही काळ बाजार स्थगित करुन पुन्हा बाजार सुरु केल्यानंतरही जर घसरण थांबली नाही तर संपुर्ण दिवसांसाठी बाजार बंद केला जाणे म्हणजे सर्किट ब्रेकर प्रणाली होय. चीनच्या सर्किट ब्रेकर प्रणालीच्या प्रयोगामुळे संपुर्ण जगातील शेअर बाजाराप्रमाणेच भारतातील शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. मुंबईचा सेन्सेक्स २५,००० वरुन घसरुन २४,९३४ वर बंद झाला. तसेच ११ जानेवारी रोजी बाजार सुरु झाल्याबरोबर मोठ्याप्रमाणात शेअर्सची विक्री झाल्याने बीएसआय सेन्सेक्स दुपारी ३२९ अंक घसरुन २४,६०५ वर बंद झाला. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजारात अशी घसरण नोंदवली गेली. चीनमधील मंदीचा फटका संपुर्ण जगासह भारतालाही काहीप्रमाणात का होईना सोसावा लागला. २०१५ या वर्षात चीनी उत्पादनाच्या निर्यातीत प्रचंड घट झाल्यामुळे तेथील उत्पादकांनी आपले उत्पादन कमी केले त्यामुळे चीनचा विकासदर कमी कमी होत तो ६.५ टक्क्यावर आला आहे. खरे तर चीनी उत्पादनांच्या निर्यातीतील घट ही भारतासाठी प्रचंड लाभदायी ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ला होणार आहे. चीनमुळे भारतीय शेअर बाजारात आलेली ही तात्पूरती घसरण येत्या काळात भारताची निर्यात वाढण्यास कारणीभूत ठरणार आहे.\n६ जानेवारी रोजी जारी केलेल्या जागतिक बँकेच्या २०१६ च्या संभावित वैश्विक आर्थिक अहवालात भारताबाबत व्यक्त करण्यात आलेले अंदाज भारतासाठी अतिशय उत्साहवर्धक आणि समाधानकारक आहेत. जागतिक बँकेच्या अहवालानुसार वर्ष २०१६ मध्ये भारताचा विकासदर ७.८ टक्के तर सन २०१७-२०१८ सालात ७.९ टक्के राहणार आहे. तर चीनचा विकासदर २०१५ मध्ये ६.९ टक्के होता तो घसरुन २०१६ मध्ये ६.७ टक्के राहिल. चीनचा विकासदर सन २०१७-२०१८ मध्ये आणखी घसरुन ६.५ टक्क्यांवर राहणार आहे. चीनच्या विकासदरात घसरण व्हायचे कारण हे उत्पादन क्षेत्रातील उत्पादनात घसरण आहे. यातील काहीशी बाजारपेठ भारताने मिळवली आहे तर येत्या वर्षभरात भारताला आणखी मोठ्याप्रमाणात ही बाजारपेठ काबीज करणे शक्य आहे. या वर्षात भारताच्या विकासदरात उत्पादन क्षेत्राचे योगदान मोठ्याप्रमाणात असणार आहे. जागतिक बँकेच्यामते भारतासाठी उत्पादन क्षेत्र हे दीर्घकालीन विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय आनंदाची बाब ही आहे की, सेवा क्षेत्र आपल्या उत्तम सातत्यामुळे भारताच्या विकासात अग्रेसर राहिले आहे. भारताच्या समग्र अर्थव्यवस्थेचा ‘काम्पोजिट पीएमआय(पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स)’ जो नोव्हेंबर २०१५ मध्ये ५०.२ वर होता तो डिसेंबर २०१५ मध्ये ५१.६ वर आला आहे.\nडॉ. कौशिक बसु यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्या जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हाने आहेत. युरोपातील अनेक देश अजूनही २००८च्या जागतिक मंदीच्या सावटातून बाहेर आलेले नाहीत. भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरही अनेक आव्हाने आहेत. पण चीनच्या मानाने भारतीय अर्थव्यवस्थेवर इतका वाईट परिणाम झालेला नाही. चीनच्या तुलनेत आणि इतर देशांच्या तुलनेत भारत सुस्थितीत आहे. त्यांच्या मते भारतासमोर सध्याचा ७.५ टक्के विकासदर कायम राखणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.\nविकसनशील देशांत भारत आणि चीनची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे त्यामुळे पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञ या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास मोठ्याप्रमाणावर करत आहेत. त्यांची अनेक भाकिते आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. डॉ. कौशिक बसु यांनीही यावर भाकित केले आहे की, २०२४ पर्यंत भारताचा विकासदर चीनपासून खूप पुढे गेलेला असेल. निश्चितच सत्तारुढ असलेल्या भाजपाचे मनोबल वाढणारेच हे भाकित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमांचे फळ सर्व भारतीयांना मिळणार आहे. मोदी सरकार हे भारतीय अर्थव्यवस्थेची चिंता करणार्यांना समाधान देणारे असणार आहे. हॉर्वड विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विकास केंद्राचे संचालक प्रो. रिकार्डो हॉसमॅन यांचाही असाच कयास आहे की, २०२४ पर्यंत चीनचा विकासदर ४.३ टक्के राहिल तर भारताचा विकासदर ७.० टक्क्यांपासून पुढे वाढत राहिल. अशाप्रकारे पुढील दहा वर्षे भारत सर्व जगात अग्रेसर राहिल. हॉर्वड विद्यापीठातील संशोधकांप्रमाणेच युरोप आणि अमेरिकन विद्यापीठातील संशोधकांची मते जवळ जवळ याच प्रमाणे आहेत.\nहोमी भाभा यांची जन्मशताब्दी भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा •अमर पुराणिक भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या काम...\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’ सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य • अमर पुराणिक प.पू. नारायणकाका महा...\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\n•अमर पुराणिक• मानवतेच्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व माणुसकीचे. ही माणुसकी जपणारी माणसे आजच्या जगात दुर्मिळच. हूमत-पवित्र विचार, हूकत-...\nआतंकवाद आणि त्याचा सामना\nआतंकवाद आणि त्याचा सामना आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक...\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन अमर पुराणिक ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेब...\n|| वंदे मातरम ||\nअमित शहा यांची दूसरी इनिंग आव्हानात्मकच\nस्टार्टअप इंडिया : देश उभा राहतोय\nभारतीय अर्थव्यवस्थेचे उज्ज्वल भविष्य\nराष्ट्रद्रोही विरोधक असल्यानंतर पाकिस्तानची गरजच क...\nमोदींची लाहोर भेट आणि कॉंग्रेसची द्वेषमुलक नीती\nअन्वयार्थ : तरुण विजय (4)\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक (19)\nऐतिहासिक : अमर पुराणिक (8)\nऔद्योगिक : अमर पुराणिक (10)\nकै. नानासाहेब वळसंगकर (3)\nदिल्ली दरबार: रविंद्र दाणी (1)\nदिल्ली दिनांक : रवी��द्र दाणी (4)\nपंचनामा : भाऊ तोरसेकर (47)\nपरराष्ट्र : अमर पुराणिक (6)\nपर्यटन : प्रा. ए. डी. जोशी (1)\nप्रहार : दिलीप धारुरकर (5)\nभाष्य : मा.गो. वैद्य यांचे लेख (16)\nमुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन (2)\nराजकीय : अमर पुराणिक (63)\nराष्ट्ररक्षा : व्रि. हेमंत महाजन (1)\nराष्ट्रीय : अमर पुराणिक (31)\nविज्ञान-तंत्रज्ञान : अमर पुराणिक (3)\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले (2)\nव्यक्ती विशेष : अमर पुराणिक (4)\nशैक्षणिक : अमर पुराणिक (7)\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर (56)\nसामाजिक : अमर पुराणिक (19)\nसांस्कृतिक : अमर पुराणिक (17)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/08/blog-post_3.html", "date_download": "2018-08-20T10:21:15Z", "digest": "sha1:GHOVDS2G7K4CW3URTDTBF4MRUGXZQNPC", "length": 6335, "nlines": 44, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: विस्कळित पावसामुळे कांद्याची टंचाई", "raw_content": "\nशुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१२\nविस्कळित पावसामुळे कांद्याची टंचाई\nनवी दिल्ली - अपुऱ्या व विस्कळित पावसामुळे देशात कांद्याचा प्रचंड तुटवडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र व गुजरात या कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात यंदा सुमारे 50 टक्के घट दिसून आली आहे. यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात देशांतर्गत बाजारपेठांत होणारी कांद्याची आवक रोडावणार आहे. दिल्लीत सध्या कांद्याचा भाव 10 ते 15 रुपये किलो असून दिल्लीसह देशाच्या अन्य भागांतही कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.\nयंदा नाशिकमधील कांदा लागवडीच्या क्षेत्रात 50 टक्के घट झाली आहे. हीच परिस्थिती गुजरातच्या कांदा उत्पादक पट्ट्यातही आहे, अशी माहिती नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च डेव्हलपमेंट फाउंडेशनचे (एनएचआरडीएफ) संचालक आर. पी. गुप्ता यांनी दिली आहे. खरीप हंगामाच्या कांद्याच्या पेरण्या 15 जुलैपासून सुरू झाल्या असून त्या 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत. पावसाच्या प्रमाणात सुधारणा झाल्यास डिसेंबरमध्ये तयार होणाऱ्या कांद्याच्या पिकात वाढ होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.\nगुप्ता म्हणाले, \"\"ऑक्टोबरपर्यंतची देशाची गरज भागवण्यासाठी पुरेसा कांद्याचा साठा आहे; परंतु त्यानंतर मात्र कांद्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. देशाच्या गोदामांतून सुमारे 18 लाख टन कांद्याची साठवणूक करण्यात आली आहे. दर महिन्याला देशातील जनतेला 3 ते 4 लाख टन कांदा लागतो. याव्यतिरिक्त काही टन कांदा निर्यात केला जातो. पावसाचे प्रमाण विस्कळित असल्यामुळे यंदा नाशिक भागातील काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबिन व अन्य धान्ये पेरली आहेत, असे पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलिप राव यांनी सांगितले आहे.\nगेल्या वर्षीपेक्षा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत कांद्याच्या निर्यातीत 32 हजार टनांनी वाढ झाली आहे. एप्रिल ते जून या काळात देशातून 4 लाख 61 हजार 854 टन कांद्याची निर्यात झाली आहे. कांद्याची निर्यात मुख्यतः आखाती देश, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि अतिपूर्वेकडील काही देश येथे केली जाते.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ८:३३ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकृषि संस्था,आधुनिक शेती,कृषि विषयक उद्योग,पुरवठा- ...\nकापूस बियाणे विक्रीस \"महिको'वर कायमची बंदी\nविस्कळित पावसामुळे कांद्याची टंचाई\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-vidarbha-news-spirituality-sakal-58360", "date_download": "2018-08-20T11:18:36Z", "digest": "sha1:F44VPGPSZMDD32AXXIQ2ZSYJ7AO76KW2", "length": 12812, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news vidarbha news Spirituality sakal गुरुवंदनेतून अध्यात्माचा मार्ग सुकर | eSakal", "raw_content": "\nगुरुवंदनेतून अध्यात्माचा मार्ग सुकर\nरविवार, 9 जुलै 2017\nनागपूर - जीवनाला दिशा देण्याचे काम गुरू करीत असतो. त्याच्या सान्निध्यात नेहमीच आत्मज्ञानाची प्राप्ती होत असते. गुरुवंदनेतून अध्यात्माचा मार्ग सुकर होत असल्याचे प्रतिपादन श्रीस्वामी समर्थ महाराज संस्थानचे अध्यक्ष दिनकरराव कडू यांनी व्यक्त केले.\nनागपूर - जीवनाला दिशा देण्याचे काम गुरू करीत असतो. त्याच्या सान्निध्यात नेहमीच आत्मज्ञानाची प्राप्ती होत असते. गुरुवंदनेतून अध्यात्माचा मार्ग सुकर होत असल्याचे प्रतिपादन श्रीस्वामी समर्थ महाराज संस्थानचे अध्यक्ष दिनकरराव कडू यांनी व्यक्त केले.\n‘सकाळ’तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध गुरुपीठांच्या माहितीचा समावेश असलेल्या ‘श्रीगुरुवंदना’ या विशेषांकाचे बेसा मार्गावरील ‘स्वामिधाम’ येथे प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. सकाळ माध्यम समूहातर्फे दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘श्रीगुरुवंदना’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येते. या माध्यमातून विदर्भातील शक्तिस्थळे आणि त्यातून मिळणारी प्रेरणा यासंदर्भातील भाविकांचे मनोगत आणि त्या शक्तिपीठांच्या माहितीचा समावेश असतो. या वेळी सकाळचे मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) सुधीर तापस, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) विजय वरफडे उपस्थित होते. या वेळी दिनकरराव कडू यांनी सकाळच्या विशेषांकाचे कौतुक करीत सामाजिक कार्यात अग्रणी असलेले दैनिक म्हणून विशेष उल्लेख केला. स्वामिधामप्रमाणेच गोरगरिबांची सेवा करण्यात ‘सकाळ’ अग्रेसर आहे. ‘सकाळ’ने प्रकाशनासाठी स्वामिधाम निवडल्याने या विशेषांकाला स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळेल, असेही ते म्हणाले. या वेळी स्वामीधामच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सुधीर तापस यांनी विशेषांकामध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण लेखांमधून गुरुचे महत्त्व आणि गुरुपीठांच्या माहितीचे विवेचन केले. प्रास्ताविक विजय वरफडे यांनी केले. कार्यक्रमात सकाळचे सहकारी तेजस काळमेघ, मनीष किर्तनिया, अमोल कोड्डे, संदीप भुसारी, श्रीकांत कुरुमभाटे, मनीष दंडारे, सागर बागल, रूपेश मेश्राम उपस्थित होते.\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/mundhe.html", "date_download": "2018-08-20T10:20:57Z", "digest": "sha1:X3LJPGBXXR5HIX7C5PV2MR4POZJ2OBWW", "length": 2152, "nlines": 50, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: mundhe", "raw_content": "\nसोमवार, ३ डिसेंबर, २०१२\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ७:१६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z100517025131/view", "date_download": "2018-08-20T11:22:31Z", "digest": "sha1:ZBGFEX44UGAUNBO2E7PLAY2GGJBQZST6", "length": 9537, "nlines": 109, "source_domain": "www.transliteral.org", "title": "फेब्रुवारी २४ - नाम", "raw_content": "\nमहावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|फेब्रुवारी मास|\nफेब्रुवारी २४ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nTags : brahmachaitnya maharajgondavalenamगोंदवलेनामब्रह्मचैतन्य महाराज\nभक्त आणि परमात्मा एकरूपच असतात.\n' आमच्या हातून वारंवार चुका होतात ' असे तुम्ही म्हणता. लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो, किंवा बोलताना बोबडे बोलतो, त्याचे आईबापांना कौतुकच वाट्ते, त्याप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते. चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचेही तसेच कौतुक वाटते. म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही. गुरुने एकदा सांगितले की, ' तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस, ' तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मा��ावे. आपल्या हातून होणार्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते. भगवंताचे नाम हे रोगांवर रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंबथेंब पोटात गेले पाहिजे. ऑफिसमध्ये ते आपण बरोबर घेऊन जावे. विद्वान्, अडाणी, श्रीमंत, गरीब, सर्वांना हे औषध सारखेच आहे. जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला लवकर गुण येईल.\nएखादा मुलगा ' मी विहिरीत उडी घेणार ' म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हा हट्ट पुरवायचा, का त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत. खरा भक्त कधीही दुःखी-कष्टी असत नाही, आपल्या समाधानात असतो; मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधिग्रस्त असेना त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत. खरा भक्त कधीही दुःखी-कष्टी असत नाही, आपल्या समाधानात असतो; मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधिग्रस्त असेना अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते. भक्ताला कसलीही आस नसते,त्यामुळे त्याला दुःख नसते. तो आणि परमात्मा एकरूपच असतात. परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते. सगुणाची भक्ती करता करता त्याला ' मी ' चा विसर पडत जातो. ' मी नसून तूच आहेस ' ही भावना दृढ होत जाते. शेवटी ' मी ' नाहीसा झाला की राम, कृष्ण, वगैरेही नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक राहतो.\nआजारातून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे, त्याप्रमाणे प्रापंचिकाने सगुणभक्तीने तरून जावे. देहबुद्धी असणार्या माणसाला सगुणावाचून भक्तीच करता येणार नाही. भगवंताला आपण सांगावे की, \" भगवंता, तुझी कृपा मजवर असू दे; आणि कृपा म्हणजे, तुझे अखंड स्मरण मला अखंड राहू दे. \" यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल. भगवंतावाचून कशातही समाधान नाही. त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही. जो भगवंताचा झाला, त्याच्या नामात राहिला, त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही.\nस्त्री. फळाचें किंवा भाजीचें काप ; फोडी . काचरी पहा . ०सुपारी - खांडकी सुपारी पह .\nकचरा , कचरी पहा . ( सं . कर्चूर )\nकोणत्याही पूजेसाठी गणपती म्हणून चिकणी सुपारीला महत्व आहे, मग बाकीच्यांना कां नाही\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/great-carbon-1626819/", "date_download": "2018-08-20T11:38:54Z", "digest": "sha1:YOUDKINSEX3EG5OZVWAKZIU5YITS2ELJ", "length": 14334, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "great Carbon | कुतूहल : अफलातून कार्बन | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nकुतूहल : अफलातून कार्बन\nकुतूहल : अफलातून कार्बन\nइतिहासपूर्व काळापासून मानवाला कोळसा व काजळी हे कार्बनचे प्रकार ज्ञात होते.\nअणुक्रमांक सहा असलेल्या कार्बन या मूलद्रव्याचा आवाका अचंबित करणारा आहे. सध्या ज्ञात असलेल्या कार्बनी संयुगांची संख्या जवळजवळ दहादशलक्षच्या घरात आहे. रसायनशास्त्रज्ञांच्या मतानुसार ९५ टक्के पदार्थाचा मुख्य घटक कार्बन असावा. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक पदार्थामध्ये अस्तित्व असलेल्या कार्बनच्या अणूंची रचना साध्यापासून जटिल प्रकारापर्यंत वेगवेगळी असते. हे मूलद्रव्य अविश्वसनीय वाटावे असे आहे. अणूंची रचना विशिष्ट पद्धतीने झाली असता कार्बनचा अत्यंत मृदू असा ग्रॅफाइट प्रकार मिळतो तर त्याच रचनेत काही फेरफार घडता तोच जगातील सर्वात कठीण पदार्थ हिरा असतो.\nइतिहासपूर्व काळापासून मानवाला कोळसा व काजळी हे कार्बनचे प्रकार ज्ञात होते. तसेच प्राचीन काळी चीनमध्ये हिरा हा कार्बनचा आणखी एक प्रकार वापरात होता. परंतु कार्बनची मूलद्रव्य म्हणून ओळख अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. काबरे (कोळसा) या लॅटिन शब्दावरून याचे नामकरण कार्बन असे केले. फ्रेंच शास्त्रज्ञ अॅन्टोनी लॅवोझिएरने काही प्रयोग करून सिद्ध केले की ग्रॅफाइटप्रमाणेच हिऱ्याच्या ज्वलनानंतर कार्बन डायऑक्साइड तयार होतो.\nविश्वात सापडणाऱ्या विपुल मूलद्रव्यांमध्ये कार्बनचा चौथा क्रमांक लागतो. सूर्य अणि इतर तारे, धूमकेतू तसेच अनेक ग्रहांच्या वातावरणात (कार्बन डायऑक्साइडच्या स्वरूपात) कार्बन आढळतो. ताऱ्यांच्या गर्भात केन्द्रकीय संमीलन प्रक्रियेतून कार्बनची निर्मिती होते. पृथ्वीतलावर जीवसृष्टीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये कार्बनचा सिंहाचा वाटा आहे. कार्बनची नैसर्गिक विपुलता, विशिष्ट विविधता व स्वत:च्या अणूंशी जोडणी करीत बहुवारिके (पॉलिमर) तयार करण्याची क्षमता, यामुळे तो सर्व सजीवसृष्टीचा समान व मूलभूत घटक आहे. कार्बनशिवाय वनस्पतींना अन्न तयार करणे शक्य नाही, तयार केलेल्या अन्नाचा कार्बन हा घटक असून त्याच्याशिवाय प्राणिमात्रांचे पोषण होऊ शकत नाही. मानवाच्या शरीरात त्याचे वस्तुमान दुसऱ्या क्रमांकाचे १८.५ टक्के इतके आहे.\nकार्बनचक्र हे निसर्गातील पुनर्चक्राचे उत्तम उदाहरण आहे. पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांतील कार्बनचे विविधरूपी हस्तांतरण. निसर्गाकडून घेतलेले कार्बनजन्य घटक निसर्गाला परत केले जातात. जेणेकरून मूलद्रव्यी कार्बन कमी होत अथवा वाढत नाही, यात जैविक घटकांचे पोषण होते व त्यांच्या टाकाऊ पदार्थातून वायुरूपी कार्बनचा निसर्गात समतोल राखला जातो.\nमराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक��षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-pl210-point-shoot-digital-camera-black-price-p2rTd.html", "date_download": "2018-08-20T11:10:25Z", "digest": "sha1:CMZHAIOWE6VSKA2DS5PHNRNSOADYOJV3", "length": 16532, "nlines": 416, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग प्ल२१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग प्ल२१० पॉईंट & शूट\nसॅमसंग प्ल२१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\nसॅमसंग प्ल२१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग प्ल२१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\nवरील टेबल मध्ये सॅमसंग प्ल२१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black किंमत ## आहे.\nसॅमसंग प्ल२१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black नवीनतम किंमत Jun 19, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग प्ल२१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग प्ल२१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग प्ल२१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black - वापरकर्तापुनरावलो���ने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग प्ल२१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black वैशिष्ट्य\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.2 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2 Inches\nपिसातुरे अँगल 27 mm Wide Angle\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230000 dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1024 x 768 pixels (HD)\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC\nइनबिल्ट मेमरी 30 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nसॅमसंग प्ल२१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2013/03/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:03:41Z", "digest": "sha1:5PRTSNKW24RZBK5NQGSF2JHWBGRVEAU2", "length": 13793, "nlines": 291, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: आपण करायचं का हे ?", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nआपण करायचं का हे \nपंकजच्या ब्लॉगवरून ही संपूर्ण पोस्ट कॉपी-पेस्ट केलेली आहे:\nआपण करायचं का हे\n“आपण करायचं का हे काय वाटतं सगळ्यांना” अशी या सगळ्याची सुरुवात झाली.\nलहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्या मम्मीज. किती सुरेख चित्र आहे नं. पण सगळ्याच गोंडस मुलांच्या नशिबी असं चित्र असतेच असं नाही. कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं हेच माहित नसतं. आम्ही नाही का न शिकता जगलो, तसंच आमची मुलं जगतील अशाच समजुतीत त्यांचे पालक. पण हेच चित्र बदलण्यासाठी काही मंडळी मनापासून झटतायेत, नव्हे आपलं सगळं आयुष्य त्यांनी तिथे समर्पित केलंय. असेच एक कुटुंब म्हणजे आमटे परिवार. आता याबद्दल आम्ही काही सांगायला नकोच. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्यापासून सुरु केलेले व्रत प्रकाशकाका, मंदाताई यांच्यासह तुमच्या आमच्या पिढीचे अनिकेतदादा पुढे चालवत आहेत. हर्क्युलसला पृथ्वी तोलताना कमी कष्ट झाले असतील, एवढ्या अडचणी या मंडळी आदिवासी जनतेच्या पुनुरुत्थानासाठी सोसत आहेत. त्यांची ध्येयासक्ती अम���्यादित आहे. त्याच प्रेरणेतून साकार झालेला लोकबिरादरी प्रकल्प. आदिवासी जनतेसाठी दवाखाना, शाळा, वन्य प्राणी अनाथालय असे अनेक लोकोपयोगी उपक्रम या परिवाराच्या पुढाकाराने सुरु केले आहेत.\nत्यातलाच एक म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा. प्रकाशकाका आणि मंदाकाकींची मुलंही याच शाळेत आदिवासी मुलांसोबतच शिकली. या शाळेला दरवर्षी होणारा (रिकरिंग) खर्च म्हणजे शाळेचे युनिफॉर्म्स. प्रत्यक्ष अनिकेत आमटेंचा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पाठवलेला आलेला हा इमेलच त्यांची गरज सांगून देतो.\nइमेल बद्दल आभारी आहे .\nरंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत.\n२ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत.\nआता आपण वेगवेगळे पाठवणे म्हणजे वेगवेगळे रंग आणि मापं, शिवाय थोडे महागही पडणार. म्हणूनच आमच्या ब्लॉगर्स मित्रांनी मिळून एकत्र काही तरी करायचे ठरवले आहे. प्रत्येक वयोगटासाठी २०-२५ जोड याप्रमाणे इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या मुलांसाठी कपडे पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येणार्या खर्चाचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.\nआपल्याला काय करता येईल\nआमच्या प्रामाणिक हेतूबद्दल खात्री असेल तर आपला खारीचा वाटा उचलता येईलच. अर्थातच हिशोबात पूर्णपणे पारदर्शकता असणारच आहे. आपली एकत्रित मदत हेमलकसाला पोचली की सगळा हिशोब ईमेलवर मिळेल. आपली मदतीची इच्छा असेल तर कृपया या लिंकवर जाऊन आपले डिटेल्स भरा.\nआपणांस हवी असेल तर आपण डायरेक्टली त्यांनाही आपली मदत पाठवू शकता. परंतु थेंबाथेंबाने पोचणार्या मदतीपेक्षा तेच थेंब एकत्र करुन किमान घोटभर का होईना आपण मदत पोचवू शकू ना\nटीप: आपण वस्तुरुपाने मदत पाठवत असल्याने आयकरात सवलत मिळेल अशी पावती मिळणे शक्य आहे असे मला वाटत नाही. तसा टॅक्स बेनेफिट हवा असेल तर थेट लोकबिरादरीच्या साईटवर डिटेल्स आहेत तिथे मदत पाठवावी. त्याचाही लोकबिरादरीला फायदाच होईल.\nहेमलकसाच्या लोकबिरादारी प्रकल्पाची अजून काही माहिती आणि फोटो इथे आहेत.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nआपण करा���चं का हे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5534703019585936328&title=Jaguar%20F%20Become%20Superfast&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:47Z", "digest": "sha1:DQTBZR3CPRSRGJXQ53473AQQAFPRPDQO", "length": 9795, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "फोर सिलिंडर पॉवरट्रेनमुळे ‘जॅग्वार एफ’ अधिक कार्यक्षम", "raw_content": "\nफोर सिलिंडर पॉवरट्रेनमुळे ‘जॅग्वार एफ’ अधिक कार्यक्षम\nमुंबई : जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने जॅग्वार एफ टाइपला अत्याधुनिक चार सिलिंडर इंजेनियम पेट्रोल इंजिन लावून जॅग्वार एफच्या क्षमता आणखी विस्तारल्या आहेत.\nपुरस्कारप्राप्त एफ टाइप आता सुरुवातीपासूनच चार सिलिंडर मॉडेलपासून एफ टाइप एसव्हीआर जॅग्वारच्या ताशी ३२२ किलोमीटर मॉडेलपर्यंत विस्तारलेले आहे. २२१ केडब्ल्यूच्या २.०१ टर्बोचार्जड पेट्रोल मोटरच्या या संपूर्ण अॅल्युमिनियम स्पोर्ट्स कारमुळे जॅग्वार स्पोर्ट्स कारला अधिक चपळता, कार्यक्षमता आणि वाजवी किंमत प्राप्त झाली आहे.\nइंजेनियम इंजिनमुळे एकूणच वाहनाच्या वजनात ५२ किलोची घट होणार असून, यातील बहुतांश भाग पुढच्या चाकापाशी आहे. चार सिलेंडर एफ टाइपची चपळता वाढण्याचे ते महत्त्वाचे कारण आहे. चासीच्या योग्य काटेकोर ट्युनिंगमुळे नवीन इंजिन अधिक स्टिअरिंग प्रतिसाद, नियंत्रण आणि चालविण्यास आरामदायी ठरणार आहे. चांगल्याप्रकारे ट्यून केलेले अॅक्टिव्ह एक्झॉस्ट हे सुरुवातीच्या एफ टाइप मॉडेलमध्ये आहेच, तर अधिक चांगला ड्रायव्हिंग अनुभव मिळवण्यासाठी आर-डायनॅमिक मध्ये स्वीचेबल अॅक्टिव्ह एक्झॉस्ट आहेत.\nजॅग्वार लँड रोव्हर इंडिया लिमिटेडचे (जेएलआरआयएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले, ‘एफ टाइपच्या २.०१ इंजिनच्या सादरीकरणाबाबत आम्ही खूपच उत्सुक आहोत. यामुळे आमचा स्पोर्ट्स कार ब्रँड जॅग्वारच्या चाहत्यांना आणि ग्राहकांना अधिक खुला होईल. स्वतःची आगळीवेगळी ड्रायव्हिंग वैशिष्ट्य जपणाऱ्या खऱ्याखुऱ्या एफ टाईप मुळे उत्साही जॅग्वारप्रेमींना अधिक आनंद होईल अशी आम्हाला खात्री आहे.’\nभारतातील जग्वार मालिकेत एक्सई (किंमत ३९.७३ लाख रुपयांपासून पुढे), एक्सएफ (४९.५८ लाख रुपयांपासून पुढे), एफ-पेस (६२.९९ लाख रुपयांपासून पुढे), एक्सजे (११०.३८ लाख रुपयांपासून पुढे) आणि एफ टाइप (९०.९३ लाख रुपयांपासून पुढे) या ���ाड्यांचा समावेश होतो. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत.\nजग्वार वाहने भारतात अहमदाबाद, औरंगाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोइम्बतूर, दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, इंदोर, जयपूर, कोलकाता, कोची, कर्नाल, लखनौ, लुधियाना, मंगलोर, मुंबई, नागपूर, नॉयडा, पुणे, रायपूर, विजयवाडा आणि सुरत अशा २७ अधिकृत आउटलेटसमध्ये उपलब्ध आहेत.\nTags: Jaguar FMumbaiJaguar Land Rover India LtdJLRILRohit Suriजॅग्वार लँड रोव्हर इंडियामुंबईजॅग्वार एफरोहित सुरीजेएलआरआयएलप्रेस रिलीज\n‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-demonetization-mars-district-banks-says-sharad-pawar-48581", "date_download": "2018-08-20T10:53:25Z", "digest": "sha1:QERL62HO7H5O6WA33SAZQNDWY5EN62FA", "length": 11182, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jalgaon News: Demonetization mars district banks, says Sharad Pawar नोटाबंदीने जिल्हा बँका अडचणीत : शरद पवार | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीने जिल्हा बँका अडचणीत : शरद पवार\nसोमवार, 29 मे 2017\nपीककर्ज मिळविण्यात शेतकऱयांना अडचण येत असून, ही अडचण दूर करण्यासाठी जिल्ह्या बॅंकांना मदत करावयास हवी, अशी भूमिका पवार यांनी यावेळी मांडली\nचोपड़ा : नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँका अडचणीत आल्या असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी आज (सोमवार) व्यक्त केले. पीककर्ज मिळविण्यात शेतकऱयांना अडचण येत असून, ही अडचण दूर करण्यासाठी जिल्ह्या बॅंकांना मदत करावयास हवी, अशी भूमिका पवार यांनी यावेळी मांडली.\nयाचबरोबर, यासंदर्भात नाबार्ड व रिझर्व्ह बँकेकडूनही सहाय्य्य मिळावयास हवे, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. पवार हे ज्��ेष्ठ राजकीय नेते अरुणभाई गुजराथी यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलता होते. यावेळी,\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ राजकीय नेते सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दिलीप वळसे, हरिभाऊ बागडे व एकनाथ खडसे आदी नेतेही उपस्थित होते.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mehtapublishinghouse.com/registration.aspx", "date_download": "2018-08-20T10:24:02Z", "digest": "sha1:GGFNZCJSNPBJLTUQ7R5LMK24L4D3OK26", "length": 23140, "nlines": 126, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Customer Registration", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ ��ुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी अ��णारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4693916095820981445&title=Road%20widening&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T10:33:21Z", "digest": "sha1:27JEPH5HCSKCXBT67T7KE2CQNO4LCRPY", "length": 6195, "nlines": 116, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "बिकट वाटेची झाली वहिवाट", "raw_content": "\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nरत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे गावामधील स्मशानभूमीकडे जाणारी वाट अत्यंत अरुंद होती. त्यामुळे अंत्यविधीकरिता जाताना गावकऱ्यांची गैरसोय व्हायची. त्यामुळेच ही वाट रुंद करून मोठा रस्ता करणे आवश्यक होते. त्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक सुधाकर तोडणकर यांनी स्वमालकीची जमीन दिली. त्यामुळे या अरुंद वाटेचे रूपांतर मोठ्या रस्त्यात करण्यात आले. त्यामुळे गा��कऱ्यांची गैरसोय दूर झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. गणेशगुळ्याचे सरपंच संदीप शिंदे, उपसरपंच सुचिता जोशी, प्रज्योत गुळेकर, ग्रामपंचायत सदस्य गौरव फडके, रवी मावळणकर, जितेंद्र भार्गव तोडणकर, जितेंद्र वसंत तोडणकर, बापय तोडणकर यांनी सुधाकर तोडणकर यांचे आभार मानले आहेत.\n‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था मार्लेश्वरची डोंगरलेणी रमणीय रत्नागिरीत पर्यटकांसाठी पर्वणी ‘दी गिफ्ट ट्री’च्या उपक्रमाला १४ पासून सुरुवात ‘दिवाळी स्मरणात राहणारीच असते’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2018-08-20T11:11:12Z", "digest": "sha1:QN62T3EUU6CL6SHXIPIHMHURKDU5LMVA", "length": 47795, "nlines": 114, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "शहर आणि खाद्यसंस्कृती – दिल्ली – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nशहर आणि खाद्यसंस्कृती – दिल्ली\nदिल्लीचा एक जुना फोटो – स्त्रोत विकीपीडिया\nकुतुबमिनार आठवतो हरहमेशा….दिल्ली म्हटलं की आधी कुतुबमिनारच आठवतो हरहमेशा सोनेरी उन्हात झळाळून निघालेला, अलवार धुक्यात गुरफटलेला, म्युरल्स, ग्राफिटीज, पेंटिंग्ज, सुव्हिनिअर पीसेसमधून डोळ्यांत भरणारा किंवा ‘तंत्रा’च्या टी-शर्टसवर, ‘चुंबक’च्या प्रॉडक्ट्सवर मिरवणारा, टुरिस्ट एजन्सीजच्या लोगोवर झळकणारा कुतुबमिनार ‘दिल्ली’ बनून राहतो अनेकांसाठी-जगभरात. प्रतीक सोनेरी उन्हात झळाळून निघालेला, अलवार धुक्यात गुरफटलेला, म्युरल्स, ग्राफिटीज, पेंटिंग्ज, सुव्हिनिअर पीसेसमधून डोळ्यांत भरणारा किंवा ‘तंत्रा’च्या टी-शर्टसवर, ‘चुंबक’च्या प्रॉडक्ट्सवर मिरवणारा, टुरिस्ट एजन्सीजच्या लोगोवर झळकणारा कुतुबमिनार ‘दिल्ली’ बनून राहतो अनेकांसाठी-जगभरात. प्र���ीक\nस्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, लाल किल्ला, जामा मस्जिद ,संसद भवन, नॉर्थ ब्लॉक- साऊथ ब्लॉक, इंडिया गेट-राजपथ, राजघाट-शांतीवन, करोल बाग- चांदणी चौक,पगडी-दाढी-सरदारजी, बटर चिकन-दाल मखनी-छोले-भटुरे-लस्सीवस्सी, शर्मा-वर्मा-ब्रेड पकोडे-जिलबीकचोरी….प्रतीकेच सारी पुनःपुन्हा अनेक प्रतीकांनी सजलेली ‘राजधानी’ दिल्ली भरभरून भेटत राहते आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमांमधून, रचितांमधूनही पण शहराचं काय अनेक प्रतीकांनी सजलेली ‘राजधानी’ दिल्ली भरभरून भेटत राहते आपल्याला वेगवेगळ्या प्रतिमांमधून, रचितांमधूनही पण शहराचं काय कितीही ओळख झाली वाटलं तरी हे महानगर सहजासहजी आवाक्यात येत नाही. प्रसन्न तजेलदार सकाळी, आळसावलेल्या दुपारी, उत्साहाने फुलून आलेल्या संध्याकाळी वा रात्रीही, कडाक्याच्या उन्हात-गोठवून टाकणाऱ्या थंडीत इतिहासात लपेटलेल्या या शहराच्या अंगाखांद्यावर खेळू पाहताना अव्याहत बदलांचे पायठसे तेवढे नजरेवर कोरले जातात. कुठल्याशा अलिप्त क्षणी या स्थित्यंतरांकडे थबकून बघताना बदलांमागून डोकवणारे सातत्य जेव्हा खुणावते तो क्षण मात्र आपला – शहराशी जोडून देणारा.\nआठ वेळा वसवलं गेलेलं शहर हे – किला राय पिठोरा ते नवी दिल्ली व्हाया सिरी, तुघलकाबाद, जहांपनाह, फिरोजाबाद, शाहजहानाबाद- उध्वस्त होताना, पुनःपुन्हा वसतानाही स्थलांतरितांच्या भक्कम खांद्यावर पेललेलं दिसेल-पहिल्यापासून आत्तापर्यंत. स्थलांतरितांनी आकारलेली जीवनशैली,दैनंदिन व्यवहार,कला यांनी दिल्लीच्या सांस्कृतिक विश्वात एक सुंदरसा गोफ विणलेला दिसतो- किनारी बाजारच्या रंगीबेरंगी दुनियेइतकाच देखणा, बहुपेडी. इतिहासाचे बोट धरून जसेजसे हे धागे उलगडत जावेत तसे प्रतिमांमध्ये, प्रतीकांमध्ये गुदमरलेल्या शहरावरचे लेप उडून जाऊ लागतात, शहर बोलू लागतं आपल्याशी. त्याचा तोंडवळा वरवर रंगवला जातो तसा फक्त पंजाबी उरत नाही वा डिफेन्स कॉलनी, खान मार्केट, ग्रेटर कैलाश, साकेत सिलेक्ट सिटीवोकसारख्या अपटाऊन ओसंडत्या ‘मार्केट प्लेसेस’ पुरता मर्यादितही रहात नाही. खूप काही लिहिलं-बोललं गेलेले जामा मस्जिद-माटिया महाल टाळूनही शाहजहानाबादच्या धमन्यांमधून भटकताना, सिव्हील लाईन्सपल्याड तिबेटी निर्वासितांच्या छावण्यांतून निरुद्देश फिरताना, लाजपतनगरच्या सेन्ट्रल मार्केटमा���े दडलेल्या अफगाणी वसाहतींतून वावरताना, अर्जुन नगरमधल्या आफ्रिकन वस्त्यांमधून वा ग्रीन पार्कच्या ईशान्य भारतीयांच्या छोट्या छोट्या सांस्कृतिक बेटांमधून ‘डोळे’ उघडे ठेऊन चालताना किंवा करोल बागेच्या रिगडपुऱ्यामध्ये ‘गलावटी’ करण्यासाठी आलेल्या सांगलीकडच्या मराठी कुटुंबियांशी संवाद साधताना जे शहर दिसतं, ते स्थलांतरितांच शहर असतं – जितं जागतं, घडत राहणारं. स्थलांतरितांची जीवनशैली – विशेषतः आपापला ‘प्रदेश वा देश’ जिथे राहतो तिथे जमेल तसा उभा करण्याची असोशी, नव्या शहरात रुळताना आपले घरगुती मसाले-पाककृती-अन्नसेवनाच्या सवयी टिकवून ठेवताना नवं काही स्वीकारण्याची धडपड एका खाद्यसंस्कृतीला जन्म देऊन जाते. त्या नागरी समाजाच्या आर्थिक-सामाजिक व्यवहारांमध्ये स्थलांतरित समूहाचे जे स्थान आहे, त्याचा जो स्वभाव वा भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत वा धार्मिक-जातीय समीकरणे आहेत त्यावर अर्थातच त्या खाद्यसंस्कृतीचा परीघ – ‘समाजमान्यता’ वा ‘लोकप्रियता’ – अवलंबून असलेली दिसेल.\nबादशहा शाहजहानचा एक किस्सा आवर्जून आठवतो. आयुष्याच्या संध्याकाळी गलितगात्र शाहजहानला त्याच्या मुलाने, औरंगजेबाने जेव्हा आग्र्याच्या किल्ल्यात बंदिस्त केले होते, तेव्हा एक सूट मात्र जरूर दिली होती. स्वतःचा सर्वात आवडता ‘पदार्थ’ निवडण्याची मुभा शाहजहानला होती. तो पदार्थ त्याला रोज मिळू शकणार होता. मात्र अट एकच – जो पदार्थ निवडला जाईल तोच शेवटपर्यंत खावा लागेल, त्यात बदल होणार नाही. असं म्हणतात शाहजहानच्या खानसाम्याने त्याला ‘दाल-खिचडी’ निवडण्याचा सल्ला दिला. कारण तो धुरंधर साधीशी दालखिचडीच रोज वेगवेगळ्या प्रकारे करू शकणार होता मुघलाई खानसाम्याच्या कौशल्याला दाद देणाऱ्या या कथेतील वा दंतकथेतीलही ‘दाल-खिचडी’ मला तरी आजच्या शाहजहानाबादचं रूपक वाटतं. वरकरणी साधं भासणारं रूप, पण रोज उलगडत जाणारं नवं वैशिष्ट्य – आणि हे वैशिष्ट्य बहाल करणारे जनसमूह…स्थानिक, फिरस्ते, स्थलांतरित..वेगवेगळे धर्म, जाती, भाषा, संस्कृती, अभिव्यक्तींचे. या अभिव्यक्ती शाहजहानाबादच्या खाद्यसंस्कृतीमध्ये खूप ठळकपणे उठून दिसतात. त्यातही मुघलाई खाद्यसंस्कृतीचं, इथल्या जामा मस्जिद-माटीया महालमधील ‘लीजंडरी’ करीम वा अल जवाहरकडे मिळणाऱ्या नल्ली निहारी, मटन कोरमा, बिर्याणी-कोफ्ता वा हलीमचं डॉक्युमेंटेशन, अभ्यास वा ‘सेलीब्रेशन’ही वेगवेगळ्या प्रकारे झालं आहे. ही संस्कृती राजाश्रयामुळे बहरत गेलेली आढळेल.\nमात्र राजाश्रयाव्यतिरिक्त शाहजहानाबादमधील स्थलांतरितांनी आकारास आणलेल्या खाद्यसंस्कृतीचे अनेक पदर हवे तसे उलगडले गेलेले आढळत नाहीत. एक जरूर, राजाश्रयाविनाही शाहजहानाबादमधील एकांड्या शिलेदारांच्या कथा, त्यांची उद्योगशीलता, आंत्रप्रीन्युरशिप आणि त्यांनी या शहरामध्ये रुजवलेल्या ‘चवी’ वा ‘पदार्थ’ यांच्या कथा आहेतच. फाळणीनंतर शहरात आलेल्या पंजाबी निर्वासितांपैकी पेशावरहून आलेल्या कुंदनलाल गुजराल या हुनरबाजाने बटर चिकन, तंदुरी चिकन हे पदार्थ कसे विकसित केले आणि दिल्लीच्या खाद्यसंस्कृतीमध्ये कशी भर घातली किंवा शंभरेक वर्षांपूर्वी पतौडी-रेवारीहून आलेल्या कुरेमल मोहनलालने चावडीबाजारातून दिल्लीमध्ये ‘कुल्फी’ कशी रुजवली याच्याही सुरस-रंजक-विश्वास ठेवण्याजोग्या कहाण्या अनेक ठिकाणी ऐकायला-वाचायला मिळतील. करीमपासून कुरेमलपर्यंत, या ‘लीजंडरी कुझीन्स’चे महत्त्व आणि माहात्म्यही मान्य केले तरी खाद्यसंस्कृती म्हणून घेणं मला महत्त्वाचं वाटतं. समूहांच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा झाल्यास शाहजहानाबादची स्थापना हा एक महत्त्वाचा संदर्भबिंदू मानावा लागेल.\nकुरेमलची स्टफ्ड फ्रुट कुल्फी\nशाहजहानसोबत दिल्लीमध्ये प्रवेशलेले बनिया उत्तरमोघलाईच्या काळात मुघल बादशहाचे, सरदारांचे ‘सावकार’ म्हणूनही काम करत असत. शहराच्या अर्थकारणावर, सामाजिक-सांस्कृतिक व्यवहारांवर त्यांचा एक प्रभाव पसरत गेला. त्यांची ‘शुद्ध शाकाहारी’ खाद्यसंस्कृती शाहजहानाबादमध्ये रुजत गेली. बनियांच्या स्वयंपाकघरातून बाहेर येऊन हलवायाच्या ठेल्यावर विराजमान झालेले मोजकेच पदार्थ आजही चांदणी चौकाच्या आसपास बनिया-बहुल ‘कटरा नील’, ‘कुचा महाजनी’, ‘कुचा पातीराम’, ‘सीताराम बाजार’ येथे आपला आब आणि लोकप्रियता राखून आहेत. परंपरागत नक्षी मिरवणाऱ्या भव्य हवेल्या, मिठाई-नमकीन विकणारे परंपरागत हलवाई आणि केवळ २-३ पदार्थांमधील वैविध्याने सकाळच्या नाश्त्याला दिलेले ‘चवदार’ वळण ही बनियांची थोर देणगी. आग्र्याच्या फतेहपूर, बुलंदशहर, भिंड, मोरेना किंवा आजचा मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश जिथे एकत्र येतो त्या भागात जी पारंपरिक पिकं घेतली जातात त्यांत तृणधान्य महत्त्वाची. साहजिकच बनियांच्या स्वयंपाकघरात आणि भटारखान्यातही कडधान्यांचे प्रस्थ फार.. त्यातही आग्रा भागातील बनियांमध्ये उडदाचा वापर सढळहस्ते. उडदाची डाळ वाटून, त्यात घरगुती मसाले घालून–परतून मात्र कांदा-लसूण सोवळेपणाने टाळून जे वाटण करतात ते भरून केलेल्या पुऱ्या, कचोऱ्या आणि सोबत ‘आलू-सब्जी’ यातील वैविध्य पाहण्यासाठी बेडमी-आलू वा खस्ता कचोरीचे प्रकार खाऊन पाहावेत. बेडमी-पुरी, नागौरी-हलवा, कचालू आणि जिलेबीच्या चुलतघराण्यातील इमरती/झांगरी हा कमाल लोकप्रिय नाश्ता…सकाळी सकाळीच मिळणारा. दुपारी-संध्याकाळी वा रात्री बेडमी, नागौरी तळणारा हलवाई सापडणे महामुश्कील. दिवसभरासाठी ‘खस्ता’ म्हणजेच सुंदर पापुद्रे सुटलेल्या खुसखुशीत कचोऱ्या आणि कधी मटार वा उडीद मसाल्याचं सारण भरलेल्या भरवा कचोऱ्या, आलू सब्जी असतेच. बेडमी पुरी उडदाचे सारण भरून करतात, गव्हाच्या आट्यापासून तर नागौरी पुरी मात्र मैद्यापासून बनवतात. बटाटा-टोमाटो आणि कधी भोपळा घालून केलेली सरसरीत स्वादिष्ट ‘आलू-सब्जी’ बेडमी वा नागोरीसोबत सुखाने नांदते. मात्र सुजीहलवा नागोरी पुरीची चव अधिक वाढवतो. कैरी-लिंबू-मिरची आणि गाजर यांचं स्वादिष्ट लोणचं ‘कचालू’ या नावाने सोबत येतंच; मात्र कचालू तयार करणे हे अधिक कौशल्याचं मानलं जातं. ऊठसुठ हरेक ठिकाणी बेडमी-आलू मिळेलही, पण कचालू मात्र मोजक्याच ठिकाणी मिळू शकतो.\nबेडमी पुरी आणि कचालू\nसुजीहलव्याला मात देणारा मुंग-दाल हलवा हा नागौरी पुरीसोबत खायची पद्धत आहे; मात्र जाता-येता तयार होऊ शकणाऱ्या सुजीहलव्यापेक्षा अतिशय निगुतीने, कौशल्याने तयार करावा लागणारा मुंग-दाल हलवा अनेक हलवाई ठेवतातच असं नाही. तसं पाहिलं तर भौगोलिकदृष्ट्या –सांस्कृतिकदृष्ट्या नागौरी पुरी मुंगदाल हलव्यासाठीच बनवली गेली असावी असे दिसते. ईशान्य राजस्थानमधील शेखावती भागात – चुरू, झुनझुन, नागौर या लगतच्या जिल्ह्यांमध्ये- या पदार्थांचा बोलबाला आढळतो. तिथला लालसर, खमंग भाजलेला आणि बाहेर न ठिबकताही अंगात अस्सल देसी घी मुरवून घेतलेला मुंगदाल हलवा मारवाडी व्यापार्यांनी दिल्लीमध्ये आणला. कुचा महाजनीसारख्या व्यापारी केंद्रातून पंडित दीनदयाळ हलवाई यांनी मुंगदाल हलवा शाहजहानाबादमध्ये रुजवला. त्यांनी विकसित केलेली चव चार पिढ्यांनंतरही टिकून आहे. आज पंजाबबाहेरील ‘पंजाबी’ लग्नांमध्ये एक अविभाज्य घटक बनलेल्या या हलव्याचं ‘Braing’ मात्र पंजाबी हिंदूंनी-सरदारजींनी केलेलं आढळेल.\nगोड पदार्थांचंच म्हटलं तर बनिया हलवायांची आणि एका खासियतीचा उल्लेख अटळ आहे. इमरती किंवा झांगरी पर्शियातून आलेल्या ‘झुलेबिया’ भारतीय जिभेवर ज्या ‘जिलेबीचा’ अवतार घेऊन रुळल्या त्या प्रेरणेतून तयार झालेल्या इमरतीचा उगम मात्र खास ‘फतेहपुर सिक्री’मधील मुघल मुदपाकखान्यातील आहे. बादशाह अकबराचा मुलगा जहांगीर गोड खाण्याचा मोठा शौकीन; मात्र त्याला गोडातही रुचिपालट हवा असे. माव्याच्या व दुधाच्या पारंपरिक मिठायांना नकार देणाऱ्या जहांगिराचे मन राखण्यासाठी जिलेबीवर जे प्रयोग सुरु झाले, त्यातून इमरतीचा जन्म झाला. शाही अदबीने त्याला ‘जहांगिरी’ मिठाई म्हटले जाऊ लागले आणि झांगरी हा त्याचा अपभ्रंश चांगलाच रुळला. आग्रा प्रदेशातील उडद डाळीचा आग्रह इमरती/झांगरीमध्येही पुरेपूर उमटलेला आढळतो. जिलेबी मैद्यापासून तयार होते तर इमरती उडदाच्या पिठापासून. चार कडी पाडून जिलेबीला रुप दिलं जातं, पण इमरतीमध्ये मात्र त्या कड्यावरही कमावलेल्या हाताने ‘स्पायरल’ उमटवले जातात. पुढे शाहजहानच्या काळात ‘इमरती’ दिल्लीत प्रवेशली खरी, मात्र त्याचा प्रसार मात्र बनिया हलवायांनी केला. आग्र्याची इमरती आज पुराण्या दिल्लीची ओळख बनली आहे.\nइमरती उडदाच्या पिठापासून करतात\nखानदानी तेहजीब जपणाऱ्या जर्जर वास्तुशिल्पांच्या सावलीत सीताराम बाजारच्या अरुंद गल्ल्या पायाखाली घालताना आपण बनिया हलवायांच्या दुकानांसमोर वा भटारखान्यासमोर येत राहतो. चार-चार पाच-पाच पिढ्या या व्यवसायात मुरलेले ‘राम-स्वरूप हलवाई’ ‘श्याम स्वीट्स-मटर कचौडीवाले’, ‘नेमीचंद’ पुरीवाले, शिव मिठाईवाले असतील वा कमल कचौडी, जंगबहादूर कचौडीवाले असे तुलनेने नवखे, दोनएक पिढ्या जुने व्यावसायिक असतील, बनिया खाद्यसंस्कृतीचा एक हिस्सा शाहजहानाबादपासून ‘पुराण्या दिल्ली’मध्ये रुजवण्याचे श्रेय निःसंशय त्यांचे आहे. एखाद्या हवेलीच्या कट्ट्यावर बसून बेडमी-आलूचा किंवा हिंग-खस्ता कचोरीचा स्वाद जिभेवर घोळवताना अनेक धागे जुळून येतात. मुंबईचा प्रसिद्ध ‘पंचम पुरीवाला’ आग्र्याचा असल्याची जाण��व होते. त्याच्या खास शिफारसीवरून चाखलेली ‘मसाला पुरी’ प्रत्यक्षात ‘बेडमी’ पुरी असल्याचा साक्षात्कार होतो. एखादी तरल तार हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्याशीही जुळून येते…. त्यांच्या श्रेष्ठ कथांपैकी एक कथा –‘बुढी काकी’मधील उतारे डोळ्यांदेखत जिवंत होताना दिसतात.\n“बूढ़ी काकी की कल्पना में पूड़ियों की तस्वीर नाचने लगी खूब लाल – लाल, फूली – फूली, नरम – नरम होंगी खूब लाल – लाल, फूली – फूली, नरम – नरम होंगी रूपा ने भलीभांति मोयन दिया होगा रूपा ने भलीभांति मोयन दिया होगा कचौरियों में अजवाइन और इलायची की महक आ रही होगी कचौरियों में अजवाइन और इलायची की महक आ रही होगी एक पूरी मिलती तो ज़रा हाथ में लेकर देखती एक पूरी मिलती तो ज़रा हाथ में लेकर देखती क्यों न चलकर कढ़ाह से सामने ही बैठूं क्यों न चलकर कढ़ाह से सामने ही बैठूं पूड़ियां छन – छन कर तैरती होंगी पूड़ियां छन – छन कर तैरती होंगी कढ़ाह से गरम गरम निकल कर थाल में रखी जाती होंगी कढ़ाह से गरम गरम निकल कर थाल में रखी जाती होंगी… उन्होंने मन में तरह – तरह के मन्सूबे बांधे — पहले तरकारी से पूड़ियां खाऊंगी, फिर दही शक्कर से; कचौरियां रायते के साथ मज़ेदार मालूम होंगी… उन्होंने मन में तरह – तरह के मन्सूबे बांधे — पहले तरकारी से पूड़ियां खाऊंगी, फिर दही शक्कर से; कचौरियां रायते के साथ मज़ेदार मालूम होंगी चाहे कोई बुरा माने चाहे भला, मैं तो मांग – मांग कर खाऊंगी चाहे कोई बुरा माने चाहे भला, मैं तो मांग – मांग कर खाऊंगी “ …बुढी काकीच्या, लाडलीच्या, पश्चातापदग्ध रूपाच्या आठवणीने डोळ्यांसमोर धुकं दाटून येतं, तोवर उत्तरेकडील सांस्कृतिक-सामाजिक विश्वात मानाचे स्थान मिळवलेल्या पुरी-सब्जीच्या सीताराम बाजारातील अस्सल अवताराने अनेक वर्तुळं जोडून आणलेली असतात.\nकधी कधी मोठी गंमत वाटते… फाळणीनंतर आलेल्या पंजाबी कुटुंबांनी छोले-कुलचे, छोले भटुरे दिल्लीतल्या रस्त्यांवर रुजवले तरी सीताराम बाजारात मात्र आजही नावारूपाला आलेला छोले-कुलचेवाला सापडणे मुश्कील. तिथे राज्य चालते ते बेडमी-आलू, नागौरी-हलवा यांचेच…. खरं पाहता ‘सीताराम बाजार’ हा बनिया समाजापेक्षाही काश्मिरी पंडितांचा बालेकिल्ला. काश्मिरातील धार्मिक अत्याचाराला कंटाळून परागंदा झालेल्या अनेक काश्मिरी पंडितांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून दिल्लीला आपलेले केले. कौल, अटल, हक्सर, गंजू, झुत्शी आणि अशा कित्येकांनी सीताराम बाजारात केवळ हवेल्या नाही उभारल्या, तर ‘कर्मठ काश्मिरी ब्राह्मणी संस्कृती’ जोपासली. ‘गली कश्मिरीया’ आजही याची साक्ष देते, कमला नेहरूंचे माहेर असणारी ‘हक्सर हवेली’ – जिथे त्यांचा पंडित नेहरुंशी विवाह झाला – ती तर आत्ता आत्तापर्यंत उभी होती. मात्र ना येथे कधी ‘कश्मिरी खाद्यसंस्कृती’ रुजलेली आढळली ना त्याचे काही अवशेष उरले.\nफाळणीनंतर अक्षरशः देशोधडीला लागलेल्या पंजाबी वर्गाने दिल्लीमध्ये केवळ शून्यातून सुरुवात करूनही आपल्या खाद्यसंस्कृतीद्वारे एक प्रबळ ‘आयडेंटीटी’ निर्माण केली. बनिया समाजाने आग्र्याच्या स्वयंपाकघरांतील ‘चव’ दिल्लीत रुजवली. पण किमान दीडएकशे वर्षं मोठ्या संख्येने सीताराम बाजारात राहिलेले काश्मिरी कुटुंबीय मात्र इथे आपली खाद्यसंस्कृती का रुजवू शकले नसावेत, हा प्रश्न सतावत राहतोच… इथल्या काश्मिरींनी अंगिकारलेल्या जीवनशैलीमध्ये त्याचे उत्तर असावे का स्थलांतरित काश्मिरींची आत्मकथने किंवा त्यांच्याबद्दलचे अभ्यास दर्शवतात त्याप्रमाणे जन्मभूमी सोडून आल्यानंतरही बराच काळ या पंडितांना आपले ‘ब्राह्मण्य’ मात्र सोडता आले नाही. स्वयंपाकाच्या पद्धती, अन्न वाढण्याच्या-सेवन करण्याच्या चालीरिती यांवर ‘सोवळे-ओवळे’ पाळण्याचा प्रचंड पगडा राहिला. ‘अन्य’ लोकांकडून अन्न ‘शिजवून घेतल्यामुळे’ वा ‘स्वीकारल्या’मुळे ते दूषित होते, या समजुतीचा भयंकर पगडा सुरुवातीपासूनच काश्मिरी पंडितांवर असल्यामुळे ते समाजात भरभरून वावरले तरी ‘मिसळले’ मात्र नाहीत. एका आत्ममग्न पोकळीत त्यांचे स्वतःला आश्वस्त करणारे जीवन सुरू राहिले. गंमत( स्थलांतरित काश्मिरींची आत्मकथने किंवा त्यांच्याबद्दलचे अभ्यास दर्शवतात त्याप्रमाणे जन्मभूमी सोडून आल्यानंतरही बराच काळ या पंडितांना आपले ‘ब्राह्मण्य’ मात्र सोडता आले नाही. स्वयंपाकाच्या पद्धती, अन्न वाढण्याच्या-सेवन करण्याच्या चालीरिती यांवर ‘सोवळे-ओवळे’ पाळण्याचा प्रचंड पगडा राहिला. ‘अन्य’ लोकांकडून अन्न ‘शिजवून घेतल्यामुळे’ वा ‘स्वीकारल्या’मुळे ते दूषित होते, या समजुतीचा भयंकर पगडा सुरुवातीपासूनच काश्मिरी पंडितांवर असल्यामुळे ते समाजात भरभरून वावरले तरी ‘मिसळले’ मात्र नाहीत. एका आत्ममग्न पोकळीत त्यांचे स्वतःला आश्वस्त करणारे जीवन सुरू राहिले. गंमत() हीच की बदलत्या ‘Aspirations’ मुळे सीताराम बाजारातील अनेक बनिया आज अन्यत्र स्थलांतरित झाले असले तरी आपली खाद्यसंस्कृती समस्त खाद्यप्रेमींसाठी मागे ठेवून गेले आहेत मात्र हाच सीताराम बाजार काश्मिरी पंडितांचा एकेकाळचा बालेकिल्ला होता, यावर विश्वास बसणेही अवघड झाले आहे. आज जाणिवेत दिसत नसली तरी आपल्या नेणिवेत रुजलेली ‘जात’ आणि त्यावर आधारलेले आडाखे एखाद्या भागाचा सांस्कृतिक चेहरामोहरा कसा ठरवते याचं चपखल उदाहरण वाटतं मला हे \nसीताराम बाजार जिथे सुरू होतो, त्या हौज काझी चौकातच चावडी बाजार मेट्रो स्टेशन आहे. लाल कुआ बाजारकडे जाणारा रस्ता आणि जामा मशिदीकडे जाणारा रस्ता जिथे छेदतात, तिथेच अशोक चाट भांडार आहे. तोबा लोकप्रिय मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून तिथे नेमाने एक मोमो विक्रेता दिसू लागला आहे. त्याचे ‘लॉयल’ गिऱ्हाईकही आहेत. चांदणी चौक मेट्रोस्टेशनपाशी वा दरियागंज-सदरबाजारमध्ये सायकल रिक्षावाल्यांच्या stand जवळ कचौरी-सामोसे मिळता मिळता त्याच्या आसपास ‘लिट्टीsssचोखाssएए’ अशी हाळी ऐकू येऊ लागली आहे. बाकी दिल्ली पादाक्रांत करून सीताराम बझारच्या वा पुराण्या दिल्लीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले हे बदलाचे वारे मला अतिशय स्वागतार्ह वाटते. या महानगरीतील नव्या स्थलांतरितांनी आपल्यासोबत आणलेल्या खाद्यसंस्कृतीची ही बीजं एका सातत्यपूर्ण बदलाचीच ग्वाही देतात हे तर आहेच, पण हे बदल घडून येण्यासाठी, रुजण्यासाठी जो अवकाश लागतो तो मोकळा अवकाश एक महानगरच देऊ शकतं, हे त्याहूनही खरं आहे.\n५० च्या दशकात दलाई लामांसोबत तिबेट सोडून भारतात आलेल्या आश्रयार्थी तिबेटींनी सिव्हील लाईन्स – मजनू का टिला परिसरात उभारलेले ‘न्यू तिबेटीयन कॅम्प’, ‘ओल्ड तिबेटीयन कॅम्प’ उभारले, प्रति-तिबेट उभं करण्याचा प्रयत्न केला. तिथल्या छोट्या छोट्या रेस्तौरांनी दिल्लीमध्ये रुजवलेले ‘मोमोज’ व ‘तिबेटी क्युझिन’ ही कहाणी एका संघर्षाची, आत्मसन्मानाचीही आहे, तर बदलतं महानगर स्थलांतरितांना खेचून कसं घेतं, आपल्यात सामावून कसं घेतं याची कहाणी ‘लिट्टीचोखा’चं सार्वत्रीकरण सांगून जातं. लिट्टीचोखा बिहारचा…सत्तूच्या पिठात मिर्चमसाला घालून, मळून जे गोळे करतात ते निखाऱ्यावर भाजून काढले कि लिट्टी तयार. खर��ूस भाजलेल्या वांग्याचं, कांदा-टोमाटो आणि तेज मिरच्या घालून केलेलं सरसरीत भरीत चोखा म्हणून समोर येतं. बिहारच्या घराघरांतून बनणारा हा पदार्थ बिहारी श्रमजीवींची एक ओळख बनून राहिला आहे. स्थलांतरित बिहारी मजूर आणि दिल्ली यांचं नातं तसं बरंच जुनं आहे. कुशल वा अर्धकुशल नाका कामगार, अतिशय कमी मजुरीत जिथे मोठी प्रोजेक्ट्स राबवली जातात तिथे अंगमेहनतीचं काम करणारा रोजंदार म्हणून बिहारी मजूर राबतो. दिल्लीतील बहुतांशी सायकलरिक्षा चालक बिहारमधून येतात. त्यांच्या अत्यल्प मजुरीमध्येही परवडू शकणारे खाण्या-पिण्याचे जे पर्याय उपलब्ध आहेत, त्यात छोले-कुलचे, सामोसेब्रेड पकोडे यांसोबत लिट्टी-चोखा एक समर्थ पर्याय म्हणून उभा राहिला आहे. ‘आपल्या प्रदेशातील’ खाणं ‘परक्या’ मुलखात झगडण्याचं जे बळ देऊन जातं तो भावनिक-मानसिक अवकाश कसा निर्माण होतो याचं निदर्शक आहे हे लिट्टी-चोख्याचं सार्वत्रिकरण \nपंजाबी, बंगाली, बिहारी, तिबेटी, आफ्रिकी, अफगाणी, मराठी आणि असे कित्येक मानवी समूह एखाद्या महानगराच्या पोटात जेव्हा विरघळून जात असतात, तेव्हा त्याकडे बघण्याचा एक अदृश्य झरोका त्यांची त्यांची खाद्यसंस्कृती आपल्याला उपलब्ध करून देत राहतो हे नक्की. हा झरोका दृश्यमान होण्यासाठी प्रतीके निर्माण करतात. ते सापळे सावधपणे टाळायची खोटी असते फक्त, इतकंच\nमुळात कॉम्प्युटर इंजीनियर असलो तरी सामाजिक प्रश्नांकडे अधिक ओढा असल्यामुळे भारतातील नामांकित अशा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून ‘अर्बन पॉलिसी & गव्हर्नंस’ मध्ये एम.एस्सी संपादित. शहरांच्या प्रश्नांवर, शहरीकरणावर सातत्याने action oriented research work केले आहे. अर्बन डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर म्हणून हॅबिटॅट लॅब इंडिया या थिंक टंक सोबत सध्या काम सुरू आहे.\nस्थलांतरित समूहाने आकारलेली शहरे अथवा शहरातील माणूस समजून घेणे हा विशेष अगत्याचा विषय.\nसर्व फोटो – मयूरेश भडसावळे दिल्ली श्वेत श्यामल छायाचित्र – विकीपीडिया व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post चिनी शाकाहारी पाहुणचार\nNext Post एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\nबहार��ार वर्णन. नुसतं खाण्याचं नाही तर शहराचंही. तुझा सामाजिक अभ्यासाचा चष्मा लावूनच हे वाचलं गेलं.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-20T11:17:02Z", "digest": "sha1:C6C5RWB6EWC23P2BSGLTWPQGYLW27QKQ", "length": 15365, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "योगी आदित्यनाथ यांनी घेतली संजूबाबाची भेट! - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh योगी आदित्यनाथ यांनी घेतली संजूबाबाची भेट\nयोगी आदित्यनाथ यांनी घेतली संजूबाबाची भेट\nउत्तर प्रदेश, दि. ९ (पीस���बी) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांची भेट घेतली आहे. भाजपच्या ‘जनसंपर्क अभियाना’अंतर्गत ही भेट घेण्यात आली असून यावेळी आदित्यनाथ यांनी संजय दत्त यांना सरकारच्या कामकाजाची यादी सोपवली.\nयोगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी संजूबाबाने उत्तरप्रदेशातील एक गाव दत्तक घेण्याची इच्छा आदित्यनाथ यांच्याकडे व्यक्त केली. ‘चिलबिला’ असे या गावाचे नाव असून ते उत्तर प्रदेशातील जौनपूर रोड येथे वसलेले आहे. संजूबाबाची आई नर्गिस दत्त यांचे वडिलोपार्जित घर ‘चिलबिला’ मध्ये असल्याचे समजते.\n‘उत्तर प्रदेश सरकारच्या धोरणाने मी खूप प्रभावित आहे आणि ऑक्टोबरमध्ये माझ्या दुसऱ्या चित्रपटाचे शूटींग मी येथेच सुरू करणार आहे.’ असे संजूबाबाने सांगितले. सध्या त्याच्या ‘प्रस्थानम’ या चित्रपटाचे शूटींग लखनऊ व त्याच्या जवळपासच्या भागात सुरू आहे.\nPrevious articleमनुष्याची हत्या करेल असे कोणतेही तंत्र विकसित करणार नाही – गुगल\nNext articleराज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपचे व्यंगचित्रातून प्रत्युत्तर\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nऔरंगाबादमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन यांच्या समर्थकांनी भाजप नेत्याची गाडी फोडली; ड्रायवरलाही...\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...\nपुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी\nपिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाच्या कामकाजाला पूर्ण क्षमतेने सुरूवात…पहा पीसीबी लाइव्��\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘देशात हिंदू तालिबानने बाबरी मशीद पाडली’; सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील धवन...\nतिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत पास होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2018-08-20T10:57:23Z", "digest": "sha1:FMSWPSJWWI3IOPQJBVHP6IHSSTAPKCRX", "length": 28530, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विठ्ठल रामजी शिंदे - विकिपीडिया", "raw_content": "\nविठ्ठल रामजी शिंदे ऊर्फ महर्षी शिंदे ( जमखिंडी, २३ एप्रिल, इ.स. १८७३ - २ जानेवारी, इ.स. १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते.\n६ वि.रा. शिंदे यांची चरित्रे\nशिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. १८ ऒक्य़ोबर, इ.स. १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘'डिप्रेस्ड क्लास मिशन’' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली.\nशिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडात रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.\nपहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे.\nवि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसर्या खंडात महर्षी शिंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, 'माझ्या आठवणी व अनुभव' हे पावणे ४०० पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत.\n'माझ्या आठवणी व अनुभव' नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मसमाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पर्शी आहेत. आपल्या वाड्यात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगतात. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत.\nइंग्लंडमधील रोजनिशीत त्यांनी प्रथम त्यांच्या बोटीवरील प्रवासाबद्दल लिहिले आहे. तौलनिक धर्माचे अध्ययन करण्यासाठी ते ऑक्सफर्डला आले होते. ते पॅरिसला गेले व तेथील इमारतींचे कलासौंदर्य पाहून याबाबत फ्रेंचांची ग्रीकांशीच तुलना होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्य व सुधारणा यांचा मिलाफ या राष्ट्रात झाला आहे, असे त्यांस वाटले.\nब्राह्मसमाजास शंभर वर्षं झाली, त्यानिमित्ताने शिंदे यांनी पश्चिम बंगालची सफर केली. तेव्हा ते ब्राह्म उपासना चालवणाऱ्या रवींद्रनाथांचे भेटले. 'रवींद्रनाथांचा आवाज अलगुजासारखा कोमल व हृदयप्रवेशी होता. आणि त्या उपासनेत त्यांनी लोकाग्रहाखातर छोटे सुंदर पदही म्हटले असे त्यांनी म्हटले आहे.\nत्यानंतर शिंदे पूर्व बंगालमध्ये गेले. तेथे त्यांनी वेगवेगळ्या शहरांत व गावांत ब्राह्म धर्मावर भाषणे दिली.\nवि.रा.शिंदे यांनी इ.स. १९२० ते २६ या काळात शेतकरी चळवळ उभी केली. पण सरकारने तुकडे बंदीचे बिल मागे घेताच चळवळीत वाद सुरू झाले, आणि चळवळ थांबली.\nवि.रा. शिंदे यांची चरित्रे[संपादन]\nएक उपेक्षित महात्मा : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (प्रा.डॉ. एन.डी. पाटील)\nएक उपेक्षित महामानव : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (बा.ग. पवार)\nदलितांचे कैवारी विठ्ठल रामजी शिंदे (डॉ. लीला दीक्षित)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (संपादक - रा.ना. चव्हाण) (२ भाग)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य (गो.मा. पवार)\nमहाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला संच : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (सुहास कुलकर्णी)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या राजकीय व सामाजिक चळवळी (तानाजी ठोंबरे)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे : व्यक्ती आणि विचार (प्रा डॉ. भि.ना. दहातोंडे)\nमहाराष्ट्रातील समाजसुधारक ���हर्षी विठ्ठल रामजी शिंदे (डॉ. नीला पांढरे)\n\"महर्षि विठ्ठल रामजी शिंदे : समग्र साहित्य\". यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई. २५-११-२०१७ रोजी पाहिले.\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न ·\nसंत तुकाराम · शहाजी भोसले · जिजाबाई · छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे · नानासाहेब पेशवे · बाळ गंगाधर टिळक · शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल · विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन् एम् वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · अभिनव कला महाविद्यालय · आबासाहेब गरवारे महाविद्यालय · आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज · ��ेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी · तळजाई · वाघजाई · येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी · मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर · वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध · लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nइ.स. १८७३ मधील जन्म\nइ.स. १९४४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१८ र���जी १९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/cartoonist-chandi-lahiri-1620316/", "date_download": "2018-08-20T11:32:48Z", "digest": "sha1:G7KPE2WS5T5TFMIDUHHC6PDANGPDN25R", "length": 14624, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cartoonist Chandi Lahiri | चंडी लाहिरी | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nसाधेपणा व सोपेपणा ही त्यांच्या व्यंगचित्राची खास वैशिष्टय़े होती.\nव्यंगचित्रकला ही समाजाचा आरसा असते, त्यात टिप्पणी तर महत्त्वाची असतेच, पण त्यातील पात्रेही तितकीच महत्त्वाची ठरत असतात. त्यातून सामाजिक व राजकीय जीवनावर परखड भाष्य अगदी योग्य पद्धतीने केले जाते. ही सर्व वैशिष्टय़े ज्यांच्या व्यंगचित्रात होती ते पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध व्यंगचित्रकार चंडी लाहिरी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी ५० वर्षे व्यंगचित्रकार म्हणून काम केले. त्यांच्या निधनाने प. बंगालमधील व्यंगचित्र इतिहासाचा एक अध्याय संपला आहे. साधेपणा व सोपेपणा ही त्यांच्या व्यंगचित्राची खास वैशिष्टय़े होती. त्यांच्या विनोदबुद्धीची धार तीक्ष्ण होती, पण त्यामुळे कधी कुणी दुखावले गेले नाही. त्यांचा जन्म नडिया जिल्ह्य़ात नबद्वीप येथे १३ मार्च १९३१ रोजी झाला. किशोरवयातच १९४२ साल उगवल्याने ते राजकीय चळवळीत सहभागी होते. पत्रकारितेत त्यांची सुरुवात १९५२ मध्ये दैनिक ‘लोकसेवक’ या बंगाली वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून झाली. पण नंतर ते १९६१ मध्ये व्यंगचित्रकलेकडे वळले. त्यानंतर ते ‘आनंदबझार पत्रिका’ समूहात काम करू लागले. तेथे व अन्यत्र त्यांनी अर्धशतकभर व्यंगचित्रे सादर केली. त्यांची राजकीय व्यंगचित्रे ही नेहमीच चर्चेचा विषय ठरत. दिवंगत मुख्यमंत्री ज्योती बसू आणि त्यानंतरचे बुद्धदेव भट्टाचार्य ही त्यांची ‘गिऱ्हाईके’; आणि या नेत्यांनाही चंडीदांचे अप्रूप\nभारताच्या राजकीय इतिहासाचे व स्वातंत्र्यलढय़ाचे सखोल ज्ञान त्यांना होते, ते त्यांच्या व्यंगचित्रातून जाणवत असे. कारकीर्दीच्या आरंभीच ट्राम अपघातात त्यांचा एक हात गेला होता तरी त्यावर मात करून ते जीवनात यशस्वी झाले. मिश्के, नेंगटी, बिदेशीदर चोखे बांगला, चंडीर चंडीपथ, बांगलार कार्टून इतिहास ही त्यांची बंगाली, तर ‘चंडी लुक्स अराउंड’ व ‘सिन्स फ्रीडम’ ही इंग्रजी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कोलकाता दूरदर्शन केंद्रासाठी सचेतपटकार (अॅनिमेटर) म्हणूनही त्यांनी मोठे काम केले. तसेच रुद्रप्रसाद सेनगुप्ता यांच्या ऑबिराटो चेनामुख या मालिकेत त्यांनी रंगीत व्यंगचित्रांचे अॅनिमेशन केले होते.\nसंवेदनशील मनाच्या चंडीदांनी बाल कर्करोग रुग्णालयासाठी मोफत व्यंगचित्रे काढून दिली होती. बंगाल व कोलकाता या दोन विषयांवर त्यांना व्यंगचित्र मालिका काढायची होती. त्यांनी ती तयारही करून दिली, पण ती पुस्तकरूपात येणे राहिले. जिराफ, नेंगटी (उंदीर), मिके (मांजर) या व्यंगचित्रातील प्राण्यांवर बेतलेल्या व्यक्तिरेखांतून त्यांनी मुलांना प्राण्यांप्रती संवेदनशीलता दिली. चंडीदा नेहमीच दुसऱ्यासाठी जगले. ‘हा अखेरचा आजार’ असे वाटत असताना त्यांनी, पत्नी तपती यांना रामकृष्ण मिशनच्या अनाथालयास दोन हजार रुपये देण्यास सांगितले आणि सरकारी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत प��होचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4863742465950655855&title=Kirtan%20Sumananjali%20(Dvitiya%20Pushpa)&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-08-20T10:33:33Z", "digest": "sha1:V73RQJCXHM476YGRUNBZCWSPM7JAIEM2", "length": 6686, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कीर्तन सुमनांजली (द्वितीय पुष्प)", "raw_content": "\nकीर्तन सुमनांजली (द्वितीय पुष्प)\nकीर्तन परंपरेला पुढे नेणारे आणि सर्वसामान्यांपर्यंत हा ठेवा पोहोचविणारे सुमन राधाकृष्ण चौधरी यांनी केलेले हे लेखन आहे. कीर्तनांमधून सामाजिक प्रबोधन होते. लोकांना नैतिकतेचे धडे मिळतात. सुमन यांनी संतांचे हे आणि असे विचार पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकात गुरुमहिमा या विषयावर पहिले संस्कृत कीर्तन आहे. अन्य कीर्तने मराठीत आहेत. नारदीय कीर्तनपरंपरेला धरून हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे यात पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग आहेत.\nत्यांनी पूर्वरंगात निरूपणासाठी तुकाराम, रामदास, स्वरूपानंद या संतांचे अभंग निवडले आहेत. उत्तररंगात उपनिषदे, पुराण, महाभारत, रामायण व भागवत यामधील आख्याने आहेत. आख्यानात नेमके संवाद आले आहेत. केकावली, श्रीहरिपाठ, ज्ञानेश्वरी, गीता, सकलसंतगाथा, पंडित काव्य, संतकाव्य यांचा सुमन यांनी केलेला अभ्यास या पुस्तकातून दिसतो.\nप्रकाशक : डॉ. राधाकृष्ण ल. चौधरी\nकिंमत : २८० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nश्रीपाद वल्लभ श्री गुरुलीलामृत दत्त अनुभूती विसावा प्रेमिकगुरू\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2018-08-20T11:18:16Z", "digest": "sha1:DDXWQQNEICIJTOB6LZQ5VWM5IDABOHPB", "length": 16396, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "गणित चुकल्याने दुसरीतील विद्यार्थ्याच्या तोंडात छडी कोंबली; रूबी हॉस्पिटमध्ये उपचार सुरू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Pune गणित चुकल्याने दुसरीतील विद्यार्थ्याच्या तोंडात छडी कोंबली; रूबी हॉस्पिटमध्ये उपचार सुरू\nगणित चुकल्याने दुसरीतील विद्यार्थ्याच्या तोंडात छडी कोंबली; रूबी हॉस्पिटमध्ये उपचार सुरू\nगणित चुकल्यामुळे गुरुजीने दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.१०) अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळवाडी गावात घडला. विद्यार्थ्याच्या घशाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.\nरोहन दत्तात्रय जंजिरे (वय ८) असे ज��मी विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याची आई सुनिता दत्तात्रय जंजिरे (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक चंद्रकांत सोपान शिंदे (रा.राशीन, ता.कर्जत, अहमदनगर) यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, रोहन सकाळी ७ वाजता पिंपळवाडीतील शाळेत गेला होता. दुपारी त्याचे आजोबा त्याला शाळेतून आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याचा तोंडातून रक्त येत आसल्याचे त्यांना दिसले. याबाबत त्यांनी शाळेत चौकशी केली असता गणित चुकल्यामुळे गुरूजींनी लाकडी छडी तोंडात घातल्याचे सांगितले. तसेच याविषयी कोणाला सांगितले तर मारण्याची धमकीही शिंदे यांनी दिली होती.\nदरम्यान, रोहनला बारामतीतील डॉ. निंबाळकर हॉस्पिटमध्ये दाखल केले. मात्र, घशाला गंभीर दुखापत झाल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितले. सध्या रोहनवर रुबी हॉस्पिटमध्ये उपचार सुरू आहेत.\nPrevious articleकठुआ बलात्कार प्रकरणी नराधमांना कठोर शासन झालेच पाहिजे- संयुक्त राष्ट्र\nNext articleसांगवीत महात्मा फुले, शिवाजी महाराज, आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या वकिलाचा आरोप\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nराजगुरूनगर येथून स्वातंत्र्यदिनी गायब झालेल्या मुलाचा खून झाल्याचे उघड\nअटलबिहारी वाजपेयींवर शासकीय इतमामात अत्यसंस्कार\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. ��ेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nटाळ मृदुंगाच्या निनादात दोन्ही पालख्यांचे पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पुण्यात आगमन; उद्या बारामतीत पवारांच्या घरी स्नेहभोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/electricity-connection-sindhudurg-fort-35140", "date_download": "2018-08-20T11:03:18Z", "digest": "sha1:B3BJDLZMDMOYRIKV6D63IKNVM2IY2GDH", "length": 16471, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "electricity connection on sindhudurg fort सिंधुदुर्ग किल्ल्यावर वीज जोडणीस वेग | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्ग किल्ल्यावर वीज जोडणीस वेग\nबुधवार, 15 मार्च 2017\nमालवण - किल्ले सिंधुदुर्गला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्या जीर्ण झाल्याने किल्ले रहिवाशांना समस्या भासत होती. यात किल्ल्याच्या ३४९ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने राज्य शासनाने वीज समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने महावितरणने युद्धपातळीवर काम करण्यास सुरवात केली आहे. येत्या आठवडाभरात वीजजोडणीचे काम पूर्णत्वास जाईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nमालवण - किल्ले सिंधुदुर्गला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्या जीर्ण झाल्याने किल्ले रहिवाशांना समस्या भासत होती. यात किल्ल्याच्या ३४९ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने राज्य शासनाने वीज समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने महावितरणने युद्धपातळीवर काम करण्यास सुरवात केली आहे. येत्या आठवडाभरात वीजजोडणीचे काम पूर्णत्वास जाईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nकिल्ले सिंधुदुर्गला दांडी किनाऱ्यावरून वीजपुरवठा केला जातो; मात्र गेली कित्येक वर्षे वीज खांबांची डागडुजी न झाल्याने खांब तसेच वीजवाहिन्या जीर्ण झाल्या होत्या. यावर किल्ले रहिवासी संघ तसेच किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पाठपुराव्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष वेधले. त्यानुसार किल्ल्याला वीजपुरवठा करणारे खांब व वाहिन्या बदलण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. किल्ले सिंधुदुर्गचा एप्रिल महिन्यात ऐतिहासिक ३५० वा वर्धापन दिन सोहळा होणार आहे. या सोहळ्यापूर्वी वीज जोडणीचे काम पूर्ण केले जाणार आहे. एप्रिल २०१६ मध्ये किल्ल्यावर विद्युत मनोरे उभारण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. निविदा प्रक्रिया न झाल्याने हे काम रखडले; मात्र किल्लेवासीयांची तसेच पर्यटकांची विजेविना गैरसोय होऊ नये यासाठी फोर पोल स्ट्रक्चरचे दोन खांब उभारण्यात आले आहेत. शिवाय या वीजमार्गावर ८ विद्युत खांब उभारण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. विद्युत मनोऱ्याचे कामही प्रस्तावित असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.\nविद्युत मनोऱ्याचे काम प्रस्तावित असल्याने शासनाच्या आदेशाने वीज खांब उभारून नव्या वीजवाहिन्या जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. समुद्राचा भाग असल्याने भरतीच्या वेळी काम बंद ठेवले जाते. त्यामुळे वीज जोडणीस विलंब होत आहे; मात्र खासगी कंपनीच्या दोन निरीक्षकांसह १५ कर्मचारी काम करत आहेत. डीपी तसेच विद्युत रोहित्र बसविण्यात आले असून सिंधुदुर्ग किल्ल्यास आता ११ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा होणार आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. किल्ल्यात १२ वीज खांब आहेत; मात्र कित्येक वर्षे ते न बदलल्याने खाऱ्या हवामानामुळे ते जीर्ण झाले आहेत. शिवाय वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात किल्लावासीयांना अंधारात राहण्याची वेळ येते. मात्र, यावर्षी पावसाळ्यापूर्वीच वीज खांब व वाहिन्यांची दुरुस्ती होणार आहे. यासाठी गंजलेल्या वीज खांबांचा सर्व्हेही पूर्ण झाला आहे.\nमहावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, किल्ल्याला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्या जीर्ण झाल्याने पावसाळ्यात कोणतीही हानी होऊ नये, यासाठी महावितरणकडून खबरदारीची उपाययोजना म्हणून वीजपुरवठा बंद करण्यात येत होता; मात्र आता नवीन वाहिन्या कार्यान्वित केल्याने वीजपुरवठा बंद होणार नाही. परिणामी, किल्ल्यावरील रहिवाशांना वीजपुरवठ्याची समस्या भासणार नाही. तसेच प्रस्तावित वीज मनोऱ्याचे काम मार्गी लागल्यास वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर होईल.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी ��सरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nसांगली - महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौर संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांच्या निवडीवर उद्या (ता. २०)...\n'जातीचा दाखला न दिल्यास सरकारलाही खाली खेचू'\nचिखली- अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या महादेव कोळी समाजाला जातीचा दाखला आणि जातवैधता प्रमाणपत्र मिळणे हा या समाजातील नागरीकांचा घटनादत्त अधिकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2018-08-20T10:22:04Z", "digest": "sha1:B6PYRJPKLJSL6GBC3NMFSMDW2LM7YJFO", "length": 19865, "nlines": 97, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "सकाळी – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\njalinadr on लग्न का करावे\nVijay on लग्न का करावे\nगौरव जगन्नाथ ताठे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nhemantathalyeblog on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nअनिकेत गमे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nwaranvg on लग्न का करावे\nwaranvg on लग्न का करावे\nNirmala on लग्न का करावे\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nभारतातील भारतीय बनावटीचे पहिले व्यावसायिक हेलिकॉप्टर सांगलीच्या प्रदीप मोहिते यांनी तयार केले. जळगावात बाविस्कर यां… twitter.com/i/web/status/1… 43 minutes ago\nRT @Sampat_sakaal: मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार sarkarnama.in/maratha-busine… @Sampat_sakaal @… 1 hour ago\nइथं अनेकांच एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न असत पण आमच्या भारतात आपण स्वतःच खरंखुरं विमान तयार करावं हे स्वप्न… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\nअबू धाबीचा राजाला व्यवसायात भागीदार करून तिथे कमाई करून ती भारतात आणणारा पहिला भारतीय उद्योजक जर कोण असेल तर ते आहे… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\n पेनला नीफ नाही. कमालीचे दारिद्र्य चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली\nअनेक आई इंग्लिश कंपनी काका क्रिकेट खर्च गणपती गर्लफ्रेंड घर चिंचवड चित्रपट जेवण डोळे ती दसरा दादा दिवाळी दुखी नगर नाही नोकरी पंतप्रधान परप्रांतीय पाऊस पुणेकर पुणे स्टेशन पूणे प्रेमिका बँक बस बहिण बॉस भाई भाऊ भारत भाषण भैय्या मनमाड मनसे मराठी मावशी मास्क मित्र मिरवणुक मी मुंबई मुर्ख मुलगी मुली रक्षाबंधन राज राज ठाकरे राष्ट्रवादी राहुरी रेल्वे लग्न लोकल लोणावळा वकृत्व वडिल वर्तमानपत्र विचार विधानसभा विलासराव शिवसेना शिवाजीनगर संगणक सकाळी सर्दी सहकारी सोनिया स्वाइन फ्लू स्वातंत्र्य हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nमी बडबडा आहे. खूप गप्पा करतो. बहुतेक सगळे मला बघून पकाऊ आला अस मनात म्हणत असतील अस वाटतं. काल कंपनीत दुपारी माझ्या काही सहकारींशी मी बोलत होतो. पण त्यांचे माझ्याशी गप्पा मारण्यात काही रस आहे अस दिसलं नाही. त्या आपल्या पीसीत डोक घालून आपआपल काम करत होत्या. संध्याकाळी लोकलमध्ये माझ्या मित्राशी बोलायला गेलो तर त्याने लगेचच दुसरीकडे तोंड केल. नंतर तो स्वतहून बोलला. पण त्याच्या वागण्याने माझा अडवाणी झाला होता. अस माझ्याबरोबर आधी खूप वेळा घडल आहे. पण आज प्रथमच मला जाणवलं. नंतर मी काही परत त्यांच्याशी गप्पा मारल्या नाहीत. Continue reading →\n3 प्रतिक्रिया ऑक्टोबर 8, 2009 ऑक्टोबर 8, 2009 हेमंत आठल्ये\nम्हणे मी अकौंट चेक करतो\nसहकारणी उवाच. काल नेहमीप्रमाणे कंपनीत मी काम करत होतो. बाईसाहेब दहा दिवसांनी उगवल्या. आल्या आल्या माझ्या एका सहकारणीला जाऊन माझ्याबद्दल आपल्या मनातील बरच काही बोलल्या. बर मला समजल्यावर मी तीला (बाईसाहेबांना) विचारलं. मी तुझ्या संगणकावर एकदाच बसलो होतो. आणि मी कधीच तुझ जीमेल उघडले नाही. बाईसाहेबांची नवीनच कथा. मला तुझ्या सिनिअरने फोन करून सांगितले. तीच्या म्हणण्यानुसार त्याने मी तीच्या पीसीवर बसून तीचे जीमेलचे अकौंट चेक करताना बघितले. आता माझा सिनिअर गेला आहे ममताला भेटायला. बहुतेक ‘कोलकाता ते पुणे’ अशी नवी एक्स्प्रेस सुरु करा म्हणतो की काय देव जाणे. त्याच्यावर आपण नंतर बोलू. बर माझी पायलीची पन्नास अ���ौंट आहेत. बर तीच चेक करायला मला जमत नाही. आणि ही सांगते मी तीच चेक करत बसलो होतो. Continue reading →\nटिप्पणी ऑक्टोबर 7, 2009 हेमंत आठल्ये\nकाल दुपारीपासूनच पावसानं पुणे झोडपायला सुरवात केली आहे. काल सकाळी सकाळी आकुर्डी स्टेशनवर जात असताना एका दुधाच्या गाडीचा झालेला अपघात बघितला. आता ड्रायव्हर जागीच ठार झाला. अपघात परवा रात्री झाला असावा. आता मी ज्यावेळी पाहिलं त्यावेळी मोडलेली गाडी पाहायला मिळाली. स्टेशनवर आलो तर कोल्हापूर एक्स्प्रेस थांबलेली. लोकलमध्ये चढलो तर चिंचवडला ‘प्रगती’ आणि ‘डेक्कन’ एक्स्प्रेस उभ्या. मग लोकलमध्ये समजलं की देहूरोडला एका मुलीला एक्स्प्रेसने उडविले म्हणून. आजकाल अपघात काही नवीन गोष्ट राहिली नाही माझ्यासाठी. महिन्यातून एक – दोन हमखास पाहायला मिळतात. Continue reading →\n3 प्रतिक्रिया ऑक्टोबर 6, 2009 ऑक्टोबर 6, 2009 हेमंत आठल्ये\nकाल शनिवार असून देखील कंपनीत कामाला बोलाविले होते. तसं दुपारी एकच्या सुमारास बोलाविल्याने माझी काही हरकत नव्हती. मी कंपनीत येण्याआधीच आमच्या कंपनीचा क्लायंट कंपनीत हजर होता. बर काम करत असताना ‘ती’ च्या लहान बहिणीचा फोन. आता मी त्या क्लायंट बरोबर असल्याने मी काही फोन घेतला नाही. दहा मिनिटात तीच्या लहान बहिणीचे दोन एसएमएस. एसएमएस मध्ये लिहिलं होत ‘खूप अर्जंट आहे मला फोन कर’. काही तरी खूपच महत्वाच काम आहे बहुतेक म्हणून मी तीच्या लहान बहिणीला फोन केला. तर ती म्हणाली की मला नवीन नोकरी लागली आहे. आणि मला संगणकाच्या प्रक्टिससाठी तुझा संगणक हवा आहे. तिला मी म्हणालो की मला आज गावी जायचं आहे. कंपनीतून मी डायरेक्ट निघेन. आणि मंगळवारी येईल. ती म्हणाली पण मला खूप आवश्यक आहे. तू काही तरी मार्ग काढ ना. तीला म्हटलं ठीक आहे. मी संध्याकाळी तुला संगणक देतो. बर म्हणून तिने फोन ठेवला. Continue reading →\n126 प्रतिक्रिया सप्टेंबर 27, 2009 सप्टेंबर 26, 2009 हेमंत आठल्ये\nदोन वर्षांपूर्वी मी मुंबईच्या एका आयटी कंपनीत रुजू झालो होतो. त्यावेळी मी माझ्या गिरगावमध्ये मावशीकडे राहायला होतो. तसा गिरगावात मी एकच महिना होतो. पण याच काळात माझ टीव्ही विषयीचे मत बनायला सुरवात झाली. कंपनीची अशी काही ठराविक वेळ नव्हती. कधीही या आणि आठ तास काम करून घरी जा. माझी कंपनी डीएन रोडवर होती. मला माझ्या मावशीचे घर ते कंपनी हे अंतर बेस्टने दहा मिनिटे आणि चालत २० मिनिटे. मी सकाळी दहा��्या सुमारास कंपनीत जायचो आणि ६:३० पर्यंत घरी यायचो. घरी आल्यावर फ्रेश होता होता सात वाजून जायचे. काय गप्पा होतील ते याच वेळेत. सात वाजले रे वाजले सगळे पहिल्या खोलीत टीव्ही समोर. मी त्यांच्याकडे पाहुणा म्हणून मी कधी काही बोलत नसायचो. त्यांचे ठरलेले कार्यक्रम सात ते दहा या वेळेत असायचे. Continue reading →\n2 प्रतिक्रिया सप्टेंबर 16, 2009 सप्टेंबर 16, 2009 हेमंत आठल्ये\nपुन्हा ही चूक घडणार नाही\nमागील दोन दिवसांपासून मी सर्दी आणि तापाने आजारी पडलो होतो. पण चिंतेचे आता काही कारण नाही. आज सकाळी ताप असल्याने मी कंपनीत काही गेलो नाही. परवा मी जेव्हा पुणे विद्यापीठातून येत होतो त्याचवेळी शंका आली होती. कारण मला कधी नव्हे एवढा थकवा जाणवला होता. बॉसला सुट्टी मागताना खर तर खूप लाज वाटत होती. पण तरी देखील मी फोन करून सुट्टी मागितली. आणि त्याने मोठ्या मनाने दिली देखील. अख्खा दिवस झोपून काढला. काल पण खर तर तेच केल होत. काल रात्री ताप उतरला होता. पण सकाळी पुन्हा आला होता. असो आता फ़क़्त डोक दुखत आहे. माझ्या या तापामुळे अनेकांची तशी डोकेदुखी झाली. आई तर काही विचारू नका. तिला तर काय करू आणि काय नको अस झाल होत. Continue reading →\n१ प्रतिक्रिया सप्टेंबर 15, 2009 सप्टेंबर 15, 2009 हेमंत आठल्ये\nकशी सुरवात करू हेच कळत नाही आहे. काल मी संध्याकाळी माझ्या काकाकडे गेलो होतो. काही विशेष नाही सहजच. पण गेल्यावर ज्या घटना घडल्या, ते एकुणच अजुन देखील डोक जड होत आहे. मी मागच्या एक वर्षभर माझ्या काकाकडे रहायला होतो. त्या आधी देखील ६-७ महीने असेल त्या नंतर मुंबई. त्या ६-७ महिन्याचा काल म्हणजे आयुष्याच्या एका मोठ्या बदलाचा काळ. मी नुकताच एका संगणकाचा कोर्स संपवून नोकरीच्या शोधासाठी आलो होतो. Continue reading →\n5 प्रतिक्रिया जुलै 28, 2009 जुलै 29, 2009 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5160142628511839924&title=Mahindra%20Group's%20Initiative%20for%20Girls%20Education&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:34:01Z", "digest": "sha1:OJX4FDEIIZRGUCONFLCMAV7MWEGE7X4K", "length": 15311, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मुलींच्या शिक्षणासाठी ‘महिंद्रा समूहा’चा पुढाकार", "raw_content": "\nमुलींच्या शिक्षणासाठी ‘महिंद्रा समूहा’चा पुढाकार\nमुंबई : मुलींच्या शिक्षणासंबंधी समाजात असणारी नकारात्मक भावना दूर करण्याच्या हेतूने महिंद्रा समूह आणि ‘नन्ही कली’ या ��्रकल्पाने विशेष कार्यक्रम आखला आहे. शिक्षणामुळे '#LadkiHaathSeNikalJayegi' हा गैरसमज घालवण्यासाठी याच वाक्प्रचाराच्या नावाने विशेष मोहीम ‘हॅशटॅग’च्या स्वरूपात ‘महिंद्रा’तर्फे सादर करण्यात आली आहे.\nमुलींच्या शिक्षणामुळे त्यांना समाजात अनेक संधी मिळतात, हे दाखवून देणारा कार्यक्रम महिंद्रा राइजच्या सर्व डिजिटल चॅनेल्सवर प्रसारीत करण्यात येत आहे. या उपक्रमाचा योग्य तो प्रसार व्हावा आणि तिला चळवळीचे स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिक्षणाचे पहिले पाऊल टाकून आयुष्यात नंतर मोठे यश मिळवणाऱ्या महिलांचे यात कौतुक करण्यात आले आहे. महिंद्रा उद्योग समुहातील, तसेच ‘नन्ही कली’ उपक्रमातील प्रेरणादायी यशोगाथांमधील महिलांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे.\nया मोहिमेच्या उद्दिष्टाविषयी सांगताना सीएसआर विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा आणि के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका शीतल मेहता म्हणाल्या, ‘नन्ही कली हा प्रकल्प गेली दोन दशके कार्यान्वित आहे. केवळ शिक्षणानेच गरिबी दूर करता येते व सन्मानाने जगता येते हे ‘नन्ही कली’च्या माध्यमातून आम्ही सिद्ध केले आहे. मुलींविषयीचा दृष्टीकोन बदलण्याचा हेतू बाळगून आम्ही ‘लडकी हाथसे निकल जायेगी’ (#LadkiHaathSeNikalJayegi) या संकल्पनेला सकारात्मक रूप देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही तयार केलेले लघुपट प्रत्येक भारतीयाने, विशेषतः तरुणांनी पाहावेत, किंबहुना या मोहिमेचा प्रसारही त्यांनी करावा आणि या विधायक कार्यात सहभागी व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.’\n‘महिंद्रा हा सामाजिक बांधिलकी मानणारा ब्रॅंड आहे. इतकेच नव्हे, तर ‘राइज’च्या माध्यमातून आम्ही समाजहिताची कामे करतो व इतरांनाही प्रोत्साहन देतो. ‘लडकी हाथसे निकल जायेगी’ (#LadkiHaathSeNikalJayegi) या उपक्रमातून आम्ही समाजधारणेची दिशाच बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच मुलींच्या शिक्षणातून त्यांचे सबलीकरण व्हावे, याचा प्रचारही करणार आहोत,’ अशी माहिती महिंद्रा अॅंड महिंद्रा कंपनीच्या ग्रुप कॉपोर्रेट ब्रॅंड विभागाचे प्रमुख मार्केटिंग अधिकारी विवेक नायर यांनी दिली.\nया मोहिमेची आखणी करताना महिंद्रा समूहाने ‘स्ट्रॅटेजिक डिजिटल इंटेलिजन्स’ विभागाची मदत घेतली; तसेच गटचर्चा केली. यात जे महत्त्वाचे पहिले पाच विषय चर्चिले गेले, त्यांत महिलांची सुरक्षा आणि मुलींचे शिक्षण यांचा समावेश होता. या चर्चांमध्ये मुद्दे असे : मुलींच्या सुरक्षेविषयी बहुसंख्य पालक चिंतीत असतात. अगदी नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांनादेखील आपल्या मुलींवर निर्बंध हवे असतात. महिलांना संरक्षण देण्यात पुरुषांचाच स्वतःहून पुढाकार असतो. नोकऱ्यांची काही क्षेत्रे ही महिलांचीच असतात व काही क्षेत्रांमध्ये महिलांनी अजिबात येऊ नये, हा दृष्टीकोन अजूनही समाजात कायम आहे.\nलघुपट बनविताना समाजातील या दृष्टीकोनांचा विचार करण्यात आला. या लघुपटासाठी निमशहरी वातावरणात चित्रिकरण करण्यात आले. मुलींविषयीच्या गैरसमजुती या केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरांमध्येही असतात, हे यातून दाखविण्यात आले. एक मुलगी व तिचे वडील यांच्यात घडणारे संभाषण ही या लघुपटाची संहिता आहे. ‘लडकी हाथ से निकल जायेगी’ या संकल्पनेवर नव्याने दृष्टीकोन निर्माण करण्यासंबंधी हे संभाषण आहे.\n‘एफसीबी इंटरफेस’ या संस्थेने या लघुपटाची संहिता बनवली व निर्मिती केली. ‘एफसीबी इंटरफेस’चे मुख्य निर्मिती अधिकारी रॉबी मॅथ्यू म्हणाले, ‘आपल्या समाजातील विचित्र व नकारात्मक परंपरा नाकारणाऱ्या व आपल्या मुलींच्या स्वप्नांचा बळ देणाऱ्या अनेक अज्ञात नायकांवर आधारीत हा लघुपट आहे. एका मुलीचे स्वप्न व ते साकार करण्याचा तिच्या वडिलांचा निर्धार हा यातून आम्ही दाखविला आहे. ‘लडकी हाथ से निकल जायेगी’ या संकल्पनेतील शब्दांचा अर्थ बदलून हेच शब्द नव्या सकारात्मक अर्थाने वापरण्याचे, तसेच या मुलीचे भविष्य तिच्याच हाती राहील, याचे हे प्रयोजन आहे.’\n‘नन्ही कली’ हा प्रकल्प १९९६मध्ये सुरू करण्यात आला. आतापर्यत साडेतीन लाख मुलींना या माध्यमातून सक्षम बनविण्यात आले. गेल्याच वर्षी एक लाख ५३ हजार ९९९ इतक्या मुलींना या प्रकल्पाचा लाभ झाला. या प्रचंड मोठ्या उपक्रमात चार हजार २३२ स्वयंसेवक काम करतात. मुलींना दररोज दोन तास ते मार्गदर्शन करतात. आठवड्याचे सहा दिवस, वर्षभर हा प्रकल्प चालतो. देशातील ११ राज्यांमध्ये शहरी झोपडपट्ट्या आणि दुर्गम खेडी येथे विशेषकरून या प्रकल्पाची पाच हजार २६२ केंद्रे उभी आहेत. प्रत्येक भारतीयाला मुलींच्या सक्षमीकरणाबाबत जागरूक करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.\nTags: मुंबईमहिंद्रामहिंद्रा समूहनन्ही कलीशीतल मेहताविवेक नायरMahindraMahindra GroupSheetal MehtaVivek Nair#LadkiHaathSeNikalJayegiप्रेस रिलीज\n‘महिंद्रा पॉवरॉल’तर्फे नवे डिझेल जनरेटर दाखल ‘महिंद्रा’ व ‘बीएमसी’चा सहयोग ‘बोलेरो’च्या विक्रीतून ‘महिंद्रा’चा नवा मैलाचा टप्पा ‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ थराराची लोणावळ्यात सांगता ‘महिंद्रा’तर्फे नवी आलिशान ‘एक्सयूव्ही५००’ दाखल\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578524", "date_download": "2018-08-20T11:24:12Z", "digest": "sha1:PD6FSA2T7AI2U7CPYKCE2ZEMJP4TJ2AR", "length": 4769, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राज्यातील आठ तालुक्यात दुष्काळ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राज्यातील आठ तालुक्यात दुष्काळ\nराज्यातील आठ तालुक्यात दुष्काळ\nऑनलाईन टीम / मुंबई :\nराज्यामधील आठ तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. दुष्काळ घोषीत केलेल्या तालुक्मयांमध्ये विविध उपाययोजना लागू करण्याचा विचार सरकार करत आहे.\nयवतमाळमधील राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर, जळगावमधील मुक्ताईनगर, बोदवड आणि वाशिम या आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. जून ते सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये कमी झालेला पाऊस तसेच भूजल पातळीत झालेली घट, पाण्याची उपलब्धतता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची उपलब्धता या सर्व गोष्टींचा विचार करून, प्रभावित झालेल्या तालुक्मयामध्ये आपत्तीची शक्मयता विचारात घेऊन, राज्यातील आठ तालुक्मयात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.\nमाझ्या पतीला अटक केली ; तेजबहादूरच्या पत्नीचा आरोप\nपोलीस दल सक्षमीकरणासाठी 25 हजार कोटी\nविदेशी संशोधक, तज्ञांवर सौदी अरेबियाची कृपादृष्टी\nशेजाऱयांना धाकात ठेवू पाहतोय चीन\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्��िकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-08-20T10:57:46Z", "digest": "sha1:RKKH3JV56J2WVUDHYWYRHJ3JVRUDLIZL", "length": 15287, "nlines": 357, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९८० उन्हाळी ऑलिंपिक - विकिपीडिया", "raw_content": "\nXXII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nस्पर्धा २०३, २१ खेळात\nअधिकृत उद्घाटक कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लियोनिद ब्रेझनेव्ह\n◄◄ १९७६ १९८४ ►►\nऑलिंपिक प्रित्यर्थ काढले गेलेले १५० रूबलचे नाणे\n१९८० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची बाविसावी आवृत्ती सोव्हियेत संघाच्या मॉस्को शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली. पूर्व युरोपात आयोजीत केली गेलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने व इतर काही देशांनी सोव्हियेत संघाच्या अफगाणिस्तानावरील लष्करी आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ह्या ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला. अनेक देशांनी अमेरिकेच्या बहिष्काराला अंशतः पाठिंबा दाखवण्यासाठी आपले संघ राष्ट्रीय ध्वजाबरोबर न पाठवता ऑलिंपिक ध्वजासोबत पाठवले. ह्याचा वचपा म्हणून सोव्हियेत संघाने १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला.\nह्या स्पर्धेत एकूण ८० देशांनी सहभाग घेतला ज्यांपैकी ६ देशांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. इटालिक लिपी वापरून दाखवलेले देश ऑलिंपिक ध्वजाखाली सहभागी झाले होते.\nत्रिनिदाद आणि टोबॅगो (९)\nसोव्हियेत संघ (५०६) (यजमान)\nऑलिंपिक स्पर्धांवर बहिष्कार टाकणारे देश. पिवळा रंगः १९७६ बहिष्कार, निळा: १९८० बहिष्कार व केशरी: १९८४ बहिष्कार\nखालील ६५ देशांनी ह्या स्पर्धेत सहभाग घेतला नाही.\n[[File:|22x20px|border |alt=केमन द्वीपसमूह|link=केमन द्वीपसमूह]] केमन द्वीपसमूह\n* - कतारला आमंत्रित केले गेले नव्हते. ** - तैवानने चीन-तैवान वादामुळे सहभाग घेतला नाही.\n१ सोव्हियेत संघ (यजमान देश) ८० ६९ ४६ १९५\n२ पूर्व जर्मनी ४७ ३७ ४२ १२६\n३ बल्गेरिया ८ १६ १७ ४१\n४ क्युबा ८ ७ ५ २०\n५ साचा:FlagIOC१ ८ ३ ४ १५\n६ हंगेरी ७ १० १५ ३२\n७ रोमेनिया ७ ६ १३ २५\n८ साचा:FlagIOC१ ६ ५ ३ १४\n९ साचा:FlagIOC१ ५ ७ ९ २१\n१० पोलंड ३ १४ १५ ३२\nखेळ • पदक • रा.ऑ.सं. • पदक विजेते • चिन्ह\n१८९६ • १९०० • १९०४ • (१९०६) • १९०८ • १९१२ • १९१६ १ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० २ • १९४४ २ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ • २०२० • २०२४ • २०२८\n१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० २ • १९४४ २ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४ • २०१८ • २०२२\nअलीकडील स्पर्धा: तुरीन २००६ • बीजिंग २००८ • व्हँकूव्हर २०१० • लंडन २०१२ • सोत्शी २०१४\n१ पहिल्या महायुद्धामुळे रद्द. २ दुसर्या महायुद्धामुळे रद्द.\nइ.स. १९८० मधील खेळ\nउन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०१७ रोजी ०४:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5061047186995320059&title=EPFO%20payroll%20data%20shows%204%204%20million%20jobs%20created%20in%209%20months%20till%20may&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:31:43Z", "digest": "sha1:WOMZ6GQZWL4UOE4MF6W6FAXJR2EKAK2Z", "length": 8695, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "देशभरात रोजगार निर्मितीत वाढ", "raw_content": "\nदेशभरात रोजगार निर्मितीत वाढ\nएकट्या मे महिन्यात साडे सात लाख नवीन रोजगार\nमागील आठ-नऊ महिन्यांच्या कालावधीत रोजगार निर्मितीत वाढ झाली असल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) केलेल्या एका सर्वेक्षणात लक्षात आले आहे. सप्टेंबर २०१७ ते मे २०१८ या कालावधीत ४४ लाख नव्या रोजगारांची निर्मिती झाली आहे. विशेष म्हणजे एकट्या मे महिन्यात देशभरात सु���ारे साडेसात लाख रोजगार निर्माण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून वेळोवेळी देशभरातील रोजगारनिर्मितीबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार यंदाची मिळालेली आकडेवारी विशेष आहे. त्यातही एकट्या मे महिन्यातील आकडेवारी ही इतर सात महिन्यांमध्ये उच्चांक गाठणारी आहे. सप्टेंबर १७ ते मे १८ या कालावधीतील रोजगार निर्मितीचे सर्वेक्षण करताना नवीन रोजगारांची भर, नोंदणीकृत कर्मचारी, एकूण उपलब्ध रोजगार अशा सर्व मुद्द्यांचा ‘ईपीएफओ’ने खुलासा केला आहे.\nया आठ महिन्यांच्या काळात देशभरात ४४ लाख ७४ हजार ८५९ नवीन रोजगारांची भर पडली असल्याचे ‘ईपीएफओ’ने म्हटले आहे; मात्र असे असले तरी, नोंदणीकृत कर्मचाऱ्यांच्या अंदाजित आकडेवारीत घट झाली असल्याचे समोर आले आहे. ही घट ९.५७ टक्के इतकी आहे. चालू वर्षापासून ‘ईपीएफओ’ने देशभरातील नवीन सदस्यांची नोंदणी आपल्या अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार विक्रमी रोजगारनिर्मिती झालेल्या मे महिन्यात १८ ते २१ या वयोगटातील अडीच लाख, तर २२ ते २५ या वयोगटातील एक लाख नव्वद हजार तरुणांनी ‘ईपीएफओ’कडे नोंदणी केली आहे.\n‘ईपीएफओ’मध्ये संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातील नोंदणींचा समावेश आहे. निवृत्तिवेतन, विमा कवच, भविष्य निर्वाह अशा सामाजिक सुरक्षांबरोबरच एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड स्कीम, एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड स्कीम आणि पेन्शन स्कीम अशा तीन माध्यमांतून ‘ईपीएफओ’चे कामकाज चालते.\n....आणि सापडले ‘मेघालय युग’ मॅगसेसे पुरस्कारविजेत्यांमध्ये दोन भारतीय हिमाचा महिमा सरकार शेअर मार्केटमध्ये गुंतवणार, EPFO तील 15 टक्के रक्कम सरकार शेअर मार्केटमध्ये गुंतवणार, EPFO तील 15 टक्के रक्कम उच्च शिक्षणात वाढला मुलींचा टक्का...\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्���केशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://alllifefun1.blogspot.com/2018/02/blog-post_27.html", "date_download": "2018-08-20T10:58:38Z", "digest": "sha1:5XRHZFLTSAS2TH2KQOUCKIMOOLP5CFEK", "length": 18718, "nlines": 100, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "आध्यात्म म्हणजे काय", "raw_content": "\n🙏आध्यात्म म्हणजे काय 🙏\n(१) सर्वसाधारणपणे हा देह मन चालवत असतो त्यामुळे त्या मनात येईल ते आपण करत असतो. ते बरोबर की चूक हे त्याचा परिणाम ठरवत असते तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगलाच येण्यासाठी त्या मनालाच चालवायला आपण शिकले पाहिजे ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच आध्यात्म.\n(२) परमेश्वराने निर्मिलेल्या सर्वच गोष्टी सकारात्मक. त्या गोष्टीस जे आपले मन नकारात्मक विचाराने किंवा गोष्टीने झाकू पाहते तेंव्हा त्या नकारात्मक गोष्टी किंवा विचार नष्ट करण्यास लागणारे सत्य व कृती म्हणजेच आध्यात्म होय.\n(३) परमेश्वर निर्मित सृष्टीच्या रचनेस व नियमावलीस समजून घेणे व त्यावर (जन्म, मृत्यू, संकटे, आनंद, दु:ख इ)पूर्ण विश्वास ठेवणे, त्याने डोके रिकामे ठेवण्याची म्हणजे अनावश्यक गोष्टींवर अजिबात लक्ष न देण्याची आठवण होऊन पूर्णतः दुर्लक्ष करण्याची सवय लावून घेण्याचे शिकवणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म. आध्यात्म म्हणजे श्रध्दा जाग्रुत करणे.\n(४) मनासारखे कोणालाच जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म.\n(५) मनात चांगल्या विचारामुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात. चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात त्यांचा दुष्परिणाम नसतोच अशा सर्व इच्छा पूर्तीचा मार्ग म्हणजे आध्यात्म.\n(६) मन शांत व स्वतःला स्थिर करण्याची व एकाच परमानंद भावनेत राहण्याची कला म्हणजे आध्यात्म.\n(७) समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. तेव्हा कुठल्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यास ह्या देहाला तयार करते ते आत्मज्ञान आणी ते शिकवणारे शास्त्र म्हणजेच आध्यात्म.\n(८) मनुष्य चुकीचा विचार करून चुकीच्या मार्गाने जाऊन अनावश्यक परिस्थिती ओढवून घेत असतो कारण मनुष्य भावनेत जगत असतो. भावनेमुळेच तो सुखी अथवा दुखी होतो. सुखी भावना जर सुखी करते तर सर्वच भावना सुखकारक करण्यासाठी काम करणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म.\n(९) सत्य जाणून घेणे. वस्तूस्थिती ही सत्य व माया ही असत्य तेव्हा मायेच्या मोहातून बाहेर पडण्याचा अभ्यास कर��े आवशक असतेच. म्हणून खरे सुख काय व कशात आहे हे जाणण्याचा सराव म्हणजे आध्यात्म.\n(१०) नि:शंक व निर्भय मन शरीराला पुरेशी झोप/ताकद/आरोग्य देते. भीती फक्त मनात असते, अन्य कोठेही नसते. नको ते विचारच पराभवाला कारण असतात. ते काढून टाकायला शिकवणारे शास्त्र आणि मग हे नि:शंक मन सतत परमेश्वराची आठवण ठेवते. मग त्या अनुषंगाने परमेश्वराच्या सान्निध्यात राहणे व याच रीतीने नि:शंक होऊन निर्भय होण्याचा मार्ग म्हणजे आध्यात्म.\n(११ ) द्विधा मनस्थितीत माणूस बेचैन राहतो तर एकच मनोमन पटलेली गोष्ट करण्यास तो केव्हाही तयार असतो. अशा द्वैताकडून अद्वैताकडे म्हणजे मी श्रद्धा युक्त अंत:करणाने कोणत्या ही देवाला कोठेही, केव्हाही नमस्कार केला तर तो माझ्या मनोदेवतेलाच असतो हा विश्वास शिकवणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म.\n(१२ ) समोर सर्वच जण सर्वांनाच चांगले म्हणत असतात पण माघारी चांगले म्हणवणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म.\n(१३) देहबुद्धीच्या पलीकडे जाणे/स्वानंद, म्हणजे मनाला ज्या गोष्टीत आनंद वाटतो त्यात सतत रममाण असणे अशी एकाच गोष्ट म्हणजे आध्यात्म. देहबुद्धी विसरणे म्हणजे देह विसरणे नव्हे तर एक प्रकारे देहाच्या अनावश्यक क्रिया विसरणे. याने काही नुकसान न होता आध्यात्मात प्रगतीचे असणारे पहिले महत्त्वाचे पाऊल आहे..\n(१४) मनाची तगमग थांबवण्याचे शिकण्यासाठी आध्यात्म. आध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच. ती दूर करण्याचे शास्त्र आध्यात्मात आहे. आणि संपूर्ण आध्यात्म हे नामात आहे\n(१५) आध्यात्मातील व्यक्ती वरकरणी जरी वेडगळ वाटत असली तरी आतून ती अत्यंत ज्ञानी असते व इतरांचे अज्ञान न्याहाळत असते व ते दूर करण्याच्या प्रयत्नात असते. आपण आपली पात्रता वाढवण्यास शिकावे. पात्रता वाढवण्यासाठीच आध्यात्मातही प्रतिस्पर्धी हवा.\n(१६) थोडक्यात सकारात्मक जगायला शिकवते ते आध्यात्म. आध्यात्म या शब्दाची फोड अधि म्हणजे शरीर व त्यात वास असणाऱ्याचे अयन करणे म्हणजे शिकणे ते आध्यात्म.\n(१७) वरील १६ व्याख्यांपैकी …………….. काहीच न समजले पण हवा तसा परिणाम येण्यासाठी फक्त लक्षात ठेवावे की- ज्याला पैसा लागत नाही ते म्हणजे आध्यात्म..\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4896509191600493151&title=More%20Than%2010%20Thousand%20Partners%20of%20'Turtlemint'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:31:37Z", "digest": "sha1:WFXYE7GPUPKY6GPBXMURFURCK7WIM7XT", "length": 10530, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘टर्टलमिंट’चे १० हजारांहून अधिक भागीदार", "raw_content": "\n‘टर्टलमिंट’चे १० हजारांहून अधिक भागीदार\nमुंबई : भारतातील पहिला ऑनलाइन-ऑफलाइन पर्सनलाईज्ड प्लॅटफॉर्म असलेल्या ‘टर्टलमिंट’ने आपल्या डिजिटल पार्टनर कार्यक्रमांतर्गत भारतभरातील ७०० शहरांमध्ये आतापर्यंत १० हजारांहून अधिक पॉइंट ऑफ सेल पर्सन्सची (पीओएसपी) नोंदणी केली आहे. या कंपनीने २०१७मध्ये विमा एजंटसाठी ‘मिंटप्रो’ हे अॅप उपलब्ध केले. पुढील सहा महिन्यांत ५० हजार नोंदणीकृत भागीदारांचा आकडा पार होईल.\n‘पीओएसपी’ ही अशी व्यक्ती की जी किमान १०वी इयत्ता उत्तीर्ण आणि त्या व्यक्तिला मोटार, आरोग्य, जीवन, प्रवास आणि अन्य श्रेणीतील प्री-अंडररिटन विमा उत्पादनांची विक्री करण्यासंदर्भातील प्रशिक्षण घेऊन परीक्ष��� द्यावी लागते. मोठ्या संख्येने असलेल्या योजनांची तातडीने तुलनात्मक माहिती उपलब्ध करणे, वैयक्तिक शिफारशी आणि ऑनलाइन देयके यांसारख्या उत्तम सेवा ग्राहकांना प्रदान करण्याच्या दृष्टीने टर्टलमिंटचा डिजिटल पार्टनर कार्यक्रम विमा एजंटला विविध वैशिष्ट्ये असलेल्या मिन्टप्रो अॅपसह सज्ज करतो.\n‘टर्टलमिंट’चे सहसंस्थापक धीरेंद्र माह्यावंशी म्हणाले, ‘ऑनलाइन असलेले बहुतांश ग्राहक विमा उत्पादनांचा ऑनलाइन शोध घेतात, पण खरेदी मात्र ऑफलाइन करतात. अशा ग्राहकांना सेवा देणे सुलभ व्हावे यादृष्टीने ‘पीओएसपी’ हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. येत्या काही महिन्यांत आणखी अनेक शहरांमध्ये याचा विस्तार करण्याची आमची योजना आहे.’\n‘ज्या ग्राहकांना विमा उत्पादनाच्या खरेदीसाठी वैयक्तिक स्तरावर मदत पाहिजे असते आणि दावाची प्रक्रिया करताना मदतीची गरज असते, अशा ग्राहकांना आमचे ‘पीओएसपी’ शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा देतात,’ असे माह्यावंशी यांनी सांगितले.\nस्वत:च्या अल्गोरिदम आणि डाटा विश्लेषणाच्या आधारे ही कंपनी ग्राहकांना शिफारस करते; तसेच ही भारतातील पहिली कंपनी आहे की, या कंपनीचा १०० टक्के क्लेम सपोर्ट करता येईल अशा विम्याच्या विक्रीसाठी फेसबुकवर ‘इन्शुरन्स चॅटबोट’ आहे.\nएजंट आपल्या स्मार्टफोनवर ‘मिंटप्रो’ हे मोबाइल अॅप्लिकेशन नि:शुल्क डाउनलोड करू शकतात. ज्याद्वारे आपापल्या परिसरातील लोकांपर्यंत या एजंटना पोहोचता येते आणि ग्राहकांकडून कमीत कमी माहिती घेऊन त्यांना आवश्यकतेनुसार त्वरित विमा देता येऊ शकतो. ग्राहकांचे बदलते स्वरूप तसेच इंटरनेटचा होत असलेला अधिकाधिक वापर ध्यानी घेता डिजिटल पेमेंटची सुविधा असलेल्या विमा उद्योगालाही यामुळे चालना मिळाली असून, ‘पीओएसपी’ एजंटच्या मोबाइल अॅप्लिकेशनद्वारेही ऑनलाइन पेमेंटचा लाभ घेता येऊ शकतो. देशात विमाधारकांची संख्या वाढविण्यासाठी जे शेवटच्या घटकापर्यंत पोहचू शकतील, अशा वितरकांची या उद्योगाला गरज आहे.\nTags: मुंबईटर्टलमिंटधीरेंद्र माह्यावंशीTurtlemintMumbaiDhirendra Mahyavanshiप्रेस रिलीज\n‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा ‘भाजपने साधला समाजिक समतोल’ लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ ‘लेक्सस’चे पुरस्कार प्रदान स्वप्नील जोशी निर्मितीत\nसाखरपा गावाने अनुभव��ाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/yoga-centers-45919", "date_download": "2018-08-20T10:48:42Z", "digest": "sha1:RJHS4HUOELFS7IYBQI5PTQD5RS6X7OWF", "length": 12295, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "yoga centers 'योग केंद्रांमध्ये हास्ययोगींना घेणार ' | eSakal", "raw_content": "\n'योग केंद्रांमध्ये हास्ययोगींना घेणार '\nगुरुवार, 18 मे 2017\nपुणे - बदलती जीवनशैली, तणावामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी हास्ययोग उपयुक्त ठरते. पुण्यातही हास्ययोग चळवळ मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. ही चळवळ अधिक सक्षम व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या योग केंद्रामध्ये हास्यप्रेमींनादेखील समाविष्ट करून घेऊ, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.\nपुणे - बदलती जीवनशैली, तणावामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी हास्ययोग उपयुक्त ठरते. पुण्यातही हास्ययोग चळवळ मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. ही चळवळ अधिक सक्षम व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या योग केंद्रामध्ये हास्यप्रेमींनादेखील समाविष्ट करून घेऊ, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.\nलोकमान्य हास्ययोग परिवारातर्फे जागतिक हास्ययोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात टिळक यांच्या हस्ते संगीता चाबुकस्वार यांना \"हास्ययोग भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला. हास्ययोगी डॉ. माधव म्हस्के, परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष देसाई, कार्याध्यक्ष बंडोपंत फडके, सचिव पुष्पा भगत, मीना पुरंदरे, डॉ. जयंत मुळे, शुभश्री देसाई, पुष्पा जोशी आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. म्हस्के यांनी \"हास्ययोगातून आरोग्य' या विषयावर मार्गदर्शन केले. परिवाराच्या शाखांतर्फे हास्यप्रकारांचे सादरीकरणही करण्यात आले.\nटिळक म्हणाल्या, \"\"पुणेकरांनी एखादी गोष्ट मनावर घेतली, तर ते किती चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि त्��ा गोष्टीला किती अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील हास्ययोग चळवळ आहे. शहरातील अनेक हास्यप्रेमी यासाठी विनामूल्य कार्य करीत आहेत. यातून अनेक नागरिकांना लाभ मिळत आहे.''\nडॉ. प्रसाद आंबीकर यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पा भगत यांनी आभार मानले.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nअवैध वाळूचे \"नेक्सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/carl-zeiss-ikon-rangefinder-camera-limited-edt-silver-price-pdqoT4.html", "date_download": "2018-08-20T11:10:35Z", "digest": "sha1:QJJMPBULRNEZYWN5ERNF62KHYWEC4SXC", "length": 14504, "nlines": 361, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कार्ल झेईस इको रांगेफिन्डर कॅमेरा लिमिटेड एडिट सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकार्ल झेईस इको रांगेफिन्डर कॅमेरा\nकार्ल झेईस इको रांगेफिन्डर कॅमेरा लिमिटेड एडिट सिल्वर\nकार्ल झेईस इको रांगेफिन्डर कॅमेरा लिमिटेड एडिट सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकार्ल झेईस इको रांगेफिन्डर कॅमेरा लिमिटेड एडिट सिल्वर\nवरील टेबल मध्ये कार्ल झेईस इको रांगेफिन्डर कॅमेरा लिमिटेड एडिट सिल्वर किंमत ## आहे.\nकार्ल झेईस इको रांगेफिन्डर कॅमेरा लिमिटेड एडिट सिल्वर नवीनतम किंमत Jun 25, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकार्ल झेईस इको रांगेफिन्डर कॅमेरा लिमिटेड एडिट सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया कार्ल झेईस इको रांगेफिन्डर कॅमेरा लिमिटेड एडिट सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकार्ल झेईस इको रांगेफिन्डर कॅमेरा लिमिटेड एडिट सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकार्ल झेईस इको रांगेफिन्डर कॅमेरा लिमिटेड एडिट सिल्वर वैशिष्ट्य\nकार्ल झेईस इको रांगेफिन्डर कॅमेरा लिमिटेड एडिट सिल्वर\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/manoranjan/natak", "date_download": "2018-08-20T11:33:55Z", "digest": "sha1:2Q4SMW5ORZGI32P4IDY6CBN77LP3XMAW", "length": 4069, "nlines": 62, "source_domain": "weeklyamber.com", "title": "नाटकं \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- मनोरंजन -- नाटकं\n1\t बालगंधर्व प्रत्येकाने समजून घेतले पाहिजेत 173\n2\t के दिलं अभी भरा नहीं या नाटकाची सेकंड इनिंग.. 176\n3\t नटसम्राट’साठी गाव सोडले, नोकरी सोडली अन् विश्वविक्रम केला 351\n4\t गेट वेल सून, एक टेस्टकेस 373\n5\t दहा नाटकं लवकरच एकाच नाटकात 388\n6\t 'हमीदाबाई...'मध्ये फेरफार 377\n7\t सीमेवरील लढ्याचा वेध घेणारे नाटक 'झालाच पाहिजे' 372\n8\t नाट्य परिषदेच्या सर्व शाखांचे वर्क ऑडिट करू\n9\t एकांकिका ते नाटक व्हाया सिनेमा 362\n10\t प्रशांत दामलेंची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करू 403\n11\t नवा ड्रामा 518\n13\t प्रशांतने आता गंभीर नाटके करावीत\n14\t एक 'मॅड' कॉमेडी 525\n15\t भाऊजींचा फुटकळ टाइमपास 432\n16\t \"किडनॅप' रंगमंचावर .... 464\n17\t अवध्य : बिनधास्त आणि बोल्ड नाट्याविष्कार 566\n18\t मराठी चित्र नाट्य 477\n19\t भारत भाग्य विधाता 442\n20\t -\tहास्ययोग - 506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-20T11:20:33Z", "digest": "sha1:POROV6NX74WVEHVLO3NFNQDHOXU5YMNJ", "length": 15829, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "थेरगावमध्ये आईचे आजारपण बगवेना म्हणून तरुणाची आत्महत्या - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Chinchwad थेरगावमध्ये आईचे आजारपण बगवेना म्हणून तरुणाची आत्महत्या\nथेरगावमध्ये आईचे आजारपण बगवेना म्हणून तरुणाची आत्महत्या\nआपल्या आईला आजारपणामुळे होणाऱ्या वेदना मुलाला बगवेनात म्हणून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना थेरगावमध्ये बुधवारी (दि.११) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.\nगौतम चंद्रकांत ठोसर (वय २४, रा. थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.\nपोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम ठोसर हा आई आणि त्याच्या मोठ्या भावासह थेरगावमध्ये एका भाड्याच्या खोलीत राहात होता. बुधवारी दुपारी मोठा भाऊ घरी आला मात्र, दरवाजा ठोठावला तरी आतमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो परत निघून गेला. रात्री गौतमचा भाऊ पुन्हा घरी आला त्यावेळी देखील असच झाले त्याने मित्रांना फोन करून बोलावून घेतले आणि दरवाजा तोडला तेव्हा लहान भाऊ गौतम ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच समोर आले. काही दिवसांपासून आई आजारी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, याच नैराश्यातून गौतम ठोसर ने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.\nPrevious articleप्रभाग स्वीकृत सदस्यपदाच्या २४ जागांसाठी तब्बल १६० जणांचे अर्ज; भाजपची डोकेदुखी वाढली\nNext articleराष्ट्रवादी पुणे लोकसभेची निवडणूक लढवणार – अजित पवार\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन यांच्याकडून पाच हजारांचे बक्षीस\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nताथवडे येथे दोन मुलांची हत्या करून वडीलांची आत्महत्या\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसंयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nपिंपरी रेल्वेस्टेशन जवळ महिलेकडून ९ ग्रॅम बाऊनशुगर जप्त\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nचिंचवडगावात पहिल्यांदाच तुकाराम महाराजांची पालखी महासाधू मोरया गोसावी यांच्या भेटीला\nकाळेवाडी-रहाटणी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने वारकऱ्यांना प्रथमोपचार पेटीचे वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mke.biblesindia.in/mke/%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2018-08-20T11:02:50Z", "digest": "sha1:K2725DOHJ4MFKSG33XVJOPSNHWFPJOAB", "length": 2229, "nlines": 36, "source_domain": "mke.biblesindia.in", "title": "ख्रिस्ती चित्रपट | Website building", "raw_content": "\nआमहाय ईही आपहाल एअरा हाटी ख्रिस्ती चित्रपट, आन एअना गीते आपहाल एअरा मिळहे याल आपां एई सेकतेहें, डाउनलोड कोई सेकतेहें, बिहराल बी देखाडी सेकतेहे ई आपेहाटी मावची भाषा वेबसाईट माय मोफत उपलब्ध हेय. या आपां फायदो ला .धन्यवाद.\nचित्र सहित बायबल कहानी\nआमहाल तुमे टिपणी आन संदेश दोवाडा.\nनीचे देनला गोया संपर्क फार्मा द्वारे तुमा आमहाल संदेश दोवाडी सेकतेहें.त्याज रिते तुमे नाव अथवा ईमेल पोतो हेय जेहेकोय का तुमा काय प्रश्न होदतेहे आन त्याआ जोवाब मिळवा मागतेहें.\nउचे कोड नोंद कोआ.: *\nASCll कला शैली माय कोड नोंद कोआ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584769", "date_download": "2018-08-20T11:25:11Z", "digest": "sha1:UJVJQLQG5WHJJT7V4QN43VZZRB7BT75U", "length": 7203, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाचा फैसला ; सुप्���िम कोर्टात सुनावणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाचा फैसला ; सुप्रिम कोर्टात सुनावणी\nयेडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाचा फैसला ; सुप्रिम कोर्टात सुनावणी\nऑनलाईन टीम / मुंबई :\nसत्ता स्थापनेवरून कर्नाटकात निर्माण झालेला पेज आज सुटण्याची शक्यता आहे.कारण यासंदर्भात सुप्रमीम कोर्टात आज फैसला होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येरियुरप्पा किती काळ आपल्या पदावर टिकून राहतात हे स्पष्ट होणार आहे.\nराज्यपालांकडून भाजपला सरकारस्थापनेचे आमंत्रण मिळताच बुधवारी रात्री काँग्रेस- जेडीएसने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे रजिस्ट्रार कार्यालय गाठून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. येड्डीयुरप्पा यांचा शपथविधी स्थगित करावा, या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी न्या. ए. के. सिक्री, शरद बोबडे व अशोक भुषण यांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले. रात्री सव्वादोन वाजता याचिकेवर सुनावणी सुरू झाली. काँग्रेस नेते व ज्ये÷ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बहुमत नसलेल्या पक्षाला सरकारस्थापनेसाठी बोलवण्याच्या राज्यापालांच्या कृतीस हरकत घेतली, तर भाजपची बाजू मांडणाऱया मुकुल रोहतगी यांनी, राज्यपालांसारख्या घटनात्मक पदाच्या निर्णयाला न्यायसंस्थांनी अडकाठी आणू नये, अशी बाजू मांडली. अखेर खंडपीठाने काँग्रेस-जेडीएसची मागणी फेटाळत शपथविधीचा मार्ग मोकळा केला. मात्र, त्याचवेळी येड्डीयुरप्पा यांनी राज्यपालांना सादर केलेल्या पत्राची प्रत सादर करण्याचा आदेश दिला व पुढील सुनावणी आज सकाळी ठेवली आहे. सकाळी 10.30 वाजता ही सुनावणी होणार आहे. न्यायालय आदेशानंतर गुरुवारी सकाळी येड्डीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, राज्यपालांचा निर्णय न्यायालयीन कचाट्यात सापडल्याने या शपतविधीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उपस्थित राहणे टाळले.\nसुकाणू समितीची आज बैठक, आंदोलनाची दिशा ठरणार\nबेहिशेबी संपत्तीप्रकरणी खडसेंवर कारवाई का नाही ; उच्च न्यायालयाचा सवाल\nभारताला सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक\nपालघर निवडणुकः उद्धव ठाकरे आज युतीसंदर्भात घेणार निर्णय\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A5%AA-%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3.html", "date_download": "2018-08-20T11:38:54Z", "digest": "sha1:OAOXPYQW5JLVYOYGAKIHLYLABS2MBR6R", "length": 22325, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | ४ अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर होते पाणी!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, विज्ञान भारती » ४ अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर होते पाणी\n४ अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर होते पाणी\n= नासाच्या ‘अपॉच्युर्निटी’ शोध=\nवॉशिंग्टन, (२५ जानेवारी) – मंगळावर जीवसृष्टी होती काय, तिथे जीवन जगण्यासाठी उपयुक्त पाणी होते काय,यासह विविध मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेने पाठविलेल्या ‘अपॉच्युर्निटी’नावाच्या रोव्हरने अतिशय महत्त्वाचा शोध लावला आहे. तब्बल चार अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर मानवी जीवनाकरिता उप���ुक्त असे पाणी उपलब्ध होते,असे या अभ्यासात दिसून आले आहे.\nया रोव्हरने मंगळवारील काही खडकांचे नमुने नासाकडे पाठविले आहेत. नासाच्या वैज्ञानिकांनी या खडकाच्या नमुन्यांचे परीक्षण केेले असता, मंगळावरही चार अब्ज वर्षांपूर्वी मानवी जीवन अस्तित्त्वात होते, असे स्पष्ट झाले असल्याची माहिती नासाच्या प्रवक्त्याने दिली. मंगळाचा पृष्ठभाग अतिशय थंड असला, तरी आताही तिथे मानवी जीवनासाठी उपयुक्त अशा पाण्याचे साठे आताही असावेत,असे नासाला वाटते.\n‘अपॉच्युर्निटी’ने केवळ एकाच ठिकाणचे नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणांवरील छायाचित्रे पाठविले आहेत.या छायाचित्रांमध्येही पाण्याचा अंश असल्याचे दिसून आले आहे. कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाणी आहे,असे हा अभ्यास करणार्या कॉर्नेल विद्यापीठागचे प्राध्यापक स्टीव्हन स्क्वेअर्स यांनी सांगितले.\nतथापि, या पाण्यात कोणकोणते घटक आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अभ्यास केल्यानंतरच त्याचे उत्तर मिळू शकणार आहे. हे पाणी खनिजयुक्त किंवा व्हिनेगरसारखे आम्लयुक्त असू शकते. अभ्यास सुरू आहे. पाण्यासोबतच मानवी जीवसृष्टीविषयी उपयुक्त माहितीही यातून मिळण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.\nउद्या पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर\nपाणी संपताच बाटलीही होईल गायब\nआता सूर्यप्रकाशाने निघणार कपड्यांवरचे डाग\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे ��हस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) ��ंसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nआता मिळणार कायमस्वरूपी पीएफ क्रमांक\n=ईपीएफओचे संकेत : पुढील वर्षी होणार अंमलबजावणी= नवी दिल्ली, ( १८ जानेवारी) - कंपनीत बदल केल्यानंतर आपल्या भविष्य निर्वाह खात्यातील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/kidan-stone-mhanje-kay", "date_download": "2018-08-20T11:21:55Z", "digest": "sha1:ECNZ5K3VI7ONZFN7MLCVM727COG4BW76", "length": 9640, "nlines": 224, "source_domain": "www.tinystep.in", "title": "किडनीस्टोन(मुतखडा) म्हणजे काय ? आणि त्यावरील घरगुती जालीम उपाय - Tinystep", "raw_content": "\n आणि त्यावरील घरगुती जालीम उपाय\nकिडनी स्टोन म्हणजे मूतखडा याला युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे म्हणतात. मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होणाऱ्या स्फटिकांना मूतखडा किंवा किडनी-स्टोन म्हणतात. या किडनी-स्टोन मुळे ��ूत्रमार्गात अडथळा येण्याची शक्यता येते. किडनी स्टोनची लक्षणे कोणती आणि त्यावरील घरगुती उपाय कोणते ते आपण पाहणार आहोत. या उपायांनी तुम्हांला किडनी स्टोनच्या समस्येत नक्कीच आराम पडेल परंतु या समस्येत डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन आवश्यक असते.\nकिडनीच्या भागात सूज, सूत्रता, दाब, ताठरता असणे, पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या तीव्र वेदना असणे, मूत्रमार्गात तसेच मूत्राशयात आग होणे, लघवीला जळजळ होणे. प्राथमिक अवस्थेत पोटात खूप त्रास व लघवीमध्ये रक्त तसेच चिकट द्रव पडणे.\nओवा किडनीस्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. कारण, ओव्यामुळे लघवीला चालना मिळते. त्यामुळे आहारात ओव्याचा समावेश करावा किंवा जेवणानंतर चिमूटभर ओवा खवा\nतुळस ही या समस्यांत अत्यंत गुणकारी वनस्पती असून तुळस घालून नियमित चहा घेतल्यास या समस्येत अराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. परंतु तुळशीचा रस तुमच्या प्रकृतीनुसार डॉक्ट्रांच्या सल्ल्याने घ्यावा .\nसकाळी अनशापोटी ६० ते ७० ग्राम रसाच्या नियमित सेवनाने स्टोनचे बारीक बारीक खडे होतात आणि ते लघवीवाटे बाहेर पडतात\nकेळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्व असते. या जीवनसत्वामुळे मुत्र खड्यांच्या निर्मितीला आळा घालते.\nकिडनी स्टोनपासून सुटका होण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचा रस सेवन करणं हा अतिशय गुणकारी घरगुती उपचार आहे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्��श्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/wari/dnyaneshwar-palkhi-2017-saswad-news-54091", "date_download": "2018-08-20T11:12:25Z", "digest": "sha1:B6ZCEEXGYJGDRTY4OUJF7EZLTZPRJM5C", "length": 14223, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dnyaneshwar Palkhi 2017 saswad news \"निसर्ग आणि अध्यात्माचे सुरेख चित्रण' | eSakal", "raw_content": "\n\"निसर्ग आणि अध्यात्माचे सुरेख चित्रण'\nबुधवार, 21 जून 2017\nसासवड - \"\"संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवे घाटात आल्यानंतर निसर्ग आणि अध्यात्माचे एकत्रित चित्रण करण्यात आनंद वेगळाच आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्गाचे संतुलन वर्षानुवर्षे जपण्याचा संदेश वारीत मिळतो,'' अशी भावना कोल्हापूरच्या शुभम बोंगाळे याने मंगळवारी व्यक्त केली.\nसासवड - \"\"संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवे घाटात आल्यानंतर निसर्ग आणि अध्यात्माचे एकत्रित चित्रण करण्यात आनंद वेगळाच आहे. श्रद्धा, परंपरा आणि निसर्गाचे संतुलन वर्षानुवर्षे जपण्याचा संदेश वारीत मिळतो,'' अशी भावना कोल्हापूरच्या शुभम बोंगाळे याने मंगळवारी व्यक्त केली.\nपुण्यातील खासगी महाविद्यालयात मागील वर्षी छायाचित्रणाचा अभ्यासक्रम करत असताना छायाचित्रे काढण्यासाठी शुभम वारीत दाखल झाला. यंदा त्याचे दुसरे वर्ष आहे. दिवे घाटात अनेक जण छायाचित्रणासाठी येतात. गेल्या वर्षी वारीत सुखद अनुभव आल्याने मित्रांबरोबर तो आळंदीपासून कॅमेरा घेऊन आला आहे. \"\"वारीत डोक्यावर तुळस घेऊन चालणाऱ्या महिला, भगव्या पताका उंचावणारे वारकरी, टाळमृदंगाच्या नादात लयबद्ध चालणारे वारकरी, घाटातील चढ चढण्यासाठी रथाला जोडण्यात आलेली जादाची बैलजोडी आणि मागे पळणारे कार्यकर्ते टिपताना धावपळ होते. दिवे घाटातील हिरवाईचे चित्रण करताना नेमकेपणा टिपतो. वारीत छायाचित्रण करताना वारकऱ्यांचा भाव आणि श्रद्धा बरेच काही शिकवून जाते. निष्ठेने चालणाऱ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर माउलींबरोबर चालण्याचा वेगळाच आनंद दिसतो. एवढे अंतर चालूनही त्यांना थकवा जाणवत नाही, तसाच मलाही...'' असे शुभम म्हणाला.\n\"\"आजच्या वाटचालीत सकाळपासून उकाडा होता. ऊन तीव्र होते. दुपारी दोननंतर घाटात अधूनमधून ढग होते. घाट चढताना अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाही उत्साह कमी होत नव्हता. दिवे घाटात छायाचित्र काढण्याचा मोह प्रत्येकाला होतो. मीही ��ांगली जागा शोधून छायाचित्र काढत होतो. सेल्फीसाठी तरुणांबरोबरच वयस्कर मंडळींही पुढे होती. तरुणाईची संख्या अधिक होती. वृद्धांबरोबर तरुण आणि ग्रामीण भागातील लोकांबरोबर शहरी भागातील वारकरी बहुसंख्येने वाढत असल्याचे दिसून आले. वारीत माउलींबरोबर चालताना विठ्ठलावरची श्रद्धा वाढत असल्याने भाविकांची संख्या वाढली आहे,'' असे निरीक्षण शुभमने नोंदविले.\nवारीत तरुणांची संख्या वाढली; मात्र तरुणांनी श्रद्धा निष्ठेने पाळलीच पाहिजे, दंगा नको. वाटचालीत अनेक तरुण हुल्लडबाजी करत होते. निष्ठेने जोपासलेली वारी संस्कृती समजून जपली पाहिजे, असे तो म्हणाला.\n- सासवडमधील मुक्कामाचा दुसरा दिवस\n- संत सोपानदेव पालखी प्रस्थान\n- पालखीतळावर कीर्तन, प्रवचन.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nनदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडण्याची गरज - राजेंद्र सिंह\nतळेरे - नदी जोडण्यापेक्षा प्रत्येक माणूस नदीला जोडला गेला पाहिजे, तरच पाण्याचा प्रश्न सुटेल. पडणारे पाणी साठवले पाहिजे, साठवलेले पाणी जिरवले पाहिजे...\n#WorldPhotographyDay वाईल्ड आणि फाईन आर्टस् छायाचित्रकार शिक्षक : समीर मनियार\nअक्कलकोट : अक्कलकोट शहरातील काशीराया काका पाटील विद्यालयात गणित विषयाचे गेल्या २२ वर्ष्यापासून धडे देत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम...\nअंबाबारवा अभयारण्यात भाविकांची गर्दी\nसंग्रामपूर - सातपुडा पर्वताच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेले अती प्राचीन शंकराचे शक्ती स्थान भाविकांचे श्रद्धा स्थान बनले आहे. श्रावण महिन्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोट���फिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80_(%E0%A4%A8%E0%A4%BF:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2018-08-20T10:57:37Z", "digest": "sha1:42UUR5444IFUPECUPYZMJQG2AFUWESBI", "length": 5655, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आस्की (नि:संदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nतुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात वरीलपैकी योग्य तो दुवा घालावा.\nआस्की (ASCII) हा American Standard Code for Information Interchange (माहितीच्या देवाणघेवाणीची अमेरिकन प्रमाण संकेतपद्धत) या शब्दाचा संक्षेप आहे.\nया लेखात पुढील लेख आहेत.\nआस्की (मासिक), जपानमध्ये प्रकाशित होणारे एक संगणक विषयक मासिक.\nआस्की (कंपनी), आस्की मासिक प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था.\nआस्की (संकेतपद्धत), संगणकात वापरली जाणारी माहितीच्या देवाणघेवाणीची प्रमाण संकेतपद्धत.\nविस्तारित आस्की, विस्तारित आस्की प्रमाण संकेतपद्धत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑगस्ट २०१५ रोजी १३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5260856278533042061&title=Indian%20Young%20Generation%20Victims%20of%20Heart%20Diseases&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-08-20T10:32:51Z", "digest": "sha1:TLOHZL4SBSKW6KNHG576YCGQRBE5CVOC", "length": 10477, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "भारतातील तरुण पिढी हृदयविकारांना बळी", "raw_content": "\nभारतातील तरुण पिढी हृदयविकारांना बळी\nमुंबई : इंडियन हार्ट असोसिएशनने केलेल्या सर्वेक्षणानुसार, पन्नाशीच्या आतील भारतीयांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण हे पन्नास टक्के इतके असून, चाळीसहून कमी वय असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण पंचवीस टक्के आहे खेड्यात रहाणाऱ्या लोकांच्या तुलनेत शहरांमधील लोकांना हृदयविकार होण्याची श��्यता तिप्पटीने जास्त आहे.\nहृदयविकार हा प्रचंड ताणतणाव, खाण्याच्या वाईट सवयी, मद्य आणि धूम्रपान यांच्यामुळे होतो. शहरातील लोकांच्या धावपळीची आणि दगदगीची जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या वेळा आणि सवयी, खाण्यात फास्टफूडचे वाढते प्रमाण, कामाचा ताण यांमुळे खेड्यातील लोकांच्या तुलनेत शहरातील लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक संभवतो.\nआजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जगात, तणाव प्रचंड वाढल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, शारीरिक निष्क्रीयता याचेही प्रमाण वाढत आहे; पण या तणावाला बळी पडण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी, दररोज कमीतकमी तीस मिनिटे, तरी ध्यान आणि व्यायामासाठी दिला, तर हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असे इंडियन हार्ट असोसिएशनतर्फे सुचविण्यात आले आहे.\nतणावपूर्ण जीवनशैली आणि कामाचे वाढलेले तास यामुळे खाण्याच्या सवयी अनियमित झाल्या आहेत. लोक फक्त जंक फुडच खातात असे नाही, तर त्यांच्या खाण्याच्या वेळाही नियमित नसतात. परिणामी, शरीराला आवश्यक असे पोषण मिळत नाही आणि त्याऐवजी, त्यात हानिकारक चरबी आणि विषारी पदार्थ भरले जातात. त्यामुळे लठ्ठपणा येतो. भारतातील लठ्ठ व्यक्तींची संख्या २०१०मधील १७.३ टक्क्यांवरुन वाढून २०१४मध्ये १९.५ टक्के झाली आहे.\nमद्याच्या नियमित सेवनामुळे हृदयाचे ठोके अनियमित होत आहेत. ज्याला ‘अऱ्हिदमियास’ म्हणतात. त्यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाणही वाढू शकते. त्याचबरोबर वाढीव कॅलरी सेवनही. धुम्रपानामुळे व्यायाम करण्याची क्षमता कमी होते आणि रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती वाढते.\nनिरोगी आयुष्य जगण्यासाठी किंवा तणावाचा सामना करण्यासाठी निकोटीन किंवा मद्य यांसारख्या हानिकारक कृत्रिम उत्तेजकांची गरज नसल्याचे इंडियन हार्ट असोसिएशनने म्हटले आहे. त्याउलट पोषक अन्नाच्या सेवनाने आणि व्यायामाने आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होता येईल, असे इंडियन हार्ट असोसिएशनने नमूद केले आहे. व्यसनांपासून मुक्तता मिळविण्यासाठी आयुर्वेदीक औषधांचे सेवन करता येईल. ही औषधे शंभर टक्के नैसर्गिक असून, त्यांचे कसलेही दुष्परिणाम नाहीत.\n‘हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक’ ‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा ‘‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’मध्ये निखळ निसर्गरूप आणि माणूसरूप’ हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी मालिका - अंजली\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-monsoon-department-rain-dr-ramchandra-sabale-48293", "date_download": "2018-08-20T10:55:44Z", "digest": "sha1:EIZ5DV7V4C4BGFJYWQBK7RGL6RFZGTGY", "length": 13391, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news monsoon department rain dr ramchandra sabale यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार | eSakal", "raw_content": "\nयंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार\nशनिवार, 27 मे 2017\nपुणे: आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळिराजासाठी यंदा आनंदाची वार्ता आहे. यंदा राज्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असून, टक्केवारीनुसार 102 टक्के पाऊस होण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शनिवारी व्यक्त केला.\nराज्यभरात या वर्षी मॉन्सूनचे आगमन काहीसे लवकर म्हणजे 2 जून रोजीच होणार आहे. विशेष म्हणजे, पुण्यात सरासरीच्या 105 टक्के पाऊस होणार असून, पुरेसे पर्जन्य असल्यामुळे धरणेही भरण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.\nपुणे: आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळिराजासाठी यंदा आनंदाची वार्ता आहे. यंदा राज्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असून, टक्केवारीनुसार 102 टक्के पाऊस होण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शनिवारी व्यक्त केला.\nराज्यभरात या वर्षी मॉन्सूनचे आगमन काहीसे लवकर म्हणजे 2 जून रोजीच होणार आहे. विशेष म्हणजे, पुण्यात सरासरीच्या 105 टक्के पाऊस होणार असून, पुरेसे पर्जन्य असल्यामुळे धरणेही भरण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.\nया वर्षी मॉन्सून कालावधीत \"एलनिनो'चा प्रभाव राहणार नसल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे साबळे म्हणाले. पाऊस चांगला असला, तरी वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून व जुलै महिन्यात पावसात खंड पडेल, असेही त्यांनी सांगितले. विदर्भ व मराठवाड्यात हा खंड मोठा राहण्याची शक्यता आहे. कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात खंड, असे हवामान असेल. पुण्यात जून ते सप्टेंबरमधील पावसाची दरवर्षीची सरासरी 566 मिमी एवढी असते. यंदा अंदाजे 594 मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. जेथे 65 मिमीपर्यंत पाऊस होईल, तेथे लगेच पेरण्या करणेसुद्धा शक्य होईल, असेही ते म्हणाले.\nसव्वाशे कोटींच्या भारतात प्रत्येकाला रोजगार देणे अशक्य- अमित शहा\nलष्कराच्या कारवाईत बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी ठार\nनाशिकमधील दारणा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू\nकाश्मिरमधील सोशल मिडियावरील बंदी हटविली\nयंदा बियाणे खरेदीत शेतकऱ्यांना दिलासा\nकाश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nपुन्हा हेलिकॉप्टर अन् पुन्हा प्रवास\nहम भी सबको देख लेंगे - नारायण राणे\nमराठ्यांचा इतिहास पोचणार अटकेपार\nगाव करील ते राव काय करील...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nनांदेड जिल्ह्यातील दहा महसुल मंडळात अतिवृष्टी\nनांदेड: जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसापूर्वी किनवट व माहूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 65...\nदोन दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणीत पुन्हा संततधार\nपरभणी- दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा परभणी जिल्ह्यात हजेरी लावली आहे. रविवारी रात्री पासून सुरु झालेल्या पावसाची संततधार सोमवारी (ता. 20...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sparkmaharashtra.blogspot.com/2010/10/disaster-of-panchyat-raj-systeam.html", "date_download": "2018-08-20T10:45:13Z", "digest": "sha1:EYBZPRKYGVTOEHPXMJ7UM7H34X23XHQZ", "length": 11724, "nlines": 105, "source_domain": "sparkmaharashtra.blogspot.com", "title": "SPARK-Socio Political Analysis & Research Kendra: Failure of Panchyat Raj System (CAG Report 2007-08)", "raw_content": "\nनवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2\nपुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.\nपंचायत राज व्यवस्थेचा बोजवारा\nभारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (स्थानिक संस्था)\n§ 2001च्या जनगणनेनुसार राज्याची एकूण लोकसंख्या 9 कोटी 69 लाख आहे.\n§ यापैकी 5 कोटी 58 लाख (57.58 टक्के) लोकसंख्या ग्रामीण आहे.\n§ पंचायती राज संस्थांच्या वित्तीय व्यवस्थेचा व जिल्हा नियोजन समित्यांचा आढावा घेण्यासाठी दर पाच वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात येते.\n§ राज्यात 33 जिल्हा परिषद, 351 पंचायत समित्या आणि 27 हजार 909 ग्रामपंचायती (मार्च, 2008 अखेर) आहेत.\n§ दुसऱ्या राज्य वित्त आयोगाने राज्याच्या महसुलाच्या 40 टक्के निधी पंचायत राज संस्था/ स्थानिक स्वराज्य संस्था यांना वाटप करण्याची शिफारस केली होती.\nप्रत्यक्षात मात्र पुढील प्रमाणे निधी देण्यात आला.\nपंचायत राज संस्थांना देण्यात येणाऱ्या निधीच्या प्रमाणात होत असलेली घसरण वरील आकडेवारीवरून स्पष्ट होते.\n§ 73व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य शासनाने संविधानाच्या 11व्या अनुसूचीतील 29 कार्ये पंचायत राज संस्थांकडे सुपूर्द करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र शासनाने 29 पैकी 15 कार्येच पंचायत राज संस्थांकडे हस्तांतरीत केली आहेत.\n§ या 15 कार्यांतर्गत 214 योजनांपैकी 78 योजना (15,171) कार्याधिकारींसह व 16 योजना कार्याधिकारींविना हस्तांतरीत केल्या आहेत.\n§ पशुसंवर्धन हे कार्य पंचायती राज संस्थांकडे हस्तांतरीत करण्यात आले असले तरी 2006-07 आणि 2007-08 या वर्षांमध्ये ग्रामपंचायतींनी पशुसंवर्धनावर काही खर्च केल्याचे दिसत नाही.\n§ 73व्या घटनादुरुस्तीस अपेक्षित असणारे वि��ेंद्रीकरण अद्याप झालेले नसून पंचायत राज संस्थांनी शासकीय अनुदानाच्या परावलंबी तत्त्वातून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे.\n§ जिल्हा परिषदांच्या एकूण जमेत त्यांच्या स्वतःच्या महसुलाचे प्रमाण वर्ष 2004-05मध्ये 2.98 टक्के होते. तर राज्य व केंद्र शासनाच्या अनुदानाचे प्रमाण 76.56 टक्के होते.\n§ वर्ष 2007-08 पर्यंत जिल्हा परिषदांच्या स्वतःच्या महसुलात तीव्र घट होऊन त्याचे प्रमाण 1.45 टक्के एवढे कमी झाले.\n§ 2006-07 ते 2007-08 या काळात राज्यातील ग्रामपंचायतींची जमा 7 टक्क्यांनी वाढली. त्याचबरोबर खर्चही 15 टक्क्यांनी वाढला.\n§ पंचायत राज संस्थांच्या वित्त व्यवस्थेचा Database तयार करण्यासाठी 12व्या वित्त आयोगाने ऑक्टोबर,2005 मध्ये राज्यास रुपये 28 कोटी 30 लाखांची रक्कम दिलेली होती. ही रक्कम इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी खर्च झाल्याने रकमेचे पुन्हा वाटप केले गेले.\n§ स्थानिक संस्थांनी लेखे योग्य प्रकारे ठेवण्यासाठी 11व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी ऩमुने विहीत केले होते. मात्र, राज्य शासनाने ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लेखा संहिता’मध्ये योग्य त्या सुधारणा न केल्यामुळे ऑगस्ट, 2008 पर्यंत एकाही जिल्हा परिषदेने विहीत नमुन्यात लेखे ठेवलेले नव्हते.\n§ पुढील आर्थिक वर्षातील 30 जूनपर्यंत जिल्हा परिषदांचे वार्षिक लेखे तयार करण्याची मुदत असताना 33 पैकी 26 जिल्हा परिषदांचे वर्ष 2007-08चे लेखे ऑगस्ट 2008 पर्यंत तयार झालेले नव्हते.\n§ पंचायत राज संस्थांचे लेखापरीक्षण मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखे यांच्यातर्फे करण्यात येते. 1962 ते 2007 या कालावधीत केलेल्या लेखापरीक्षणाशी संबंधित रुपये 5735.02 कोटींची रक्कम गुंतलेले 1,54,576 परिच्छेद निपटाऱ्यासाठी प्रलंबित होते.\n`स्पार्क`कडे उपलब्ध असलेली माहिती\nमोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, जिल्हानिहाय सामाजिक-आर्थिक सांख्यिकी २०११, अवयव व देहदान विषयक माहिती, सिंचन विषयक माहिती, राज्यातील विभागीय असमतोल , दुग्ध व्यवसायातील तोटा, महाराष्ट्रातील स्वच्छता व पाणीपुरवठा, अनुसूचित जाती/जमातींची सद्यस्थिती, सरोगसी, पोलीस सेवा सुधारणा कायदा, राज्य सेवा हमी अधिनियम आणि महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त (सुधारणा) अधिनियम\nटंचाईच्या अनुषंगाने २०१२-२०१३ मध्ये प्रसिद्ध केलेले महत्त्वाचे शासन निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81/word", "date_download": "2018-08-20T11:24:40Z", "digest": "sha1:33E3I325R5WUV63AOJXSHBEKDBE6ZOGA", "length": 9572, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - राजनिघण्टु", "raw_content": "\nअंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो \nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nगाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्याला म्यान नाहीं\nगाढवाला ज्याप्रमाणें काही समजत नसल्यामुळे ते गांवभर भटकते, वाटेल ते करते\nत्याप्रमाणें कोयत्याला म्यान नसल्यामुळे तो वाटेल त्यावर घातला जातो. मनुष्याला कोणताहि निर्बंध नसला म्हणजे त्याच्या वर्तनाला आळ बसत नाही व तो स्वैरपणें वागून आपली किंमत कमी करून घेतो. शस्त्राला आवरण जसे म्यान तसे प्राण्याला ज्ञान असले पाहिजे, म्हणजे त्यापासून त्रास पोहोचत नाही.\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-45035319", "date_download": "2018-08-20T11:30:07Z", "digest": "sha1:FSBDAECZ5TYOSBQXVENRYBXPCDF2YKB7", "length": 26066, "nlines": 165, "source_domain": "www.bbc.com", "title": "हौसाबाई सांगतात वडील 'क्रांतिसिंह' नाना पाटलांच्या आठवणी - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nहौसाबाई सांगतात वडील 'क्रांतिसिंह' नाना पाटलांच्या आठवणी\nप्राजक्ता ढेकळे बीबीसी मराठीसाठी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ - 'क्रांतीसिंह' नाना पाटील आज असते तर...\n3 ऑगस्ट हा नाना पाटील यांचा जन्मदिवस. दक्षिण महाराष्ट्रात नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार किंवा पत्री सरकार स्थापन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेली त्यांची लेक हौसाबाई पाटील यांनी क्रांतिसिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या वडिलांच्या आठवणी जागवल्या.\n\"गोरं घालविलं अन काळं आणलं... आमचं चुकलंच जरा खुर्च्याच जाळायला पाहिजे होत्या त्या, मग खरं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं असतं,\" स्वातंत्र्याच्या संकल्पनेविषयी हौसाबाई पाटील सांगत होत्या.\n93 वर्षांच्या हौसाबाई... क्रांतीसिंह नाना पाटील यांची लेक.. सध्या त्या राहतात सांगली जिल्ह्यातल्या हणमंतवडिये या गावी राहतात.\nवय झालं असलं तरी हौसाबाईंच्या आवाजातली जरब आणि कणखरपणा आजही तसाच कायम आहे.\nस्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरोधात नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची (पत्री सरकार) स्थापना करण्यात आली होती. दक्षिण महाराष्ट्रात या पत्री सरकारांनी क्रांती केली.\nजेव्हा गंगाराम कांबळेंच्या हॉटेलात छत्रपती शाहू महाराज चहा पिण्यासाठी जातात...\nसंत तुकारामांचा खून झाला होता की ते सदेह वैकुंठाला गेले\nदादोजी कोंडदेव नेमके कोण होते - गुरू की चाकर\nपत्री सरकारला स्वातंत्र्यसेनानी जी. डी. बापू लाड, स्वातंत्र्यसेनानी शाहीर शंकरराव निकम आणि क्रांतीविरांगना हौसाबाई पाटील यांचं भक्कम पाठबळ लाभलं होतं.\n'...अन् शस्त्रलुटीची मोहीम आम्ही फत्ते केली'\nपत्री सरकारला आवश्यक असणारा शस्त्रपुरवठा करण्याचं काम त्या काळात हौसाबाईंनी केलं होतं.\nप्रतिमा मथळा हौसाबाई पाटील आणि नाना पाटील\nयाविषयीची आठवणी सांगताना हौसाबाई सांगतात, \"सांगली जिल्ह्यातल्या भवानी नगर इथल्या ब्रिटीशांच्या पोलीस ठाण्यातील शस्त्र लुटण्याची जबाबदारी माझ्यावर सोपण्यात आली होती. दिवसाढवळया शस्त्र लुटणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखंच होतं. पण मला हे काम फत्ते करायचं होतं.\nबरोबरच्या सहकाऱ्यांना कुणी काय करायचं याची जबाबदारी समजावून सांगून मी माझ्याबरोबर काही सहकाऱ्यांना घेतलं आणि पोलीस ठाण्याच्या आवारात गेले.\nमाझ्या सहकाऱ्यानं माझा भाऊ असल्याचं नाटक करत मी सासरी नांदायला जात नाही म्हणून मला मारहाण करायला सुरुवात केली. माझा भाऊ गालावर चापटी, पाठीत धपाटे घालत मला नांदायला जा म्हणून सांगत होता.\nआमच्या दोघांच्या वादावादीचं नाट्य पोलीस ठाण्याच्या समोर चांगलंच रंगात आलं. शेवटी मी काही केल्या ऐकत नाही म्हटल्यावर माझ्या भावानं रागानं माझ्या डोक्यात मारण्यासाठी म्हणून मोठा दगड उचचला अन् तेवढ्यात आतले दोन पोलीस त्याला थांबवण्यासाठी बाहेर पळत आले. तोपर्यंत ठरल्याप्रमाणे बाकीचे सहकारी तेथील बंदुका आणि काडतुसं घेऊन फरार झाले. मात्र तरीसुद्धा हा कट आम्ही रचला होता हे पोलिसांच्या लक्षात आलं नाही. अन् शस्त्रलुटीची मोहीम आम्ही फत्ते केली.\"\n'दादांनी मला मिठी मारत हंबरडा फोडला'\nइंग्रजांविरोधातल्या लढ्यात पत्री सरकारमधील कार्यकर्त्यांनी विविध प्रकारची सोंगं, भन्नाट कल्पना लढवून इंग्रजांना जेरीस आणलं होतं.\nइंग्रजांनी ठिकठिकाणी उभारलेले डाक बंगले जाळणं असो, रेल्वेचे रूळ उखाड्णं असो, फोनच्या तारा तोडणं असो वा इंग्रजांचा खजिना लुटणं असो, या सर्वच गोष्टीमध्ये हौसाताई आघाडीवर असायच्या.\nहौसाताई सांगतात, \"शस्त्र लुटताना एकदा प्रतिसरकारमधील कार्यकर्ते बाळ जोशी यांना इंग्रजांनी अटक केली आणि गोव्यातल्या पणजी येथील तुरुंगात ठेवलं. तुरुंगातील बाळ जोशींना भेटून कार्यकर्यत्यांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा होता. पण हा निरोप पोहोचवणार कोण याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली.\nकारण पत्री सरकारवर इंग्रज कडक नजर ठेवून होते. मी बाळ जोशींना भेटायला जावं असं कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा मला सांगितलं. मी मात्र माझं चार महिन्याचं बाळ आजारी असल्याचं सांगत नकार दिला. कार्यकर्त्यांनी ही गोष्ट दादांच्या म्हणजेच नाना पाटलांच्या कानावर घातली.\nत्यावर नाना पाटील म्हणाले 'मी तिला जा ही म्हणार नाही आणि थांबही म्हणणार नाही. मात्र माझी मुलगी म्हणून तिने बाप करत असलेल्या कार्याला शोभेल असे वागावे'. दादांचे हे उद्गार ऐकताच मी माझ्या बाळाला आत्याजवळ सोडलं आणि बाळ जोशींना भेटण्यासाठी रवाना झाले. तिथं पोहोचून मला सांगितलेली कामगिरी पार पाडली.\nमाघारी परतताना इंग्रजांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आडवाटेने चालायला सुरुवात केली. या मार्गात असलेली मांडवी नदीची खाडी मी पोहत पार केली. पुढे जंगलातून अनवाणी चालत वाट शोधत घरी पोहोचले. कामगिरी पार पाडून सुखरूप घरी आले तेव्हा मात्र दादांनी मला मिठी मारत हंबरडा फोडला,'' हौसाबाई त्यावेळचं चित्र डोळ्यासमोर उभं करतात.\n'पण खरंच लोक स्वतंत्र झाले का\n\"रानावनातून हिंडत, आयुष्यातील अनेक वर्षं भूमिगत राहून क्रांतीसिंहांच्या प्रतिसरकारनं स्वातंत्र्य मिळवलं. पण खरंच लोक स्वतंत्र झाले का असा प्रश्न आजही पडतो. आजही लोकांच्या अन्न, वस्त्राच्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत याची खंत वाटत राहते,\" हौसाबाई त्यांचं मत मांडतात.\nसध्याच्या सरकारबद्दल बोलताना हौसाबाई म्हणतात, \"माझं वडील क्रांतीसिंह नाना पाटील जिवंत असतं तर त्यांनी 3 दिवसापेक्षा जास्त दिवस हे सरकार ठिवलं नसतं, कधीच त्याला बाजार दाखवला असता.\"\nप्रतिमा मथळा क्रांतीसिंह नाना पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत\nक्रांतीसिंह नाना पाटलांची एकुलती एका मुलगी असलेल्या हौसाबाई 3 वर्षांच्या असतानाच त्यांच्यावरील आईचं छत्र हरवलं. देशवसेवेचा वसा घेतलेल्या वडिलांचा सहवासही त्यांना पुरेशा प्रमाणात मिळाला नाही. स्वातंत्र्य लढ्यासाठी वडील भूमिगत राहत असल्यामुळे हौसाबाई अत्यंत खडतर परिस्थितीत जीवन जगावं लागलं. मात्र देशभक्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं.\nपुढे प्रतिसरकारच्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. इंग्रजांच्या नजरा चुकवून भूमिगत असलेल्या कार्यकर्त्यांना निरोप पोहोचवणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, पत्रीसरकारला लागणाऱ्या हत्यारांची ने-आण करणे, अशी कामं त्यांनी केली.\nत्याविषयी अधिक सांगताना हौसाबाई म्हणतात, \"कार्यकर्त्यांना निरोपाच्या चिठ्ठ्या पोहोचवताना त्या गोऱ्या साहेबाच्या हाताला लागू नये म्हणून अनेकदा केसाच्या आंबाड्यात त्यांना लपवून न्यायचो, तर कधी पायाच्या तळव्याला डिंक लावून तिथं चिठ्ठी चिटकवून ती पोहोचवायचो.\n'...तर लोकमान्य टिळकांमुळे भारताची फाळणी टळली असती'\nपहिल्या दिवाळी अंकातल्या 10 रंजक गोष्टी\nएकदा तर इंग्रजांनी मला आणि माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्याला अडवून विचारपूस करायला सुरुवात केली. तेव्हा नेमके आम्ही निरोप पोहोचवण्यासाठी निघालो होते. आता आमची तपासणी होणार हे लक्षात येताच त्यांची नजर चुकवून मी ती चिठ्ठी गिळून टाकली. अन आम्ही त्यांच्या तावडीत सापडता सापडता वाचलो.\"\nगांधी माझा सखा गं...\nवडिलांबरोबर देशसेवेच्या कार्यात स्वत:ला झोकून देत असतानाच इतर महिलांनाही मी त्यात विविध प्रकारे सहभागी करून घेतलं. प्रतिसरकारचा समाजावर इतका प्रभाव होता की महिला जात्यावर दळण दळताना ओव्या म्हणायच्या...\nगांधी माझा सखा गं, ओवी त्याला गाईनं,\nतुरुंगात जाऊनिया स्वराज मिळविनं\nनाना माझा भाऊ गं, ओवी त्याला गाऊया,\nत्याच्यासंगे लढता लढता स्वराज्य मिळवूया.\nप्रतिमा मथळा क्रांतीसिंह नाना पाटलांचं औक्षण करताना गावखेड्यातील महिला.\nशेतात काम करतानाही अनेक शेतकरी महिला पत्री सरकारवर गाणी म्हणत असत.\nनाना पाटील, नाना पाटील गुंगू एकच सूर\nनाना पाटील, नाना पाटील गुंगू एकच सूर,\n��सानसातून वाहे आमच्या देशभक्तीचा पूर'\nनसानसातून वाहे आमच्या देशभक्तीचा पूर.\nअशी ती गाणी असत.\nदेशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना नाना पाटलांनी आपल्या रोबर असलेल्या सहकाऱ्यांना कोणत्याही अंधश्रध्देला बळी पडून दिलं नाही.\nस्वत: क्रांतीसिंह नाना पाटलांनी हुंडा, मानपान, मंडप, वाजंत्री, जेवण, कोणताही धार्मिक विधी न करता हौसाबाईंचे लग्न स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते भगवानराव मोरे पाटील यांच्याशी लावून दिलं. एकमेकांना हार घालून गांधी पद्धतीनं त्यांनी हे लग्न लावून दिलं. ही प्रथा पुढे अनेक कार्यकर्त्यांनीही सुरू ठेवली.\"\nसत्यशोधक चळवळीचे बाळकडू घेतच हौसाबाई मोठ्या झाल्या पण इंग्रज सरकारच्या दडपशाहीचे आणि उद्भवलेल्या परिस्थितीचे चटके त्यांना बसत होतेच.\nत्याकाळाविषयी हौसाबाई सांगतात, \"एकदा माझ्या आजीच्या चोळ्या फाटल्या होत्या. नवी चोळी विकत घेण्याइतपत पैसा आमच्याजवळ नव्हता. शेवटी आजीनं माझ्या वडिलांची जुनी लुंगी शोधून काढली आणि त्या पांढऱ्या लुंगीच्या 2 चोळ्या शिवल्या.\nआम्ही आजीला वाईट वाटू नये म्हणून म्हणायचो, 'आजी तुला ही पांढरी चोळी शोभून दिसती.' आजी म्हणायची असू दे बया, या पांढऱ्या चोळीसारखं पाढरं निशाण दातात धरून इंग्रज आपल्या स्वातंत्र्य सैनिकांपुढं शरण येतील आणि जो पर्यंत तसं व्हणार नाही तोपर्यंत मी अशाच चोळ्या वापरणार'. पुढे आजीने ते व्रत कायम स्वरुपी पाळलं.\"\nसध्याच्या परिस्थितीविषयी विचारलं असता, हौसाबाई म्हणतात, \"माझ्या कुटुंबीयांनी, कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या या स्वातंत्र्याची झालेली दयनीय अवस्था बघून पुन्हा एकदा पेटून उठावसं वाटतं.\"\n...आणि जोतिबा फुले 'महात्मा' झाले\n'पानिपता'नंतर हरियाणात थांबलेल्या रोड मराठ्यांची कथा\nशिवाजी महाराजांचे मुस्लीम शिलेदार माहीत आहेत का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nडॉ. दाभोलकर हत्या : 'विचारांचा बंदुकीच्या गोळीने खून करणाऱ्यांना जबाब द्या'\n 62 अब्ज युरोंच्या मदतीने दिवाळखोरी टळली\nकेरळ पूर : या प्रलयाला फक्त अतिपाऊसच जबाबदार नाही\nममी कसे तयार करतात, याची इजिप्शियन रेसिपी अखेर सापडली\nव्हेनेझुएला संकट : स्थलांतरितांच्या छावण्यांवर ब्रा���ीलमध्ये हल्ला\nलोप पावत चाललेल्या 'ऑर्गन'ला कोकणात मिळतेय अशी नवसंजीवनी\nस्वदेशी रणगाडाविरोधी 'हेलिना' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी\nखा पत्ताकोबी खा, त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/grapes-production-cloudy-environment-1628262/", "date_download": "2018-08-20T11:39:56Z", "digest": "sha1:K5YDOTBW3TDQEE5IXDPP7WP67YBOQP5Z", "length": 15491, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Grapes production cloudy environment | ढगाळ वातावरणात पावसाची धास्ती | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nढगाळ वातावरणात पावसाची धास्ती\nढगाळ वातावरणात पावसाची धास्ती\nसध्या बहुतांश ठिकाणी द्राक्ष एकतर काढणीवर आहे किंवा तयार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.\nद्राक्षांमध्ये साखर उतरण्याच्या प्रक्रियेत संथपणा\nफेब्रुवारीच्या प्रारंभापासून अंतर्धान पावणाऱ्या थंडीची जागा बुधवारी अकस्मात ढगाळ वातावरणाने घेतली आणि पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडतो की काय, अशी धास्ती द्राक्ष उत्पादकांमध्ये निर्माण झाली. या वातावरणात द्राक्ष मण्यांमध्ये साखर उतरणे, त्याला आकर्षक रंग प्राप्त होण्याची प्रक्रिया मंदावणार आहे. दिवाळीपासून प्रदीर्घ काळ गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकमधून थंडी परतीच्या मार्गावर निघाल्याचे चित्र आहे. मागील १० दिवसांत तापमानात सात ते आठ अंशाची वाढ झाली. बुधवारी पारा १५.८ अंशावर पोहोचला.\nसध्या बहुतांश ठिकाणी द्राक्ष एकतर काढणीवर आहे किंवा तयार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. या स्थितीत वातावरणाचा पालटलेला नूर द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढविणारा ठरला आहे. यंदा बराच काळ नाशिककरांना गारव्याची अनुभूती मिळाली. दिवाळीपासून कमी झालेले तापमान जानेवारीपर्यंत तसेच राहिले. २५ जानेवारी रोजी हंगामातील ७.२ या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. फेब्रुवारीपासून वातावरणात झपाटय़ाने बदल झाले. १० दिवसांत तापमान सात अंशांनी वाढले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली. थंडी निरोप घेण्याच्या म��र्गावर असताना बुधवारी किमान तापमान १५.८ अंशावर गेले.\nढगाळ वातावरणामुळे सकाळी अवकाळी पाऊस पडतो की काय, असे चित्र होते. दुपारनंतर मात्र, काही भागात सूर्यदर्शन घडले. द्राक्ष बागा असणाऱ्या भागात कुठेही पावसाचा शिडकावा झाला नसल्याचे द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सुमारे अडीच महिन्यांपूर्वी अवकाळी पावसाने मणी फुटणे वा तत्सम नुकसानीला तोंड द्यावे लागते होते. तसे संकट सध्या उद्भवलेले नाही. परंतु वातावरण कधी कोणते वळण घेईल याचा नेम नाही. निर्यातक्षम द्राक्ष बागांमध्ये अनेक उत्पादकांनी संघाच्या मदतीने खासगी स्वयंचलित हवामान केंद्र बसविले आहेत. या केंद्राचे संचलन करणाऱ्या कंपनीकडूनही पावसाचा अंदाज वर्तविला गेलेला नाही.\nनिर्यातक्षम द्राक्षांचा भाव ६० ते ७५ किलो\nगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष कमी आहेत. अवकाळी पावसाने आधीच पावसाचे नुकसान झाले होते. सध्या निर्यातक्षम द्राक्षांसाठी ६० ते ७५ रुपये किलो, तर देशांतर्गत बाजारासाठी ३० ते ६० रुपये किलो हा दर उत्पादकांना मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला निर्यातक्षम द्राक्षांना १०५ ते १२० रुपयांपर्यंत दर मिळाले होते. आवक जशी वाढत आहे, तसे दर कमी होत आहे. अनेक ठिकाणी काढणीचे काम सुरू असून काही ठिकाणी बागा तयार होत आहे. अंतिम टप्प्यात वातावरण ढगाळ झाल्यामुळे वातावरणातील घडामोडींकडे उत्पादकांचे लक्ष आहे.\nतापमान अधिक असल्यास अर्थात ऊन असल्यास द्राक्ष मण्यांमध्ये साखर उतरणे, त्याला आकर्षक रंग प्राप्त होण्याची प्रक्रिया जलदगतीने घडते. ढगाळ हवामानामुळे ही प्रक्रिया मंदावणार आहे. वातावरणातील सध्याच्या घडामोडींनी द्राक्ष तयार होण्याची प्रक्रिया लांबणार आहे.\n– माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्त��ंच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5045305178526211060&title=Dr.%20Rajendra%20Singh,%20Vishal%20Bhardwaj,%20Lucille%20Ball&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:32:49Z", "digest": "sha1:CM2667J4MZ75L3FL5SOORQZFGDG7B5J3", "length": 14514, "nlines": 131, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. राजेंद्रसिंह, विशाल भारद्वाज, ल्युसिल बॉल", "raw_content": "\nडॉ. राजेंद्रसिंह, विशाल भारद्वाज, ल्युसिल बॉल\n‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे डॉ. राजेंद्रसिंह, गेल्या दोन दशकातला नामवंत दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज आणि अमेरिकेची अत्यंत लोकप्रिय कॉमेडी स्टार ल्युसिल बॉल यांचा सहा ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...\nसहा ऑगस्ट १९५९ रोजी बागपतमध्ये (उत्तर प्रदेश) जन्मलेले डॉ. राजेंद्रसिंह हे ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी आहेत. १९७५मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या ‘तरुण भारत संघ’ (http://tarunbharatsangh.in/) या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जलसंवर्धनाचं खूप मोठं कार्य उभारलं आहे. राजस्थानात थर वाळवंटानजीकच्या गावांमध्ये पाणी साठवण्यासाठीच्या ‘जोहड’ या पारंपरिक रचनांसोबतच छोटे बंधारे वगैरेंच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी त���यांनी लोकांना मार्गदर्शन आणि साह्य केलं. या संदर्भातल्या कामाची सुरुवात १९८५मध्ये एका गावापासून झाली. आजवर ८६००हून अधिक जोहड उभारली गेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावकरी जलस्वयंपूर्णतेसाठी एकत्र येऊ लागले. आज सुमारे एक हजार गावांमध्ये पाणी परत आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. तसंच, राजस्थानातल्या पाच नद्यांचं पुनरुज्जीवनही शक्य झालं आहे. राजस्थानातल्या अल्वर जिल्ह्यात त्यांचं काम मोठं आहे. या क्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय कार्याची दाखल घेऊन २०१५ साली त्यांना ‘नोबेल’च्या दर्जाचं मानलं जाणारं दीड लाख डॉलर्सचं ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ मिळालं आहे. तसंच रेमन मॅगसेसे पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार आणि अहिंसा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.\nसहा ऑगस्ट १९६५ रोजी बिजनौरमध्ये जन्मलेला विशाल भारद्वाज हा गेल्या दोन दशकांतला हिंदी सिनेसृष्टीतला एक नामवंत दिग्दर्शक आणि संगीतकार याचबरोबर तो चित्रपटनिर्मिती आणि पटकथालेखनही करत असतो. ‘माचीस’ या गुलजारजींच्या सिनेमाला त्याने दिलेलं संगीत गाजलं आणि त्याचं गुलजार यांच्याशी ट्युनिंग जमलं. सत्या, हुतुतू, गॉडमदर आणि इश्किया या चित्रपटांना त्याने दिलेलं संगीत गाजलं; पण त्याच्यातला दिग्दर्शक त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. योगायोगाने डेहराडून-दिल्ली अशा प्रवासात एका हातात आलेल्या शेक्सपियरने त्याला झपाटून टाकलं आणि मग पुढल्या काही काळांत त्याने ‘मॅक्बेथ’वर आधारित मकबूल, ‘ऑथेल्लो’वर आधारित ओमकारा आणि ‘हॅम्लेट’वर आधारित हैदर असे तीन सिनेमे बनवले. त्यांचं दर्शकांनी चांगलंच स्वागत केलं. दुसरीकडे त्याचे कमीने, सात खून माफ, मटरू की बिजली का मंडोला, रंगून यांसारखे सिनेमे दर्शकांची आणि समीक्षकांची पसंती मिळवून गेले. त्याने इश्कियाँ आणि डेढ इश्कियाँ यांसारख्या यशस्वी सिनेमांची निर्मितीही केली आहे. त्याला आजपर्यंत एक फिल्मफेअर पुरस्कार आणि सात राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.\nसहा ऑगस्ट १९११ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेली ल्युसिल बॉल ही गेल्या शतकातली अमेरिकेची अत्यंत लोकप्रिय कॉमेडी स्टार सुरुवातीची काही वर्षं रंगभूमीवर धडपड केल्यानंतर तिला रोमन स्कॅन्डल्स, ब्लड मनी, किड मिलियन्स असे सिनेमे मिळाले. १९४० सालच्या ‘टू मेनी गर्ल्स’मध्ये ती डेझी आर्नेझबरोबर चमकली आणि त्यांनी लग्नही केलं. ऑक्टोबर १९५१पासून पुढची सहा वर्षं त्यांची ‘आय लव्ह ल्युसी’ ही टेलिव्हिजन सीरियल दणक्यात चालली आणि ल्युसी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. तिच्यातल्या कॉमेडीच्या लाजवाब टायमिंगने लोकांवर भुरळ पडली. पुढे तिने डेझी आर्नेझशी घटस्फोट झाल्यावरही दी ल्युसी शो (१९६२-६८) आणि हिअर इज ल्युसी (१९६८-७४) या मालिका केल्या आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावरच राहिली. तिला एकदा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता. १३ वेळा प्राइमटाइम एमी पुरस्कारांचं नामांकन तिला मिळालं होतं आणि चार वेळा तो पुरस्कार मिळाला होता. तिने प्रतिष्ठेचा क्रिस्टल पुरस्कारही मिळवला होता. २६ एप्रिल १९८९ रोजी तिचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला.\nयांचाही आज जन्मदिन :\nसिद्धहस्त लेखिका योगिनी जोगळेकर (जन्म : सहा ऑगस्ट १९२५, मृत्यू : एक नोव्हेंबर २००५)\nकवी लॉर्ड टेनिसन (जन्म : सहा ऑगस्ट १८०९, मृत्यू : सहा ऑक्टोबर १८९२)\n(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nअतींद्रिय शक्तींवर भाष्य करणाऱ्या सिनेमांचा दिग्दर्शक मनोज नाइट श्यामलन (जन्म : सहा ऑगस्ट १९७०)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_2.html", "date_download": "2018-08-20T10:58:47Z", "digest": "sha1:3KZ2JDJ3LB35ERY6VDS76U7G6FIDQIGT", "length": 19620, "nlines": 174, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक पांचवा मंत्रं : समास दहावा : सिद्धलक्षण", "raw_content": "\nदशक पांचवा मंत्रं : समास दहावा : सिद्धलक्षण\nदशक पांचवा मंत्रं : समास दहावा : सिद्धल��्षण\n॥श्रीराम॥मागें बोलिला संसारिक | त्यागेंविण नव्हे\nकीं साधक | ऐका हो याचा विवेक | ऐसा असे ||१||\nसन्मार्ग तो जीवीं धरणें | अनमार्गाचा त्याग\nकरणें | संसारिकां त्याग येणें | प्रकारें ऐसा ||२||\nकुबुद्धित्यागेंविण कांहीं | सुबुद्धि लागणार नाहीं |\nसंसारिकां त्याग पाहीं | ऐसा असे ||३||\nप्रपंचीं वीट मानिला | मनें विषयेत्याग केला |\nतरीच पुढें आवलंबिला | परमार्थमार्ग ||४||\nत्याग घडे अभावाचा | त्याग घडे संशयाचा |\nत्याग घडे अज्ञानाचा | शनै शनै ||५||\nऐसा सूक्ष्म अंतर्त्याग | उभयांस घडे सांग |\nनिस्पृंहास बाह्यत्याग | विशेष आहे ||६||\nसंसारिका ठाईं ठाईं | बाह्य त्याग घडे कांहीं |\nनित्यनेम श्रवण नाहीं | त्यागेंविण ||७||\nफिटली आशंका स्वभावें | त्यागेंविण साधक\nनव्हे | पुढें कथेचा अन्वय | सावध ऐका ||८||\nमागां झालें निरूपण | साधकाची वोळखण |\nआतां सांगिजेल खूण | सिद्ध लक्षणाची ||९||\nसाधु वस्तु होऊन ठेला | संशय ब्रह्मांडाबाहेरि गेला |\nनिश्चयें चळेना ऐसा झाला | या नाव सिद्ध ||१०||\nबद्धपणाचे अवगुण | मुमुक्षपणीं नाहीं जाण |\nमुमुक्षपणाचें लक्षण | साधकपणीं नाहीं ||११||\nसाधकासि संदेहवृत्ती | पुढें होतसे निवृत्ती |\nयाकारणें निःसंदेह श्रोतीं | साधु वोळखावा ||१२||\nसंशयरहित ज्ञान | तेंचि साधूचें लक्षण |\nसिद्धाआंगीं संशय हीन | लागेल कैसा ||१३||\nकर्ममार्ग संशये भरला | साधनीं संशये कालवला |\nसर्वांमध्यें संशये भरला | साधु तो निःसंदेहे ||१४||\nसंशयाचें ज्ञान खोटें | संशयाचें वैराग्य पोरटें |\nसंशयाचें भजन वोखटें | निर्फळ होय ||१५||\nवेर्थ संशयाचा देव | वेर्थ संशयाचा भाव |\nवेर्थ संशयाचा स्वभाव | सर्व कांही ||१६||\nवेर्थ संशयाचें व्रत | वेर्थ संशयाचें तीर्थ |\nवेर्थ संशयाचा परमार्थ | निश्चयेंवीण ||१७||\nवेर्थ संशयाची भक्ती | वेर्थ संशयाची प्रीती |\nवेर्थ संशयाची संगती | संशयो वाढवी ||१८||\nवेर्थ संशयाचें जिणें | वेर्थ संशयाचें धरणें |\nवेर्थ संशयाचें करणें | सर्व कांहीं ||१९||\nवेर्थ संशयाची पोथी | वेर्थ संशयाची वित्पत्ती |\nवेर्थ संशयाची गती | निश्चयेंविण ||२०||\nवेर्थ संशयाचा दक्ष | वेर्थ संशयाचा पक्ष |\nवेर्थ संशयाचा मोक्ष | होणार नाहीं ||२१||\nवेर्थ संशयाचा संत | वेर्थ संशयाचा पंडित |\nवेर्थ संशयाचा बहुश्रुत | निश्चयेंविण ||२२||\nवेर्थ संशयाची श्रेष्ठता | वेर्थ संशयाची वित्पन्नता |\nवेर्थ संशयाचा ज्ञाता | निश्चयेंविण ||२३||\nनिश्चयेंविण सर्व क��ंहीं | अणुमात्र तें प्रमाण\nनाहीं | वेर्थचि पडिले प्रवाहीं | संदेहाचे ||२४||\nनिश्चयेंविण जें बोलणें | तें अवघेंचि कंटाळवाणें |\nबाष्कळ बोलिजे वाचाळपणें | निरार्थक ||२५||\nअसो निश्चयेंविण जे वल्गना | ते अवघीच विटंबना |\nसंशयें काहीं समाधाना | उरी नाहीं ||२६||\nम्हणोनि संदेहरहित ज्ञान | निश्चयाचें समाधान |\nतेंचि सिद्धांचें लक्षण | निश्चयेंसीं ||२७||\nतव श्रोता करी प्रश्न | निश्चयो करावा कवण |\nमुख्य निश्चयाचें लक्षण | मज निरोपावें ||२८||\nऐक निश्चय तो ऐसा | मुख्य देव आहे कैसा |\nनाना देवाचा वळसा | करूंचि नये ||२९||\nजेणें निर्मिलें सचराचर | त्याचा करावा विचार |\nशुद्ध विवेकें परमेश्वर | वोळखावा ||३०||\nमुख्य देव तो कवण | भक्ताचें कैसें लक्षण |\nअसत्य सांडून वोळखण | सत्याची धरावी ||३१||\nआपल्या देवास वोळखावें | मग मी कोण हें\nपाहावें | संग त्यागून राहावें | वस्तुरूप ||३२||\nतोडावा बंधनाचा संशयो | करावा मोक्षाचा निश्चयो |\nपाहावा भूतांचा अन्वयो | वितिरेकेंसीं ||३३||\nपूर्वपक्षेसि सिद्धांत | पाहावा प्रकृतीचा अंत |\nमग पावावा निवांत | निश्चय देवाचा ||३४||\nदेहाचेनि योगें संशयो | करी समाधानाचा क्षयो |\nचळों नेदावा निश्चयो | आत्मत्वाचा ||३५||\nसिद्ध असतां आत्मज्ञान | संदेह वाढवी देहाभिमान |\nयाकारणें समाधान | आत्मनिश्चयें राखावें ||३६||\nआठवतां देहबुद्धी | उडे विवेकाची शुद्धी |\nयाकारणें आत्मबुद्धी | सदृढ करावी ||३७||\nआत्मबुद्धि निश्चयाची | तेचि दशा मोक्षश्रीची |\nअहमात्मा हें कधींचि | विसरों नये ||३८||\nनिरोपिलें निश्चयाचें लक्षण | परी हें न कळे सत्संगें-\nविण | संतांसि गेलिया शरण | संशये तुटती ||३९||\nआतां असो हें बोलणें | ऐका सिद्धांचीं लक्षणें |\nमुख्य निःसंदेहपणें | सिद्ध बोलिजे ||४०||\nसिद्धस्वरूपीं नाहीं देहो | तेथें कैंचा हो संदेहो |\nयाकारणें सिद्ध पाहो | निःसंदेही ||४१||\nदेहसमंधाचेनि गुणें | लक्ष्णासि काये उणें |\nदेहातीताचीं लक्षणें | काये म्हणोनि सांगावीं ||४२||\nजें लक्षवेना चक्षूसी | त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं |\nनिर्मळ वस्तु सिद्ध त्यासी | लक्षणें कैंचीं ||४३||\nलक्षणें म्हणिजे केवळ गुण | वस्तु ठाईची निर्गुण |\nतेंचि सिद्धांचें लक्षण | वस्तुरूप ||४४||\nतथापि ज्ञानदशकीं बोलिलें | म्हणौनि वगतृत्व आटोपिलें |\nन्यूनपूर्ण क्ष्मा केलें | पाहिजे श्रोतीं ||४५||\nइति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धलक्षणनाम\nसमास दहावा || ५.१० || दशक पाचवा समाप्त ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5758117618626320288&title=Kishore%20Kumar&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:32:27Z", "digest": "sha1:7YG7OHOWYA2KIQEAYNVBSWC6CYOVIMQJ", "length": 14878, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "किशोरकुमार", "raw_content": "\nहिंदी चित्रपटसृष्टीचा प्रचंड लोकप्रिय गायक आणि अभिनेता किशोरकुमार याचा चार ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...\nचार ऑगस्ट १९२९ रोजी खांडवा येथे (मध्य प्रदेश) जन्मलेला आभासकुमार गांगुली हा किशोरकुमार या नावाने प्रचंड लोकप्रिय असणारा गायक आणि अभिनेता. त्याने झुमरू, दूर गगन की छाव में, दूर का राही आणि बढती का नाम दाढी यांसारख्या स्वतःच्या सिनेमांना संगीतसुद्धा स्वतःच दिलं होतं. मोठा भाऊ अशोककुमार यांच्यामुळे त्याला मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सहजी प्रवेश मिळून गेला आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं. त्याला पार्श्वगायनातच करिअर करायचं होतं, तरीही वडील भाऊ अशोककुमारच्या आग्रहास्तव त्याने चित्रपटातही कामं स्वीकारली आणि अतिशय सहजसुंदर आणि चतुरस्र अभिनयाचं दर्शन घडवलं. त्याने बिमल रॉय यांच्या ‘नौकरी’, तसंच हृषीकेश मुखर्जी यांच्या ‘मुसाफिर’ यांसारख्या सिनेमांतून आपल्या संवेदनशील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘दूर का राही’ आणि ‘दूर गगन की छाव में’ हे सिनेमेसुद्धा त्याच्यातल्या सशक्त अभिनयाला वाव देणारे होते. त्याच्या गमत्या स्वभावाला वाव मिळाला तो चलती का नाम गाडी, हाफ टिकट, झुमरू, दिल्ली का ठग, नयी दिल्ली, पडोसन आणि प्यार किये जा यांसारख्या विनोदी ढंगाच्या सिनेमांतून आणि त्याने बहार उडवून दिली. ५० आणि ६०च्या दशकात त्याला स्वतःच्या सिनेमांत स्वतःकरिता आणि सचिनदांमुळे देव आनंदसाठी काही सिनेमांतून पार्श्वगायनाची संधी मिळत गेली. मोहम्मद रफी, मुकेश, हेमंतकुमार, मन्ना डे यांसारख्या मातब्बर गायकांच्या तुलनेतही त्याची गाणी गाजली होती; पण त्याला तुफान लोकप्रियता मिळाली ती राजेश खन्नाच्या ‘आराधना’मुळे.... रफीसाबच्या आवाजात दोन ड्युएट्स रेकॉर्ड करून आजारी पडलेल्या सचिनदांऐवजी, संगीताची जबाबदारी सांभाळणाऱ्या राहुलदेव बर्मन यांनी पुढची सुपरहिट तीन गाणी त्याच्या आवाजात रेकॉर्ड केल्यावर ती सर्वच गाणी आणि सिनेमा प्रचंड गाजला आणि तो सुपरस्टार राजेश खन्नाचा हुकुमी आवाज बनला... आणि अर्थातच फिल्म इंडस्ट्रीचा लाडका गायक. मग मात्र ७० आणि ८० अशी दोन दशकं त्याने खिशात टाकली. त्या काळातल्या सर्वच हिरोंसाठी तो गात होता. ६०च्या संपूर्ण दशकात पडद्यावर रफीच्या आवाजात गाणारे शशी कपूर, धर्मेंद्र, जितेंद्र यांसारख्यांसाठीही संगीतकार आवर्जून त्याच्या आवाजाचा वापर करू लागले आणि तो सर्वांत बिझी पार्श्वगायक बनला. त्याला १९७१ ते १९८६ या कालावधीत १९ वेळा फिल्मफेअरचं नामांकन मिळालं होतं. आठ वेळा तो फिल्मफेअर पुरस्काराचा मानकरी ठरला. छोटासा घर होगा, मुन्ना बडा प्यारा, आ चल के तुझे, ये दर्दभरा अफसाना, अगर सुन ले तो इक नगमा, मेरे मेहबूब कयामत होगी, खूबसूरत हसीना, नखरेवाली, एक लडकी भीगी भागी सी, हाल कैसा है जनाब का (त्याने स्वतः पडद्यावर साकार केलेली गाणी); ख्वाब हो तुम या कोई हकीकत, जीवन के सफर में राही, हम है राही प्यार के, ये दिल न होता बेचारा, गाता रहे मेरा दिल, अरे यार मेरी, फूलों के रंग से, चूडी नही ये मेरा, जीवन की बगि���ा, ए मैने कसम ली, दिल आज शायर है, किसका रस्ता देखे, बहोत दूर चले जाना है (देव आनंदसाठी म्हटलेली); कोरा कागज था, मेरे सपनों की, रूप तेरा मस्ताना, ये श्याम, प्यार दीवाना होता है, दीवाना लेके आया है, ओ मेरे दिल के चैन, एक अजनबी, भीगी भीगी रातों में, मेरे दिल में आज क्या है, खिज के फूल पे आती, जीवन से भरी, जिंदगी के सफर में, दिए जलते है, ये लाल रंग, मैं शायर बदनाम, कुछ तो लोग कहेंगे, ये जो मोहब्बत है (राजेश खन्नासाठी म्हटलेली), तेरे बगैर जाने जाना, कैसे कहे हम, आज मदहोश हुआ, ओ मेरी शर्मिली, वादा करो नही छोडोगी, तेरा मुझ से है पहले का नाता, घुंगरू की तरह (शशी कपूरसाठी म्हटलेली), मुसाफिर हूँ यारों, मैं जहाँ चला जाऊँ, दिल की बाते, हाल क्या है दिलों का, ओ माझी रे (जितेंद्रसाठी म्हटलेली), पल पल दिल के पास, हम बेवफा, मैने देखा एक सपना (धर्मेंद्रसाठी म्हटलेली) आणि याखेरीज कालानुरूप त्याने अमिताभ, ऋषी कपूरपासून अनेक स्टार लोकांसाठी गायलेली गाणी अमाप लोकप्रिय ठरली आहेत. १३ ऑक्टोबर १९८७ रोजी त्याचं मुंबईत निधन झालं.\nयांचाही आज जन्मदिन :\nगेल्या शतकात मराठीमध्ये धीटपणे प्रणयकथा लिहिणारे ना. सी. फडके (जन्म : चार ऑगस्ट १८९४, मृत्यू : २२ ऑक्टोबर १९७८)\nअभिनयकौशल्याबरोबरच धमाल लेखणीची जादू दाखवणारे दिलीप प्रभावळकर (जन्म : चार ऑगस्ट १९४९)\nलहान मुलांची मानसिकता ओळखून त्यांच्या सृजनाला आपल्या लिखाणातून चालना देणारे राजीव तांबे\nकोकणी कादंबरीकार महाबळेश्वर सैल (जन्म : चार ऑगस्ट १९४३)\nआपल्या कवितांनी अख्ख्या जगाला भुरळ पाडणारा पर्सी शेली (जन्म : चार ऑगस्ट १७९२, मृत्यू : आठ जुलै १८२२)\n(या सर्वांविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आद���वासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/454400", "date_download": "2018-08-20T11:23:38Z", "digest": "sha1:MXUMW75SOK7RGF3GCRIPWSDPCW6TRZU7", "length": 5103, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जयललितांना मृत्यूपूर्वी झाली होती मारहाण ; माजी खासदाराचा आरोप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » जयललितांना मृत्यूपूर्वी झाली होती मारहाण ; माजी खासदाराचा आरोप\nजयललितांना मृत्यूपूर्वी झाली होती मारहाण ; माजी खासदाराचा आरोप\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nतामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना मृत्यूपूर्वी मारहाण झाल्याचा गंभीर आरोप अण्णा दमुक पक्षाचे माजी खासदार पी. एच. पांड्यन यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.\nपोएस गार्डन या जयललिता यांच्या निवासस्थानी जयललिता यांना धक्का दिला गेला. या धक्क्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यामुळे जयललिता यांना आननफानन या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबरोबर पंडियन यांनी शशिकला यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, शशिकला यांना मोठय़ा घाई गडबडीत पक्षाच्या सरचिटणीस बनवण्यात आले. शशिकला यांच्यात पक्षाच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्री बनण्याची योग्यता नाही.\nपश्चिम बंगालमधील आंदोलनाला हिंसक वळण, दोघांचा मृत्यू\nविनोदी लेखक तारक मेहता यांचे निधन\nनाशिकमध्ये कुऱहाडाची वार करून एकाच कुटुंबातील तिघांचा खून\nबैलगाडा शर्यतीवरील बंदी उच्च न्यायालयाकडून कायम\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष��यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/following-uttar-pradesh-results-gujarat-will-follow-the-victory-pm-modi/", "date_download": "2018-08-20T10:55:33Z", "digest": "sha1:KRUCEAPMZ377SKJ7SDJSKF6EJZVXYECR", "length": 11123, "nlines": 200, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "उत्तरप्रदेशच्या विजयाची पुनरावृत्ती गुजरातमध्ये होणार: मोदी | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश उत्तरप्रदेशच्या विजयाची पुनरावृत्ती गुजरातमध्ये होणार: मोदी\nउत्तरप्रदेशच्या विजयाची पुनरावृत्ती गुजरातमध्ये होणार: मोदी\nभरुच: काँग्रेसचे धोरण हे भाजपच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचे आहे. भाजपची विजयी घोडदौड त्यांना बघवत नाही म्हणून ते आमच्या नावाने बोटे मोडतात अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भरूच या ठिकाणी केली. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भरूचमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.\nउत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कमळ फुलले. असाच निकाल गुजरात विधानसभा निवडणुकांमध्येही लागणार आहे असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केला. भाजपला देशाचा आणि त्यातील राज्यांचा विकास साधायचा आहे आणि काँग्रेसला विकासाच्या मार्गात खोडा घालणेच ठाऊक आहे अशीही खोचक टीका त्यांनी केली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\nदेशावर गेली अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता होती. उत्तर प्रदेशातही काँग्रेसची सत्ता होती. मात्र त्या काळात देशाचा आणि राज्यांचा विकास काय आणि कसा झाला याचे काही उत्तर काँग्रेसकडे आहे का याचे काही उत्तर काँग्रेसकडे आहे का गुजरातकडे पाहिले तर विकास कसा होऊ शकतो याची साक्ष पटते. स्वतः काहीही करायचे नाही आणि आम्ही विकासाच्या मार्गाने चाललो असताना आमच्यावर टीका करायची हे काँग्रेसचे धोरण आहे.\nआम्ही बुलेट ट्रेन घेऊन येतो आहे त्याचाही काँग्रेसला पोटशूळ उठला आहे. ज्यांना बुलेट ट्रेनचा त्रास होतो आहे त्यांनी खुशाल बैलगाडीने प्रवास करावा विकास हा आमचा अजेंडा आहे आणि त्यावर आम्ही काय राहणार असा पुनरूच्चारही त्यांनी केला.\nकाँग्रेसमधील घराणेशाहीमुळे मागील ७० वर्षांमध्���े देशाचे वाटोळे झाले. काँग्रेसने गुजरातमध्ये फूट पाडण्याचा आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद या जोरावर त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे गुजरातची जनता पुन्हा भाजपलाच निवडून देईल याची खात्री वाटते असेही मोदी यांनी म्हटले आहे.\nमागिल लेख शहीद जवानाच्या मानवंदनेसाठी जाणाऱ्या जवानांना अपघात\nपुढील लेख आमिरची लहान ‘मुलगी’ सान्या मल्होत्रा देणार गोड बातमी\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/DashBoard/FAQ.aspx", "date_download": "2018-08-20T11:15:55Z", "digest": "sha1:HQGPU5FRWYHSHQBAC2AO4723X3KAPY64", "length": 1750, "nlines": 31, "source_domain": "mahaeschol.maharashtra.gov.in", "title": "समाज कल्याण विभाग", "raw_content": "मुख्य माहितीकडे / विषयाकडे जा\nभाषा निवडा English मराठी\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n1. नोंदणी कशी करावी\nनवीन विद्यार्थी नोंदणी ह्या लिंक वर क्लीक करा\n ह्या लिंक वर क्लीक करा\nहे समाज कल्याण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ आहे, महाराष्ट्र सरकार\nप्रतिलिपि अधिकार © 2012 | हे संकेतस्थळ बघण्यासाठी सर्वोत्तम वियोजन 1024x768 आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/JANATA-RAJA-SHREE-SHIVCHHATRAPATI/2014.aspx", "date_download": "2018-08-20T10:26:08Z", "digest": "sha1:RLAMVDD6LA2XIWLXLO2IFOAC3T7XIAFC", "length": 28265, "nlines": 163, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "JANATA RAJA SHREE SHIVCHHATRAPATI", "raw_content": "\nथोरांच्या चरित्रांची नेटकी मांडणी... आपल्या कथांमधून, कथाकथनातून ल��ान मुलांमध्ये मराठी साहित्य रुजवण्यात रा. वा. शेवडे ऊर्फ शेवडे गुरूजी यांचा मोठा वाटा आहे. थोर व्यक्तींचं जीवनसार किशोरवयीन मुलांना समजावं या हेतूनं अशा २१ पुस्तकांची मालिकाच त्यांनीलिहिली. ती एकत्रित स्वरूपात मेहता प्रकाशनानं भेटीला आणली आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चरित्र मुलांना समजेल अशा भाषेत, चित्रांचा भरपूर वापर करून लिहिले गेलं आहे. थोर व्यक्तींच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्यातलं नाट्य हेरून त्यात संवादांची पेरणी करण्यात आली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या थोर व्यक्तीचं रेखाचित्रही मुलांना रंगवण्यासाठी देण्यात आलं आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ही चरित्रमालिका नक्कीच उपयुक्त ठरेल. आपल्या असामान्य कर्तृत्वानं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य कसं स्थापन केलं, हे आपल्याला माहीत आहेच. ‘जाणता राजा श्री शिवछत्रपती’ या पुस्तकात शिवरायांच्या बालपणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतचे अनेक महत्त्वाचे प्रसंग सुरसपणे मांडले आहेत. मुलांना हा इतिहास समजून घेण्यास हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल. ...Read more\nथोरांच्या चरित्रांची नेटकी मांडणी... आपल्या कथांमधून, कथाकथनातून लहान मुलांमध्ये मराठी साहित्य रुजवण्यात रा. वा. शेवडे ऊर्फ शेवडे गुरूजी यांचा मोठा वाटा आहे. थोर व्यक्तींचं जीवनसार किशोरवयीन मुलांना समजावं या हेतूनं अशा २१ पुस्तकांची मालिकाच त्यांनीलिहिली. ती एकत्रित स्वरूपात मेहता प्रकाशनानं भेटीला आणली आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चरित्र मुलांना समजेल अशा भाषेत, चित्रांचा भरपूर वापर करून लिहिले गेलं आहे. थोर व्यक्तींच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग घेऊन त्यातलं नाट्य हेरून त्यात संवादांची पेरणी करण्यात आली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी त्या थोर व्यक्तीचं रेखाचित्रही मुलांना रंगवण्यासाठी देण्यात आलं आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ही चरित्रमालिका नक्कीच उपयुक्त ठरेल. आपल्या असामान्य कर्तृत्वानं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य कसं स्थापन केलं, हे आपल्याला माहीत आहेच. ‘जाणता राजा श्री शिवछत्रपती’ या पुस्तकात शिवरायांच्या बालपणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतचे अनेक महत्त्वाचे प्रसंग सुरसपणे मांडले आहेत. मुलांना हा इतिहास समजून घेण्यास हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:15:32Z", "digest": "sha1:4CWUTKDGT3HRT43EU5XKQQWZ2VPBGREF", "length": 16593, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा- प्रकाश जावडेकर - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउम���दवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याच�� निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh ‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा- प्रकाश जावडेकर\n‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा- प्रकाश जावडेकर\nनवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – ‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. या परीक्षा आता कॉम्प्यूटरवर घेतल्या जाणार असून जेईईची परीक्षा जानेवारी आणि मार्च तर ‘नीट’ची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nअभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेतील प्रवेशाच्या दृष्टीने जेईई आणि नीट या महत्त्वाच्या परीक्षा असतात. या परीक्षा पूर्वी वर्षातून फक्त एकदाच व्हायची. यामुळे या परीक्षेत चांगले गूण नाही मिळाले तर विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जायचे. अखेर हे धोरण बदलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळाने घेतला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ही परीक्षा आता ऑनलाइन होणार आहे. तसेच या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा घेतल्या जातील. एका परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही तर काही महिन्यांनी होणाऱ्या दुसऱ्या परीक्षेत पुन्हा संधी मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली.\nकेंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या निर्णयाचे शिक्षण तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांना दोन संधी मिळणार असून ऑनलाइन परीक्षेचा दिनांक स्वत:ला निवडता येणार आहे, याचा फा��दा विद्यार्थ्यांना होईल, असे शिक्षणतज्त्रांनी सांगितले.\nPrevious articleमल्टिप्लेक्स चालक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला ‘कृष्णकुंजवर’\nNext articleजेजुरी परिसरातील कुख्यात गुंड पोलिसांच्या जाळ्यात\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nआता मुंबईप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळणार\nपिंपळेगुरवमध्ये रविवारी पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून संपर्क क्रमांक जाहीर; नोंद घेण्याचे नागरिकांना आवाहन\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदेशाच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांइतकेच उद्योगपतींचेही योगदान – पंतप्रधान मोदी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो – पंतप्रधान मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/is-alia-bhatt-is-dating-billionaire-hike-massenger-founder-kevin-mittal-1629209/", "date_download": "2018-08-20T11:32:54Z", "digest": "sha1:J4HYG2GG4PX2VUUO4LIFLJM2W5DLOIMH", "length": 12343, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "is alia bhatt is dating billionaire hike massenger founder kevin mittal | ‘या’ कोट्याधीशला डेट करतेय आलिया भट्ट? | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीक���\n‘या’ कोट्याधीशला डेट करतेय आलिया भट्ट\n‘या’ कोट्याधीशला डेट करतेय आलिया भट्ट\nपुन्हा एकदा आलिया तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे\nबॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. सध्या आलिया तिच्या आगामी गली बॉय सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंगही दिसणार आहे. यानंतर ती रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र सिनेमात दिसणार आहे. आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपनंतर रणबीर आणि तिच्यात जवळीक निर्माण झाली अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. रणबीर आणि आलिया डेट करत असल्याचेही अनेकांनी सांगितले. पण पुन्हा एकदा आलिया तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे.\n‘मिड डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आलिया सध्या हाइक मॅसेंजरचा संस्थापक केविन मित्तलला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी आलिया आणि केविन यांना एकत्र पाहण्यात आले. या दोघांची पहिली ओळख ऑक्टोबर २०१७ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान झाली. केविन हा भारती एअरटेलचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल यांचा मुलगा आहे. हाइक मॅसेंजरचा संस्थापक याच नावाने केविन प्रसिद्ध आहे.\nलंडनमधील एम्पेरियल कॉलेजमध्ये त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. पदवीनंतर केविनने भारती एण्टरप्रायझेसमध्ये काम करायला सुरूवात केली. याआधी त्याने गुगल आणि गोल्डमॅनमध्ये इंर्टनशिप केली होती. काही दिवसांपूर्वी आलिया आणि कतरिना कैफ एका चॅट शोमध्ये एकत्र गेले होते. या शोमध्ये गप्पा मारताना आलिया म्हणाली की, कतरिना कोणत्याच प्लॅनबद्दल गंभीर नसते. याचा तिला फार राग येतो. तर आपल्याआधी आलियाने लग्न करावे अशी इच्छा कतरिनाने व्यक्त केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kedgaon-murder-case-bhanudas-kotkar-bell-result-123579", "date_download": "2018-08-20T10:57:01Z", "digest": "sha1:IYF6J3GGDI6KKQ3ZBZISN4PHBVDQ4FXJ", "length": 10968, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "kedgaon murder case bhanudas kotkar bell result कोतकरच्या जामिनावर 22 जूनला सुनावणी | eSakal", "raw_content": "\nकोतकरच्या जामिनावर 22 जूनला सुनावणी\nगुरुवार, 14 जून 2018\nनगर - केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी भानुदास कोतकर याच्या जामीन अर्जावर येत्या 22 जून रोजी सुनावणी होणार आहे. आरोपीतर्फे म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने ही मुदतवाढ देण्यात आली.\nनगर - केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी भानुदास कोतकर याच्या जामीन अर्जावर येत्या 22 जून रोजी सुनावणी होणार आहे. आरोपीतर्फे म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने ही मुदतवाढ देण्यात आली.\nकेडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी 30 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातील 10 आरोपींना अटक केली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी कोतकर याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यावर न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे मागितले. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक अरुणकुमार सपकाळे यांनी न्यायालयात म्हणणे सादर केले. त्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र आरोपीतर्फे ऍड. महेश तवले यांनी न्यायालयात अर्ज देऊन आरोपीची काही वैद्यकीय कागदपत्रे मिळवायची असल्याने सुनावणीस ���ुदतवाढ देण्याची विनंती केली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. इनामदार यांनी त्यांचा अर्ज मंजूर केला.\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nअफगाणिस्तान: तालिबान्यांनी ठेवले 100 नागरिकांना ओलिस\nकाबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nनेवासे - धनगर समाजाच्या 'ढोल बजाओ' आंदोलनास प्रारंभ\nनेवासे : धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवार (ता. 20) रोजी नेवासे तहसील...\n२३ ऑगस्ट रोजी नाशकात संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली\nनाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-lokankika-thane-hit-1150144/", "date_download": "2018-08-20T11:36:13Z", "digest": "sha1:D7ISMRKLDDA5EKQPYJ5LHA77QZHH3NCQ", "length": 26135, "nlines": 233, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘लोकसत्ता लोकांकिका’च्या ठाणे विभागीय अंतिम फेरीला प्रेक्षकांची पावती | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\n‘लोकसत्ता लोकांकिका’च्या ठाणे विभागीय अंतिम फेरीला प्रेक्षकांची पावती\n‘लोकसत्ता लोकांकिका’च्या ठाणे विभागीय अंतिम फेरीला प्रेक्षकांची पावती\nनक्षलग्रस्त भागांची करुण कहाणी सांगणाऱ्या ज्ञानसाधनाच्या ‘मित्तर’ने या स्पर्धेतून महाअंतिम फेरीत धडक दिली.\nरविवारी ठाण्यातील विविध महाविद्यालयांच्या कलाकारांनी ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या मंचावरून केला.\nप्रायोगिक रंगभूमीवर पदार्पण करून आपल्यातील सर्जनशील केलेचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न रविवारी ठाण्यातील विविध महाविद्यालयांच्या कलाकारांनी ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या मंचावरून केला. सामाजिक भान असलेले विषय, त्यावर मार्मिक टिप्पणी करणारे संवाद आणि रंगमंचावर व्यक्तिरेखा जिवंत करणारा अभिनय अशा एखाद्या कसलेल्या कलाकृतीला तोडीस तोड ठरेल अशा एकांकिका सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांसह परीक्षकांचीही मने जिंकली. नक्षलग्रस्त भागांची करुण कहाणी सांगणाऱ्या ज्ञानसाधनाच्या ‘मित्तर’ने या स्पर्धेतून महाअंतिम फेरीत धडक दिली. मात्र, स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक एकांकिकेला पसंतीची पावती मिळाली.\n‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागाची अंतिम फेरी रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पार पडली. ठाणे, नवी मुंबई, विरार आणि डोंबिवलीच्या चार महाविद्यालयांनी या स्पर्धेमध्ये आपले स्थान पटकावले होते. दुपारी साडेतीन वाजता ही स्पर्धा सुरू झाली, मात्र दुपारपासूनच कलाप्रेमी ठाणेकरांनी गडकरी रंगायतनमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, दहिसर, कल्याण-डोंबिवली या परिसरांतून लोकसत्ताचे वाचक या स्पर्धेसाठी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. स्पर्धेत एकांकिका सादर करण्यासाठी स्पर्धक महाविद्यालयांची लगबग सुरू होती. नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीताच्या साथीने एकांकिका सादर करायची असल्याने मोठय़ा प्रमाणात तयारीची लगबग सुरू होती. आपल्या शहरातील नाटय़गृहातील रंगमंचावर कला सादर करण्याची संधी या स्पर्धकांना मिळाल्याने स्पर्धकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. डोंबिवलीच्या पेंढरकर महाविद्यालयाच्या ‘भुतके’ या एकांकिकेने स्पर्धेची सुरुवात झाली. त्यानंतर ज्ञानसाधना महाविद्यालय ��मित्तर’ या एकांकिकेने स्पर्धा वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले. तर डी. वाय. पाटील आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘ट्रायल बाय मीडिया’च्या माध्यमातून २४ तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या कामकाजाकडे लक्ष वेधले. दंगलग्रस्त तरुणाची व्यथा सांगण्याचा प्रयत्न विवा महाविद्यालयाच्या एकांकिकेने केला. दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, अभिनेते मकरंद अनासपुरे, दिग्दर्शक राजन ताम्हाणे यांनी ठाणे विभागीय अंतिम फेरीत परीक्षक म्हणून काम पाहिले. पारितोषिक वितरण सोहळ्यास ‘सॉफ्ट कॉर्नर’चे डी. एस. कुलकर्णी, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि तिन्ही परीक्षकांची उपस्थिती लाभली होती.\n‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ‘९३.५ रेड एफएम’चे आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्रचे’ साहाय्य लाभले आहे. ही स्पर्धा ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर होत आहे. या स्पर्धेतील प्रतिभावान कलाकारांना जोखण्यासाठी ‘आयरिस प्रोडक्शन’ हे टॅलेंण्ट पार्टनर, तर ‘स्टडी सर्कल’ नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी होणार आहेत.\nआम्ही सगळेच डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याने सतत अभ्यासासाठीच वेळ जातो. मात्र ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे ठरवल्यावर उत्तम कलात्मक कृती त्यानिमित्ताने करता आली. पहिल्यांदाच एकांकिका स्पर्धा केली, त्यामुळे हा अनुभव वेगळा आणि चांगले शिकवणारा होता.\n– लक्ष्मी चर्जन, डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय, नेरुळ\nनवीन कलाकारांसाठी उत्तम व्यासपीठ\n‘लोकांकिका’ स्पर्धेमुळे नवीन कलाकारांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. आर्किटेक्चर महाविद्यालय असल्याने अभ्यास भरपूर असतो, पण तरीही या स्पर्धेत सहभागी व्हायचे ठरवले. स्त्री वर्चस्ववाद माध्यमातून सतत दर्शवला जातो, मात्र त्याची दुसरी बाजूदेखील असते, असा विषय एकांकिकेतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला याचा आनंद आहे.\n– प्रा. पल्लवी सुर्वे (दिग्दर्शक, ट्रायल बाय मीडिया), डी. वाय. पाटील महाविद्यालय, नेरुळ\nहौशी रंगमंचामुळे व्यापक दृष्टी\nहौशी रंगभूमीमुळे कलाकारांना व्यापक दृष्टी मिळते. ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या माध्यमातून तरुणांच्या नजरेतून चार वेगवेगळे विषय पाहण्याची संधी मिळाली. या रंगकर्मीमध्ये सातत्याने नावीन्यपूर्ण पद्धतीने कला सादर करण्याची धडपड असते, ती आज तरुणांमध्ये दिसून आली. रंगमंचावर काम करणारे कलावंत हे नेहमी उत्तमच काम करतात, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.\n– मकरंद अनासपुरे, अभिनेता\nएकाच छत्राखाली भरलेली राज्यस्तरीय स्पर्धा\nसध्याच्या काळात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होत असल्या तरी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा या सगळ्याहून वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला आपल्या शहरात आपली कला सादर करणे शक्य होते. त्यातून निवडलेला कलाकार हा महाअंतिम फेरीमध्ये जात असल्याने त्याला यातून एक चांगला अनुभवही मिळत असतो. या चारही एकांकिकांनी वेगवेगळे विषय दाखवल्याने त्यांची प्रयोगशीलता यातून दिसून आली.\n– प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शिका\n‘लोकसत्ता लोकांकिके’च्या ठाणे विभागीय अंतिम फेरीतील चारही एकांकिकांमधून दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यातील यशस्वी सुसंवाद दिसून आला. प्रत्येक कलाकाराने काय केले पाहिजे हे दिग्दर्शकाने कलाकारांपर्यंत व्यवस्थित पोहोचवले होते. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला आपण काय केले पाहिजे हे बरोबर समजत होते. हे या एकांकिकांचे यश म्हटले पाहिजे. या चारही एकांकिकांचे विषय चांगले होते.\n– राजन ताम्हाणे, दिग्दर्शक\nठाणे जिल्ह्यात उत्कृष्ट एकांकिका म्हणून आमच्या एकांकिकेचा झालेला गौरव हा आनंददायी आहे. मात्र महाअंतिम फेरीसाठी अनेक महाविद्यालयांकडून दर्जेदार एकांकिका सादर होतील, त्यामुळे अंतिम स्पर्धेतसुद्धा नाव कोरायचे आहे. त्यामुळे जय्यत तयारी करू.\n(मित्तर, दिग्दर्शक), ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे\n‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी होण्याचे पहिलेच वर्ष होते. खूप चांगला अनुभव मिळाला. स्पर्धेचे आयोजन उत्तम केलेले असल्याने एकांकिका स्पर्धेसाठी स्पर्धकांना रंगमंचामागे जी धावपळ करावी लागते त्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही.\n– निकिता घाग, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे\n‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या लोकांकिका स्पर्धेमुळे एवढय़ा मोठय़ा रंगमंचावर कला सादर करता आली. ‘लोकसत्ता’ने लोकांकिकेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल ‘लोकसत्ता��चे मन:पूर्वक आभार. संपूर्ण एकांकिकेमध्ये काही मिनिटांची माझी भूमिका होती, त्यात उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले. त्यामुळे खूप आनंद होत आहे.\n(उत्कृष्ट अभिनेत्री, मित्तर), ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे\nएकांकिकेतील ज्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेता हे बक्षीस मिळाले त्याचे श्रेय दिग्दर्शकाचे आहे. त्याने माझ्याकडून ही भूमिका करवून घेतली त्यामुळे तालमींमध्ये आत्मविश्वास वाढला. एकंदरीत लोकांकिकेचे आयोजन उत्तम होते, त्यामुळे स्पर्धा करताना आनंद घेता आला.\n– प्रफुल्ल गुरव, (उत्कृष्ट अभिनेता, मित्तर), ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसंशयित दोषींवर वरदहस्त कोणाचा\n‘कस्तुरबा’च्या धर्तीवर ठाण्यात साथीच्या रोगांचे उपचार केंद्र\nठाण्यात गॅलरीची भिंत कोसळली, दुसऱ्या घटनेत हुंडाया कारचे नुकसान\nBus Accident: ‘ठाणे भिवंडी’-‘ठाणे शहापूर’ बसची धडक, २८ जण जखमी\nनवऱ्यानेच बायकोवर बलात्कार करुन तिची हत्या केली, पत्नीवर प्रेमसंबंधांचा होता संशय\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएस��े सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/students-protest-in-nagpur-1628872/", "date_download": "2018-08-20T11:36:08Z", "digest": "sha1:Z33JAAZNFJXMILG4436GSZEVN7OFSLFV", "length": 25891, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "students protest in nagpur | ‘मायबाप म्हणतात शाळा शिक, सरकार म्हणते पकोडे विक’ | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\n‘मायबाप म्हणतात शाळा शिक, सरकार म्हणते पकोडे विक’\n‘मायबाप म्हणतात शाळा शिक, सरकार म्हणते पकोडे विक’\nपदभरतीसाठी निधी उपलब्ध नाही, असे प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आले.\nछोटा ताजबाग परिसरात बेरोजगारांनी दिलेला ठिय्या (लोकसत्ता छायाचित्र)\nस्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नागपुरात ठिय्या आंदोलन; नोकर भरती बंद असल्याने संताप\nनोकर भरतीवर बंदी आणून गेल्या तीन वर्षांत सरकारने बेरोजगारांच्या संख्येत वाढ करून नोकरीविरोधी धोरण अवलंबले. त्याचे तीव्र पडसाद आंदोलनाच्या रूपात नागपूरच नव्हे तर संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. ‘मायबाप म्हणतात शाळा शिक आणि सरकार म्हणते पकोडे विक’ किंवा ‘आतापर्यंत शेतकऱ्यांचे जीव घेतले आता आमचे घेणार का’ अशा संतापजनक घोषणा देत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज सक्करदरा भागातील छोटा ताजबाग चौकात परिसर दणाणून सोडला. पाच वर्षांसाठी आमदार, खासदार झालेल्यांना मानधन, पेंशनसाठी शासनाकडे पैसा आहे. मात्र, पदभरतीसाठी निधी उपलब्ध नाही, असे प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आले.\nयावेळी एमपीएससी, यूपीएससीच्या पूर्व, मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले, रेल्वे मंडळ आणि बँकिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते. खासगी नोकरी करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारेही या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांची सर्वात प्रमुख मागणी राज्यसेवा परीक्षांच्या पदांच्या संख्येत वाढ करावी, ही होती. शासनाने बेरोजगारांच्या भावनांशी खेळ करू नये, अशी स्पष्ट तंबी या विद्यार्थ्यांनी शासनाला दिली.\nइतर राज्यात शेकडो जागांची भरती होत असताना नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केवळ ६९ जागांसाठी जाहिरात देऊन युवांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा उद्वेगही मुलींनी व्यक्त केला. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून आणि थोर विचारवंतांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून विद्यार्थ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही राजकीय संघटनेने नव्हे तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा केंद्र किंवा वाचनालयातील आजी माजी विद्यार्थ्यांनी विदर्भवादी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे या आंदोलनाचे आयोजन केल्याचे उपस्थितांनी सांगितले.\nकेंद्र शासनाच्या यूपीएससी व एसएससी परीक्षांचे शुल्क फक्त १०० रुपये असते. मग एमपीएससीच ५०० रुपये शुल्क का घेते. विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने त्यांची परवड होते. नगरपालिकांची संख्या ११० असून त्या तुलनेत पदे वाढलेली नाहीत. लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे. त्याला अनुसरून गट अ, गट ब या पदांची संख्या वाढवावी, त्यामुळे सरकारी यंत्रणेवरील कामकाजाचा ताण कमी होईल. यूपीएससीप्रमाणे एमपीएससीने परीक्षेच्या निकालाचे सातत्य राखले तर युवावर्गाची बहुमूल्य वर्षे वाचतील. तामिळनाडूमध्ये ज्याप्रमाणे योजनाबद्धपणे राज्य शासन परीक्षा घेते त्या धर्तीवर शासनाने परीक्षा घ्याव्यात, असे आंदोलनकर्त्यांनी ठासून सांगितले. महेंद्र कापसे, संकेत सरोदे, चंदू डांगे, संजय रणदिवे, विनायक तडस, राहुल हरदुले, प्रशिल कोडापे, सौरभ वातकर, चंदू महाजन, चंद्रशेखर भोरडे, मनीष खोब्रागडे, रिना कायदलवार, शीतल राऊत, सुमित्रा साखरकर आणि नेहा सातव आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.\nविद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाच्यावतीने एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले. प्रतिनिधी मंडळात संजय रणदिवे, विशाल पानपते, विनायक तडस, बाबु राठोड, सुरेश गोस्वामी, सुशांत कांबळे, रीना कागदलवार, रितेश बावनकर, मनीष राऊत आणि चंदु डांगे यांचा समावेश होता.\nराज्यसेवा परीक्षांच्या संख्येत वाढ करण्यात यावी\nएमपीएससीची संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे पीएसआय, एसटीआय आणि एएसओच्या स्वतंत्र परीक्षा घ्याव्यात\nस्पर्धा परीक्षांसाठी बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी\nपरीक्षा शुल्क कमी करण्यात यावे\nएम��ीएससी व इतर सर्व पदांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर करावी एसटीआय आणि एएसओच्या स्वतंत्र परीक्षा घ्याव्यात\nसर्व पदे परीक्षा पद्धतीच्या माध्यमातून भरावी\nशिक्षक, तलाठी, पोलीस, शिपाई, लिपिक पदांची भरती ऑफलाईन घेण्यात यावी\nएसएससी, बँकिंग, रेल्वे, ऑर्डिनन्स फॅक्टरी व सर्व सरकारी जागा त्वरित भराव्यात\nमेडिकल, अभियांत्रिकी, आयटीआय, पदविका वीज सहाय्यकांची पदे भरावी\nविभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी मुख्य परीक्षा व मुलाखती घेण्यात याव्यात\nनागपूर- १९५३मधील कलम ८ नुसार विदर्भातील विद्यार्थ्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात २३ टक्के जागा भरल्या जाव्यात\nयशदा सारखी प्रशासकीय संस्था नागपूर विभागात स्थापन करावी\nखासगी नोकरी करून राज्यसेवेची तयारी करीत आहे. शासन फक्त ६९ जागांची जाहिरात काढून आम्हाला हीनवत आहे. पोलीस उपअधीक्षक आणि उपजिल्हाधिकारी जागा शासनाने काढलेल्या नाहीत. एमपीएससीची पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य परीक्षेच्या जागा शासन वाढवते. त्यामुळे आमच्यावर अन्याय होतो. आधीच जागा जाहीर केल्यावर तयारी चांगली करायची मानसिकता होते. शासन कायम संदिग्ध वातावरण निर्माण करून आमच्या भावनांनी खेळत आहे.\n‘माझे एलएलबी, एलएलएम झाले आहे आणि राज्यसेवेत काम करण्याची इच्छा आहे. म्हणून गेल्या तीन-चार वर्षांपासून एमपीएससीचा अभ्यास करीत आहे. याच आशेवर की यावर्षी नाही तर पुढल्या वर्षी तरी शासन पद भरती करेल पण व्यर्थ. पूर्वी पीएसआय, एसटीआय आणि एएसओ या जागांसाठी स्वतंत्र परीक्षा व्हायच्या. त्या आता संयुक्तपणे घेतल्या जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांवर फारच अन्याय होत आहे. कारण आधी आर्थिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कौटुंबिक कारणास्तव एखादी परीक्षा देता आली नाही तर पुढील परीक्षा देण्याची संधी मिळायची. मात्र, तिन्ही पदांसाठी एकच परीक्षा म्हटल्यावर एक संधी हुकली की थेट पुढच्याच वर्षी संधी मिळते. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचे केंद्र मुंबई दिले जाते. ते ग्रामीण भागातील मुलींसाठी फारच गैरसोयीचे असते. सर्वाचेच नातेवाईक मुंबईला राहत नाहीत. अशा गोंधळात माझ्या काही मैत्रिणींना पेपर देखील देता आले नाहीत. त्यामुळेच मुख्य परीक्षा देण्यासाठी नागपुरात केंद्र असावे.\nहल्ली रोजगारासाठी सर्व स्पर्धा परीक्षा द्यावा लागतात. मात्र, या परीक्षांनिमित्त घेतले जाणारे शुल्क समाजात भेदभाव निर्माण करते. मागासवर्गीयांनासाठी कमी आणि खुल्या प्रवर्गासाठी जास्त शुल्क का सर्व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी श्रीमंत असतात का सर्व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी श्रीमंत असतात का मागासवर्गीयांना २५० रुपये तर खुल्या प्रवर्गाला एकदम ५०० रुपये असा भेदभाव नको.\nमी मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या लोधा गावातून केवळ स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी नागपुरात आले. एकीकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी किंवा खासदार महोत्सवासाठी कोटय़वधी रुपये शासन खर्च करते पण, शासनातील रिक्त पदे भरण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही. शासनाने भलेही नुकतेच ६९ पदांच्या भरतीची जाहिरात दिली असेल मात्र, मागासवर्गीय मुलींसाठी त्याचा उपयोग नाही. कारण समांतर आरक्षणात खुल्या प्रवर्गातील उमेदवारापेक्षा जास्त गुण मिळूनही आम्ही लाभ घेऊ शकत नाही. मागासवर्गीय मुलांना हे बंधन नाही मात्र, मुलींना आहे. हा मुलींवर अन्याय आहे.\n‘दरवर्षी जिल्हा निवड समितीच्या २०० ते ३०० पदांची भरती व्हायची. तीन वर्षांपासून या जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जातात. म्हणजे राजकीय नेत्यांचे सगेसोयरे किंवा कार्यकर्त्यांचे पुनर्वसन त्याठिकाणी केले जाते. एमपीएससीच्या ६९ जागांची जाहिरात शासनाने काढली आणि त्यातही सहा जागांना कात्री लावली. तलाठय़ांच्या जागा देखील शासन भरत नाही. नाहीतर तीन वर्षांपासून प्रत्येक रविवारी परीक्षा रहायची. दुसरे म्हणजे यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या सी-सॅट- २ विद्यार्थ्यांनी क्वालिफाय करण्याचे बंधन हवे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4729984116550893524&title=Sangli-Miraj-Kupwad%20Corporation%20Election&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:15Z", "digest": "sha1:7EMCJWEIATBA6W635C377YJANTBLKZLO", "length": 7024, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’", "raw_content": "\n‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’\nमुंबई : ‘जळगाव व सांगली–मिरज-कुपवाड महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले जबरदस्त यश म्हणजे जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. या विजयाबद्दल मी मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी शुक्रवारी (तीन ऑगस्ट २०१८) व्यक्त केली.\nदानवे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार यांचे काम जनतेला पसंत पडले आहे. जनतेला विकास हवा आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश वेगाने विकास करत आहे. त्यामुळेच राज्यात सातत्याने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये जनतेने भाजपला पाठिंबा दिला आहे. जनता विकासाच्या मुद्द्यालाच पाठिंबा देते हे आजच्या निकालावरून दिसून आले.’\nTags: रावसाहेब पाटील-दानवेनरेंद्र मोदीदेवेंद्र फडणवीसमुंबईजळगावसांगली–मिरज-कुपवाड महानगरपालिकाभाजपBJPRaosaheb Patil DanveJalgaonNarendra ModiDevendra FadanvisSangli-Miraj-Kupwad Corporationप्रेस रिलीज\n‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुन्हा यशस्वी ‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’ दानवे यांच्याकडून कार्यकर्त्यांचे अभिनंदन दानवेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/08/blog-post_08.html", "date_download": "2018-08-20T11:04:02Z", "digest": "sha1:KYBEVNC4LOCBRXY5Q6QBSEXFCIDQV7MC", "length": 10951, "nlines": 315, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: कुसुमाग्रज: शिलाखंड", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nएका उंच डोंगरमाथ्यावर पडलेला एक शिलाखंड होता तो.\nतेव्हा मेघ त्याच्यावर निर्मळ उदकाचा अभिषेक करीत.\nउषःकालाच्या देवता त्यावर दवबिंदूंचे सिंचन करीत.\nसूर्याच्या तेजात आणि चंद्राच्या चांदण्यात तो न्हाऊन निघे.\nभोवतालचे हिरवे दुर्वांकुर आपल्या चिमुकल्या पात्यांनी त्याला हळूच स्पर्श करीत.\nहरीण आणि त्याची पाडसे त्याच्या अंगावर मान टाकून केव्हा विसावा घेत.\nसर्प आपल्या शीतल शरीराचा केव्हा त्याला विळखा घालीत.\nआणि या सर्वांच्या संगतीत --\nएका उंच डोंगरमाथ्यावर तो तेव्हा राहत होता.\nआता तो एका मंदिरात आहे.\nनामांकित कारागिरांनी ते बांधले आहे आणि थोर कलावंतांनी ते शोभिवंत केले आहे.\nशिल्पकाराने त्याचे स्वतःचे स्वरूपही पालटून टाकले आहे.\nकाळ्या आणि ओबडधोबड अशा त्या शिलाखंडाचे --\nआता एका मनोहर देवमूर्तीत रूपांतर झाले आहे.\nत्याच्या अंगावर जरीची वस्त्रे आहेत. गळ्यात, मनगटांत आणि पायांत सोन्याचे आणि रत्नाचे अलंकार आहेत.\nदिवसातून तीन वेळा श्रीमंती थाटाने त्याची पूजा होते.\n���ंजूळ वाद्यांचा गजर होतो.\nआणि शेकडो भक्त त्याला वंदन करून त्याचा जयजयकार करतात.\nआणि हे सर्व होत असताना\nकोणाला न ऐकू येणार्या, न समजणार्या शब्दांत तो स्वतःशी पुटपुटत असतो,\n‘केवढा अधःपात झाला माझा माझ्या सुखपूर्ण जीवनाचा किती दुःखपूर्ण शेवट हा माझ्या सुखपूर्ण जीवनाचा किती दुःखपूर्ण शेवट हा\n समिधा सुंदर आहे. पण स्वतःचं काही लिहायचं सोडूनच दिलं आहेस का तू आईने विचारलंय. तर आता थोडे दिवस कवितांचे वही मिटून ठेवायचीय. आता थोडं काही स्वतःला लिहायला सुचू देत, ते इथे उतरवलं जाऊ देत. पुन्हा केंव्हा तरी दुष्काळ पडला म्हणजे पुन्हा कवितांची वही काढून कुसुमाग्रजांची मेजवानी आपण फिरून एन्जॉय करू या.\nएकदम पटणारी गोष्ट आहे ना अनघा\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2018-08-20T11:14:46Z", "digest": "sha1:ISNSC2XCLHMXPV4B6WRTD24YV5SAIJYB", "length": 14883, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "उत्तर प्रदेशात हाय अलर्ट; लष्कर-ए-तोयबाने दिली बॉम्ब स्फोट करण्याची धमकी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात व��्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयी���चा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh उत्तर प्रदेशात हाय अलर्ट; लष्कर-ए-तोयबाने दिली बॉम्ब स्फोट करण्याची धमकी\nउत्तर प्रदेशात हाय अलर्ट; लष्कर-ए-तोयबाने दिली बॉम्ब स्फोट करण्याची धमकी\nलखनौ, दि. ६ (पीसीबी) – लष्कर-ए-तोयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेच्या धमकीचे पत्र उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाले आहे. यात कृष्ण जन्मभूमी, वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर, हापूड आणि सहारनपूर रेल्वे स्थानकात बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे उत्तर प्रदेश राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nमिळालेल्या पत्रामध्ये ६, ८ आणि १० जूनला या प्रमुख ठिकाणी बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्रावर जम्मू-कश्मीरच्या एलईटीच्या मौलाना अंबू शेखची स्वाक्षरी आहे. तरी सुध्दा या पत्राच्या सत्यतेसंदर्भात तपास केला जात आहे.\nगुप्तचर विभागाने (आयबी) पत्र मिळताच राज्यभरात हाय अलर्ट जारी केला असून, राज्य पोलीसही सतर्क झाले आहेत.\nPrevious articleअधिकाऱ्यांपेक्षा वेश्यांचे चारित्र्य चांगले; भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान\nNext articleकॅनडातील भारतीय हॉटेल बॉम्बने उडवले\nयमुनानगरमध्ये पालिकेच्या कचरा वेचक ट्रकची तोडफोड\nखासदार आनंदराव अडसूळ यांना अटक करण्यासाठी नवनीत राणांचा धडक मोर्चा\nआरक्षणाची मागणी समस्यांच्या नैराश्यातून\nयवतमध्ये पोलिसांवर दगडफेक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर जखमी\nअनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार\nअाज शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका; मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका निश्चित करणार\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nवादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे विचलित होऊ नका – राष्ट्रपती\nगोवारी समाज आदिवासी; अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा – उच्च न्यायालय\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमुलीला शाळेत सोडायला गेलेल्या पित्याचा करंट लागून मृत्यू\nमोदी जितके लोकप्रिय होतील; तितकेच सामुहिक हल्ले वाढतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:20:24Z", "digest": "sha1:FCPVBJHSKWGTBZ7OU6ZIOC5H3TBW72Q3", "length": 14054, "nlines": 177, "source_domain": "pcbtoday.in", "title": "कोच रवी शास्त्रीसमोर नव्या खेळाडूंचे 'रॅगिंग' - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंग���ा लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Sports कोच रवी शास्त्रीसमोर नव्या खेळाडूंचे ‘रॅगिंग’\nकोच रवी शास्त्रीसमोर नव्या खेळाडूंचे ‘रॅगिंग’\nमुंबई, दि. ५ (पीसीबी) – भारतीय खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघात काही नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. या नव्या खेळाडूंची एक ‘ओळख परेड’ नुकतीच झाली. एकप्रकारे गंमतीतल रॅगिंगच होतं हे आणि विशेष म्हणजे ���ीमचे शिस्तप्रिय कोच रवी शास्त्रीही या चेष्टामस्करीत सहभागी झाले होते.\nभारतीय संघाचा ओपनर शिखर धवन याने या थट्टामस्करीचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जुन्या खेळाडूंसमोर या नव्या खेळाडूंना खुर्चीवर उभे राहून आपली ओळख करून द्यायची होती.\nPrevious articleजमावाकडून मारहाणीच्या घटना रोखण्याचे गृह मंत्रालयाचे राज्यांना आदेश\nNext articleभाजपने विधान परिषदेची एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडली नसल्याने आपण नाराज- आठवले\nइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ३१ धावांनी पराभव\n४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी\nवेगवान धावपटू हिमा दासने रचला इतिहास; ट्रॅक इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला\n‘विराटला ऑस्ट्रेलियात शतक करु देणार नाही’ – पॅट कमिन्स\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले...\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nअटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक; भाजपचे सर्व कार्यक्रम रद्द\nपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयाचा पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते शुभारंभ\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\n‘विराटला ऑस्ट्रेलियात शतक करु देणार नाही’ – पॅट कमिन्स\n४७६ षटकार ठोकून ख्रिस गेलची शाहीद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-08-20T11:14:43Z", "digest": "sha1:BEWWWSW5VGV6N6BWRQTSH2EZK5VAUPO4", "length": 17658, "nlines": 183, "source_domain": "pcbtoday.in", "title": "रांगेत उभे राहून पोलिसांसोबत मुख्यमंत्र्यांचे जेवण - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्र���र\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra रांगेत उभे राहून पोलिसांसोबत मुख्यमंत्र्यांचे जेवण\nरांगेत उभे राहून पोलिसांसोबत मुख्यमंत्र्यांचे जेवण\nनागपूर, दि.१४ (पीसीबी) – राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाचा कारभार सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशनानिमित्त स्थापण्यात आलेल्या पोलीस कॅम्पला शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. दरम्यान, पोलिसांच्या कामाचे कौतुक करताना त्यांच्या अडीअडचणीही त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी योगेश ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. तर एपीआय वाल्मिक रोकडे यांनी पोलिसांच्यावतीने गृहमंत्र्यांशी संवाद साधला.\nउपराजधानी नागपूरमध्ये सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यासाठी राज्यातील १५ जिल्ह्यांचे पोलीस येथे बंदोबस्तासाठी तैनात आहेत. अधिवेशन काळात त्यांच्या राहण्यासाठी पोलीस कॅम्पची निर्मिती करण्यात आली आहे. येथे त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या सुविधांव्यतिरिक्त पोलिस वाहने, कर्तव्यावर असताना जेवणाची सोय, एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याची अचानक प्रकृती बिघडल्यास त्यांच्या वैद्यकीय सुविधेसाठी अॅम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.\n१९७१नंतर येथे पहि���्यांदाच पावसाळी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन सर्वार्थ्याने व्यवस्थित पार पाडावे यासाठी पोलीस विभाग पूर्णपणे तयार आणि सज्ज आहे. यासाठी नागपूरच्या आरपीटीएस येथील पोलीस कँम्पमध्ये एकूण ११६० पोलीस कर्मचारी वास्तव्यास आहेत.\nदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सर्व पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या सुविधांबाबत राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. पोलिसांसाठी नव्या ५० हजार घरांच्या उभारणीचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी २०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठीच्या कल्याणकारी योजनांचीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.\nPrevious articleभूमकर चौकातील मटका अड्ड्यावर छापा; मटका चालविणारा गजाआड\nNext articleपुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बस उलटली; दोघांचा मृत्यू\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nडोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का\nभारतीय लष्कराच्या कारवाईत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे दोन सैनिक ठार\nवीरपत्नींना एसटी महामंडळाकडून आजीवन मोफत पास\nकॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती उत्तम- अध्यक्ष\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nआमदार यशोमती ठाकूर यांच्या कारला अपघात; शिवशाही बसचालका विरोधात गुन्हा दाखल\nसलमानचा बॉडीगार्ड श��राचा सांगलीत ‘आरोग्यरत्न’ पुरस्काराने सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T11:17:15Z", "digest": "sha1:JDHGRKDCNH43H6ZTLXCF6YP4SU4DB2T7", "length": 15753, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "दूध आंदोलन आणखी चिघळणार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra दूध आंदोलन आणखी चिघळणार\nदूध आंदोलन आणखी चिघळणार\nमुंबई, दि. १७ (पीसीबी) – राज्यात सुरू झालेल्या दूध बंद आंदोलनामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोमवारी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर येथून पुणे, मुंबईकडे निघालेले दुधाचे टँकर, तसेच पॅकिंग दुधाच्या गाड्या अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर ओतले. पुण्यात दुधाच्या पाच गाड्या फोडल्या. असे असले तरी मुंबईत येणाऱ्या दुधावर पुढील तीन दिवस तरी परिणाम होण्याची शक्यता नसल्याने मुंबईकरांना तोवर दिलासा मिळू शकतो. दरम्यान, दूध आंदोलनाचे तीव्र पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले.\nकर्नाटकच्या धर्तीवर दुधाला लिटरमागे प्रति लिटर पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. तर, थेट अनुदानास नकार देतानाच सहकारी दूध संघच शेतकऱ्यांना लुटत आहेत, असा गंभीर आरोप सरकारच्यावतीने करण्यात आला. अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारची भूमिका स्पष्ट नाही, राज्य सरकार या मुद्यावर गंभीर नाही, असा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. आंदोलक आणि सरकार आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने दूध आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.\nPrevious articleशिवरायांच्या आजोबांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्कमध्ये\nNext articleचिखलीतून सराईत गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nमुळशीत कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\nवाजपेयींची प्रकृती चिंताजनक; एम्समध्ये नेत्यांच्या रांगा\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार – मुख्यमंत्री फडणवीस\nमराठा आंदोलनात घातपातासाठी स्फोटकांचा वापर होणार होता – जितेंद्र आव्हाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-digital-ilce-3500jy-e-mount-201-mp-camera-black-with-sel50f18-lens-price-pix06c.html", "date_download": "2018-08-20T11:07:00Z", "digest": "sha1:R4VDOKV4TH6IUKBCR3MRKDMR5LYQQARI", "length": 15734, "nlines": 383, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स\nसोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स\nसोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स किंमत ## आहे.\nसोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स नवीनतम किंमत Jul 10, 2018वर प्राप्त होते\nसोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्सऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 32,319)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स दर नियमितपणे बद���ते. कृपया सोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.1 Megapixels\nऑप्टिकल झूम 11 X\nस्क्रीन सिझे 3 Inches\nसोनी Digital इतके ३५००ज्य E माऊंट 20 1 पं कॅमेरा ब्लॅक विथ सेल्५०फ१८ लेन्स\n1/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle/health-tips/", "date_download": "2018-08-20T11:34:14Z", "digest": "sha1:M3FHREOGFW4NTHM4ZT3F3NEJTFKN5SMO", "length": 12781, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fitness Health Care ,Hair,Beauty, Skin Care and Ayurvedic Upchar News and Tips in Marathi | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nगर्भवती महिलांनी घ्यायावयाच्या या लसींबद्दल तुम्हाला माहित आहे का\nनवीन जन्मणाऱ्या बाळाला ही रोगप्रतिकार शक्ती प्रदान करते\nHealthy Living : दातांची निगा कशी राखावी\nटूथपेस्ट नाही... दात स्वच्छ करणे महत्त्वाचे\nHealthy Living : नॉन-स्टीक भांडी वापरण्यापूर्वी एकदा विचार जरूर करा\nयातून निघणा-या विषारी घटकामुळे आजारांचा धोका\nHealthy Living : ॲल्युमिनियम फॉईल्स वापरताय…सावधान\nतुम्हाला ॲल्युमिनियम फॉईल्सबद्दल या गोष्टी माहिती आहेत का\nHealthy Living : जाणून घ्या उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे फायदे\nघरच्याघरी करण्याजोगा सुरक्षित उपचार म्हणजे सब्जा\nHealthy living: बहुगुणकारी कडुनिंब\nकडुनिंबाचा आहारात वापर फक्त गुढीपाडव्यापुरताच नको\nHealthy Living: रात्रपाळीनंतर कसे-कधी झोपावे\nयोग्य विश्रांतीने व्हा ताजेतवाने\nHealthy Living: आरोग्याला घातक मैद्याचं अर्थकारण\nआकर्षक जाहिरातबाजीचे आपण बळी\nHealthy Living: लठ्ठपणा कमी करा\nपोटावरची चरबी म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण\nHealthy living: हायब्लडप्रेशर म्हणजे धोक्याची घंटा\nघाबरू नका, पण काळजीही घ्या\nअति पाणी प्यायल्यानेही प्रकृतीला धोका\nयोग्य प्रमाणात पुरेसं पाणी पिणं आवश्यक\nHealthy Living: डोक्यावर ��ेसांचं घरटं हवंय\nकेसांना तेल लावावं की लावू नये\nHealthy living: जेट स्प्रे वापरताय…जरा सांभाळून\nया जेट स्प्रेचा आरोग्याला एक धोका संभवतो\nHealthy Living: जाणून घ्या उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे \nकलिंगड कापल्यानंतर जास्तीत जास्त चार तासांमध्ये खावे.\nHealthy living: स्वयंपाकाच्या गॅस-शेगडीची ज्योत तपासा\nकार्बन मोनाॅक्साईडमुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता\nदह्याचे काही विशिष्ट गुणदोष असतात\nHealthy Living : डायबिटीज् घेतोय अनेकांचा जीव\nआपल्याला मधुमेह आहे हेच अनेकांना माहिती नाही\nतो आपल्या नित्य सेवनाचा पदार्थ बनू नये\nHealthy Living : कंबरदुखीचा त्रास का होतो\n७२ तासांमध्ये कंबरदुखी कमी न झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावे\nHealthy Living : भरपूर पाणी पिऊनही मलावरोधाचा त्रास का होतो\nभरपूर थंड पाणी प्यायलात तर तक्रार दूर कशी होणार\nHoli 2017 : घरच्याघरी नैसर्गिक रंग कसे बनवाल\nकृत्रिम रंग वापरुन आरोग्य धोक्यात टाकायचे नाही\nHoli 2017 : जाणून घ्या होळी का पेटवली जाते\nयामागे एक महत्त्वाचा हेतू पुर्वजांनी योजिला होता\nHealthy Living : एसी कारचा प्रवास म्हणजे आजाराला निमंत्रण\nआरोग्यांच्या अनेक तक्रारींचे कारण एसी कार आहे\nHealthy Living : शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा\nलोहाची दिवसाची गरज सरासरी ३० मिलिग्रॅम\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/vidarbha/gondia/", "date_download": "2018-08-20T10:46:33Z", "digest": "sha1:VDJL44IKU6WKNNRFDSEVFYSIUV6TYFE5", "length": 5589, "nlines": 185, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "गोंदिया Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nभंडारा-गोंदिया लोकसभेसाठी भाजपाकडून हेमंत पटलेंना उमेदवारी\nनाना पटोलेंच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीला हिरवा कंदील\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/sampadakiya/marmabandh", "date_download": "2018-08-20T11:33:33Z", "digest": "sha1:24D4PA6OG6DGLOEKXGQ4HFP6BZMPT24U", "length": 4781, "nlines": 79, "source_domain": "weeklyamber.com", "title": "मर्मबंध \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- संपादकीय -- मर्मबंध\n5\t मर्मबंध - “युरोप टूर - मी (आम्ही) - मँगो हॉलिडेज Thursday, 21 June 2018\t जयंत जोर्वेकर\t 11\n6\t मर्मबंध - “युरोप टूर - मी (आम्ही) - मँगो हॉलिडेज Wednesday, 13 June 2018\t जयंत जोर्वेकर\t 13\n7\t युरोप दर्शन - भाग तिसरा (पूर्वार्ध) Wednesday, 06 June 2018\t जयंत जोर्वेकर\t 19\n9\t युरोप दर्शन - भाग पहिला Wednesday, 30 May 2018\t जयंत जोर्वेकर\t 18\n10\t “युरोप टूर - मी (आम्ही) - मँगो हॉलिडेज Friday, 18 May 2018\t जयंत जोर्वेकर\t 20\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 267\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/NANA-ANI-MAHADAJI/2356.aspx", "date_download": "2018-08-20T10:30:27Z", "digest": "sha1:LX2VT3IMUGJRYF7CXKUU4ZT2CPLSRY34", "length": 24345, "nlines": 160, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "NANA ANI MAHADAJI", "raw_content": "\nराजकारणमुत्सद्दी नाना फडणीस आणि समशेरबहाद्दर महादजी शिंदे हे पेशवाईच्या काळातील कर्तबगार पुरुष होते. खरेतर या दोघांच्या कार्य-कर्तृत्वामुळेच संपूर्ण हिंदुस्थानात मराठे प्रबळ झाले व मराठेशाही कळसाला पोहोचली या दोघांनी केवळ राष्ट्रहिताकरिता वैयाqक्तक मतभेद, महत्त्वाकांक���षा बाजूला ठेवून बजावलेल्या संयुक्त कामगिरीला उजाळा देणारी कादंबरी या दोघांनी केवळ राष्ट्रहिताकरिता वैयाqक्तक मतभेद, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून बजावलेल्या संयुक्त कामगिरीला उजाळा देणारी कादंबरी अर्थात, या दोघांची राजकीय कारकीर्द सुमारे पन्नास वर्षांइतकी प्रदीर्घ असल्याने, ही केवळ त्यांच्या कामगिरीची झलक म्हणावी लागेल. कारण या कादंबरीमध्ये सन १७७२ ते १७८४ असा एका तपाचाच काळ आला आहे.\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकत�� कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि ��ुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://manashakti.org/index.php?q=magazine/may-2018", "date_download": "2018-08-20T11:24:58Z", "digest": "sha1:3KQE7Q3DXZOX3VVV2MNNRTOSESJFUE2O", "length": 5049, "nlines": 111, "source_domain": "manashakti.org", "title": "May 2018 | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची मा���िती आहे.\nमनशक्तीच्या या मासिक पाठामध्ये, पुढील सदरे आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या मासिक पाठाचे मुखपृष्ठ आणि त्यावरील आदरणीय स्वामी विज्ञानानंद यांचा लेख, आपल्याला शेजारच्या फोटोवर क्लिक करुन, तो मोठा करुन वाचता येईल.\nमनशक्ती मासिक पाठ आणि दिवाळी अंकाचे, वार्षिक तसेच आजीव वर्गणीदार (चौदा वर्षासाठीच) होण्यासाठी येथे क्लिक करावे.\nमुखपृष्ठ : भावनिक बुद्धिमत्ता\nगीताज्ञानाने : त्रिगुण, भावना, विकार, रस, मिश्रच\nमानस-आरोग्याने : आरोग्यसंपन्न जीवनासाठी\nशिक्षणशास्त्राने : नवे काही शिकूया...\nसमाजकल्याणाने : हृदय तळमळत...\nकाव्यशास्त्रविनोदाने : स्वार्थाचा बाजार\nअ-भंगज्ञानाने : त्यागाने कोणता लाभ मिळतो \nसमताज्ञानाने : कृती, हेतुनुसार घडते\nव्यक्तिमत्त्वज्ञानाने : मनाला शिकवायला हवे\nकुटुंबकल्याणाने : आनंदाचा बहर\nसंकटसामर्थ्याने : अरे, तात्या तू इथं कुठे \nग्रंथपरिचयाने : जिंकणारा समाज घडविण्यासाठी\nआत्मचिंतनाने : प्रतिबिंब स्वतःचे\nपुस्तकज्ञानाने : श्रीशंकराचार्य समग्र कलश\nमातृप्रेमाने : मातृ वात्सल्य सर्वश्रेष्ठ\nगीताअभ्यासाने : खूप काही करण्यासारखं\nनातेसंबंधाने : नाते म्हणजे जीवनाधार\nआरोग्यसेवेने : दुर्गम भागातील आरोग्य सेवा\nशिक्षणप्रेमाने : अनाथांच्या नाथा तुज नमो \nशिक्षणशास्त्राने : बालकाच्या बुद्धिमत्तेसाठी- अंगणवाडी\nसंसारसाफल्याने : आणि रुखरुख संपली...\nसंस्था उपक्रमाने : मनशांती संकुल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2015/11/blog-post_18.html", "date_download": "2018-08-20T11:03:17Z", "digest": "sha1:FQ5T3CXMRPMHIUA2TDPKWW5WMISSJIZT", "length": 24477, "nlines": 306, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: चित्रदुर्गद कल्लिन कोटे...", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nटिपू सुलतानाचा त्रिवार निषेध\n“आयुष्यात पाहिलेच पाहिजेत”च्या लंब्याचौड्या यादीमध्ये तीन किल्ले बर्याच वर्षांपासून वरच्या टोकाला आहेत – सुरजमल जाटाचा अभेद्य असा भरतपूरचा किल्ला, दुसरा असाच केवळ फितुरीनेच जिंकता आलेला चित्रदुर्ग आणि आपल्या महाराष्ट्रातला हरिश्चंद्रगड. या तिघांपैकी एकाचंही दर्शन काही केल्या होत नव्हतं. मग यावेळी दिवाळीला कर्नाटकात जाता���ना मी नवर्याला एकदम अल्टीमेटमच देऊन टाकला ... या ट्रीपमध्ये मला (माझा) चित्रदुर्ग दाखवला नाहीस तर मी परत (तुझ्या) कर्नाटकात येणारच नाही महाराष्ट्र - कर्नाटकाची सीमा ओलांडली, म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी दाखवणं ही नवर्याची जबाबदारी असते. अजूनही मला कर्नाटकाचा भूगोल समजत नाही. त्यामुळे कुठून कुठे जायचं, कुठे रहायचं हे सगळं त्याचं डिपार्टमेंट असतं. आपण फक्त बघायचं काम करायचं महाराष्ट्र - कर्नाटकाची सीमा ओलांडली, म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी दाखवणं ही नवर्याची जबाबदारी असते. अजूनही मला कर्नाटकाचा भूगोल समजत नाही. त्यामुळे कुठून कुठे जायचं, कुठे रहायचं हे सगळं त्याचं डिपार्टमेंट असतं. आपण फक्त बघायचं काम करायचं ;) चित्रदुर्गला चालायला खूप आहे, माऊला अजून झेपणार नाही म्हणून नको, तिथे ऊन फार असतं म्हणून नको, लांब आहे म्हणून नको असं करत इतकी वर्षं चित्रदुर्ग राहून गेला होता.\nतर अखेरीस या वेळी चित्रदुर्ग बघायचा मुहुर्त लागला आणि माझी दिवाळी झाली. चित्रदुर्ग पुणे – बंगलोर हायवेवर हुबळीहून २११ किमी आहे. बंगलोरहूनही साधारण तेवढंच अंतर. रस्ता सुंदर आहे, आणि पुणे – मुंबई, पुणे कोल्हापूर किंवा तुमकूर – बंगलोरच्या मानाने गर्दी नाहीच. घाट प्रकारही नाहीच. सरळ गुळगुळीत मोकळा रस्ता. त्यामुळे बंगलोर किंवा हुबळीहून इथे तीन – साडेतीन तासात आरामात पोहोचता येतं. वाटेत बाजूला सूर्यफुलं फुललेली शेतं होती, मस्त पाण्याची तुंगभद्राही लागली, पण असं कुठेही वाटेत थांबणं नवर्याला मान्य नसल्याने या सगळ्यांकडे गाडीतूनच बघावं लागलं. कष्ट न करता चित्रदुर्ग पदरात पाडून घेण्यासाठी एवढी किंमत द्यावी लागणारच ना\nगेस्ट हाऊस मधून दिसणारा किल्ला\nकिल्ल्याच्या समोरच केटीडीसीचं गेस्ट हाऊस आहे. त्याचं ऑनलाईन बुकिंग आदल्या दिवशी मिळालं होतं. गेस्ट हाऊस स्वच्छ, सर्व्हीस चांगली, खायला मेन्यू मर्यादित पण चव चांगली, किंमत वाजवी.\nदोन – अडीचला तिथे जेवून किल्ला बघायला बाहेर पडलो. माऊने आतापर्यंत फक्त दिवाळीला विकत मिळणारे किल्ले पुण्यात बघितले होते, त्यामुळे “आई किल्ल्यावर माणसं पण आहेत का (म्हणजे मावळे, शिवाजी महाराज वगैरे ठेवतात तशी) असा तिचा प्रश्न आला. आत शिरल्यावर मी तटबंदी वगैरे बघण्यात मग्न, नवरा गाईडच्या शोधात, तर माऊचा प्रश्न, “अग आई, पण किल्ला कुठे आह�� इथे (म्हणजे मावळे, शिवाजी महाराज वगैरे ठेवतात तशी) असा तिचा प्रश्न आला. आत शिरल्यावर मी तटबंदी वगैरे बघण्यात मग्न, नवरा गाईडच्या शोधात, तर माऊचा प्रश्न, “अग आई, पण किल्ला कुठे आहे इथे” यालाच किल्ला म्हणतात हे काही फारसं पटलं नाही तिला. :)\nहवा ढगाळ होती, पावसाची एक सरही येऊन गेली. त्यामुळे इतकी वर्षं ऐकून असलेल्या तिथल्या प्रसिद्ध उन्हाचा अजिबात त्रास झाला नाही. किल्ल्यावर हिंदी, इंग्रजी गाईड मिळतात. एक दीड तासात गाईडने किल्ला (पळवतच) फिरून दाखवला. त्याची माहिती सांगून झाली होती, पण एक एक जागा नीट बघायला मिळालेली नव्हती. ती परत येताना बघू, किंवा उद्या परत येऊन बघू अशी मनाची समजूत करून घेतली होती. या किल्ल्यावरचा प्रसिद्ध “मंकी मॅन” (कन्नडमध्ये “कोती राजा” म्हणतात त्याला.) आम्ही किल्ल्यात प्रवेश करत होतो तेंव्हाच नेमका बाहेर पडत होता. उद्या परत यायचंच आहे तेंव्हा तो भेटेल अशी आशा ठेवून पुढे निघालो. किल्ला अतिशय स्वच्छ ठेवलेला आहे. आणि तटबंदी, पायर्याची फारशी पडझड झालेली नाही. भुईकोट असल्याने बघायला बर्यापैकी गर्दी होती, पण कुठे “Vicky loves Pinky” गिरगिटून ठेवलेलं नव्हतं, कचराही नव्हता. किल्ल्यावर भरपूर माकडं आहेत. पक्ष्यांचे कॉलही भरपूर ऐकू येत होते. हंपीसारख्याच प्रचंड शिळा सगळीकडे पसरलेल्या. त्यातूनच चिरे घडवून तटबंदी, जोती वगैरे केलेली. या दगडाला एक सुंदर सोनेरी आभा आहे. वरचं बांधकाम विटांच आणि मातीचा गिलावा. हे फारसं शिल्लक नाही, फक्त कुठेकुठे अवशेष दिसतात.\nआम्हाला किल्ल्यातली सगळ्यात प्रसिद्ध जागा – ओबव्वाची खिडकी – इथे सोडून, “आलात तसेच, त्या रस्त्यानेच परत जा” म्हणून गाईड गायब झाला. ही ओबव्वाची खिडकी म्हणजे पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी तटात सोडलेली भोकं आहेत. ओबव्वा ही मदकरी नायकाच्या एका सैनिकाची बायको. तिच्या नवर्यावर या भोकांच्या बाजूच्या बुरुजावर टेहळणीचं काम सोपवलेलं होतं. नवरा दुपारी जेवायला घरी आला, आणि ओबव्वा पाणी आणायला बाहेर पडली. तिला हैदरच्या सैनिकांची हालचाल जाणवली. पुढे होऊन बघते, तर त्या पाण्याच्या भोकांमधून सरपटत एक सैनिक किल्ल्यात प्रवेश करत होता. ओबव्वाने त्याच्या डोक्यात मुसळ घातलं आणि त्याला मारून टाकला. दुसरा सैनिक आला, त्याचीही तीच गत. नवरा जेवून आला, तेंव्हा ती मेलेल्या सैनिकांच्या मढ्यांच्या गराड्यात, हातात रक्ताने भरलेलं मुसळ घेऊन उभी होती नवर्याने हल्ल्याची वर्दी दिली, आतलं सैन्य सावध झालं, आणि किल्ला वाचला. ही ओबव्वा आपल्या हिरकणीसारखी इतिहासात अमर झाली नवर्याने हल्ल्याची वर्दी दिली, आतलं सैन्य सावध झालं, आणि किल्ला वाचला. ही ओबव्वा आपल्या हिरकणीसारखी इतिहासात अमर झाली तर ती पाण्याची भोकं पाहिल्यावर एवढ्याश्या भोकातून मोठा माणूस आत शिरेल यावर विश्वास बसेना. मग तिथे माऊसकट पूर्ण आत उतरून भोकांपर्यंत जाऊन पाहणं आलंच.\nओबव्वाची खिडकी- पावसाचं पाणी जाण्यासाठीची जागा\nइथे पोहोचेपर्यंत उद्या परत आल्यावर काय काय, कसं कसं बघायचं याची यादी तयार झाली होती मनात. गाईडने नुसत्या लांबून दाखवलेल्या कितीतरी जागा होत्या. भीम – हिडिंबेचा विवाह इथेच झाला अशी समजून आहे, आणि किल्ल्यावर हिडिंबेश्वराचं मंदिर आहे. ते नीट बघायचं होतं. किल्ल्यात एक सुंदर कातळ आहे, तो चढून गेल्यावर वर मंदिर, त्याच्या मागच्या बाजूला तलाव हे फक्त दुरून बघितलं होतं, तिथे माऊला जमत असेल तर चढायचं होतं. आणि मुख्य म्हणजे तटाच्या भिंटींवर माकडं चढतांना बघितली होती, तसाच चढणार्या त्या कोतीराजाचं आश्चर्य माऊला दाखवायचं होतं.\nपण इथे नेमका टिपू आडवा आला टिपू प्रकरणामुळे चित्रदुर्ग गावातलं वातावरण तापलेलं होतं. दुसर्या दिवशी हिंदू संघटानांनी कर्नाटक बंद पुकारला होता अशी माहिती परततांना गेटवर आमचा गाईड परत भेटला त्याने सांगितली. मग नंतर बंद मागे घेऊन फक्त रास्ता रोको करण्याची घोषणा झाली. पण सकाळी लवकरात लवकर इथून बाहेर पडा, नाहीतर अडकून पडाल असा सल्ला गेस्ट हाऊसवरही मिळाला. उद्या बघण्याच्या सगळ्या प्लॅनवर पाणी पडलं. दुसर्या दिवशी सकाळी साडेसातला परत निघालो. पावणेआठला गावात बाजार भागात पोहोचलो, तर जमावाने दुकानं बंद करायला ऑलरेडी सुरुवात केलेली होती. (पुण्यात कसं, पावणेआठला दुकानं मुळी उघडणारच नाहीत कुणी बंद करायला टिपू प्रकरणामुळे चित्रदुर्ग गावातलं वातावरण तापलेलं होतं. दुसर्या दिवशी हिंदू संघटानांनी कर्नाटक बंद पुकारला होता अशी माहिती परततांना गेटवर आमचा गाईड परत भेटला त्याने सांगितली. मग नंतर बंद मागे घेऊन फक्त रास्ता रोको करण्याची घोषणा झाली. पण सकाळी लवकरात लवकर इथून बाहेर पडा, नाहीतर अडकून पडाल असा सल्ला गेस्ट हाऊसवरही मिळाला. उद्���ा बघण्याच्या सगळ्या प्लॅनवर पाणी पडलं. दुसर्या दिवशी सकाळी साडेसातला परत निघालो. पावणेआठला गावात बाजार भागात पोहोचलो, तर जमावाने दुकानं बंद करायला ऑलरेडी सुरुवात केलेली होती. (पुण्यात कसं, पावणेआठला दुकानं मुळी उघडणारच नाहीत कुणी बंद करायला) मुख्य चौक बंद होता. आजवर कन्नड भाषा विशेष चांगली न येण्याने माझं फारसं काही अडलेलं नव्हतं, पण समोरून संपूर्ण रस्ता आडवून घोषणा देत येणारे लोक काय म्हणताहेत ते न समजल्याने कसं बेचैन वाटतं हे लक्षात आल्यावर आपल्याला शिकली पाहिजे ही भाषा नीट, हे परत जाणवलं. कुठल्या कुठल्या गल्ली बोळातून अखेरीस आम्ही हायवेला लागलो, आणि मग पुढचा प्रवास अगदी निर्विघ्न झाला. तर आता उरलेला चित्रदुर्ग पुढच्या ट्रीपमध्ये ... सगळं या टिपू सुलतानामुळे\n\"चित्रदुर्गद कल्लिन कोटे\" म्हणजे चित्रदुर्गचा दगडी किल्ला. एका प्रसिद्ध कन्नड गाण्यातले हे शब्द. बहुधा राजकुमारचं गाणं. पुढचं मागचं काहीही मला आठवत नाहीये, पण गाणं मस्त आहे ते गाण्याचं चित्रीकरण चित्रदुर्गच्या किल्ल्यात आहे, आणि त्यात ओबव्वाची गोष्ट सांगितलेली आहे. गाणं इथे बघता येईल.\nअरुणाताई, नक्की भेट देण्यासारखी आहे ही जागा\nरोपवेने जाण्यासारखा असूनही रायगड तुझ्या लिस्टमध्ये नसल्याने तुमची असहिष्णू यादीत रवानगी गेली आहे ;-)\nमाहिती सुंदर आहे. चित्रदुर्गावरची मंदिरे फारच सुंदर आहेत. मस्तच वर्णन. चित्रदुर्ग गावात त्या लहानशा वेशीतून आत गेल्याबरोबर डाव्या हाताला लक्ष्मी टिफिन सेंटरमध्ये गरमागरम लुसलुशीत इडल्या आणि डोसा मिळतो. फारच उत्तम.\nपंकज, पुढच्या वेळी खाल्ला पाहिजे तो डोसा आणि इडल्या\nरायगड या यादीत नाही. तो \"पुन्हा बघितलाच पाहिजे\"च्या यादीत आहे. :) अडचण हीच आहे - पहिल्या यादीतल्या गोष्टी दुसर्या यादीत जाऊन गर्दी करत राहतात. :D\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nलखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/aurangabad-maharashtra-news-11-police-station-smart-state-49580", "date_download": "2018-08-20T10:51:17Z", "digest": "sha1:MYGPUTGLDA4GEXF7ZCEMF3FXAEXQVVHF", "length": 12952, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad maharashtra news 11 police station smart in state राज्यातील अकरा पोलिस ठाणी होणार \"स्मार्ट' | eSakal", "raw_content": "\nराज्यातील अकरा पोलिस ठाणी होणार \"स्मार्ट'\nशुक्रवार, 2 जून 2017\nऔरंगाबाद जिल्ह्यातील चार ठाण्यांचा समावेश\nऔरंगाबाद जिल्ह्यातील चार ठाण्यांचा समावेश\nऔरंगाबाद - सीसीटीएनएसद्वारे सर्व पोलिस ठाणी जोडल्यानंतर पोलिस विभाग खऱ्या अर्थाने आता डिजिटल होत आहे. बहुतांश ठिकाणी ऑनलाइन कामकाज सुरू झाले. यापुढील टप्पा स्मार्ट पोलिस स्टेशनचा असून, राज्यातील अकरा पोलिस ठाणी स्मार्ट होणार आहेत. विशेषत: औरंगाबाद जिल्ह्यातील चार ठाण्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.\nप्रत्येक पोलिस आयुक्तालय व ग्रामीण मुख्यालयातील एका पोलिस ठाण्याचा समावेश स्मार्ट पोलिस ठाण्यात होणार आहे. राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, अमरावती आदी जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांचा स्मार्ट पोलिस ठाण्यात समावेश झाला आहे. यासंबंधी मुंबईत बैठक झाली असून, यात ही घोषणा करण्यात आली. विभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांनी सांगितले, 'स्मार्ट पोलिस ठाण्यांत पोलिस कर्मचारी स्मार्ट असतील; तसेच नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळतील. सीसीटीव्ही लावणे, एफआयआरची प्रत फिर्यादीपर्यंत पोचविण्यासोबत शंभर टक्के ऑनलाइन कामकाज या ठाण्यांचे चालणार आहे. अन्य ठाण्यांपेक्षा ही ठाणी अद्ययावत राहतील.''\nगृह विभागाने स्मार्ट पोलिस स्टेशन ही नवीन संकल्पना मांडली होती. यात सर्व कर्मचाऱ्यांकडे कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन असतील. इंटरनेट वापरण्यात त्यांचा हातखंडा असावा. विशेषत: कागदपत्रांची जागा सॉफ्ट कॉपी घेईल. त्यामुळे कामाचा वेग वाढून नागरिक, फिर्यादींना पोलिस ठाण्यापर्यंत येण्याची गरज राहणार नाही, असा उद्देश यामागील आहे.\nही ठाणी होणार स्मार्ट\n-बीके सी : मुंबई शहर\n-खारघर : नवी मुंबई\n-हिंजवडी : पुणे शहर\n-सरकारवाडा : नाशिक शहर\n-नादगाव पेठ : अमरावती शहर\n-सातार तालुका : सातारा\n-वैजापूर : औरंगाबाद ग्रामीण\n-सिल्लोड : औरंगाबाद ग्रामीण\n-बिडकीन : औरंगाबाद ग्रामीण\n-एमआडीसी वाळुज : औरंगाबाद शहर\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/pansare-murder-inquiry-important-point-46642", "date_download": "2018-08-20T10:51:04Z", "digest": "sha1:2FEG5QX4SI3AWHHJYWPUR45E2HY3GS4W", "length": 14757, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pansare murder inquiry important point पानसरे हत्येचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर | eSakal", "raw_content": "\nपानसरे हत्येचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर\nरविवार, 21 मे 2017\nकोल्हापूर - शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे आज ताराबाई पार्क येथे निर्भय मॉर्निंग वॉक उपक्रम घेण्यात आला. यात पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या हत्येचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोचू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.\nक���ल्हापूर - शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे आज ताराबाई पार्क येथे निर्भय मॉर्निंग वॉक उपक्रम घेण्यात आला. यात पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी ज्येष्ठ नेते पानसरे यांच्या हत्येचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोचू, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.\nआज ताराबाई पार्क येथे निर्भय मॉर्निंग वॉक उपक्रम घेण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली याची सुरवात झाली. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना पकडावे म्हणून दर महिन्याच्या २० तारखेला हा उपक्रम घेतला जातो. यात पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र आज पहिल्यांदाच पोलिस प्रतिनिधी म्हणून खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षक व पोलिस अधीक्षक संजय मोहिते हे या वॉकमध्ये सहभागी झाले. वॉकची सुरवात नाना-नानी पार्क येथून झाली. यावेळी डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ‘‘आजचा मॉर्निंग वॉक ही विवेकाची ज्योत आहे. आमच्या महान कार्यकर्त्यांच्या त्यागातून, बलिदानातून ही ज्योत पेटवली आहे. ती कदापि विझणार नाही. हा आमचा छोटा प्रयत्न आहे. त्याचा वटवृक्ष होईल.’’\nपितळी गणपती, धैर्यप्रसाद कार्यालय, अजिंक्यतारा, एमएसईबी, आरटीओ कार्यालय मार्गे सार्वजनिक बांधकाम विभाग येथे वॉकची सांगता झाली.\nयाप्रसंगी नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘पानसरे यांच्या हत्येचा तपास आता विशिष्ट टप्प्यावर आहे. एसआयटीमार्फत तपास सुरू आहे. तपासासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोचू, असा आमचा विश्वास आहे.’’ या वेळी दिलीप पवार, उदय नारकर, सीमा पाटील, संभाजी जगदाळे, के. डी. खुर्द, शाहीर राजू राऊत, नीता पाटील, अशोक गगराणी, प्राचार्य टी. एस. पाटील, मेघा पानसरे, निवृत्त पोलिस उपअधीक्षक दिलीप पाटील, स्वप्ना गर्दे, गौरी घोलकर, फायजा शिराळे, सुनीता शेंडे, सुनीता मांगले, सुनीता व्हराळे, मानसी कुलकर्णी, विश्वनाथ लिगाडे, पांडुरंग कांबळे, एस. बी. पाटील, धनंजय सावंत, अरुण पाटील, दिलीप पाटील, बळीराम कांबळे, हसन देसाई, रमेश आपटे, शैलजा पाटील, वासंती पोवार, उषा लगंडे, स्नेहल कुलकर्णी, यशदा शिं��ाडे, संजय खुर्द, रघुनाथ कांबळे आदी उपस्थित होते.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-city-uncleaned-43470", "date_download": "2018-08-20T11:21:48Z", "digest": "sha1:VLUCXD2E6VRQ7K4OSOAQARYLRCQZUCR7", "length": 12254, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur city uncleaned वर्षभरात झाले शहर अस्वच्छ? | eSakal", "raw_content": "\nवर्षभरात झाले शहर अस्वच्छ\nशुक्रवार, 5 मे 2017\nस्वच्छ भारत अभियानात नागपूर माघारले\nस्वच्छ भारत अभियानात नागपूर माघारले\nनागपूर - वर्षभरापूर्वी देशातील पहिल्या वीस स्वच्छ शहरांमध्ये समाविष्ट असलेले नागपूर एकदम 139 व्या क्रमांकावर फेकले गेल्याने महापालि���ेला चांगलाच धक्का बसला आहे. आजच मुख्यमंत्र्यांनी चोवीस बाय सात या योजनेसाठी नागपूर महापालिकेला पुरस्कार दिला तर दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानात पहिल्या पन्नास शहरांमध्ये नागपूरचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वर्षभरात असे काय घडले की शहर अचानक अस्वच्छ झाले, असा प्रश्न महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना पडला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. यावर्षीची 434 स्वच्छ शहरांची यादीत केंद्र शासनाने जाहीर केली. यात पहिल्या शंभर शहरांमध्येही नागपूरचा समावेश नाही. विशेष म्हणजे नागपूर झपाट्याने विकसित होत आहे. सर्वत्र सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते सुरू आहे.\nचोवीस बास सात योजना राबविल्या जात आहे. मेट्रो रेल्वेचे कामही झपाट्याने सुरू आहे. नागपूर महापालिकेने स्वच्छतेचे आउटसोर्सिंग केले आहे. कनक रिसर्च मॅनेजमेंटतर्फे घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल केली जात आहे. शहराला डस्टबिन फ्री करण्यात आले आहे. भांडेवाडी डंपिंग यार्ड येथे शहरातील कचरा थेट उचलून टाकला जात आहे. येथे कचऱ्यावर प्रक्रियासुद्धा केली जात आहे. याच कारणामुळे मागील वर्षी स्वच्छ भारत अभियानात नागपूरचा पहिल्या वीस शहरांमध्ये समावेश करण्यात आला होता. मागील वर्षाप्रमाणे स्वच्छतेच्या योजना, प्रक्रिया नियमितपणे सुरू असताना अचानक नागपूर अस्वच्छ कसे झाले, असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. एकतर मागील वर्षी झालेल्या सर्वेक्षण चुकले असेल किंवा यंदाचे असेही बोलले जात आहे.\nफुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रभरातून अंधश्रद्धा निर्मूलन...\nमोदींकडून इम्रान यांचे अभिनंदन पण आमंत्रण नाही\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहून चर्चेसाठी आमंत्रण दिले...\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/574076", "date_download": "2018-08-20T11:24:06Z", "digest": "sha1:WYYBVF6DKOJWA6MOVELE7OXTQRGIRXUA", "length": 9278, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "इंडस्ट्रीमध्ये असे ‘शिकारी’ राजरोसपणे फिरताहेत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » इंडस्ट्रीमध्ये असे ‘शिकारी’ राजरोसपणे फिरताहेत\nइंडस्ट्रीमध्ये असे ‘शिकारी’ राजरोसपणे फिरताहेत\n‘शिकारी’ या चित्रपटाच्या ट्रेलर किंवा गाण्यांमधून आतापर्यंत बोल्ड सीन्स आणि विनोदी ढंग दिसला आहे. पण हा चित्रपट हसवता हसवता अंतर्मुख करणारा आहे. शिकारी जंगलामध्ये रात्रीच्या वेळी शिकार शोधत असतो. पण या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवोदित कलाकारांचा गैरफायदा घेणारे शिकारी राजरोसपणे फिरत आहेत असे मत निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले. शिकारी या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा मंगळवारी सिटीलाईट चित्रपटगृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिकारी चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने, प्रमुख कलाकार नेहा खान, सुव्रत जोशी, मृण्मयी देशपांडे, कश्मिरा शहा उपस्थित होते. महेश मांजरेकर यांनी शिकारीची प्रस्तुती केली आहे.\nशिकारीचा विषय वेगळा आणि मस्त होता. त्यामुळे त्यावर काम करायला मजा आली. तो एक विनोदी आणि संपूर्णत: व्यावसायिक चित्रपट आहे. विनोदाचे बादशाह दादा कोंडके यांना आम्ही वाहिलेली ती एक मा���वंदना आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एक संदेश द्यायचा आहे. तुम्हाला आणि विशेषत: मुलींना जर या ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश करायचा असेल तर खुशाल या, पण आंधळेपणाने वावरू नका, असे महेश मांजरेकर म्हणाले. शिकारीचे दिग्दर्शक विजू माने म्हणाले की, स्त्राrत्वाचा गैरफायदा घेणाऱया श्वापदांनी भरलेल्या जंगलात अडकलेल्या एका देखण्या हरिणीची गोष्ट, असे काहीसे वर्णन या कथेचे करता येईल. ही गोष्ट सांगताना ती जितकी साधीसोपी आणि मनोरंजकपणे मांडता येईल तितकी ती मांडायचा प्रयत्न केला आहे. हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 20 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंटचे विजय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आनंद वैद्यनाथन हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.\nगाजलेली मराठी मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’ने घराघरात पोहोचलेला आणि स्वत:चे असे वेगळे स्थान अभिनयाच्या क्षेत्रात निर्माण केलेला सुव्रत आणि नेहा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. नेहा या चित्रपटातून चित्रपटसफष्टीतील आपले पदार्पण करत आहे. त्यांच्याबरोबर कश्मिरा शहा, मफण्मयी देशपांडे, भालचंद्र कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे. अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकुर, अखिल जोशी, जितेंद्र जोशी आणि कुमार यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. या चित्रपटात पाच गाणी असून ती अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुली जोगळेकर, दिव्या कुमार, अपेक्षा दांडेकर आणि रिंकी गिरी यांनी गायली आहेत.\nकरपेंच्या बांधकाम परवान्यांची होणार चौकशी\nनाशकात राजू शेट्टी शिवसेनेसोबत\nमुंब्र्यातून संशयित दहशतवाद्याला अटक\nत्या चार न्यायाधीशांना काँग्रेसचे एजंट ठरवले जाईल : शिवसेना\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सां���लीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/26/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2018-08-20T11:12:02Z", "digest": "sha1:XSC6FMTCRS2Q3RMRLH5YUQQRTAWQJDWI", "length": 5496, "nlines": 85, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "भारतातली मुस्लिम खाद्यसंस्कृती – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमुस्लिम खाद्यसंस्कृतीशिवाय भारतीय खाद्यसंस्कृतीचा विषय पूर्णच होऊ शकत नाही. बदायुनी लोकांनी भारतात ही खाद्यसंस्कृती आणली आणि इथल्या खाद्यसंस्कृतीनं तिला आपलंसं केलं. भारतातल्या इस्लामी खाद्यसंस्कृतीवर इथल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचाही मोठा प्रभाव पडलेला आहे. या खाद्यसंस्कृतीच्या या सगळ्या प्रवासाविषयी रंजक माहिती दिली आहे. खाद्यसंस्कृती अभ्यासक मोहसिना मुकादम यांनी.\nमोहसिना मुकादम या खाद्यसंस्कृती अभ्यासक आहेत. त्या रूईया महाविद्यालयात इतिहास विषय शिकवतात.\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी अभिवाचनमराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकमुलाखतमुस्लिम खाद्यसंस्कृतीDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueMohsina MukadamMuslim FoodcultureOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali MagazinePan-Indian food culture\nPrevious Post माझा स्वयंपाक\nNext Post भातपिठल्याची गोष्ट आणि पाडस\nमुस्लिम खाद्य संस्कृतीचा अनेक वर्षांपासून आत्तापर्यंत होत आलेला प्रवास ऐकायला नविन आणि छान वाटला \nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2014/12/what-plant-knows-and-other-things-you.html", "date_download": "2018-08-20T11:02:58Z", "digest": "sha1:55CNSPMAS7OPHX47JOPN2EJOYCLUA4UH", "length": 10181, "nlines": 277, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: What a plant knows (and other things you didn’t know about plants)", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nकोर्सेरावर कोर्सचं हे नाव बघितलं, आणि ताबडतोब माझं नाव नोंदवलं\n“कोर्सेरा” हे माझं मागच्या वर्षात गवसलेलं ताजंताजं प्रेम. मुक्त शिक्षण असावं तर असं जगाच्या पाठीवर कुठूनही, वाट्टेल त्या विषयावर, आपल्याला सोयीच्या वेळी फुकटात शिकायची सोय करून ठेवलीय त्यांनी. वेगवेगळ्या विद्यापीठांद्वारे इथे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. साधारण सहा आठवडे ते बारा आठवडे असा कालावधी एकेका कोर्सचा. मी आतापर्यंत चार तरी कोर्सेस मनापासून पूर्ण केलेत. (दोन तीन कोर्स काही तरी विघ्न येऊन अर्धवट टाकावे लागले, ते आता पुढच्या सेशनला.) आतापर्यंत मी अनुभवलेला तिथे शिकवणार्यांचा दर्जा, सहाध्यायींकडून शिकायला मिळणार्या गोष्टी आणि ऑनलाईन संवादाची पातळी या सगळ्यानेच मी प्रभावित झाले आहे.\nतिथला तेल अवीव युनिव्हर्सिटीचा हा ऑनलाईन कोर्स. आठवड्याला साधारण ३ -४ तासांचा वेळ इथली व्हिडिओ लेक्चर्स बघण्यासाठी आणि माहिती वाचण्यासाठी काढला, तर एकदम अलिबाबाची गुहाच उघडली झाडांना आपल्यासारखं बघता येतं का, त्यांना ऐकू येतं का, स्पर्शाची संवेदना असते का ... एक ना दोन अनेक प्रश्न आजवर मनात होते माझ्या. या आणि अजून कितीतरी प्रश्नांची उत्तरं अतिशय रंजक पद्धतीने या कोर्समध्ये मिळाली. (आणि मनात पुढचे प्रश्न तयार झाले झाडांना आपल्यासारखं बघता येतं का, त्यांना ऐकू येतं का, स्पर्शाची संवेदना असते का ... एक ना दोन अनेक प्रश्न आजवर मनात होते माझ्या. या आणि अजून कितीतरी प्रश्नांची उत्तरं अतिशय रंजक पद्धतीने या कोर्समध्ये मिळाली. (आणि मनात पुढचे प्रश्न तयार झाले ;) ) शाळेनंतर जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्रातही कुठलीही पार्श्वभूमी नसतांनाही मला स��जेल अश्या पद्धतीने हे सांगणं म्हणजे खरंच कौशल्याचं काम आहे. तुम्हाला झाडांमध्ये रस असेल तर आवर्जून करा हा कोर्स ;) ) शाळेनंतर जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्रातही कुठलीही पार्श्वभूमी नसतांनाही मला समजेल अश्या पद्धतीने हे सांगणं म्हणजे खरंच कौशल्याचं काम आहे. तुम्हाला झाडांमध्ये रस असेल तर आवर्जून करा हा कोर्स आणि थोडासा मोकळा वेळ असेल, तर तुमच्या आवडीचे कोर्सेस कोर्सेरावर धुंडाळून तर बघा ... केवढातरी खजिना गवसेल\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nरंग याचा वेगळा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578533", "date_download": "2018-08-20T11:24:19Z", "digest": "sha1:XMMAQY626SG3CKTMK5PHD5M66H4KSOBK", "length": 5923, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिवसेनेच्या नेत्याच्या हत्येचा कट पत्नीकडूनच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » शिवसेनेच्या नेत्याच्या हत्येचा कट पत्नीकडूनच\nशिवसेनेच्या नेत्याच्या हत्येचा कट पत्नीकडूनच\nऑनलाईन टीम / मुंबई :\nशिवसेनेचे नेते शैलेश निमसे यांच्या हत्यप्रकरणी पत्नी साक्षी निमसे हिला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. साक्षीसह प्रमोद लुटे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.\nशैलेश निमसे हे शहापूरमधील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख या पदावर कार्यरत होते. भिवंडी तालुक्मयातील दिघाशी जवळील देवचोळा येथे शैलेश निमसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांची ओळख होऊ नये म्हणून त्यांचा मृतदेह पेटवण्यात आला होता. शैलेश निमसे यांची पत्नी साक्षीने हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.\nशैलेश निमसे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून पत्नीसोबत त्यांचे वाद होत असत. पत्नीला ते मारहाण करायचे. यातून साक्षीने हत्येची सुपारी देत, घरातच शैलेश निमसे यांचा गळा दाबून हत्या केली, असे पोलिस तपासात उघड झाले. विशेष म्हणजे, पोलिसांचा तपास भरकटावा म्हणून शैलेशची पत्नी साक्षी हिने जंगली महाराज ट्रस्टच्या पदाधिकाऱयांचा हात आपल्या पतीच्या हत्येत असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी उलट तपास करून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींतून हत्येचा उलगडा केला.\nमहिलांच्या नावे जमीन खरेदी निःशुल्क ; झारखंड सरकारचा निर्णय\nपुण्यात डंबरच्या धडकेत तरूणी ठार\nमोदींचा आरोपात तथ्य नाही ः खुर्शीद कसूरी\nतिकिटासाठी रांगेत उभे राहण्याच्या त्रासातून अपंगांना दिलासा\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584473", "date_download": "2018-08-20T11:23:29Z", "digest": "sha1:7WNCLD6ZMWXKLRJMIDBT2OJB446MN6SX", "length": 8488, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मनपामध्ये आता चर्चा ‘स्थायी’ निवडीची - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मनपामध्ये आता चर्चा ‘स्थायी’ निवडीची\nमनपामध्ये आता चर्चा ‘स्थायी’ निवडीची\nविधानसभा निवडणुकीमुळे गेल्या दीड महिन्यापासून महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज ठप्प झाले आहे. महापौर निवडणुकीनंतर एकच बैठक झाली. यामुळे महापालिका सभागृहाच्या कामकाजाला कधीपासून प्रारंभ होणार तसेच स्थायी समिती निवडणुका कधी तसेच स्थायी समिती निवडणुका कधी याबाबतच्या चर्चांना प्रारंभ झाला आहे.\nमहापौर-उपमहापौरांच्या कार्यकालावधीप्रमाणे स्थायी समित्यांची मुदत 1 वर्षाची असते. यामुळे महापौर-उपमहापौर निवडणूक झाल्यानंतर स्थायी समिती निवडणुका घेऊन अध्यक्षांची निवड केली जाते. पण यावषी स्थायी समिती निवडणुका झाल्या नसल्याने या निवडणुका कधी असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. स्थायी समिती निवडणुकांबाबत चर्चा सुरू झाली आहे. पण मागील वषी स्थायी समिती निवडणुका विलंबाने झाल्या होत्या. स्थायी समित्यांची मुदत दि. 1 जुलै रोजी संपणार आहे. त्यानंतर चारही स्थायी समित्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. अद्याप दीड महिन्याची मुदत स्थायी समित्यांना आहे. या कालावधीत 2 बैठका होण्याची शक्मयता आहे.\nमहापौर-उपमहापौर निवडणूक झालेल्या 20 दिवसांनंतर विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली. आचारसंहिता असल्याने बैठका घेऊन कोणत्याही प्रकारचे निर्णय घेता येत नाहीत. यामुळे सभागृहाच्या बैठका झाल्या नाहीत. परिणामी महापालिका सभागृहाचे कामकाज तसेच महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणारी विकासकामे ठप्प झाली आहेत. विविध विकासकामांकरिता निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, निवडणूक आचारसंहिता आणि मनपाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात गुंतल्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम रखडले होते. तसेच अन्य कामेदेखील अपूर्ण आहेत. ही सर्व कामे सुरळीत करण्यासाठी महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज सुरू होणे आवश्यक आहे. पण निवडणुकीचे काम मंगळवारी संपल्याने पुढील कालावधीत सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होण्याची शक्मयता आहे.\nस्मार्ट सिटी योजनेचे कामदेखील मार्गी लागणार\nमहापालिकेच्या सभागृहासह स्मार्ट सिटी योजनेतील विकासकामेही रखडली आहेत. स्मार्ट सिटे योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण दीड महिन्याच्या कालावधीत महापालिका आयुक्तांना निवडणुकीच्या कामामधून सवड मिळाली नाही. यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. निवडणुकीचे कामकाज संपल्याने स्मार्ट सिटी योजनेचे कामदेखील मार्गी लागण्याची शक्मयता आहे.\nक्रिकेट बेटींग घेणाऱया त्रिकुटाला अटक\nसंत नामदेवांच्या शिकवणीची खरी गरज\nमराठा बँकेच्या चेअरमनपदी लक्ष्मण होनगेकर-\nरुग्णवाहिकेला अपघात, वृद्ध रुग्णाचा मृत्यू\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pimpri-news-smart-city-pcmc-54810", "date_download": "2018-08-20T11:25:11Z", "digest": "sha1:IFVZJDKZV5ROZDWCRN5QEA6KIIZVQ6WK", "length": 14303, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri news smart city pcmc उद्योगनगरीही \"स्मार्ट' | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 24 जून 2017\nपिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या तिसऱ्या देश पातळीवरील फेरीत पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली.\nपिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या तिसऱ्या देश पातळीवरील फेरीत पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली.\nस्मार्ट सिटी अभियानाच्या तिसऱ्या फेरीत 30 शहरांची निवड झाली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. स्मार्ट सिटी अभियानात सुरवातीला पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर यांचा एकत्रित प्रस्ताव पाठविला होता. मात्र, दोन्ही शहरे वेगवेगळी असल्याने पुणे शहराचा योजनेत समावेश केला. पिंपरी-चिंचवड महापालिका रॅंकिंगमध्ये चौथ्या स्थानावर असतानाही स्मार्ट सिटीतून वगळले होते. दरम्यान, नवी मुंबई महापालिकेने स्मार्ट सिटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या फेरीसाठी निवड केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. आता तिसऱ्या फेरीत शहराची निवड झाली आहे.\nस्मार्ट सिटीबाबतचा प्रस्ताव 31 मार्चला महापालिकेने केंद्र सरकारकडे सादर केला होता. या प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडून महापालिकेला पाच वर्षांत 500 कोटी, राज्य सरकारकडून 250 कोटी, तर महापालिका स्वहिस्सा रक्कम 399 कोटी असा निधी उपलब्ध होणार आहे.\n\"स्मार्ट सिटी'मुळे काय होणार\n- माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सुविधांचे ��क्षमीकरण\n- पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, पथदिवे, सिग्नल यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग आदी विविध पायाभूत सुविधांचा विकास\n- नागरिकांना चांगल्या क्षमतेने मिळणार पायाभूत सुविधा\nस्मार्ट सिटी अभियानात देशपातळीवरील तिसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. स्मार्ट सिटीमध्ये महापालिका स्वहिस्सा रकमेसह एकूण एक हजार 149 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रकल्प अंमलबजावणीस शहरात तत्काळ सुरवात केली जाईल. शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रयत्न राहतील.\n- श्रावण हर्डीकर, आयुक्त.\nशहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यामुळे शहरातील नागरिक आनंदित झाले आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर जास्तीत जास्त स्मार्ट कसे होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पात उपलब्ध होणाऱ्या निधीचा त्यासाठी योग्य वापर केला जाईल.\n- नितीन काळजे, महापौर.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nKerala Floods: जेव्हा बचावकार्यादरम्यान एनडीआरएफचा जवान पायरी होतो (व्हिडिओ)\nतिरुअनंतपूरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्याचे काम जोरात असून जवळपास 9...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफ��ड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/mamta-banerjee-modis-guide-to-change-the-road/", "date_download": "2018-08-20T10:48:29Z", "digest": "sha1:2L4HJLHE4S5CYIRLCAZNRS7SPSRY4KW7", "length": 9287, "nlines": 194, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "ममता बॅनर्जींना मोदींनी रस्ता बदलून येण्याच केलं मार्गदर्शन! | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश ममता बॅनर्जींना मोदींनी रस्ता बदलून येण्याच केलं मार्गदर्शन\nममता बॅनर्जींना मोदींनी रस्ता बदलून येण्याच केलं मार्गदर्शन\nकोलकाता: शांती निकेतन येथील हेलिपडॅटवर पंतप्रधानांचे स्वागत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केले. यावेळी हेलिपॅडकडे येणाऱ्या मार्गात चिखल साचलेला होता, त्याकडे अंगुली निर्देश करत मोदींनी ममता बॅनर्जींना दुसऱ्या बाजूने येण्यास सांगितले. ममता बॅनर्जी धावत-पळत येत असल्याचं मोदींना दिसलं. मग मोदीही थोडे पुढे चालत गेले. तेव्हा, ममतादीदी ज्या रस्त्यानं येत होत्या, तो थोडा खराब असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे त्यांनी लगेचच ममतांना रस्ता बदलून बाजूच्या रस्त्यानं येण्याबाबत ‘मार्गदर्शन’ केलं. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.\nमोदी सरकार ज्या मार्गाने जातंय, त्याला कडाडून विरोध करणाऱ्या ममतांना अखेर मोदींनी मार्ग दाखवल्यानं चर्चा रंगली आहे. नुकतंच कर्नाटकमध्ये कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात यूपीएच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि विरोधकांसोबत ममता बॅनर्जीही दिसल्या होत्या. विरोधकांची ही एकजूट केंद्र सरकारचं टेन्शन वाढवणारी आहे. कारण कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने २०१९ च्या निवडणुकीची जुळवाजुळव सुरु झाल्याचं दिसत आहे.\nमागिल लेख मोदींविरोधात सर्वांनी एकत्र यावे असे मीच पहिल्यांदा म्हणालो होतो- राज ठाकरें\nपुढील लेख इंधनाच्या दरवाढीमुळे ‘एसटी’चा प्रवास महागणार: दिवाकर रावते\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा नि��ाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584772", "date_download": "2018-08-20T11:24:44Z", "digest": "sha1:A7ZDXN44YRW6AZRP6BUBTWYBJYEVXU6V", "length": 4993, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद\nपाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद\nऑनलाईन टीम / श्रीनगर :\nपाकिस्तानने सीमेवर शस्त्रसधीचे उल्लंघन केले असून भारतीय जवानांनीही त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानने गुरूवारी रात्री जम्मू-काशमीरच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला.त्यात सीमा सुरक्षा गोळीबार.त्यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान झाला असून दोन नागरिक जखम झाले आहेत.\nगुरूवारी रात्रीपासून आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानसोबत सरू झालेली चकमक अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानने बीएसएफ पोस्ट आणि स्थानिक नागरिकांना लक्ष्य केले असून त्यांच्या मोर्टार डागायला सुरूवात केली आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानही जशास तसे उत्घ्र देत आहेत.दरम्यान, अरनिया येथील नागरिकांना घराच्याबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.\nअमरनाथकडे यात्रेकरूंची पाचवी तुकडी रवाना\nअमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करणाऱया तीन्ही दहशतवाद्यांचा खात्मा\nरॉबर्ट वाड्रा यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका\n48 तासांत एनआरआय विवाहांची व्हावी नोंदणी\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश���मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81.html", "date_download": "2018-08-20T11:36:40Z", "digest": "sha1:ZPNBTLOTOQFQESIFQQEDFGFPBMIMIDZL", "length": 31490, "nlines": 300, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | पत्रकारिता बदललेले स्वरुप", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » युवा भरारी » पत्रकारिता बदललेले स्वरुप\nपत्रकारिता बदललेले स्वरुप – सध्या टिव्हीवर अनेक वृत्तवाहिन्यांचे पेवच फुटले आहे. या सगळ्या वाहिन्यांमागे जाहिरातींचे फार मोठे अर्थकारण असते, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण ‘नेम आणि फेम’ देणारे हे क्षेत्र नेमके कसे आहे चोवीस तास बातम्या देणार्या एखाद्या वाहिनीमागे किती जण कार्यरत असतात चोवीस तास बातम्या देणार्या एखाद्या वाहिनीमागे किती जण कार्यरत असतात कोण असतात हे पत्रकार कोण असतात हे पत्रकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे जनसंवाद विभागाचे प्रमुख मोईझ मन्नान हक यांच्याशी आम्ही बातचीत केली खास तुमच्यासाठी…\nदेशात सध्याच्या वातावरणात वाढत्या तंत्रज्ञानामुळे माध्यमांना एक आगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक मंदीचे सावट देशावर असताना, तरुणांना चांगली संधी आणि त्याचवेळी पैसा देणारे क्षेत्र म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जात आहे. आगामी तीन ते चार वर्षांत पत्रकारिता आणि संबंधित क्षेत्रामधील आर्थिक उलाढाल साधारण दुपटीने वाढणार आहे, असे सांगून हक पुढे म्हणाले की, सध्या या व्यवसायात साधारण ८२,००० कोटींची गुंतवणूक आहे. येत्या २०१७ वर्षापर्यंत ती वाढून १,६६,००० कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.\nआजकाल प्रत्येक तरुणाच्या कानात ‘इअरफोन’ लावलेले दिसतात. मोबाईलवर एफएम रेडिओ ऐकण्याची फॅशन रूढ झाली आहेच. या एफएम रेडिओची इंडस्ट्रीही चांगलीच फोफावली आहे. या क्षेत्रातील गुंतवणूकही २,३०० कोटी रुपयांवर जाणार असल्याचा अंदाज आहे. मार्च २०१४ पर्यंत खाजगी एफएम रेडिओ केंद्रांची संख्या २४५ वर जाणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर मानाचे आणि चांगला पैसा मिळवून देणारे क्षेत्र म्हणून जनसंवाद आणि पत्रत्तकारिता हे एक चांगले ऑप्शन आहे.\nआपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आतापर्यंत बर्याच गोष्टी बदललेल्या असल्या तरी एक मूळ संकल्पना आजही कायम आहे, ती म्हणजे या क्षेत्रात असणारे ‘थ्रिल’ दुसर्याच एखाद्या विषयात पदवी किंवा उच्च शिक्षण घेतलेले अनेक जण केवळ या थ्रिल साठी पत्रकारितेचे क्षेत्र निवडत असल्याचे हक म्हणाले. अगदी इंजिनियरिंगची पदवी घेतलेला मुलगाही केवळ याच आकर्षणापोटी या अभ्यासक्रमाला दाखल झाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.\nवृत्तवाहिनी, मासिक असो किंवा एखादे वर्तमानपत्र त्यांचे अर्थकारण सांभाळण्याची जबाबदारी जाहिरातींवर असते. या सर्व माध्यमांमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून सध्या होणारी गुंतवणूक ३२,७४० कोटी रुपये असून काही वर्षांत त्यात नऊ टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित आहे. लहान-मोठ्या गाव आणि शहरात लोकप्रिय असणारे मुद्रीत माध्यम म्हणजे वर्तमानपत्र. या क्षेत्रातील एकूण गुंतवणूकीपैकी तब्बल ४६ टक्के वाटा एकट्या प्रिंट माध्यमाचा आहे, हे विशेष. त्याशिवाय, टेलिव्हिजनवरील वृत्त आणि इतर मनोरंजन वाहिन्यांचाही या गुंतवणुकीत मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. माध्यमांचा आत्मा असलेल्या जाहिरातींच्या क्षेत्रातही २०१७ या वर्षापर्यंत दुपटीने वाढ अपेक्षित असून त्यातील गुंतवणूक ६३,००० कोटी रुपयांवर जाणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणातून पुढे आला असल्याची माहिती मोईझ यांनी दिली.\nगुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांपैकी कोणीही आपल्याला पत्रकार व्हायचे आहे, अशी ईच्छा व्यक्त करीत नाही. कारण पत्रकार म्हणजे दाढी वाढविलेला, खांद्यावर शबनम बॅग घेऊन सायकलवर फिरणारा असे काहिसे चित्र आजही समाजमनात खोलवर रुजली आहे. ‘झोला ब्रिगेड’ अशी संभावना केल्या जाणार्या पत्रकार जमातीची व्याख्या आता बदलण्याची गरज असून सध्या सगळ्यात ‘ग्लोरिफाईड’ आणि ‘हॅपनिंग’ जर कोणते करिअर असेल तर ते हेच आहे. शिवाय, रात्री झोपताना मनात आपण काहीतरी चांगले आणि ‘क्रिएटिव्ह’ काम केल्याचे समाधान मिळतेच, असा विश्वास प्राध्यापक हक यांनी व्यक्त केला.\nआता या प्रवाही क्षेत्रात येण्यासाठी काय आवश्यक आहे, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. त्यावर मोईझ म्हणाले की, सगळ्यात आधी जर तुम्हाला काही आवश्यक असेल तर ते आहे, ‘ऍटीट्यूड’ जर ते तुमच्याजवळ आहे तर बाकी आवश्यक गुण आपोआपच तुमच्याकडे येतील. त्यात भाषेवर प्रभुत्व आणि उत्तम संवादकौशल्य या दोन प्रमुख गुणांचा समावेश आहे. अर्थात हे शिकण्यासाठीच तुम्हाला जनसंवाद अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. यासाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. देशभरात अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालये हा अभ्यासक्रम घेतात. शिवाय, मुक्त विद्यापीठांतूनही हा अभ्यासक्रम करता येऊ शकतो.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एक वर्षाचा ‘बॅचलर ऑफ जर्नालिझम’ आणि एक वर्षाचा ‘व्हिडीओ प्रोग्रामिंग’ हे अभ्याक्रम उपलब्ध आहेत. हे दोन्ही अभ्यासक्रम पदव्युत्तर करावयाचे आहेत. त्याशिवाय, चार सेमिस्टर म्हणजेच दोन वर्षांचा ‘एम.ए. इन मास कम्युनिकेशन’ हा अभ्यासक्रमही एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी एका विशिष्ट पदवीची गरज नाही. कोणत्याही अगदी एम.बी.ए. झालेले तरुणसुद्धा या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात.\nहे सर्व अभ्यासक्रम लेखी ���णि प्रात्यक्षिक परिक्षा पद्धतींवर आधारीत आहेत. जाहिरात आणि जनसंपर्क हे विषयही अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले असून बातम्याचे संकलन, संपादन आणि इतर लिखाणाच्या सरावाचाही त्यात समावेश आहे.\nएकूण काय, हा अभ्याक्रम केवळ एका पत्रकाराला घडवित नसून, संबंधित तरुणापुढे व्यवसायाच्या अनेक संधींचा मार्ग प्रशस्त होतो. हा एक ‘प्रोफेशनल’ अभ्यासक्रम असल्याने कॉपी रायटर, कॉपी एडीटर, फिचर रायटर, कॅमेरामन, व्हिडीओ एडीटर, निवेदक, पटकथा-संहिता लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि वेब कन्टेन्ट रायटर या आणि अशा अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत.\nतर मग मित्रांनो, मोईझ मन्नान हक यांनी दिलेली ही माहिती आवडली ना हे भन्नाट आणि वेगवान विश्व तुमच्यासारख्या तरुणांसाठीच आहे. मग आता पत्रकारितेच्या क्षेत्राचाही करियर म्हणून विचार करायला हरकत नाही, व्हॉट से\nपंढरीची वारी आणि तरुणाई \nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन ���्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nइंटरव्ह्यू : सेल्फ मार्केटिंग\nआपल्या आवडत्या क्षेत्रात करीअर करावे असे सर्वांनाच वाटत असते. लहानपणापासून तशी संधी सगळे शोधत असतात, त्यासाठी प्रयत्न करतअसतात.कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-lonavala-double-murder-case-two-arrested-51829", "date_download": "2018-08-20T11:15:37Z", "digest": "sha1:PTGEMYYATWQ6EVMNAE2FE3BCZZFZQT46", "length": 12509, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news Lonavala double murder case two arrested लोणावळ्यातील दुहेरी खून चोरीच्या उद्देशाने; दोघांना अटक | eSakal", "raw_content": "\nलोणावळ्यातील दुहेरी खून चोरीच्या उद्देशाने; दोघांना अटक\nरविवार, 11 जून 2017\nलोणावळ्यातील आयएनएस शिवाजी केंद्राजवळ सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या सार्थक वाकचौरे व श्रुती डुंबरे यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता.\nलोणावळा - लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हालवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन युवक युवतीच्या दुहेरी खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे समोर आले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, या दुहेरी खूनाचा छडा लावण्यात अखेर सव्वादोन महिन्यांनी पोलिसांना यश आले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी द��घांना आज (रविवार) ताब्यात घेतले आहे. असिफ शेख व सलिम शेख उर्फ सँन्डी (दोघेही रा. लोणावळा) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. आरोपी हे नशेखोर असून किरकोळ पैशासाठी हा खून झाल्याचे समजते\nलोणावळ्यातील आयएनएस शिवाजी केंद्राजवळ सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या सार्थक वाकचौरे व श्रुती डुंबरे यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.\nई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -\nस्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी\nअंबाबाईच्या घागरा-चोली रुपातील पुजेमुळे शिवसेनेचे आंदोलन\nबीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 12 ठार\nगेवराई: बोअरवेलची गाडी पलटी होऊन दोन जण चिरडले\nराजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले \nइंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप\nआले ट्रम्प यांच्या मना...\nशेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584476", "date_download": "2018-08-20T11:25:59Z", "digest": "sha1:2ZLRHFCE2LNQ4WHVN3X4F7NXLOGSSSJR", "length": 5665, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बदली झालेल्या न्यायाधिशांचा सत्कार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बदली झालेल्या न्यायाधिशांचा सत्कार\nबदली झालेल्या न्यायाधिशांचा सत्कार\nबेळगाव न्यायालयातील बदली झालेल्या चार न्यायाधिशांचा सत्कार बुधवारी करण्यात आला. बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. किवडसण्णावर, जनरल सेपेटरी प्रवीण अगसगी व इतर सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वकील मोठय़ा संख्येने उपस्थित होते.\nबेळगाव न्यायालयातील कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश मंजुनाथ जी. ए., वरि÷ दिवानी न्यायालयाचे न्यायाधीश प्रतिभा कुलकर्णी, पाचवे जेएमएफसी न्यायालयाचे न्यायाधीश लक्ष्मी गानापूर, सहावे जेएमएफसी मंजुळा या सर्वांची बदली झाली आहे. त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.\nयावेळी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश मंजुनाथ म्हणाले, बेळगावमध्ये काम करताना आम्हाला साऱयांचेच सहकार्य लाभले आहे. येथील वकिलांनी आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. त्याचबरोबर बेळगावसारख्या ठिकाणी काम करताना आम्हाला एक वेगळा आनंद मिळाला. त्याचबरोबर निसर्ग संपन्न असलेल्या या परिसरात साऱयांचेच सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी इतर न्यायाधिशांनीही आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणात वकील उपस्थित होते.\nरणरागिणींकडून तीन लाखांची दारू रस्त्यावर\nवेदगंगा पाणी पातळीत वाढ\nमनपा कार्यालय आवारातील पार्किंग समस्या जैसे थे\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजप���च्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_53.html", "date_download": "2018-08-20T10:58:42Z", "digest": "sha1:DLWPZP6AAG2Q6UOMZR4P4GEZDM3LBUWZ", "length": 17788, "nlines": 155, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक चवथा नवविधाभक्ति : समास पहिला : श्रवणभक्तीनिरुपण", "raw_content": "\nदशक चवथा नवविधाभक्ति : समास पहिला : श्रवणभक्तीनिरुपण\nदशक चवथा नवविधाभक्ति : समास पहिला : श्रवणभक्तीनिरुपण\n॥श्रीराम॥ जयजय जी गणनाथा | तूं विद्यावैभवें समर्था |\nअध्यात्मविद्येच्या परमार्था | मज बोलवावें ||१||\nनमूं शारदा वेदजननी | सकळ सिद्धि जयेचेनी |\nमानस प्रवर्तलें मननीं | स्फूर्तिरूपें ||२||\nआतां आठऊं सद्गुरु | जो पराचाहि परु |\nजयाचेनि ज्ञानविचारु | कळों लागे ||३||\nश्रोतेन पुसिलें बरवें | भगवद्भजन कैसें करावें |\nम्हणौनि बोलिलें स्वभावें | ग्रन्थांतरीं ||४||\nसावध होऊन श्रोतेजन | ऐका नवविधा भजन |\nसच्छास्त्रीं बोलिले पावन | होईजे येणें ||५||\n९] श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं |\nअर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् || १ ||\nनवविधा भजन बोलिलें | तेंचि पुढें प्रांजळ केलें |\nश्रोतीं अवधान दिधलें | पाहिजे आतां ||६||\nप्रथम भजन ऐसें जाण | हरिकथा पुराणश्रवण |\nनाना अध्यात्मनिरूपण | ऐकत जावें ||७||\nकर्ममार्ग उपासनामार्ग | ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग |\nयोगमार्ग वैराग्यमार्ग | ऐकत जावे ||८||\nनाना व्रतांचे महिमे | नाना तीर्थांचे महिमे |\nनाना दानांचे महिमे | ऐकत जावे ||९||\nनाना माहात्में नाना स्थानें | नाना मंत्र नाना\nसाधनें | नाना तपें पुरश्चरणें | ऐकत जावीं ||१०||\nदुग्धाहारी निराहारी | फळाहारी पर्णाहारी |\nतृणाहारी नानाहारी | कैसे ते ऐकावे ||११||\nउष्णवास जळवास | सीतवास आरण्यवास |\nभूगर्भ आणी आकाशवास | कैसे ते ऐकावे ||१२||\nजपी तपी तामस योगी | नाना निग्रह हटयोगी |\nशाक्तआगम आघोरयोगी | कैसे ते ऐकावे ||१३||\nनाना मुद्रा नाना आसनें | नाना देखणीं लक्षस्थानें |\nपिंडज्ञानें तत्वज्ञानें | कैसीं तें ऐकावीं ||१४||\nनाना पिंडांची रचना | नाना भूगोळरचना |\nनाना सृष्टीची रचना | कैसी ते ऐकावी ||१५||\nचंद्र सूर्य तारामंडळें | ग्रहमंडळें मेघमंडळें |\nयेकवीस स्वर्गें सप्त पाताळें | कैसीं ते ऐकावीं ||१६||\nब्रह्माविष्णुमहेशस्थानें | इन्द्रदेवऋषीस्थानें |\nवायोवरुणकुबेरस्थानें | कैसीं ते ऐकावीं ||१७||\nनव खंडे चौदा भुवनें | अष्ट दिग्पाळांची स्थानें |\nनाना वनें उपवनें गहनें | कैसीं ते ऐकावीं ||१८||\nगण गंधर्व विद्याधर | येक्ष किन्नर नारद तुंबर |\nअष्ट नायका संगीतविचार | कैसा तो ऐकावा ||१९||\nरागज्ञान ताळज्ञान | नृत्यज्ञान वाद्यज्ञान |\nअमृतवेळ प्रसंगज्ञान | कैसें तें ऐकावें ||२०||\nचौदा विद्या चौसष्टी कळा | सामुद्रिक लक्षणें सकळ कळा |\nबत्तिस लक्षणें नाना कळा | कैशा त्या ऐकाव्या ||२१||\nमंत्र मोहरे तोटके सिद्धी | नाना वल्ली नाना औषधी |\nधातु रसायण बुद्धी | नाडिज्ञानें ऐकावीं ||२२||\nकोण्या दोषें कोण रोग | कोणा रोगास कोण प्रयोग |\nकोण्या प्रयोगास कोण योग | साधे तो ऐकावा ||२३||\nरवरवादि कुंभपाक | नाना यातना येमेलोक |\nसुखदुःखादि स्वर्गनर्क | कैसा तो ऐकावा ||२४||\nकैशा नवविधा भक्ती | कैशा चतुर्विधा मुक्ती |\nकैसी पाविजे उत्तम गती | ऐसें हें ऐकावें ||२५||\nपिंडब्रह्मांडाची रचना | नाना तत्वविवंचना |\nसारासारविचारणा | कैसी ते ऐकावी ||२६||\nसायोज्यता मुक्ती कैसी होते | कैसें पाविजे मोक्षातें |\nयाकारणें नाना मतें | शोधित जावीं ||२७||\nवेदशास्त्रें आणि पुराणें | माहावाक्याचीं विवरणें |\nतनुचतुष्टयनिर्शनें | कैसीं ते ऐकावीं ||२८||\nऐसें हें अवघेंचि ऐकावें | परंतु सार शोधून घ्यावें |\nअसार तें जाणोनि त्यागावें | या नाव श्रवणभक्ति ||२९||\nसगुणाचीं चरित्रें ऐकावीं | कां तें निर्गुण अध्यात्में\nशोधावीं | श्रवणभक्तीचीं जाणावीं | लक्षणें ऐसीं ||३०||\nसगुण देवांचीं चरित्रें | निर्गुणाचीं तत्वें यंत्रें |\nहे दोनी परम पवित्रें | ऐकत जावीं ||३१||\nजयंत्या उपोषणें नाना साधनें | मंत्र यंत्र जप ध्यानें |\nकीर्ति स्तुती स्तवनें भजनें | नानाविधें ऐकावीं ||३२||\nऐसें श्रवण सगुणाचें | अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें |\nविभक्ती सांडून भक्तीचें | मूळ शोधावें ||३३||\nश्रवणभक्तीचें निरूपण | निरोपिलें असे जाण |\nपुढें कीर्तनभजनाचें लक्षण | बोलिलें असे ||३४||\nइति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणभक्ति\nनिरुपणनाम समास पहिला || ४.१ ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584775", "date_download": "2018-08-20T11:25:13Z", "digest": "sha1:TX5ZQCWO7V7C6YES2E5LWX5RD4YTWK3V", "length": 5436, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्याच बहुमत सिद्ध करा : सुप्रिम कोर्टाचे येडियुरप्पांना आदेश - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » उद्याच बहुमत सिद्ध करा : सुप्रिम कोर्टाचे येडियुरप्पांना आदेश\nउद्याच बहुमत सिद्ध करा : सुप्रिम कोर्टाचे येडियुरप्पांना आदेश\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nउद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा ,असे आदेश सुप्रिम कोर्टाने येडियुरप्पांना दिले आहेत. त्यामुळे येडियुरप्पांना येत्या 28 तासात बहुमत सिद्ध व्रावे लागणार आहे. सुप्रिम कोर्टाच्या तीन सदस्यि खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.\nराज्यपालांकडून भाजपल�� सरकारस्थापनेचे आमंत्रण मिळताच बुधवारी रात्री काँग्रेस- जेडीएसने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचे रजिस्ट्रार कार्यालय गाठून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. येड्डीयुरप्पा यांचा शपथविधी स्थगित करावा, या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी न्या. ए. के. सिक्री, शरद बोबडे व अशोक भुषण यांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले. त्यानंतर कोर्टात आज झालेल्या सुनावणीत भाजपाला उद्याच बहुमत सिद्ध करण्यास सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे. त्यामीळे येडियुरप्पा हे उद्या बहुमत सिद्ध करणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद\nअसशील तू मोठा स्टार..; जयंत पटलांनी शाहरूखला सुनावले\nतुमच्या मोबाईलमध्ये UIDAI नंबर सेव्ह होणे ही गुगलची चूक\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/e-paper", "date_download": "2018-08-20T11:34:12Z", "digest": "sha1:SQ5FD2UMPLI2QYA3YS47LX735ANO5PSU", "length": 4097, "nlines": 79, "source_domain": "weeklyamber.com", "title": "Weekly Amber | Saptahik Amber | Epaper \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\n1\t साप्ताहिक अंबर १२ ऑगस्ट २०१८ 33\n2\t साप्ताहिक अंबर ०५ ऑगस्ट २०१८ 21\n3\t साप्ताहिक अंबर २९ जुलै 2018 55\n4\t साप्ताहिक अंबर २२ जुलै २०१८ 46\n5\t साप्ताहिक अंबर १५ जुलै २०१८ 39\n6\t साप्ताहिक अंबर ०८ जुलै २०१८ 21\n7\t साप्ताहिक अंबर ०१ जुलै २०१८ 19\n8\t साप्ताहिक अंबर २४ जून २०१८ 14\n9\t साप्ताहिक अंबर १७ जून २०१८ 96\n10\t साप्ताहिक अंबर १० जून २०१८ 34\n11\t साप्ताहिक अंबर ०३ जुन २०१८ 31\n12\t साप्ताहिक अंबर २७ मे २०१८ 22\n13\t साप्ताहिक अंबर २० मे २०१८ 22\n14\t साप्ताहिक अंबर २९ एप्रिल २०१८ 47\n15\t साप्ताहिक अंबर १३ मे २०१८ 94\n16\t साप्ताहिक अंबर ०६ मे २०१८ 39\n17\t साप्ताहिक अंबर २२ एप्रिल २०१८ 35\n18\t साप्ताहिक अंबर १५ एप्रिल २०१८ 27\n19\t साप्ताहिक अंबर ०८ एप्रिल २०१८ 29\n20\t साप्ताहिक अंबर ०१ एप्रिल २०१८ 30\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 316\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.kattaonline.com/", "date_download": "2018-08-20T11:32:17Z", "digest": "sha1:AKPRQK7PX2LJLAHVJ7WUZAY74GFTU2LH", "length": 6925, "nlines": 68, "source_domain": "www.kattaonline.com", "title": "Marathi Blog: Articles/Lekh, Stories/Katha, Poems/Kavita, Jokes/Vinod", "raw_content": "\nमराठी वैचारिक लेख, दर्जेदार कथा - कविता आणि हसवणाऱ्या विनोदाचा ऑनलाईन कट्टा\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी\nजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी\nधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी\nएवढ्या जगात माय मानतो मराठी\nबोलतो मराठी, ऐकतो मराठी,\nजाणतो मराठी, मानतो मराठी\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\nमागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा\n\"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\n\"सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे.\nआता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे.\nखारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते...\" भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.\nतिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं.\nकिती हळुवार होतं त्याचं मन.\nमग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\nत्याला ती एका पार्टीत भेटली.\nखुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.\nती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्���ांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.\nतो फार साधा, आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा.\nत्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच\nतिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती\nपण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं,\n\"तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\n(मूळ लेखक: अज्ञात) मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा \"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) [image attribution: coolcal2111 ] त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण हो...\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584777", "date_download": "2018-08-20T11:25:00Z", "digest": "sha1:KBIREGZDZYUIWHNMYPYU74YNEEEHENID", "length": 4558, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "36हजार नोकर भरतीसाठी राज्य सरकारची नवी अट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » 36हजार नोकर भरतीसाठी राज्य सरकारची नवी अट\n36हजार नोकर भरतीसाठी राज्य सरकारची नवी अट\nऑनलाईन टीम / मुंबई :\nफडणवीस सरकार दोन वर्षात तब्बाल 72 हजार सराकरी पदे भरणार आहे. त्यापैकी 36 हजार यावर्षी तर 36 हजार पदे पुढील वर्षी भरण्यात येणार आहे. मात्र या भरतीप्रक्रियेत सरकारने नवी अट घातली आहे.\nही पदे भरताना शिक्षण सेवकाच्या धर्तीवर पहिली पाच वर्षे मानधनवर भरली जातील.त्यानंतर पात्रता आणि कामगिरी बघून ती नियमित केली जातील.जसे सध्या शिक्षण सेवकांसाठी तीन वर्षे मानधनाची अट आाहे.ती आता पाच वर्षे असेल.तशीच नव्याने भरण्यात येणारी यावर्षीची 36 हजार पदे पहिली पाच वर्षे मानधन तत्वावर असतील. त्यानंतर तनि नियमित केली जातील.\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या रायफल लूटल्या\nएपीआय अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी पीआय कुरुंदकरला अटक\nविजेच्या धक्क्या��े दोन वारकऱयांचा मृत्यू\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.kattaonline.com/2013/07/marathi-suspense-story-corruption-2.html", "date_download": "2018-08-20T11:33:24Z", "digest": "sha1:ZJVD3EUT7BNAJWWPWPQNIRHHF6EECMRO", "length": 18459, "nlines": 51, "source_domain": "www.kattaonline.com", "title": "Marathi Blog Katta Online: Marathi Story: भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा - भाग २)", "raw_content": "\nमराठी वैचारिक लेख, दर्जेदार कथा - कविता आणि हसवणाऱ्या विनोदाचा ऑनलाईन कट्टा\nMarathi Story: भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा - भाग २)\n(मूळ लेखक: जेफ्री आर्चर)\nमागील भागावरुन पुढे चालू: भाग १ इथे वाचा\n\"हे जवळ ठेवा. मला खात्री आहे तुम्हाला बरेच शत्रू तयार झाले असतील. आणि नसतील तर आता होतील.\" पिस्तुल पुढे करत जनरल ओतोबी म्हणाले.\n\"धन्यवाद\" असे पुटपुटत अगराबींनी ते पिस्तुल आपल्या खिशात ठेवले आणि ते बाहेर पडले.\nत्यानंतर अगराबींनी आपले काम अजून वेगाने सुरु केले. रात्र-रात्र ते कागदपत्रे वाचत असायचे, संगणकावरचे रेकॉर्डस तपासायचे. पण दिवसा याबद्दल कोणाशीही एक चकार शब्द बोलायचे नाहीत. जवळपास तीन महिन्यानंतर अगराबी आपले कार्य तडीस न्यायला सिद्ध झाले. आपल्या गुप्त परदेश दौऱ्यासाठी त्यांनी ऑगस्ट महिना निवडला. हा नायजेरियन नागरीकांसाठी सुट्टीचा महिना असल्याने बहुतांशी लोक प्रवासाला जायचे आणि त्यामुळे अगराबींची अनुपस्थिती फारशी कुणाला जाणवणार नाही हा त्यामागचा मूळ उद्देश. त्यांनी आपल्या सेक्रेटरीला आपल्यासाठी व आपल्या कुठुंबियांसाठी अमेरिकेचे विमान-तिकिट काढायला सांगितले. त्याचा खर्च आपल्या वैयक्तीक खात्यातून करायचे सांगायला मात्र ते विसरले नाहीत\nअमेरिकेतील ओर्लांडो या ठिकाणी पोचल्यादिवशीच अगराबींनी बायकोला आपण काही दिवस न्यूयॉर्कला कामानिमित्त जाणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे बायका-मुलांना ओर्लान्डो डीजने-पार्क मध्ये सोडून अगराबी न्युयोर्कला विमानाने निघाले. न्युयोर्क विमानतळावरच त्यांनी स्वित्झर्लंडचे रिटर्न तिकीट रोख पैसे भरून खरेदी केले आणि काही तासातच अगराबींचा स्वित्झर्लंडकडे प्रवास सुरु झाला. स्वित्झर्लंडमध्ये पोचल्यावर त्यांनी एका छोट्याशा हॉटेलमध्ये रूम बुक केली व जेवण करून तब्बल आठ तासाची निवांत झोप घेतली. सकाळी उठल्यावर नाश्ता करता-करता त्यांनी नायजेरियात गेल्या तीन महिन्यात काळजीपूर्वक बनवलेली बँकेंची लिस्ट डोळ्याखालून घातली व त्यातल्या पहिल्या बँकेच्या चेअरमनला फोन लावला. दुपारी बारा वाजताची भेटीची वेळ दोघांना सोयीची असल्याने त्या वेळी भेटायचे ठरवून त्यांनी फोन बंद केला.\nएक साधी सुटकेस सोबत घेऊन अगराबी वेळेच्या काही मिनिटे आधी बँकेत पोचले. एक अधिकारी त्यांचे स्वागत करण्यासाठी बाहेरच उभा होता. नायजेरियाच्या अर्थमंत्र्याच्या साध्या वेषाचे आश्चर्य चेहऱ्यावर न दाखवता तो अधिकारी त्यांना तडक चेअरमनच्या ऑफिसकडे घेऊन गेला.\nदारावर टकटक करताच आतून \"आत या\" असा आवाज आला आणि दोघेही ऑफिसमध्ये गेले. अगराबींना पाहताच चेअरमन खुर्चीवरुन उठले आणि हस्तांदोलनासाठी पुढे आले. प्राथमिक ओळखीनंतर तिघे ऑफिसमध्ये चर्चेसाठी असणाऱ्या कक्षात गेले.\nचहापानाचा सोपस्कार उरकल्यानंतर अगराबींनी वेळ न दवडता थेट मुद्याला हात घातला, \"माझ्या राष्ट्राध्यक्षांच्या खास आज्ञेवरून मी इथे आलो आहे. आपल्या बँकेत ज्या नायजेरियन नागरिकांची खाती आहेत त्यांची माहिती मला हवी आहे.\"\nबँक चेअरमन हे ऐकल्यावर गडबडीने म्हणाले, \"मला तशी माहिती देण्याचे अधिकार नसून …\"\nत्यांचे बोलणे अर्ध्यावर तोडून एका हाताने त्यांना थांबवत अगराबी म्हणाले, \"मला एकदा माझे म्हणणे पूर्णपणे मांडू द्यावे अशी माझी विनंती आहे. मला राष्ट्राध्यक्षांनी या बाबतचे सर्वाधिकार दिले आहेत.\" आणि त्यांनी आपल्याजवळचे अधिकारपत्र सादर केले.\nचेअरमननी ते अधिकारपत्र पूर्णपणे वाचले आणि मग घसा साफ करत ते बोलले, \"मला मान्य आहे की आपण इथे आपल्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीवरुन पूर्ण अधिकारासहित आला आहात पण मला कृपया क्षमा करावे. आमच्या बँकेच्या नियमानुसार मी कोणत्याही खातेदारांची माहिती देऊ शकत नाही. आणि या नियमाला कोणताच अपवाद नाही. आपण आमच्या बँकेला भेट दिल्याबद्दल मी आभारी आहे पण मी आपली या कामामध्ये काहीच मदत करू शकत नसल्याने दिलगीर आहे.\" एवढे बोलून चर्चा संपली या उद्देशाने चेअरमन आणि त्यांच्याबरोबरचा अधिकारी दोघेही उठले.\nपण अगराबी आपल्या खुर्चीवरुन न उठता म्हणाले, \"मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण सहकार्य केलेत तर माझ्या देशाच्या संपूर्ण परराष्ट्र व्यवहारांसाठी आम्ही आपल्या बँकेची मध्यस्त म्हणून निवड करू इच्छितो.\"\n\"आम्ही अशा प्रकारच्या व्यवहारांसाठी नेहमीच आपले ऋणी राहू. पण तरीही यामुळे आमच्या नियमामध्ये फरक पडू शकणार नाही व आम्ही कोणत्याही खातेदारांची माहिती देऊ शकणार नाही हे आपण कृपया लक्षात घ्यावे.\" या चेअरमनच्या वाक्याने विचलित न होता अगराबी ठामपणे म्हणाले, \"तर मग मला आमच्या परराष्ट्र खात्याला आपल्या असहकार्याबद्दलची तक्रार करावी लागेल. तसेच ह्या बद्दल तुमच्या देशाच्या अर्थखात्याकडे आणि प्रसारमाध्यमांकडे तशी तक्रार दाखल करावी लागेल. ह्या सर्व संभाव्य अडचणी टाळायच्या असतील तर आपण कृपया माझी विनंती मान्य करून खातेदारांची माहिती द्यावी. मी आपल्याला खात्री देतो की आपण अशी माहिती दिल्याची कुठेही वाच्यता होणार नाही.\"\n\"आपण खुशाल अशी तक्रार दाखल करू शकता. पण मी बँकेच्या नियमांनी बांधील आहे. तसेच स्वित्झर्लंडच्या कायद्यानुसार आमच्या अर्थखात्यालासुद्धा बँकेच्या नियमामध्ये फेरफार करता येऊ शकत नाही.\" चेअरमन तेवढयाच ठामपणे उतरले.\n\"जर असे असेल तर आजपासून नायजेरियाचे आपल्या देशाशी होणारे सर्व व्यवहार मला थांबवावे लागतील. तसेच स्वीस नागरिकांना आणि कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या नायजेरियातील सर्व सुविधा काढून घ्याव्या लागतील. मी तुम्हाला खात्री देतो की यातले काहीही करताना मी जरासुद्धा कचरणार नाही.\"\n\"आपण आपल्या अधिकारातील कोणतीही गोष्ट करू शकता. पण मी आपली याबाबत कोणतीच मदत करू शकणार नाही. तेंव्हा आपण ही चर्चा इथेच थांबवलेली योग्य. पुन्हा एकदा आपण आमच्या बँकेमध्ये … \" चेअरमनना त्यांचे वाक्य पूर्ण करू न देता अगराबींनी खिशातून पिस्तुल बाहेर काढले व त्यांच्यावर रोखून ते बोलले, \"आपण मला दुसरा कोणताच मार्ग शिल्लक ठेवला नाहीये त्यामुळे नाईलाजाने मला याचा उपयोग आपल्यावर करावा लागेल. मी आपल्याला शेवटचे विचारतो आहे -- आपण मला माझ्या देशातल्या खातेदारांची माहिती देणार आहात की नाही\nआता मात्र चेअरमनच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. सोबतच्या अधिकाऱ्याच्यासुद्धा कपाळावर हे पाहून घामाचे थेंब जमा झाले. पण त्यातूनही चेअरमननी मानेने नकार दिला. अगराबींनी पिस्तुलाच्या मागचा खटका सरकवला जेणेकरून आता कोणत्याही क्षणी ते पिस्तुलातून गोळी झाडू शकतील. \"मी आता अगदी शेवटचे विचारतो आहे. होणाऱ्या परिणामाला पूर्णपणे तुम्ही जबाबदार आहात हे ध्यानात ठेवा. आपण माहिती देणार आहात की नाही\nचेअरमन आणि सोबतचा अधिकारी -- दोघांनीही आता कोणत्याही क्षणी पिस्तुलातून गोळी निघेल आणि आपला बळी जाईल या भीतीने डोळे गच्च मिटून घेतले. काही क्षण गेल्यानंतर अजून कसा आवाज आला नाही म्हणून दोघांनी डोळे उघडून पहिले तर अगराबींच्या चेहऱ्यावर हास्य होते आणि ते तसेच कायम ठेवत ते म्हणाले, \"कमाल मी खरंच आपल्या आणि आपल्या बँकेच्या गुप्ततेवर खुश आहे. कृपया मला आपण आपल्या बँकेत खाते कसे उघडायचे याची माहिती द्याल का मी खरंच आपल्या आणि आपल्या बँकेच्या गुप्ततेवर खुश आहे. कृपया मला आपण आपल्या बँकेत खाते कसे उघडायचे याची माहिती द्याल का\" एवढे बोलून त्यांनी आपल्या बरोबर आणलेली साधी दिसणारी सुटकेस उघडली आणि त्यात काठोकाठ भरलेल्या नोटा पाहून बँकेचे चेअरमन आणि सोबतचा अधिकारी दोघेही क्षणापुर्वीची भीती विसरुन अगराबींच्या हास्यात सामील झाले\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nआपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\n(मूळ लेखक: अज्ञात) मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा \"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) [image attribution: coolcal2111 ] त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण हो...\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/anjali-lama-first-transgender-model-at-lakme-fashion-walk-2017-1625424/", "date_download": "2018-08-20T11:34:55Z", "digest": "sha1:YEAQBVXQC7I257Z5KYPYRV3YX4YHR6RA", "length": 23683, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Anjali Lama first transgender model at Lakme fashion walk 2017 | रॅम्पवरची तिसरी वाट.. | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\n‘लॅक्मे फॅशन वीक’च्या इतिहासातही हे पहिल्यांदाच घडत होतं आणि तिच्याही आयुष्यात ही पहिलीच इतकी मोठी संधी होती.\nनेपाळचा नबिन ते मुंबईची अंजली\nमॉडेलिंग हे क्षेत्र आता अनेकांच्या माहितीचं झालेलं आहे. ‘फॅशन टीव्ही’च्या प्रेक्षक संख्येतही भर पडली असली तरी अजूनही आपल्या मुलाने किंवा मुलाने हे क्षेत्र निवडावं यासाठी कोणी पालक स्वखुशीने परवानगी किंवा प्रोत्साहन देत नाहीत. बहुतांशी वेळा मॉडेल्सना आधी घरातून आणि मग समाजातून विरोध सहन करावा लागतो. त्यांना या सगळ्याला तोंड देऊ न खंबीरपणे पाय रोवून उभं राहावं लागतं. जिथे मुलींनाच एवढं ‘धाडस’ दाखवावं लागतं तिथे मुलांनी या क्षेत्रात येणं म्हणजे ‘तोंडाला मुलीसारखा मेकअप फासून तो जगाला दाखवणं’ एवढीच त्याची संकुचित व्याख्या आणि तीही कुचेष्टेने केली जाते. मात्र स्वत:ची ओळख मुलगा किंवा मुलगी नाही, ‘ट्रान्सजेंडर’ आहे हे कळतं आणि घरातूनच या वास्तवाला विरोध व्हायला लागतो, तेव्हा खंबीरपणे स्वत:चे निर्णय घेऊन आपण जे आहोत ते पूर्णपणे स्वीकारण्याची हिंमत फार कमीजणांमध्ये असते. नेपाळमध्ये सात भावंडांमध्ये जन्मलेला नबिन ते आज मुंबईमध्ये ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये रॅम्पवर सगळ्यात पुढे टेचाने आणि अत्यंत विश्वासाने चालणारी अंजली लामा ही प्रसिद्ध मॉडेल हा प्रवास सोपा नव्हता मात्र आज ती फॅशन इंडस्ट्रीतील या बदलाचा चेहरा ठरली आहे.\nतिला आपल्या ‘ट्रान्सजेंडर’ असण्याबद्दल लाज नाही, घृणा नाही आणि कोणाची भीतीही नाही. ट्रान्सजेंडरना वापरला जाणारा कोणताच हिणकस शब्द तिला आवडत नाही. काही वेळा काही ठिकाणी अपयश आलं म्हणून ती खचून जात नाही. नेटवर्किंग कमी होतं, ओळखी कमी होत्या, पै��ा कमी होता तरीही मेहनतीत ती कधीही कमी पडली नाही. समाजाने, अगदी घरच्यांनीही कोणतंच प्रोत्साहन दिलं नाही तरी तिने जिद्द सोडली नाही. तिच्या स्वप्नांना खतपाणी घालणारं कोणी नाही म्हणून तिने स्वप्नं पाहायचं सोडलं नाही. तिच्या सगळ्या सकारात्मक भावनेने आणि मेहनत करायच्या तयारीने तिला २०१७ मध्ये ‘लॅक्मे’चा रॅम्प मिळवून दिला. ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या इतिहासातही हे पहिल्यांदाच घडत होतं आणि तिच्याही आयुष्यात ही पहिलीच इतकी मोठी संधी होती. २००९मध्ये पहिल्यांदा मॅगझिन कव्हरवर दिसलेली अंजली इतक्या वर्षांच्या मेहनतीने आणि जिद्दीने भारतातल्या एका मोठय़ा ब्रँडसाठी रॅम्पवर चालली.\nनेपाळच्या एका लहानशा गावातून आलेल्या अंजलीला सहा भावंडं आहेत. घरात ‘मुलगी’ हवी या आग्रहामुळे सहा भाऊ आणि सगळ्यात लहान बहीण, आई-बाबा अशा साध्या शेतकरी कुटुंबातून आलेली अंजली. नबिन वायबा या नावाने वावरणारा हा सहावा भाऊ पण तरी आपल्याला मुलींसारखं राहावं, वागावं असं का वाटतं, हे तिला कळत नव्हतं. अखेरीस २००५मध्ये घरात हे सत्य सांगायचं धाडस तिने केलं. तेव्हापासून घरातून बाहेर पडलेली अंजली आतापर्यंत फक्त एकदा आपल्या घरी परत गेली तीही बाबांचा आणि मोठय़ा भावाचा विरोध पत्करून आपली ओळखही जिथे पटत नव्हती तिथे मॉडेलिंगचं स्वप्न तिने कसं आणि कुठे पाहिलं आपली ओळखही जिथे पटत नव्हती तिथे मॉडेलिंगचं स्वप्न तिने कसं आणि कुठे पाहिलं, याबद्दल बोलताना अंजली सांगते, ‘शाळेत सगळे मॉडेलसारखी हाइट आहे वगैरे म्हणायचे. तेव्हा मी मुलगा होते. एकदा माझ्यासारख्याच काही व्यक्तींना पाहिल्यानंतर मी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांना माझी खरी ओळख सांगितली आणि तिथे मला नेपाळमधल्या ट्रान्सजेन्डर कम्युनिटी सेंटरची माहिती मिळाली. तिथे राहायला गेल्यानंतरच मॉडेलिंगच्या माझ्या स्वप्नाला खतपाणी मिळाले. एका गरीब शेतकऱ्याच्या घरची अशी व्यक्ती जिला स्वत:ची ओळख माहितीये पण घरचे आणि समाज स्वीकारणार नाही म्हणून ती बोलत नाही, ती व्यक्ती काय स्वप्नं पाहणार, याबद्दल बोलताना अंजली सांगते, ‘शाळेत सगळे मॉडेलसारखी हाइट आहे वगैरे म्हणायचे. तेव्हा मी मुलगा होते. एकदा माझ्यासारख्याच काही व्यक्तींना पाहिल्यानंतर मी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांना माझी खरी ओळख सांगितली आणि तिथे मला नेपाळमधल्या ट्रान्सजेन्डर कम्युनिटी सेंटरची माहिती मिळाली. तिथे राहायला गेल्यानंतरच मॉडेलिंगच्या माझ्या स्वप्नाला खतपाणी मिळाले. एका गरीब शेतकऱ्याच्या घरची अशी व्यक्ती जिला स्वत:ची ओळख माहितीये पण घरचे आणि समाज स्वीकारणार नाही म्हणून ती बोलत नाही, ती व्यक्ती काय स्वप्नं पाहणार मात्र जेव्हा मला कम्युनिटी सेंटरमधून प्रोत्साहन मिळालं तेव्हा मी ठरवलं की मॉडेलिंग करायचं आणि केलं तर त्यात टॉपला जायचं’. मॉडेलिंगमध्ये टॉप करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंजलीने लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली.\nकुठेही प्रशिक्षण न घेता केलेल्या प्रत्येक कामातून ती काहीतरी नवीन शिकत गेली. फोटोशूट आणि रॅम्पवॉक या गोष्टी तिने नेपाळमध्येही केल्या होत्या. मात्र स्वत:ला अजून उंचीवर नेण्यासाठी सीमेच्या बाहेर पडून आंतरराष्ट्रीय कामं मिळवणं गरजेचं होतं. २००७ मध्ये ‘ट्रान्सक्वीन’ स्पर्धेत तिने भाग घेतला. मात्र पुढे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसल्यामुळे आणि माहितीच्या अभावामुळे पहिल्या फेरीतून पुढे गेलेल्या अंजलीला पुढची फेरी पार करता आली नाही. नेटवंग, पैसा, ओळखी, अनुभव यांच्या कमतरतेमुळे काही संधी हुकत होत्या. २०१६मध्ये ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या दोन्ही सीझन्ससाठी प्रयत्न करूनही तिची निवड झाली नाही. २०१७ची ऑडिशन देण्यापूर्वी मात्र तिने पूर्ण तयारी केली. वर्कआऊ ट, रॅम्पवॉकचा सराव, अचूक मेकअप करायला शिकणं, सगळ्या प्रकारच्या आऊ टफिट्समध्ये आत्मविश्वासाने वॉक करता आलं पाहिजे यासाठी सराव, आधीच्या सिलेक्ट झालेल्या मॉडेल्सचे व्हीडिओ बघणं, आपला वॉक सुधारणं अशा सगळ्या गोष्टींवर तिने मेहनत घेतली आणि २०१७च्या ‘लॅक्मे फॅशन वीक – समर रिसॉर्ट’मध्ये तिने इतिहास घडवला.\nसध्या ती फॅशन जगतातील प्रतिष्ठित फॅशन डिझायनर्ससाठी काम करते. टॉप मॉडेल म्हणून लौकिक मिळवला असला तरी आता या इंडस्ट्रीत सर्वसामान्यपणे मॉडेल्सना येणाऱ्या समस्यांशी तिलाही झुंज द्यावी लागते आहे. ‘मी स्वप्नं पाहायला उशिरा सुरुवात केली आणि त्यामुळे माझा प्रवासही उशिरा सुरू झाला. याच कारणाने आता मॉडेलिंगच्या कामासाठी माझं वय हा काही वेळा माझ्यासाठी अडसर ठरतो’, असं सांगणाऱ्या अंजलीने तरीही टॉपची मॉडेल व्हायचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कितीही नकार आला तरी प्रयत्न करत राहणार, असा नि���्धार व्यक्त केला.\nलिंगभेदापलीकडे जात तथाकथित समाजसभ्यतेचे नियम मोडत जगभरातील फॅ शन इंडस्ट्रीने नव्या प्रवाहांना आपल्यात सामावून घ्यायला सुरुवात केली आहे. अॅसिड हल्ला पीडितांना रॅम्पवर आणणं असो किंवा कृष्णवर्णीय मॉडेल्सना रॅम्पवर प्राधान्य देणं असो.. रंगरूप, लिंग यापलीकडे जात गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या या फॅशन इंडस्ट्रीने गेल्या वर्षी साऱ्या जगाला आणखी एक धक्का दिला. स्त्री-पुरुष मॉडेल्सना बाजूला सारत चक्क तृतीयपंथी मॉडेल्स या रॅम्पवरच्या शोस्टॉपर ठरल्या. न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये पहिल्यांदा या मॉडेल्स रॅम्पवर आल्या तेव्हा त्यांचं स्वागत झालं ही एक आनंदाची गोष्ट. मात्र या मॉडेल्सना रॅम्पवर मागणी वाढते आहे हे कोडे बुचकळयात टाकणारे असले तरी त्याची पाळंमुळं ही अमेरिका आणि प्रगत देशांमध्ये वाढत चाललेल्या एलजीबीटी कम्युनिटीमध्ये आहे. आजवर समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान नसलेली ही मंडळी फॅशन जगतात टॉपवर असून चांगल्या अर्थाने अक्षरश: धुमाकूळ घालतायेत. रॅम्पवरची ही तिसरी वाट भारतीय फॅशन जगतातही लोकप्रिय झाली असून या अनवट वाटेवर प्रस्थापित म्हणून मिरवणाऱ्या अंजली लामा आणि निताशा बिस्वास या दोन तृतीयपंथी मॉडेल्सशी साधलेला संवाद..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्य�� सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sparkmaharashtra.blogspot.com/2010/12/blog-post.html", "date_download": "2018-08-20T10:45:16Z", "digest": "sha1:LV2QUWBTLXDBAZ4VNOBQP32MBVOVK5PP", "length": 33017, "nlines": 120, "source_domain": "sparkmaharashtra.blogspot.com", "title": "SPARK-Socio Political Analysis & Research Kendra: विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ", "raw_content": "\nनवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2\nपुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\n341 बांधकामाधीन प्रकल्पांच्या किमतीत `37570.6 कोटी वाढ\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत एक हजाराहून अधिक पाटबंधारे प्रकल्प येतात. त्यापैकी 737 प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. एकूण 341 प्रकल्प बांधकामाधीन असून 31 मार्च, 2010 अखेरपर्यंत त्याच्यावर `15157.19 कोटी खर्च झाला आहे. प्रकल्पांची उर्वरित किंमत `33051.66 कोटी आहे.\n· विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत 18 मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत.\n· निम्न वणा प्रकल्पाचे काम 1980 मध्ये सुरू झाले होते. ते 1990 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. सुधारित अंदाजानुसार 22 वर्षांच्या विलंबाने या प्रकल्पाचे काम 2012 मध्ये पूर्ण होईल.\n· या प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `24.83 कोटी होती. या प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `299.50 कोटी खर्च झाला आहे. अजून `25.05 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. म्हणजेच प्रकल्पाच्या वाढीव किमतीत (`299.72 कोटी) मूळ किमतीच्या तुलनेत 1207.09 टक्के वाढ झाली आहे.\n· उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे 1978 मध्ये सुरू झालेले काम 2014 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.\n· या प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `13.04 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत या प्रकल्पावर `997.72 कोटी खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `378.61 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची किंमत `1363.29कोटीने वाढली आहे. तिचे मूळ किमतीशी प्रमाण 10454.68 टक्के एवढे वाढले आहे.\n· वान प्रकल्पाचे काम 1981 मध्ये सुरू होऊन 1992 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. सुधारित अंदाजानुसार आता ते 19 वर्षांच्या विलंबाने 2011 मध्ये पूर्ण होईल.\n· `13.37 कोटी मूळ किंमत असलेल्या या प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `250.28 कोटी खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी `26.04 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची किंमत `262.95 कोटीने वाढली असून मूळ किमतीच्या तुलनेत त्यात 1966.72 टक्के वाढ झाली आहे.\n· 1980 मध्ये सुरू झालेला अरुणावती प्रकल्प 1989 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. 22 वर्षांच्या विलंबाने तो 2011मध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.\n· या प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `19.14 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत `249.74 कोटी खर्च झाला असून अद्याप `84.44 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची किंमत `312.04 कोटीने वाढली असून ही वाढ मूळ किमतीच्या 1630.30 टक्के आहे.\n· पेनटाकळी प्रकल्पाचे काम 1989 मध्ये सुरू होऊन 1997 मध्ये पूर्ण व्हावयास हवे होते. सुधारित अंदाजानुसार 14 वर्षांच्या विलंबाने ते 2011 मध्ये पूर्ण होईल.\n· `16.85 कोटी मूळ किंमत असलेल्या या प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `187.14 कोटी खर्च झाला आहे. अजून `43.13 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची किंमत `213.42 कोटीने वाढली असून मूळ किमतीच्या ती 1266.59 टक्के आहे.\n· बेंबळा प्रकल्पाचे काम 1993 मध्ये सुरू झाले. 2008 मध्ये पूर्ण व्हावयाचे प्रकल्पाचे काम 5 वर्षाच्या विलंबाने 2013 मध्ये पूर्ण होईल.\n· या प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `190.36 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत `1210.72 कोटी खर्च होऊनही अद्याप `965.56 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची किंमत `1895.92 कोटीने वाढली असून ही वाढ 1043.24 टक्के आहे.\n· गोसीखुर्द प्रकल्पाचे काम 1983 मध्ये सुरू झाले. ते 1987 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. सुधारित अंदाजानुसार 27 वर्षे विलंबाने ते 2014मध्ये पूर्ण होईल.\n· या प्रकल्पाची मूळ किंमत `372.22 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत प्रकल्पावर `4176.66 कोटी खर्च झाला असून `3601.19 कोटी एवढ्या निधीची अजूनही आवश्यकता आहे. प्रकल्पाची वाढीव किंमत `7405.63 कोटी, ही मूळ किमतीच्या 1989.58 टक्के आहे.\n· बावनथडी प्रकल्पाला 35 वर्षांचा विलंब झाला असून 1974 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम 1979 ऐवजी 2014 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.\n· या प्रकल्पाची मूळ किंमत `23.47 कोटी होती. प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `511.48 कोटी खर्च झाला असून `43.63 कोटी एवढ्या निधीची अजून आवश्यकता आहे. प्रकल्पाच��� वाढीव किंमत `531.64 कोटी झाली आहे. मूळ किमतीच्या तुलनेत ही वाढ 2265.19 टक्के आहे.\n· निम्न वर्धा प्रकल्पाचे काम 1981 मध्ये सुरू होऊन 1994 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. सुधारित अंदाजानुसार ते 22 वर्षांच्या विलंबाने 2015 मध्ये पूर्ण होईल.\n· या प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `48.08 कोटी होती. प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `787.18 कोटी खर्च झाला आहे; अजून `1569.39 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची वाढलेली किंमत `2308.49 कोटी, मूळ किमतीच्या 4801.35 टक्के आहे.\n· धपेवाडा उ.सिं.यो. टप्पा क्र.2 या प्रकल्पाचे काम 2008 मध्ये सुरू झाले असून ते 2021 मध्ये पूर्ण होईल. या प्रकल्पाची मूळ किंमत `917.02 कोटी असून मार्च 2010 पर्यंत `8.94 कोटी खर्च झाला आहे. प्रकल्पासाठी अजून `1340.13 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची किंमत `432.05 कोटीने वाढली आहे. मूळ किमतीच्या तुलनेत ही वाढ 47.11 टक्के आहे.\n· 1994 मध्ये सुरू झालेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे काम 2000 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना आता ते 13 वर्षांच्या विलंबाने 2013 मध्ये पूर्ण होईल.\n· या प्रकल्पाची मूळ किंमत ` 79.55 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत `595.33 कोटी खर्च झाला असून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी `500.59 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची वाढीव किंमत (`1016.37 कोटी), मूळ किमतीच्या 1277.65 टक्के आहे.\n· निम्न पेढी प्रकल्पाचे काम 2008 मध्ये सुरू होऊन 2011 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. सुधारित अंदाजानुसार ते 2014 मध्ये पूर्ण होईल.\n· या प्रकल्पाची मूळ किंमत `161.17 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत `111.62 कोटी खर्च झाला आहे. अद्याप `430.56 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. `381.01 कोटीने प्रकल्पाची किंमत वाढली असून ही वाढ 236.40 टक्के आहे.\n· तुलतुली प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `19.16 कोटी असून या प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `6.21 कोटी खर्च झाला आहे. सुधारीत अंदाजानुसार प्रकल्प पूर्ण होण्यासाठी `852.74 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची वाढीव किंमत `839.79 कोटी, मूळ किमतीच्या 4383.04 टक्के आहे.\n· हुमन प्रकल्प 2019 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असून या प्रकल्पाची मूळ किंमत `33.68 कोटी होती. प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `31.79 कोटी खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अद्याप `984.69 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. म्हणजेच प्रकल्पाची किंमत `982.80 कोटीने वाढली आहे. ती मूळ किमतीच्या 2918.05 टक्के आहे.\n· निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम 2009 मध्ये पूर्ण होईल असे प्रारंभी सांगण्यात आले होते. सुधारित अंदाजानुसार ते 11 वर्षांच्या विलंबाने 2020 मध्ये पूर्ण होईल.\n· या प्रकल्पाची मूळ किंमत `1402.42 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत `131.49 कोटी खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी `10297.90 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची वाढीव किंमत `9026.97 कोटी, ही मूळ किमतीच्या 643.67 टक्के आहे.\n· जिगाव प्रकल्पाचे काम 2008 मध्ये सुरू झाले, 2013 मध्ये पूर्ण व्हावयाचे प्रकल्पाचे काम 2015 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.\n· या प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `698.50 कोटी होती. प्रकल्पाची अद्ययावत किंमत `4044.13 कोटी असून त्यापैकी `508 कोटी मार्च 2010 पर्यंत खर्च झाले आहेत. अजून `3536.14 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाच्या किमतीत `3345.64 कोटी वाढ झाली आहे. ती मूळ किमतीच्या 478.97 टक्के आहे.\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडाळांतर्गत 60 मध्यम प्रकल्पांची कामे बांधकामाधीन आहेत. त्यापैकी 16 प्रकल्प सुरूच झालेले नाहीत. यापैकी 4 प्रकल्प वन जमीनीच्या कारणास्तव सुरू झालेले नाहीत. उर्वरित प्रकल्प 2010 ते 2016 या कालावधीत पूर्ण होणार आहेत.\n· सपन प्रकल्प 2010 मध्ये पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाची नियोजित किंमत `29.29 कोटी होती. या प्रकल्पावर 31 मार्च, 2010 पर्यंत `312.32 कोटी खर्च झालेला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `51.69 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पाची एकूण वाढीव किंमत `334.72 कोटी आहे व ती मूळ किमतीच्या 1142.78 टक्के आहे. हा प्रकल्प 5 वर्षे विलंबाने पूर्ण होणार आहे.\n· सोंडयाटोला उ.सिं.यो., मदन, कटंगी, धापेवाडा उ.सिं.यो., उतावळी, सत्रापूर उ.सिं.यो., उमरझरी हे 7 प्रकल्प 2011 मध्ये पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांची मूळ किंमत एकूण `97.49 कोटी आहे. या प्रकल्पांवर 31 मार्च, 2010 पर्यंत `452.42 कोटी खर्च झालेला आहे. तरीही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `153.12 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांची एकूण वाढीव किंमत `508.05 कोटी आहे. प्रकल्प किमतीतील सरासरी वाढ मूळ किमतीच्या 1405.47 टक्के आहे. सदर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सरासरी 10 वर्षांचा विलंब झाला आहे.\n· चंद्रभागा, जाम, कार, डोंगरगांव, पोथरा, करजखेडा उ.सिं.यो., वाघोलीबुटी उ.सिं.यो., सोनपुर टोमटा उ.सिं.यो., कालपाथरी, तेढवा शिवनी (बिरसोला) उ.सिं.यो., नवरगाव, अदान हे 11 प्रकल्प 2012 मध्ये पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांची नियोजित किंमत `123.30 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत या प्रकल्पांवर `905.31 कोटी खर्च झा���ेला आहे. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `357.25 कोटीचा निधी आवश्यक आहे. प्रकल्पांच्या एकूण किमतीत `1139.23 कोटी वाढ झाली आहे. ती मूळ किमतीच्या 2148.88टक्के आहे. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सरासरी 20 वर्षांचा विलंब झाला आहे.\n· पूर्णा, निम्न चुलबंद उ.सिं.यो., झाशीनगर उपसा, रजेगावकाटी उपसा, कन्हान नदी प्रकल्प (कोची बॅरेज), चिचघाट उपसा हे 6 प्रकल्प 2013 मध्ये पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प सुरू झालेले नाहीत. या 6 प्रकल्पांची नियोजित किंमत एकूण `433.90 कोटी होती. या प्रकल्पांवर 31 मार्च, 2010 पर्यंत `328.76 कोटी खर्च झालेला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `485.50 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांची किंमत `380.36 कोटीने वाढली आहे. ही वाढ नियोजित किमतीच्या 226.69 टक्के आहे. सदर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सरासरी 4 वर्षांचा विलंब होणार आहे.\n· बेंडारा, बोरघाट उपसा, पळसगांवआमडी उ.सिं.यो., सुरेवाडा उपसा, चिचडोह बॅरेज, बोर्डी नाला, वासनी (बु), पेढी बॅरेज उ.सिं.यो., उंबर्डा बाजार उ.सि.यो., पंढरी या 10 प्रकल्पांचे काम 2014 मध्ये पूर्ण होणार आहे. या प्रकल्पांपैकी 2 प्रकल्पांचे काम सुरू झालेले नाही. या 10 प्रकल्पांची नियोजित किंमत एकूण `894.18 कोटी आहे. 31 मार्च, 2010 पर्यंत `681.32 कोटी निधी खर्च झालेला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `1255.12 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांच्या किमतीत एकूण `1043.26 कोटी वाढ झाली आहे. ती नियोजित किमतीच्या 224.96 टक्के आहे. हे प्रकल्प पूर्ण होण्यामध्ये सरासरी 3 वर्षांचा विलंब होणार आहे.\n· लालनाला, हल्दी पुरानी उ.सिं.यो., डोंगरगांव ठाणेगांव उपसा, काटेपूर्णा बॅरेज, उमा बॅरेज, पुर्णा बॅरेज क्र.2 उ.सिं.यो. (नेरधामणा), टाकळी डोलारी, वर्धा बॅरेज उ.सिं.यो., घुंगशी बॅरेज हे 9 प्रकल्प 2015 मध्ये पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांपैकी 2 प्रकल्पांचे काम सुरू झालेले नाही. सर्व प्रकल्पांची एकूण मूळ किंमत `800.82 कोटी होती. 31 मार्च, 2010 पर्यंत `262.28 कोटी खर्च झालेले आहेत. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अद्याप `780.84 कोटी एवढा निधी आवश्यक आहे. सर्व प्रकल्पांची मिळून किंमत `242.50 कोटीने वाढली आहे. ही वाढ मूळ किमतीच्या 319.35 टक्के आहे. सदर प्रकल्प पूर्ण होण्यामध्ये सरासरी 4 वर्षांचा विलंब झालेला आहे.\n· 2016 मध्ये पूर्ण व्हावयाच्या सातही प्रकल्पांचे काम सुरू झालेले नाही. या प्रकल्पांची नियोजित किंमत एकूण `834.34 कोटी आहे.\n· 5 प्रकल्पांच्या बाबतीत `���्रकल्प पूर्ण होण्याचे वर्ष' 2003, 2005, 2007 आणि 2008 असे दर्शविले असले तरी त्यांचा समावेश अपूर्ण प्रकल्पांच्या यादीत केलेला आहे.\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडाळांतर्गत 259 लघु प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यापैकी 63 प्रकल्पांची कामे सुरूच झालेली नाहीत. त्यातील 24 प्रकल्प वन जमीनीच्या कारणास्तव सुरू झालेले नाही. उर्वरित 196 प्रकल्प 2010 ते 2016 या कालावधीत पूर्ण होणार आहेत.\n· 3 प्रकल्प 2010 मध्ये पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांची मूळ किंमत एकूण `2.17 कोटी होती. या प्रकल्पांवर 31 मार्च, 2010 पर्यंत `4.95 कोटी खर्च झालेला आहेत. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `0.51 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्प किमतीतील वाढ `3.29 कोटी असून त्यात नियोजित किमतीच्या सरासरी 208.84 टक्के वाढ आहे.\n· सरासरी 9 वर्षांच्या विलंबाने एकूण 57 प्रकल्प 2011 मध्ये पूर्ण होणार असून त्यांची मूळ किंमत एकूण `237.85 कोटी होती. या प्रकल्पांवर 31 मार्च, 2010 पर्यंत किमान `755.16 कोटी खर्च झाला असून ते पूर्ण करण्यासाठी `184.41 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांची किंमत `701.72 कोटीने वाढली असून ती मूळ किमतीच्या 691.41 टक्के आहे.\n· सरासरी 3 वर्षाच्या विलंबाने तब्बल 77 प्रकल्प 2012 मध्ये पूर्ण होतील असा अंदाज आहे. या 77 प्रकल्पांपैकी 5 प्रकल्प सुरू झालेले नाहीत. या प्रकल्पांची नियोजित किंमत एकूण `923.88 कोटी होती. या प्रकल्पांवर 31 मार्च, 2010 पर्यंत `1014.32 कोटी खर्च झालेला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `1022.85 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांची किमतीतील एकूण वाढ `1113.29 कोटी आहे. मूळ किमतीच्या तुलनेत ही वाढ 246.98 टक्के आहे.\n· 63 प्रकल्प 2013 मध्ये पूर्ण होणार असून त्यापैकी 19 प्रकल्पांचे काम सुरूच झालेले नाही. या प्रकल्पांची मूळ किंमत एकूण `1063.49 कोटी होती. 31 मार्च, 2010 पर्यंत `81.36 कोटी खर्च झालेला असून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी `1570.65 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांची किंमत `568.52 कोटीने वाढली असून ती मूळ किमतीच्या 109.04 टक्के आहे.\n· सरासरी 4 वर्षांच्या विलंबाने 30 प्रकल्प 2014 मध्ये पूर्ण होणार आहेत. त्यापैकी निम्म्या प्रकल्पांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या प्रकल्पांची मूळ किंमत एकूण `587.72 कोटी होती. 31 मार्च, 2010 पर्यंत `52.11 कोटी खर्च झालेला आहे. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी `646.37 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांच्या किमतीत `110.76 कोटी एवढी एकूण वाढ झालेली आहे. मूळ किमतीच्या तुलनेत वाढीव किमतीचे प्रमाण 340.90 टक्के आहे.\n· सर्व 259 लघु प्रकल्पांची मूळ किंमत `2933.86 कोटी होती. मार्च, 2010 पर्यंत प्रत्यक्षात `2017.58 कोटी खर्च झाले आहेत. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी `3851.52 कोटी निधीची आवश्यकता आहे. सर्व लघु प्रकल्प मिळून किमतीत झालेली वाढ `2935.24 कोटी आहे.\n`स्पार्क`कडे उपलब्ध असलेली माहिती\nमोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, जिल्हानिहाय सामाजिक-आर्थिक सांख्यिकी २०११, अवयव व देहदान विषयक माहिती, सिंचन विषयक माहिती, राज्यातील विभागीय असमतोल , दुग्ध व्यवसायातील तोटा, महाराष्ट्रातील स्वच्छता व पाणीपुरवठा, अनुसूचित जाती/जमातींची सद्यस्थिती, सरोगसी, पोलीस सेवा सुधारणा कायदा, राज्य सेवा हमी अधिनियम आणि महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त (सुधारणा) अधिनियम\nटंचाईच्या अनुषंगाने २०१२-२०१३ मध्ये प्रसिद्ध केलेले महत्त्वाचे शासन निर्णय\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5007266788562026001&title=Book%20Publication%20Ceremony%20in%20Solapur&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:31:51Z", "digest": "sha1:EV5KNOPOEUD52LYQV5GV6DY6FJLJOWRF", "length": 10838, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. भास्कर थोरात यांच्या आत्मकथनाचे २९ जुलैला प्रकाशन", "raw_content": "\nडॉ. भास्कर थोरात यांच्या आत्मकथनाचे २९ जुलैला प्रकाशन\nमुंबई : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक, थोर शास्त्रज्ञ आणि ‘बिल- मिलेंडा गेट’ या संशोधन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे सलग दोन वर्षे मानकरी ठरलेले डॉ. भास्कर थोरात यांच्या ‘हिरजची हिरकणी आणि चुंगीची पोरं’ या आत्मकथनाचे प्रकाशन २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता सोलापूर येथील निर्मिती लॉन्स येथे आयोजित करण्यात आले आहे.\n‘ग्रंथाली’ प्रकाशित आणि डॉ. लतिका भानुशाली यांनी शब्दांकन केलेल्या या आत्मकथनाचे प्रकाशन माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या होईल. या प्रसंगी शिवा गुरुजी सलवदे आणि सरोजिनी आडके यांचा विशेष सत्कार करण्यात येईल; तसेच डॉ. थोरात यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारी त्यांची आई सत्यभामा थोरात यांची मुलाखत घेण्यात येणार आहे.\nडॉ. थोरात यांचा जीवनप्रवास हा संशोधन क्षेत्रात झेप घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड प्रेरणादायी आहे. सोलापूरमधील छोटेसे गाव ‘हिरज’ ते मुंबईतील ‘यूडीसीटी’चे विभागप्रमुख हा त्यांचा प्रवास म्हणजे आंबेडकरी विचारधारांचा विजय आहे. समाजाच्या सर्वोच्च सोपनापर्यंत पोचण्याची सामान्य माणसाची धडपड, त्याच्या संघर्षाचा अत्यंत ओघवत्या व सहज शैलीत मांडलेला आलेख म्हणजे डॉ. थोरात यांचे आत्मकथन होय. डॉ. थोरात यांनी रसायनशास्त्रातील संशोधनाचा मापदंड प्रस्थापित करून त्याला सामाजिकतेचे भान दिलेले आहे. ‘ग्रामीण भारताच्या विकासाला या संशोधनाचा कसा हातभार लागू शकतो’ हा विचार केंद्रस्थानी ठेवूनच ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व, वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब या पुस्तकात उमटले आहे.\nही केवळ एका शास्त्रज्ञाच्या जीवनाची गाथा नाही, तर विज्ञान-तंत्रज्ञान-संशोधन आणि सामाजिकता यांचा समन्वय कसा घडवून अंत येईल, याविषयी एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञाने व्यक्त केलेले चिंतन आहे. एक खंबीर, सजग, कर्तव्यदक्ष स्त्री प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपल्या मुलांना शिक्षणासाठी कशी प्रेरित करू शकते याचे जिवंत उदाहरण डॉ. थोरात यांच्या आईच्या रूपात या आत्मकथनात अधोरेखित होते.\nकार्यक्रमस्थळी १५० रुपयांचे पुस्तक सवलतीत १०० रुपयांत उपलब्ध असेल. ‘ग्रंथाली’ची अन्य पुस्तके नेहमीच्या सवलतीत उपलब्ध असतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असे, असे ‘ग्रंथाली’च्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी सांगितले.\nदिवस : रविवार, २९ जुलै २०१८\nवेळ : सकाळी ९.३० वाजता\nस्थळ : निर्मिती लॉन्स, ८८, विजापूर रोड, नडगिरी पेट्रोल पंपासमोर, सोलापूर.\nTags: MumbaiGranthali PrakashanGranthaliSolapurDr. Bhaskar ThoratHirajachi Hirakani Ani Chungichi Porमुंबईडॉ. भास्कर थोरातहिरजची हिरकणी आणि चुंगीची पोरंग्रंथालीग्रंथाली प्रकाशनसोलापूरप्रेस रिलीज\n‘गर्जे मराठी’ या इंग्रजी पुस्तकाचे एक ऑगस्टला प्रकाशन ग्रंथालीचा वाचकदिन सोहळा २४ आणि २५ डिसेंबरला ‘ऋतुरंग’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘ग्रंथाली’ची रसिकांसाठी विशेष योजना ‘ग्रंथाली’चा ‘शब्द रुची’ प्रसिद्ध ‘ग्रंथाली’तर्फे दिवाळीनिमित्त वाचकांसाठी माहितीचा खजिना\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवा���\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/10-lakhs-help-to-aniket-kothales-family-from-government/", "date_download": "2018-08-20T10:55:13Z", "digest": "sha1:SNCY7Z2GCXW2ACTSEI26JWN3MXXDKPYP", "length": 10848, "nlines": 196, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत\nअनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत\nमुंबई: सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात राज्य सरकार विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा विचार करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाख रुपयांची मदत जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले.\nसांगलीत चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक केलेल्या अनिकेत कोथळे या आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या साथीदारांनी अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला अनिकेत पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला. मात्र, सखोल चौकशीत पोलिसांचे बिंग फुटले आणि युवराज व अन्य पाच पोलिसांची रवानगी पोलीस कोठडीत झाली.\nजनतेच्या सुरक्षेची जबाबदार असलेले पोलिसच गुन्हेगार झाल्याने सांगलीत संतापाची लाट उसळली. सोमवारी सांगलीत बंद पाळण्यात आला. दुसरीकडे मुंबईत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद देऊन कोथळे कुटुंबियांना मदत जाहीर केली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. युवराज कामटे गुन्हा घडला त्या कालावधीत कुठे कुठे गेले याचा सखोल तपास केला जाईल, तसेच पोलीस कोठडीतील नियमांबाबत आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणातील काही अधिकाऱ्यांची बदली करण्याची तसेच सीबीआय चौकशीची मागणीही जोर धरु लागली आहे. याबाबत केसरकर म्हणाले, या प्रकरणाचा तपास २४ तासांत लागला असून सध्या ���पास योग्य दिशेने सुरु आहे. जर सीआयडीचा तपास पुढे सरकला नाही तर सीबीआयचा विचार होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणातील साक्षीदार अमोल भांडारे आणि पीडित कोथळे कुटुंबीय यांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.\nमागिल लेख समाजाला काही देण्याची भावना हे भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व – सुधीर मुनगंटीवार\nपुढील लेख अनिकेत कोथळे हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवा\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-GUNS-OF-NAVARONE/1489.aspx", "date_download": "2018-08-20T10:29:39Z", "digest": "sha1:ITWXTJBS7PNBLMVXEEX57AAWL6B26FNK", "length": 51381, "nlines": 167, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE GUNS OF NAVARONE", "raw_content": "\nदुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुडवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन व इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावरून चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले \nखिळवून ठेवणारी युद्धकथा... युद्धकथा, साहसकथा यांकडे वाचकांचा कामयच मोठा ओढा राहिलेला ��हे, मग तो पाश्चात्त्य वाचक असो वा भारतीय. इंग्रजी वाचकांनी डोक्यावर घेतलेल्या अॅलिस्टर मॅक्लीन या युद्धकथा लेखकाची ‘द गन्स ऑफ नॅव्हारन’ ही कादंबरी.’ दुसऱ्या महायु्धातील एका काल्पनिक लढाईवर आधारलेली ही इंग्रजी कादंबरी वेगवान कथानक, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी वर्णनात्मक शैली आणि लष्करी डावपेचांचे रंजक तपशील, यांमुळे लोकप्रिय ठरली होती. १९५७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंरीवर साठीच्या दशकात प्रदर्शित झालेला त्याच नावाचा चित्रपटही अफाट यशस्वी ठरला होता. अशा या वेगवेगळ्या माध्यमात पसंती मिळवलेल्या कथानकाचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवादही तितकाच खिळवून ठेवणारा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन धामधुमीत भूमध्य समुद्रातील एका बेटावर अडकून पडलेल्या बाराशे ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्याच्या मार्गातील मोठा अडथळा असलेल्या नॅव्हारन नामक बेटावरच्या अजस्त्र तोफा नष्ट करण्याची, विमाने आणि आरमाराच्या ताफ्यांना प्रयत्नांनी न जमलेली जबाबदारी कॅप्टन कीथ मॅलरी आणि त्याच्या चार सहकाऱ्यांच्या खांद्यावर येऊन पडते. खिळखिळ्या बोटीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास समुद्रातील वादळ, नॅव्हारन बेटावर पोहोचल्यावर सरळसोट उभा कडा, हाडे गोठवणारी थंडी, जायबंदी झालेला सहकारी अशा सगळ्या संकटांच्या मालिका घेऊन येतो. अधूनमधून भेटणाऱ्या शत्रू सैनिकांना कधी आपल्या वेशांतराने चकवत तर कधी लष्करी सराईतपणे दोन हात करत आपल्या लक्ष्याच्या, तोफांच्या दिशेने ही तुकडी मार्गक्रमण करते, हा सगळा प्रवास अत्यंत रोमांचक, वेगवान आहे. लेखक मॅक्लीन यांनी स्वत: काही वर्षे नौदलातील कामाचा अनुभव घेतलेला असल्यामुळे कथेत उतरलेल्या बारीकसारीक तपशिलांमुळे हा थरार वाढत जातो. कथा पुढे सरकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भौगोलिक प्रदेशाचे वर्णन एवढे बारकाईने आले आहे की, नकाशासह तेथील समुद्र, बेटे, किल्ला, गुहा आदी तपशील चित्रासारखे डोळ्यापुढे उतरत जातात. या गुप्त मोहिमेचा नेता न्यूझीलंडचा गिर्यारोहक कॅप्टन मॅलरी, कोणत्याही परिस्थितीत हार न मानणारा ग्रीक अँड्रिया, अमेरिकन धूर्त-हिकमती मिलर, अनुनभवी-कोवळा स्टीव्हन्स, तंत्रज्ञ ब्राऊन आणि त्यांना नॅव्हारनमध्ये भेटणारे लुकी, पनायीस या सर्वांच्या व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण आहेत शिवाय, युद���धकथा असली, तरी रक्तपाताची भडक वर्णने नसल्याने कादंबरी रक्तरंजित होत नाही. मॅक्लीन यांच्या युद्धकथेचा सर्व भर सहज वर्णन, खिळवून ठेवणारी शैली यावर आहे. हा सर्व थरार मराठी अनुवादातही तितक्याच सहजपणे उतरला आहे. अॅलिस्टर मॅक्लीन यांच्या अनेक कादंबऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित केल्या आहेत. या मालिकेतील ही नवीन कादंबरी युद्धकथाप्रेमींच्या निश्चितच पसंतीस उतरेल, अशी आहे. ...Read more\n1961 साली प्रदर्शित झालेला\" द गन्स ऑफ नॅव्हारन हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धातील एका गोष्टीवर बेतला होता . तेव्हाचा सुपरस्टार ग्रेगरी पेक ह्याने मुख्य भूमिका केली होती . खैसर या बेटावर अडकलेल्या 1200 ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्यासाठी एका चार जणांच्या थकाची नियुक्ती होते . खैसर बेटाजवळ जाणाऱ्या बोटींना प्रमुख अडथळा होता तो नॅव्हरान बेटावरील किल्ल्यावर असलेल्या महाकाय तोफांचा .त्या तोफा नष्ट करण्यासाठी उंच कडा पार करून जाणे भाग होते . त्या तोफा नष्ट करायची कामगिरी या पथकावर सोपवली जाते . जर्मन आणि इटालियन सैनिकांच्या कडक पहाऱ्यात आणि ब्रिटिश आरमाराच्या बोटी नष्ट करण्याआधीच तो उंच कडा पार करून त्या तोफा नष्ट करणे जरुरीचे होते . अतिशय थरारक अशी कादंबरी . ...Read more\nदुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन आणि इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावर चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी’ यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले\nमनाची पकड घेणारी कादंबरी… गन्स ऑफ नॅव्हारन ही मुळातील अॅरिस्टर मॅक्लिन यांची कादंबरी. ते स्वत: दुसऱ्या महायुद्धात होते. त्यावेळी ब्रिटिश नौदलामध्ये आलेल्या अनुभवांवरून कादंबरीची रचना केली आहे. अशोक पाध्ये यांनी तिचा अनुवादही प्रभावीरीतीने केला आहे.नॅव्हारन बेटा��रील किल्ल्याच्या बुरुजावर दोन तोफा जर्मनांनी बसविल्या होत्या. त्या तोफा चारशेहे फूट उंचीच्या पुढे आलेल्या सुळक्यावर बसविल्याने त्यांना महत्त्व आले होते. भूमध्य समुद्रात खेरोस नावाच्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक होते. त्यांना सोडवायचे तर नॅव्हरन बेटावरील तोफांचा अडथळा होता. अशा मोक्याच्या ठिकाणी रडारयुक्त तंत्रांनी समृद्ध या तोफा जर्मनांनी अशा जागेवर बसविल्या होत्या की समुद्रमार्गातून शत्रूच्या बोटी जाऊच शकत नव्हत्या. या तोफा नष्ट करण्यासाठी मोजक्या माणसांची एक तुकडी मागील बाजूने कड्यावर जाऊन पोचते व अनेक संकटांना तोंड देत त्या तोफा नष्ट करून समुद्रमार्ग निर्वेध करते. हे कथानक मॅक्लिन यांनी या कादंबरीत रंगविले आहं. रविवारपासून बुधवारपर्यंतच्या चार दिवसांतील दोस्त सैन्यातील पथकाचा पराक्रम, त्याची दिनचर्या, त्या अधिकाऱ्यांचे संवाद यांचे चित्रण या कादंबरीत आहे. ३२० पृष्ठांच्या या कादंबरीत नाचगाणी, प्रणय प्रसंग, बाष्कळ विनोद, वेगवेगळ्या शहरांचे छायाचित्रण यांना अजिबात स्थान न देता केवळ साहसदृश्ये रंगवून मॅकलीन यांनी या कादंबरीची रचना केली. कथाकार किंवा कादंबरीकार कितीही हुशार असला तरी त्याला पटकथा लिहिणे जमेल असे नाही. यासाठी चित्रपट कंपनीमध्ये पटकथा विभाग हा वेगळाच असून पटकथेचे तांत्रिक ज्ञान असणारे लेखक त्यामध्ये असतात. त्यामुळे चित्रपट लक्षात घेऊन पटकथेवरती संस्कार होतात. अशोक पाध्ये यांनी गो. नि. दांडेकरांच्या साहसकथेवर आधारित चित्रपट न निघाल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्या कथेमध्ये एक डोंबरी कुटुंब महाकाय तोफ निकामी करते असे दाखविले आहे. पण चित्रपटनिर्मितीत घातलेला पैसा वसूल होण्याची खात्री निर्मात्यात नसल्याने असे चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत दिसून येत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. या कादंबरीचे सामर्थ्य पाश्चात्य चित्रपटसृष्टीला पटल्याने त्यावर चित्रपट झाला व तोही विलक्षण गाजला. बेळगावला त्यावेळी असणाऱ्या श्रीकृष्ण टॉकीजमध्ये पाश्चात्य युद्धपटांची मांदियाळी होती, आता किर्लोस्कर रोडला जे टॉकीज होते असे सांगावे लागते. त्या ठिकाणी आता रेडिमेड कपड्याची दुकाने झाली आहेत. ‘द ग्रेट एस्केप’, ‘टु हेल अँड बॅक’, ‘गन्स ऑफ नॅव्हारन’, ‘द लाँगेस्ट डे’ सारखे युद्धपट पाहिल्यावर मला असे वाटले की युद्धपट बनवावेत तर त्यांनीच. पटकथेपासून नेपथ्य, पात्रांची निवड, प्रसंग प्रभावी होण्यासाठी केलेले छायाचित्रण इ.गोष्टींचा विचार त्यामध्ये झाल्याने आपण सिनेमा न पाहता प्रत्यक्ष युद्धच पाहात आहोत, असा प्रेक्षकांचा समज होण्यात आश्चर्य नसे. रामायण, महाभारतावर आधारित टीव्हीवर मालिका दाखविल्या गेल्या तरी हा तपशीलवार विचार त्यावर झालेला दिसत नाही. या मालिका पाहणे हे पुण्यकृत्य ही भावनाच त्यामागे होती. नॅव्हारनच्या तोफा नष्ट करण्याची मोहीम फक्त ४ दिवसांची आहे. त्यासाठी केवळ ५ जणांची टीम, पराक्रम करते. या मोहिमेचा निर्माता ब्रिटिश नौदालातील विध्वंसक मोहिमांचा प्रमुख कॅप्टन जेम्स जेन्सन हा होता. शत्रूला फसविणे, चकवा देणे, गोंधळात टाकणे, वेशांतर यात तो प्रवीण असल्याने त्याच्या निकटच्या सहकाऱ्यांच्याही लक्षात त्याचे वेशांतर येत नसे. कॅप्टन कीथ मॅलरी याच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट अन्डी स्टीव्हन्स, सैन्यात ४० वर्षे काढलेला डस्टी मिलर, कॅसी ब्राऊन आणि लेफ्टनंट अँड्रिया ही ग्रीक व्यक्ती यांचे मिळून हे पथक होते. त्यातील प्रत्येक सदस्य हा वेगवेगळ्या कामात प्रवीण होता. याआधी नॅव्हरनवर पॅराशूटद्धारे उतरण्याचे दोन प्रयत्न विफल झाले होते. त्यापासून बोध घेऊन जेन्सने मोठ्या हुषारीने ही मोहीम बनविली होती. जर्मन शत्रूच्या लक्षात येऊ नये म्हणून अॅलेक्सपासून वीस मैल अंतरावरून (सायप्रस) लांबचा पल्ला घेऊन कॅस्टेलरोसोपर्यंत विमानप्रवास केल्यानंतर या पथकाने मोटर बोटीने प्रवास केला. त्यानंतर जुन्यापुराण्या दोन डोलकाठ्या असणाऱ्या रेगिऑन नौकेतून नॅव्हारन बेटापर्यंत या पथकाचा प्रवास झाला आहे. हायकमांड केवळ किल्ल्यातला राजा कोण असावा याचाच खेळ खेळत असते. याठिकाणी प्याद्यांना महत्त्व नाही. अशी हजारो प्यादी त्यांना उपलब्ध असतात. फक्त या खेळातील काही प्यादी सरकवण्याची कृती महत्त्वाची, असा जेन्सनने हायकमांडबद्दल मारलेला शेरा या प्रसंगाची आठवण करून देतो. संबंध कादंबरीमध्ये लेखकाने साध्या भाषेचा वापर केल्याने अर्धशिक्षित वाचकालाही कथानक उत्तमरितीने समजते. नॅव्हारनपर्यंतच्या त्यांच्या प्रवासात मॅक्लीन यांनी साध्या भाषेसह कथानक आणि पात्रांचे संवाद यात विलक्षण प्रभावी व सलग वेगाची जाण ठेवल्याने वाचक कथानकात पूर्णपण�� बुडून जातो. इव्हिनिंग स्टँडर्डसारख्या वृत्तपत्रानेही ‘खिळवून ठेवणारे आणि वेगवान कथानक, ताण निर्माण करणारी आणि तपशीलातून ‘अॅक्शन’ निर्माण करणारी शैली यामुळे ही कादंबरी वाचनीय होते,’ अशी तिची भलावण केली आहे. ‘बॅटल’ आणि ‘वॉर’ यामध्ये फरक आहे. स्थानिक स्वरुपातील बॅटल मोठी असली तरी तिला लढाई म्हणतात. वॉरमध्ये युद्ध आघाडी विस्तीर्ण असते. त्यामुळे विविध ठिकाणी होणाऱ्या लढायांतून अंतिम विजय किंवा पराभव यांचा निष्कर्ष काढला जातो. म्हणून त्याला युद्ध म्हणायचे. व्हर्सायच्या तहातून दोस्त राष्ट्रांनी जर्मनी अक्षरश: ओरबाडून काढला होता अशा अवसथेत हिटलरने सहासात वर्षे विस्तीर्ण आघाड्यांवर होणरे तसेच अधुनिक तंत्रज्ञानावर आधारित (अर्थात त्यावेळच्या) व तीन दलांनी युक्त अशा सैन्याचे व्यवस्थापन कसे केले असेल ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. शेवटी दोस्तांचा विजय झाल्याने टीकास्तुती करण्याचा सर्व अधिकार त्यांना प्राप्त झाला व जर्मनी, इटली तसेच जपानवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नसली तरी साम्राज्यावर सूर्य न मावळण्याची प्रौढी मारणाऱ्या ब्रिटिश सत्तेबरोबर अमेरिका, रशिया व फ्रान्स सारख्या देशांना दीर्घकाळ झुंझवत ठेवणे व युद्धात अनेकवेळा ‘हाडे मोडण्याची परिस्थिती’ ब्रिटनवर आणणाऱ्या जर्मनीला कसे यश आले असेल या विचाराने मन खरोखर थक्क होते. युद्धविषयक कादंबऱ्यांचे व चित्रपट लोकप्रिय होण्यामागे शत्रूही तेवढाच सामर्थ्यवान होता, हे कोणालाही विसरता येणार नाही. अत्यंत कार्यक्षम असणाऱ्या जर्मनांचे लक्ष चुकवून हे पथक तोफांपर्यंत पोचण्यात यशस्वी झाले तरी कोण्यत्याही वेळी आपण सापडू व आपली मोहीम अयशस्वी होईल याची धाकधूक पथकाच्या मनात शेवटपर्यंत आहे. खेरोसा बेटावरील १२०० ब्रिटिश सैनिकांना वाचविण्यासाठी ‘सरदार’ या विनाशिकेची योजना करण्यात आली होती. त्या विनाशिकेवर जर्मन गनर तोफ डागणार ही गोष्ट अटळ होती. त्यासाठी कोठारातून तोफगोळे लिफ्टने वर आणले जाणार ही अटकळ पथकाला होती. त्यामुळे लिफ्टची चाके इलेक्ट्रिक यंत्रणा सुरू करेल ती वर येताना स्फोट घडविणाऱ्या दोन उघड्या वायर्स जवळ आल्या व त्यापासून अर्धाइंच अंतरावर लिफ्टची चाके त्यावरून गेली की महास्फोट होण्याची यंत्रणा त्या पथकाने केली होती. त्यानुसार महास्फ��ट होऊन ‘हजारो टन’ वजनाचे खडक व महाकाय दोन तोफा खाली कोसळल्याने त्यांचे उद्दीष्ट साध्य झाले असे कथानक या कादंबरीत आहे. म्हणून तिला ‘गन्स ऑफ नॅव्हारन’ असे नाव दिलेले आढळते. ...Read more\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्��ीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्���ांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/global/malala-yousafzai-become-youngest-ever-un-messenger-peace-39123", "date_download": "2018-08-20T11:03:06Z", "digest": "sha1:BE4T644EBLZEEA6OGMWNHQYNHNLWUMHL", "length": 12695, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Malala Yousafzai to become youngest-ever UN Messenger of Peace संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिदूतपदी मलाला युसूफजाई | eSakal", "raw_content": "\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिदूतपदी मलाला युसूफजाई\nशनिवार, 8 एप्रिल 2017\nमलाला युसूफझाईने मलाला फंड या ट्रस्टची स्थापना केली आहे. त्याद्वारे ती जगभरात शिक्षणाचा प्रसार करते. आफ्रिकन देश असो वा मध्य आशिया देश अस���, तिच्या संस्थेतर्फे शिक्षणाचे कार्य सर्व ठिकाणी केले जाते.\nन्यूयॉर्क - युनोच्या शांतिदूतपदी नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईची निवड करण्यात आली आहे. जगातील एखाद्या नागरिकास संयुक्त राष्ट्राकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान असून, संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची घोषणा केली आहे. मलालाच्या हातून लहान मुलींच्या शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य वाढावे या हेतूने हा पुरस्कार देण्यात येत आहे, असे गुटेरेस यांनी म्हटले. सोमवारी याबाबतची औपचारिकता पूर्ण होईल असे त्यांनी म्हटले.\nपाकिस्तानमध्ये शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मलालाविरोधात तालिबानचे दहशतवादी होते. या भागात शिक्षणाचा प्रसार थांबव असे त्यांनी तिला वेळोवेळी सांगितले होते; परंतु मलालाने त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षण घेणे आणि त्याचा प्रसार करणे थांबवले नाही. दहशतवाद्यांनी 2012 मध्ये तिच्यावर हल्ला करत तिला ठार करण्याचा प्रयत्नही केला. त्या हल्ल्यातून ती बचावली आणि पुन्हा आपले शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू ठेवले. तिच्या या कार्याची दखल घेत नोबेल कमिटीने तिला शांततेचा 2014 चा नोबेल पुरस्कार दिला. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली. भारताच्या कैलाश सत्यार्थींनादेखील हा पुरस्कार देण्यात आला होता.\nमलाला युसूफझाईने मलाला फंड या ट्रस्टची स्थापना केली आहे. त्याद्वारे ती जगभरात शिक्षणाचा प्रसार करते. आफ्रिकन देश असो वा मध्य आशिया देश असो, तिच्या संस्थेतर्फे शिक्षणाचे कार्य सर्व ठिकाणी केले जाते. तिचे या कार्यातील समर्पण पाहूनच तिला हा पुरस्कार दिल्याचे गुटेरेस यांनी म्हटले आहे.\nअफगाणिस्तान: तालिबान्यांनी ठेवले 100 नागरिकांना ओलिस\nकाबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी य���ंच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nशाहूवाडी तालुक्यात आज शाळा बंद आंदोलन\nशाहूवाडी - तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या...\nहोमिओपॅथिक क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. शाकीर सय्यद यांना विशेष पुरस्कार\nमंगळवेढा - लापूर होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे होमिओपॅथिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल विशेष पुरस्कार मंगळवेढा येथील डॉ. शाकीर सय्यद यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/shivsena-leader-ramdas-kadam-misbehaves-sakal-reporter-over-farmer-suicide-question", "date_download": "2018-08-20T11:02:53Z", "digest": "sha1:K2LRPT5FHU7E4ZHAAUGV5X6DYZHTRHYL", "length": 19312, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shivsena Leader Ramdas Kadam Misbehaves With Sakal reporter over Farmer Suicide question मला प्रश्न विचारणारा तू कोण?- मंत्री रामदास कदम | eSakal", "raw_content": "\nमला प्रश्न विचारणारा तू कोण- मंत्री रामदास कदम\nगुरुवार, 16 मार्च 2017\nविधिमंडळ अधिवेशनात, प्रसारमाध्यमांकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी कळकळीने बोलणाऱ्या नेत्यांसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ \"ब्लेम गेम' आहे की काय, अशी शंका येते.\nमुंबई - शेतकऱ्याची पहिली आत्महत्या नेमकी कधी झाली आणि त्यासाठी आंदोलन होतेय हे तुम्हाला माहीत आहे काय त्या अन्नत्याग आंदोलनात तुम्हीही सहभागी होणार का त्या अन्नत्याग आंदोलनात तुम्हीही सहभागी होणार का असे साधे प्रश्न विचारल्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विरोधी पक्षनेता असताना मी केलेली भाषणे वाच, मग तुला कळेल. तू कोण मला प्रश्न विचारणारा असे साधे प्रश्न विचारल्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विरोधी पक्षनेता असताना मी केलेली भाषणे ���ाच, मग तुला कळेल. तू कोण मला प्रश्न विचारणारा, असे उत्तर दिले. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनात, प्रसारमाध्यमांकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी कळकळीने बोलणाऱ्या नेत्यांसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ \"ब्लेम गेम' आहे की काय, अशी शंका येते.\nसकाळचे पत्रकार ब्रह्मदेव चट्टे यांनी रामदास कदम यांना दूरध्वनीवरून प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता ते म्हणाले, \"सकाळ'ला दोन वेळा बातम्या आल्या की, एकनाथ शिंदे यांचे सोडून सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या. अशी आमदारांची मागणी होती कोणत्या आमदाराची मागणी होती ही, ते सांगा आधी, तोपर्यंत मी तुमच्यासोबत बोलणार नाही. तुम्ही मला प्रश्न विचारणारे कोण कोणत्या आमदाराची मागणी होती ही, ते सांगा आधी, तोपर्यंत मी तुमच्यासोबत बोलणार नाही. तुम्ही मला प्रश्न विचारणारे कोण तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणी दिला शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत विरोधी पक्षनेता असताना मी केलेली भाषणे वाच, मग तुला कळेल. तू कोण मला प्रश्न विचारणारा\nशेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत राजकीय नेत्यांना असलेली याबाबतची माहिती आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याकरता त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात झगडणाऱ्या नेत्यांना आम्ही विचारले, \"शेतकऱ्याची पहिली आत्महत्या नेमकी कधी झाली आणि त्यासाठी आंदोलन होतेय हे तुम्हाला माहीत आहे काय त्या अन्नत्याग आंदोलनात तुम्हीही सहभागी होणार का त्या अन्नत्याग आंदोलनात तुम्हीही सहभागी होणार का\nआम्हाला मिळालेली उत्तरे अशी-\nमला या आंदोलनाची तारीख सांगता येणार नाही. आंदोलनाबाबत माझ्या वाचनात आलेले नाही. मला याची काही कल्पना नाही, पण मी मुंबईत असेन तर या आंदोलनामध्ये नक्कीच सहभागी होण्याचा प्रयत्न करेन.\n- आमदार नारायण राणे, माजी मुख्यमंत्री\nमला शेतकऱ्याची पहिली आत्महत्या कधी झाली माहीत नाही. बहुतेक 2002 पासून या आत्महत्या सुरू झाल्या असाव्यात. मला अन्नत्याग आंदोलनाची काही कल्पना नाही. मी याबाबत माहिती घेऊन सहभागी व्हायचे की नाही, हे ठरवतो.\n- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री\nमला अचूक तारीख व ठिकाण माहीत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सारखीच आंदोलने होत असतात. राज्यात आंदोलन होत आहे, असे ऐकत असतो. 19 तारखेला होणाऱ्या उपोषणाबाबत मला माहीत नाही. उपोषणात सहभागी व्हायलाच हवे, असे मला वाटते.\n- सुभाष देशमुख, सहकार, पणनमंत्री\nकिसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पुकारलेल्या आंदोलनात मी सहभागी होणार आहे.\n- कपिल पाटील, आमदार\nअमर हबीब यांच्या राज्यव्यापी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. या उपोषण आंदोलनात जरी थेट सहभागी होता नाही आले तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनात आम्ही आहोतच.\n- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद\nअमर हबीब यांच्या संघटनेचे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण आंदोलन 19 मार्चला आहे, हे आपल्याकडून समजले. या आंदोलनात कॉंग्रेस पक्ष म्हणून सहभागी व्हायचे की नाही, याबाबत उद्या समन्वय समितीच्या बैठकीत विषय मांडता येईल; परंतु केवळ शेतकऱ्यांच्या समस्येसाठी पक्षविरहित आंदोलन करण्याचा हबीब यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे.\n- शरद रणपिसे, कॉंग्रेस गटनेते, विधान परिषद\nमला पहिली शेतकऱ्याची आत्महत्या कधी व कुठे झाली माहीत नाही. गेल्या अनेक वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. याबाबत कोणी उपोषण करते आहे, याची कल्पना नाही. आत्महत्येवर उपाययोजना करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांचा समावेश अन्नसुरक्षा कायद्यात करायला हवा.\n- रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री, बंदर विकास व अन्न औषध प्रशासन\nराज्यात शेतकऱ्याची पहिली आत्महत्या 19 मार्च 1986 किंवा 87 च्या दरम्यान झाल्या कारणाने 19 मार्चला उपोषण करण्याचे ठरविण्यात आले असावे. या आंदोलनाविषयी अमरकाकांशी माझे बोलणे झाले आहे. शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने मी स्वतः 19 मार्चला दिवसभर उपवास करणार आहे. कर्जमाफी हा दुर्मिळातील दुर्मिळ उपाय आहे. मुळात या विषयावर राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन शेतकऱ्याला जाचक ठरणारे कायदे रद्द करायला हवेत.\n- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न ���ेला....\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2018-08-20T11:15:51Z", "digest": "sha1:DKPWLMJE2NIZSSVTN3X4HFPSCWNFROPB", "length": 15596, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "आळंदीतील इंद्रायणी नदीत आंघोळीसाठी गेलेला वृध्द वारकरी वाहून गेला; शोध कार्य सुरु - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्र���रण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आग���मी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Bhosari आळंदीतील इंद्रायणी नदीत आंघोळीसाठी गेलेला वृध्द वारकरी वाहून गेला; शोध कार्य सुरु\nआळंदीतील इंद्रायणी नदीत आंघोळीसाठी गेलेला वृध्द वारकरी वाहून गेला; शोध कार्य सुरु\nभोसरी, दि. २७ (पीसीबी) – इंद्रायणी नदीत आंघोळीसाठी गेलेला एक वृद्ध वारकरी वाहून गेल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी (दि.२७) सकाळी सातच्या सुमारास आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर घडली.\nवसंत लहाने (वय ५५, रा.घुंडरे गल्ली, आळंदी देवाची) असे इंद्रायणी नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या वारकऱ्याचे नाव आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, वसंत लहाने हे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास इंद्रायणी नदीत आंघोळीसाठी गेले होते. नदीचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचा तोल जाऊन ते नदीत वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी सायंकाळपर्यंत आळंदी घाटापासुन ते चऱ्होली बंधाऱ्यापर्यंत शोध मोहिम राबविली. मात्र लहाने यांना शोधण्यात अग्निशमन दलाला यश आले नाही. आज शुक्रवार सकाळ पासून शोधमोहीम पुन्हा सुरु करण्यात आली आहे.\nPrevious article‘मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते, पण माझी इच्छा नाही’- हेमा मालिनी\nNext article‘मी ठरवले तर एका मिनिटात मुख्यमंत्री होऊ शकते, पण माझी इच्छा नाही’- हेमा मालिनी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध���ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nअटलबिहारी वाजपेयी यांचे निधन; देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन\nवाजपेयींची प्रकृती चिंताजनक; एम्समध्ये नेत्यांच्या रांगा\nवाजपेयी जेव्हा विठ्ठलदर्शनासाठी पंढरपूरात आले होते\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nकचरा डेपो आग प्रकरण; आमदार लांडगेंनी पिंपरी महापालिकेत घेतली आढावा बैठक\nअण्णासाहेब मगर बँकेची आर्थिक स्थिती मजबूत, बँकेला बदनाम करण्याचे विरोधकांचे षड्यंत्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/chandrakant-patil-kannada-song-belgaum-dispute-1620932/", "date_download": "2018-08-20T11:38:05Z", "digest": "sha1:PQLZXO5VPM2U7YEQFCF3EHMOJDCGVGHE", "length": 15543, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chandrakant Patil kannada song belgaum dispute | ‘दा’ चा ‘मा’! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nआपण तसे बोललोच नव्हतो, असे म्हणण्याचे सारे मार्ग जेथे खुंटतात, तेथे सपशेल माघार घेण्यावाचून गत्यंतर नसते.\nChandrakant Patil: गत महिन्यातही पाटील हे कर्नाटकातील गोकाक येथील एका कार्यक्रमात कन्नडमध्ये गाणे म्हणून वाद निर्माण केला होता.\nवादावर पडदा टाकायची दादांची रीत काही औरच एका वादावर पडदा टाकण्यासाठी गुपचूप माफी मागून काही दिवस उलटत नाहीत तोच नव्या वादावर नवा पडदा टाकायची वेळ दादांवर यावी आणि त्यांच्या पक्षाला कानकोंडेपणाने सारवासारव करण्याची कसरत करावी लागावी हे बहुधा नेहमीचेच होणार असल्याने, दादा आज काय बोलतात याचा मागोवा घेणे हे आता पक्षप्रवक्त्यांचे प्रात:कर्म होणार अशी चिन्हे आहेत. तसेही, इतर राजकारण्यांप्रमाणेच, दादांनाही एक मार्ग मोकळा आहे. ‘आपण असे बोललो नव्हतो’, ‘आपल्या बोलण्याचा तो उद्देश नव्हता’, किंवा ‘त्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता’ अशा काही नियमित वाक्यांपैकी एखादे वाक्य सोयीनुसार वापरले की पडदा पडतो, हे दादांसकट सर्वानाच माहीत असल्याने, मनाला वाटेल तेव्हा मनाला येईल ते बोलावे, हे आता सरसकटच झालेले आहे. गंमत अशी, की मातृभाषेत असे काही बोलले, की आपण नेमके काय बोललो ते जनापासून लपविले तरी किमानपक्षी मनाला तरी नेमके माहीत असते. जी भाषा आपली नाहीच, त्या भाषेत बोलणे म्हणजे अवघड जागीचे दुखणे एका वादावर पडदा टाकण्यासाठी गुपचूप माफी मागून काही दिवस उलटत नाहीत तोच नव्या वादावर नवा पडदा टाकायची वेळ दादांवर यावी आणि त्यांच्या पक्षाला कानकोंडेपणाने सारवासारव करण्याची कसरत करावी लागावी हे बहुधा नेहमीचेच होणार असल्याने, दादा आज काय बोलतात याचा मागोवा घेणे हे आता पक्षप्रवक्त्यांचे प्रात:कर्म होणार अशी चिन्हे आहेत. तसेही, इतर राजकारण्यांप्रमाणेच, दादांनाही एक मार्ग मोकळा आहे. ‘आपण असे बोललो नव्हतो’, ‘आपल्या बोलण्याचा तो उद्देश नव्हता’, किंवा ‘त्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता’ अशा काही नियमित वाक्यांपैकी एखादे वाक्य सोयीनुसार वापरले की पडदा पडतो, हे दादांसकट सर्वानाच माहीत असल्याने, मनाला वाटेल तेव्हा मनाला येईल ते बोलावे, हे आता सरसकटच झालेले आहे. गंमत अशी, की मातृभाषेत असे काही बोलले, की आपण नेमके काय बोललो ते जनापासून लपविले तरी किमानपक्षी मनाला तरी नेमके माहीत असते. जी भाषा आपली नाहीच, त्या भाषेत बोलणे म्हणजे अवघड जागीचे दुखणे पण सत्तेवर असल्यावर अशी दुखणी हसतमुखाने झेलावीत, ती परतवून लावावीत यातच खरा पुरुषार्थ असतो हे दादांनी दाखवून दिले. कर्नाटकातील एका अत्यंत दुय्यम कार्यक्रमात दादा मित्रप्रेमापोटी सहभागी होतात काय, तेथे देवनागरीमध्ये लिहून दिलेल्या कागदावरचा कानडी मजकूर वाचून भाषणाला टाळ्या घेतात काय आणिपुढे त्या वाक्यावरून वादंग माजताच, आपल्या वक्तव्यामागे राजकीय हेतू नव्हता असे जाहीर करून सोबतचा पडदा त्या वाक्यावर टाकतात काय, सारेच मोठे गमतीदार झाले.. राजकारणी लोक विनोदी नसतात असे भासविले जाते. ज्यांची राजकीय जबाबदारी मोठी, ते तर अधिकच गंभीर असतात, असेही म्हणतात. पण या गंभीरपणाला थोडी विनोदाची झालर लावली, तर जबाबदारी हसत हसत पेलता येते हे बहुधा दादांनी दाखवून दिले. गेल्या काही दिवसांत त्यांनी विनोदाचे असेच काही चौकार मारून सीमारक्षणासाठी पक्षातील इतरांना पळापळ करावयास लावले, ते पाहता, अशा विनोदांची आणखी कित्येक कारंजी या रसवंतीच्या मुखावर थुईथुई करण्यासाठी उत्सुक असावीत असेच वाटावे.. कर्नाटक हे महाराष्ट्राचे सख्खे शेजारी राज्य पण सत्तेवर असल्यावर अशी दुखणी हसतमुखाने झेलावीत, ती परतवून लावावीत यातच खरा पुरुषार्थ असतो हे दादांनी दाखवून दिले. कर्नाटकातील एका अत्यंत दुय्यम कार्यक्रमात दादा मित्रप्रेमापोटी सहभागी होतात काय, तेथे देवनागरीमध्ये लिहून दिलेल्या कागदावरचा कानडी मजकूर वाचून भाषणाला टाळ्या घेतात काय आणिपुढे त्या वाक्यावरून वादंग माजताच, आपल्या वक्तव्यामागे राजकीय हेतू नव्हता असे जाहीर करून सोबतचा पडदा त्या वाक्यावर टाकतात काय, सारेच मोठे गमतीदार झाले.. राजकारणी लोक विनोदी नसतात असे भासविले जाते. ज्यांची राजकीय जबाबदारी मोठी, ते तर अधिकच गंभीर असतात, असेही म्हणतात. पण या गंभीरपणाला थोडी विनोदाची झालर लावली, तर जबाबदारी हसत हसत पेलता येते हे बहुधा दादांनी दाखवून दिले. गेल्या काही दिवसांत त्यांनी विनोदाचे असेच काही चौकार मारून सीमारक्षणासाठी पक्षातील इतरांना पळापळ करावयास लावले, ते पाहता, अशा विनोदांची आणखी कित्येक कारंजी या रसवंतीच्या मुखावर थुईथुई करण्यासाठी उत्सुक असावीत असेच वाटावे.. कर्नाटक हे महाराष्ट्राचे सख्खे शेजारी राज्य या राज्याशी नाते असलेला कानडा विठ्ठलू महाराष्ट्राचे दैवत. पण त्या भाषेचा चक्रव्यूह भेदून त्यातून सुखरूप बाहेर पडणे काही येरागबाळ्याचे काम नव्हे, हे आता दादांच्या लक्षात आले असेल. आपण तसे बोललोच नव्हतो, असे म्हणण्याचे सारे मार्ग जेथे खुंटतात, तेथे सपशेल माघार घेण्यावाचून गत्यंतर नसते. केवळ हौसेपोटी कानडीतून केलेल्या भाषणाने दादांनी टाळ्या तर मिळविल्या; पण महाराष्ट्र-कर्नाटकाचे सौख्याचे नाते पाहता, आपण कर्नाटकाचे गौरव गीत गायिले हे त्यांना कळलेच नाही. समोर आलेला कागद कोणतीही शहानिशा न करता वाचून दाखवत टाळ्या मिळविण्याच्या नादात, ‘दादां’चा ‘मामा’ कधी झाला, हेही त्यांना कळले नाही. आता वा��� तर होणारच आणि पडदा तर टाकावा लागणारच\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/cbse-board-exam-results-this-afternoon-4th-announced-to-be/", "date_download": "2018-08-20T10:45:58Z", "digest": "sha1:HRITAR3WRLV63KMJAOZ4PD35DA2LDKXX", "length": 7402, "nlines": 192, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nसीबीएसईच्या १०वी च्या परीक्षेचा निकाल आज दुपारी ४ वाजता वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.\nयंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेला १० लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यांचा आज निकाल जाहीर होईल.\nविद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.\nमागिल लेख राजकीय वादातून दिया जाईलकारची हत्या\nपुढील लेख मालाडमध्ये ‘एमएम मिठाईवाला’च्या दुकानाला आग\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nममता बॅनर्जींना मोदींनी रस्ता बदलून येण्याच केलं मार्गदर्शन\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/due-to-the-collapse-of-the-flyover-18-people-lost-their-lives-varanasi/", "date_download": "2018-08-20T10:54:00Z", "digest": "sha1:UCVVYL4LFCLC6F3A3QY4742ME2QXZQPI", "length": 9233, "nlines": 195, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "उड्डाणपुलाचा भाग कोसळून १८ जणांचा मृत्यू :वाराणसी | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश उड्डाणपुलाचा भाग कोसळून १८ जणांचा मृत्यू :वाराणसी\nउड्डाणपुलाचा भाग कोसळून १८ जणांचा मृत्यू :वाराणसी\nवाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये उड्डाणपुलाचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांना वाचवण्यात आले आणि अनेक जण जखमी आहेत. दुसरीकडे हलगर्जीपणा करणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्याचाही समावेश आहे.\nउत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनकडून या पुलाचे बांधकाम सुरु होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. वाराणसीतील कँट स्टेशनजवळ उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून अनेक गाड्या दबल्या गेल्या, तर यामध्ये तिथे असणारे अनेक लोकही दबले गेले. या निर्माणाधीन उड्डाणपुलाखा���ून मोठी वाहतूक होती. जो भाग गाड्यांवर कोसळला, तो भाग दोन महिन्यांपूर्वीच ठेवण्यात आला होता. मात्र तो लॉक करण्यात आलेला नव्हता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.\nदरम्यान, मध्यरात्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाला युद्धपातळीवर मदत देण्याचे आदेश दिले. बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.\nमागिल लेख पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे सोपे उपाय\nपुढील लेख भाजपने सत्तेचा दूरूपयोग करू नये – राज ठाकरे\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/young-volunteer-unity/", "date_download": "2018-08-20T10:33:06Z", "digest": "sha1:OMYQ4ISDYPWDVOCTCQXCV35POTX5HKWW", "length": 8341, "nlines": 75, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "संघाचा रौप्य महोत्सव | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nसंघाचा रौप्य महोत्सव (आमची गद्धेपंचविशी \nसमीर आठवले – कार्यकर्ता ‘युवोन्मेष’\nदोन्ही विश्लेषणे एका समान आकड्यासाठी आणि ती म्हणजे २५. किती वेगळेपण आहे या दोन्ही शब्दांत एखादा तरुण जेंव्हा २५ वर्षाचा होतो तेंव्हा त्याला गद्धे पंचविशीत आलास असं म्हणतात, पण जेंव्हा एखादी संघटना आपल्या पंचविशीत प्रवेश करते तेंव्हा त्याला रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणतात. (अर्थात इथे व्यक्ती आणि संघटना असा मुलभूत फरक आहे.)\nखरंच किती कठीण आहे एखादी संघटना २५ वर्षे चालविणे त्यातही एखाद्या ज्ञातीसाठी आणि तीसुद्धा चित्तपावनांसाठी त्यातही एखाद्य�� ज्ञातीसाठी आणि तीसुद्धा चित्तपावनांसाठी आज संघ २५व्या वर्षात पाऊल ठेवतोय. आजपर्यंत आणि विशेषतः गेल्या दहा वर्षात संघाने कितीतरी नवीन उपक्रम राबवत आपल्या ज्ञातीबांधवांसाठी खूप कांही केले. पण राहून राहून एक गोष्ट मनाला पटायला जड जाते आणि ती म्हणजे २००० च्या जवळपास सदस्य असणा-या संघाच्या कार्यक्रमांना २०० च्या आसपास उपस्थिती मिळणेही कठीण कां जाते आज संघ २५व्या वर्षात पाऊल ठेवतोय. आजपर्यंत आणि विशेषतः गेल्या दहा वर्षात संघाने कितीतरी नवीन उपक्रम राबवत आपल्या ज्ञातीबांधवांसाठी खूप कांही केले. पण राहून राहून एक गोष्ट मनाला पटायला जड जाते आणि ती म्हणजे २००० च्या जवळपास सदस्य असणा-या संघाच्या कार्यक्रमांना २०० च्या आसपास उपस्थिती मिळणेही कठीण कां जाते आमचे घुले काका नेहमी अभिमानाने सांगतात की आज आपण २००० कुटुंबांपर्यंत पोहोचलो. पण उपस्थितीचा विचार करता आपण अजून १० टक्के लोकांपर्यंतही पोहचू शकलो नाही. त्याचे प्रत्यंतर ‘युवोन्मेष’चे काम करताना लगेच आले. युवोन्मेषच्या पहिल्या स्नेहसंमेलनाला असलेली ६०-७० जणांची उपस्थिती पुढील कार्यक्रमांना ६-७ वर येऊन घसरली आणि पुन्हा १० टक्के ही संख्या खुणावत राहिली.\nश्री. घुले काकांना विचाराव्या वाटणा-या प्रश्नांची उत्तरे अवघ्या दीड वर्षात मिळाली आणि काकांना किती प्रश्न पडले असतील २५ वर्षात, ह्या कल्पनेनेच अस्वस्थ झालं. तीच अस्वस्थता आज शब्दांत उतरतेय.\nखरंच संघाचे आणि संघाच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न कुठे कमी पडतात कि प्रयत्नच होत नाहीत याचा विचार सुरु झाला पण याची खरी उत्तर त्या ९० टक्के सदस्यांच्या मनात दडली आहेत. निदान ती देण्यासाठी तरी या सभासदांनी यापुढे संघात यावे असे वाटते. गेलेल्या २४ वर्षात कदाचित नसेल जमलं पण येणा-या पुढील वर्षात तरी हे घडवून आणायला हंवं.\n२५ वयां वर्षात आपण निदान २५०० कुटुंबांपर्यंत तरी पोचायला हंवे. संघाच्या सर्व कार्यक्रमांना १०० टक्के उपस्थिती देऊन नवीन कार्यकारिणीला दमवून टाकायला हंवे. या दमण्यातच त्यांचा खरा आनंद लपलाय, तो त्यांना मिळवुन देऊया. जे स्वप्न संघासाठी काम करणा-या कांही जणांनी बघितले ते निदान रौप्यमहोत्सवी वर्षात तरी पुर्ण करुंया. हो आमच्या मित्रांसाठी एक गोष्ट सांगावीशी वाटते. ही संस्था आपली कुटुंबीय आहे. दोन हजार सभासदांच���, स्वतःची वास्तू असलेली, ज्ञातीबांधवांना आपलंसं करणारी ही संस्था यापुढेही कार्यरत ठेवण्याची जबाबदारी आपण घेऊया आमच्या मित्रांसाठी एक गोष्ट सांगावीशी वाटते. ही संस्था आपली कुटुंबीय आहे. दोन हजार सभासदांची, स्वतःची वास्तू असलेली, ज्ञातीबांधवांना आपलंसं करणारी ही संस्था यापुढेही कार्यरत ठेवण्याची जबाबदारी आपण घेऊया संस्थात्मक कार्याचा अनुभव मिळवण्याची एक चांगली संधी या जेष्ठांनी आपल्याला दिली आहे, त्यांचा आशीर्वाद घेऊन ही संस्था मोठी करुंया\n‘युवोन्मेष’ आणि ‘चित्तपावन’ संघातर्फे सर्व सभासदांना दसरा, दिवाळीच्या शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा संघाच्या सर्व कार्यक्रमांना १०० टक्के उपस्थितीची विनंती करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z100427015739/view", "date_download": "2018-08-20T11:22:29Z", "digest": "sha1:4HYTWLXRXSVLCCJK5UWXY5IOYW2TJQ7I", "length": 9765, "nlines": 107, "source_domain": "www.transliteral.org", "title": "फेब्रुवारी १६ - नाम", "raw_content": "\nदेव्हार्यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|फेब्रुवारी मास|\nफेब्रुवारी १६ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nTags : brahmachaitnya maharajgondavalenamगोंदवलेनामब्रह्मचैतन्य महाराज\nसंत सांगतील तसे वागावे.\nज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा प्रपंचातल्या दु:खाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व ‘ माझे, माझे, ’ म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का मिळण्याची आणि मिळविण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दु:ख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये.\nनामात जो राहिला तो सत्संगतीत राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसर्यावर भुंकतो, त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे; भुंकू मात्र नये, नेहमी लीनता ठेवावी. ‘ मी ’ साधन करतो हे विसरुन जावे; त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे आ���े. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. स्त्री दीराचा किंवा सासू-सासर्यांचा मान ठेवते, ते नवर्याला खूश करण्याकरिता; तसे, भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल, त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण ‘ त्या काळ्या बाटलीतले औषध मला का देत नाही ’ असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे ‘ तुला तो रोग नाही ’ असे उत्तर देतो त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात. याकरिताच संतांची संगत धरुन, ते ‘ सांगतील ’ तसे वागावे; ते ‘ वागतात ’ तसे नाही वागू. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत रहावे. आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. जिथे दोन वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदवल्याची पाटी असते, तसे साधनात राहून, जिथे त्या दोन वाटा फुटतात, तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरु उभाच आहे. पण उगीच काही न करता ‘ पुढे काय आहे ’ असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे ‘ तुला तो रोग नाही ’ असे उत्तर देतो त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात. याकरिताच संतांची संगत धरुन, ते ‘ सांगतील ’ तसे वागावे; ते ‘ वागतात ’ तसे नाही वागू. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत रहावे. आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. जिथे दोन वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदवल्याची पाटी असते, तसे साधनात राहून, जिथे त्या दोन वाटा फुटतात, तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरु उभाच आहे. पण उगीच काही न करता ‘ पुढे काय आहे ’ हे विचारण्याने काय होणार\nसंतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. त्यांचे केवढे उपकार सांगावेत, की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला. म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही; आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे. त्यात आपलेच घुसडू नये. आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. पाणी गोठून बर्फ बनते, बर्फाच्या आत-बाहेर जसे पाणीच असते, तसे जो आत-बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. असे संत फक्त नामस्मरणानेच जोडता येतात.\nगणपतीचे प्रकार किती व कोणते\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्���चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AD-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3-2/", "date_download": "2018-08-20T11:18:41Z", "digest": "sha1:AVOZ2XDMW2ZTA3JOJRRCVOAXASCBSWDI", "length": 14502, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "ठाण्यात मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चो��ी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Notifications ठाण्यात मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nठाण्यात मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nठाणे, दि. ९ (पीसीबी) – काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर मिरारोड येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत आज (गुरूवार) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘शहीद कौस्तुभ राणे अमर रहे…’, ‘भारत माता की जय…’, अशा घोषणा करत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.\nPrevious articleठाण्यात मेजर कौस्तुभ राणे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nNext articleअखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nपिंपळेगुरवमध्ये रविवारी पिंपरी-चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन\nकेरळमध्ये जलप्रलय कायम; ११ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा\nआता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांना कारागृहातून कुटुंबीयांशी फोनवर बोलता येणार\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा...\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nबारामतीत शरद पवारांच्या घरासमोर आंदोलकांचा ठिय्या\nविवाहबाह्य संबंधांसाठी केवळ पुरुषांना दोषी धरणे चुकीचे – सर्वोच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-marathi-news-education-news-vinod-tawade-50079", "date_download": "2018-08-20T11:25:49Z", "digest": "sha1:LAIZZDE22J75IEF4QTPDRTR324ZLKQ3U", "length": 11255, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news marathi news education news vinod tawade 'आश्वासने न पाळल्याने तावडेंनी राजीनामा द्यावा' | eSakal", "raw_content": "\n'आश्वासने न पाळल्याने तावडेंनी राजीनामा द्यावा'\nरविवार, 4 जून 2017\nअनेक शाळांनी शिक्षण शुल्क कमी करण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात मात्र शुल्क जैसे थेच आहे. या शाळा पालकांचे लाखो रुपये लाटत आहेत.\nपुणे : जादा शिक्षण शुल्क आकारणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई करून शाळांनी उकळलेले अतिरिक्त शुल्क हे पालकांना परत देण्यात येईल, तसेच शाळांची शुल्कवाढ रद्द करण्यात येईल, अशी आश्वासने देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्यक्षात मात्र एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे, येत्या तीन दिवसांत ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पेठकर एज्युकेशन ट्रस्टच्या प्राजक्ता पेठकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.\nपरिषदेत काही पालकांचीही उपस्थिती होती. पेठकर म्हणाल्या, ''अनेक शाळांनी शिक्षण शुल्क कमी करण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात मात्र शुल्क जैसे थेच आहे. या शाळा पालकांचे लाखो रुपये लाटत आहेत.\nतसेच, पुस्तकांच्या किमतीही अव्वाच्या सव्वा लावत आहेत. त्यामुळे, मंगळवारपर्यंत (ता. 6) तावडे यांनी आपली या संदर्भातील आश्वासने पूर्ण करावीत, अन्यथा तावडे आणि राज्याच्या शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार या दोघांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत.''\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nसांगली - यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) ही कॉलेज गोईंग युथच्या गळ्यातील ताईद बनली आहे. गेल्या तीन वर्षांपा��ून जिल्ह्यातील विविध कॉलेजमध्ये जाळ पसरवत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-08-20T11:16:17Z", "digest": "sha1:ZIPSMQVNLIJFHKUR7I2T5WCMMEHZ6LPX", "length": 14931, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "चिखलीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\n��ंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Bhosari चिखलीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू\nचिखलीमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू\nभोसरी, दि. २६ (पीसीबी) – एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (���ि.२६) रात्री उशीरा दोनच्या सुमारास चिखली मोरे वस्तीतील अष्टविनायक चौक येथे घडली.\nमृताची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई एस.व्ही.आगलावे यांनी फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशीरा दोनच्या सुमारास चिखली येथील मोरे वस्तीतील अष्टविनायक चौकात अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला आहे. मयत इसमाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. निगडी पोलिस तपास करत आहेत.\nPrevious articleचोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू\nNext articleमार्क झुकरबर्गचे सुमारे ११५३ अब्ज रुपयांचे नुकसान\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nनिगडीत विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nवाजपेयींच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला दिग्गजांची रीघ; फडणवीस यांच्याकडून पार्थिवाचे अत्यंदर्शन\nराज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nभाजयुमोतर्फे वारकऱ्यांना खराळवाडी आणि दिघीतील मॅगझीन चौकात रेनकोटचे वाटप\nआषाढी वारीत उत्तम दर्जाची आरोग्य व वैद्यकीय सुविधा पुरवा; सागर हिंगणे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.kattaonline.com/2013/08/marathi-article-new-definition-democracy.html", "date_download": "2018-08-20T11:33:06Z", "digest": "sha1:VUYYBSJRJ2OGP7JINRHIQA3OHVAAGM4O", "length": 7295, "nlines": 39, "source_domain": "www.kattaonline.com", "title": "Marathi Blog Katta Online: Marathi Article: लोकशाहीची तिसरी व्याख्या", "raw_content": "\nमराठी वैचारिक लेख, दर्जेदार कथा - कविता आणि हसवणाऱ्या विनोदाचा ऑनलाईन कट्टा\nMarathi Article: लोकशाहीची तिसरी व्याख्या\nअब्राहम लिंकन यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या खूपच प्रसिद्ध आहे. त्यांची व्याख्या अशी \"लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य\". मूळ इंग्रजीतील ती व्याख्या अशी -\nपण नंतर या व्याख्येतील फोलपणा जगभरातील राज्यकर्त्यांनी उघड करायला सुरवात केली. जुन्या व्याख्येशी फारकत घेऊन चलाख, बनेल राजकारण्यांनी केलेली दुसरी एक व्याख्या अशी -\nBuy the people (लोकांना विकत घेणारी), Off the people (लोकांचा विचार न करणारी), Far from the people (लोकांपासून बाजूला गेलेली).\nही व्याख्या सध्या तरी भारतीय लोकशाहीला बऱ्यापैकी लागू पडते. कारण इथे लोकप्रतिनिधींचा घोडेबाजार आता बऱ्यापैकी स्थिरावला आहे.\nग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वत्र पैसा पेरून निवडून येण्याचे शास्त्र उत्तमपणे विकसित झाले आहे. विधानपरिषद व राज्यसभेच्या निवडणूका म्हणजे तर धनदांडग्यांनी चालवलेले लोकशाहीचे बीभत्स वस्त्रहरणच म्हणावे लागेल. निवडणूक, मतदान, जनाधार, संसदीय प्रणाली ही सर्व एक प्रचंड फसवणूक ठरली असून आपण सर्वांनी ती मान्यही करून टाकली आहे. \"मला\" स्वत:ला यात काहीच करावयाचे नसल्याने सगळा दोष \"लोकां\"वर टाकून निवांत बसण्याची छान सोय या \"शाही\"त आहे. गुंडांना निवडून येण्याची जास्त संधी असते म्हणून नेते त्यांना \"तिकीट\" देतात. हि \"संधी\" लोकच देतात ना\nअर्थात लोकांचे हे अज्ञान दूर होऊ नये म्हणून सदैव देव पाण्यात बुडवून बसणाऱ्या राजकारण्यांनाही त्यातला काही दोष पत्करावा लागेलच. त्याशिवाय लोकशाहीची आणखी एक तिसरी व्याख्या आता नव्याने आकार घेत आहे. लोकशाही म्हणजे आंधळ्यांच्या पाठीवर बसलेला पांगळा. यातला आंधळा म्हणजे नोकरशहा. त्याला फक्त चालता येते - दिसत नाही. आणि पांगळा म्हणजे राज्यकर्ता. याला पाय नाहीत, पण हवं ते नेमकं \"दिसतं\" एकमेकांच्या आधाराशिवाय काहीच करू न शकणारी पण एकत्र आली की कुणालाही सहज चीतपट करू शकणारी ही जोडगोळी. \"पळ\" म्हटलं की पळणारे आंधळे अधिकारी आणि या आंधळ्यांच्या पाठीवर बसून अलगदपणे अ��ीबाबाच्या गुहेपर्यंत पोहोचणारे राजकारणी. या दोन \"शाही\" लोकांची जोडी एकदा जमली की मग या लोकशाहीत लोकांची गरजच उरत नाही\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nआपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\n(मूळ लेखक: अज्ञात) मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा \"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) [image attribution: coolcal2111 ] त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण हो...\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-kalyan-dombivali-midc-water-theft-54727", "date_download": "2018-08-20T10:54:03Z", "digest": "sha1:VOM2XG5IQ6IOWSCZ6CCERADGAQYVE2QI", "length": 15539, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news kalyan dombivali MIDC water theft 'MIDC'च्या पाईपलाईनमधून खुलेआम पाणीचोरी ! | eSakal", "raw_content": "\n'MIDC'च्या पाईपलाईनमधून खुलेआम पाणीचोरी \nशुक्रवार, 23 जून 2017\nव्यावसायिक तुपाशी, नागरिक उपाशी \nकल्याण : एकीकडे कल्याण डोंबिवली मधील ग्रामीण पट्ट्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अवाढव्य जलवाहिन्यातून सर्रासपणे पाणीचोरी होत आहे. कल्याण शिळफाटा रोड, बदलापूर पाईपलाईन रोड, तसेच काटई टोलनाक्याच्या परिसरात हायवेलगत कार सर्व्हिस सेंटर, ढाबे, हॉटेल यांचे प्रशस्त जाळे पसरले असून, अनधिकृत नळ जोडण्यातून या ठिकाणी मनसोक्तपणे पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून ग्रामस्थांना मात्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.\nएमआयडीसीच्या जलवाहिन्या बारवी धरणाच्या पायथ्यापासून नेवाळी नाका, बदलापूर, अंबरनाथ, खोणी गावाहून, कल्याण- शिळफाटा रस्त्यावरील काटई नाक्याजवळ आणण्यात आल्या आहेत. या वाहिन्यांमध्ये चोवीस तास पाणी भरून ठेवण्यात येते. अंबरनाथपासून ते शिळफाटा यश सुमारे 10 किलोमीटरच्या परिसरात अनेक \"कार सर्व्हीस सेंटर\" असून या ठिकाणी सेंटरचे मालक बिनधास्तपणे नजीकच्या ���ाईपलाईनमधून अनधिकृत नळजोडण्या घेऊन आपला खिसा गरम करत आहे. बदलापूरपाईप लाईन रोड तसेच काटई टोलनाका परिसरात काही विशिष्ट अंतरावर असलेले बहुतांश \"कार सर्व्हिस सेंटर\" हे सत्ताधारी पक्षातील एक पदाधिकारी चालवत असल्याची माहिती एका ग्रामस्थाने नाव न सांगण्याच्या अटीवरून दिली. परिसरातील हॉटेल, ढाबे, भाजीपाला लागवड करणारे शेतकरीही एमआयडीसीच्या पाईपलाईनच्या पाण्यावर अवलंबून आहेत.\nदरम्यान, या परिसरातील अनेक व्यावसायीक जलवाहिन्याना छिद्र पाडून त्यामधून चोवीस तास पाणी वापरतात ही बाब महामंडळाच्या अधिका-यांना आढळून आली होती. त्यानुसार कारवाही सुद्धा करण्यात आली. मात्र, यावर रामबाण उपाय म्हणून जलवाहिन्यांच्या देखभालीसाठी सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णयही एमआयडीसिने घेतला होता. मात्र या सर्व घोषणा हवेत विरल्या असून सद्यस्थितीतही मोठ्या प्रमाणात खुलेआम पाणीचोरी होत आहे. त्यामुळे पोलीस आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nयाबाबत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांच्याशी संपर्क साधला असता सदर परिसरात याअगोदर पाहाणी दौरा करण्यात आला होता व अनधिकृत जलवाहिन्या तोडून टाकण्यात आल्या होत्या असे उत्तर देण्यात आले. मात्र, वास्तविक पाहता हे कारवाईचे सत्र थंड पडले असून फुकटच्या पाण्यावर व्यावसायिकांना रोज भरभरून लक्ष्मीदर्शनाचा लाभ होत आहे.\n■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या\nइस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित\nएक लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी शक्य\nबीडः पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार\nनीट परिक्षेत पंजाबचा नवदीप पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक पहिला\nरामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज\nपानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस\nऔरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर\nविधवांच्या आयुष्यात येतोय आशेचा किरण\nतुकाराम महाराज पालखी मार्गावर वाहतुकीचा बोजवारा\nआमदार गजबेंच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या\nदारू व्यावसायिकाकडून लाच घेताना पाेलिसाला अटक\nएकतर्फी प्रेमातून शिक्षकाला मारहाण\nविनयभं झाल्याने युवतीची आत्महत्या\nनांदेड : विनयभंग करुन एका अल्पवयीन युवतीची समाजात बदनामी करणाऱ्या आरोपीच्या त्रासाला कंटाळून प���डीतेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी व...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AE/", "date_download": "2018-08-20T11:16:23Z", "digest": "sha1:PUQJD7YKIBJI2WTKSGNAQRMMFSEZEN4H", "length": 15039, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "माजी पोलिस कमिशनर राकेश मारिया यांच्या जीवनावर वेब सीरिज - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nगावातील रस्त्यांची भांडणे मिटवण्यासाठ�� गाव समिती; राज्य सरकारचा निर्णय\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nपिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडेंना राष्ट्रपती पदक जाहीर\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन अंधुरेला ७ दिवसांची…\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nपंत���्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra माजी पोलिस कमिशनर राकेश मारिया यांच्या जीवनावर वेब सीरिज\nमाजी पोलिस कमिशनर राकेश मारिया यांच्या जीवनावर वेब सीरिज\nमुंबई, दि. ७ (पीसीबी) – मुंबईचे माजी पोलिस कमिशनर राकेश मारिया यांच्या आयुष्यावर ‘फँटम फिल्म्स’ आणि ‘राजी’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार हे वेब सीरिज आणणार आहेत. मारिया यांचे जीवन आणि त्यांनी सोडवलेल्या पोलिस केस यांवर आधारित ही वेब सीरिज असणार आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, या वेब सीरिजमध्ये २६/११ चा मुंबईतील दहशतवादी हल्ला, शीना बोरा हत्या, नीरज ग्रोव्हर हत्या, १९९३चे बॉम्बस्फोट असे अनेक विषय दाखवले जाणार आहेत. या वेबसीरिजमध्ये कोण-कोण कलाकार असणार या बाबत खूलासा झालेला नाही. मात्र मेघना यांच्या दिग्दर्शनाखाली बनणार्या या सीरिजमध्ये मारिया यांचे अनुभव आणि त्यांनी सोडवलेली गुन्हेगारी प्रकरणे दाखवली जाणार आहेत.\nPrevious articleतामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची प्रकृती खालावली\nNext articleमराठा आरक्षण न्यायप्रविष्ट; आंदोलन करणे योग्य नाही – उच्च न्यायालय\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवस���ना\nसीबीआयला डेडलाईन, म्हणून माझ्या पतीला अडकवले; सचिन अंदुरेच्या पत्नीचा आरोप\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nवाजपेयींची प्रकृती चिंताजनक; एम्समध्ये नेत्यांच्या रांगा\nआशियाई स्पर्धेत कुस्तीपटू सुशीलकुमारचा पराभव\nमाजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते – पंतप्रधान मोदी\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nराज्यात ठिकठिकाणी पावसाचा अक्षरश: धूमाकूळ\nदेशाचे अर्थमंत्री झोपा काढतायत का मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%A5%E0%A5%87-2.html", "date_download": "2018-08-20T11:33:47Z", "digest": "sha1:NV4IKQJ35OPTLFQQJKRQ35B5KNHQHVGP", "length": 22461, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | व्याजदर जैसे थे!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » व्याजदर जैसे थे\nगृह व वाहन कर्ज स्वस्त होण्याची आशा मावळली\nआरबीआयने जाहीर केला पतधोरणाचा आढावा\nमुंबई, [३ फेब्रुवारी] – बाजारपेठ आणि उद्योग क्षेत्राने केलेल्या निराश कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने आज मंगळवारी सर्वच प्रमुख कर्जांवरील व्���ाजाचे दर ‘जैसे थे’ ठेवले आहेत. १५ दिवसांपूर्वीच व्याजाचे दर काही प्रमाणात कमी करण्यात आले असल्याने पुन्हा त्यात कपात करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले.\nरघुराम राजन यांनी मंगळवारी द्विमासिक पतधोरणाचा आढावा जाहीर केला. यावेळी त्यांनी अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजाचे दर ७.७५ टक्के याच स्तरावर कायम ठेवताना स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशोच्या (एसएलआर) दरात ५० बेसिस अंकांनी अर्थातच अर्ध्या टक्क्याने कपात केली आहे. यामुळे एसएलआरचा दर आता २१.५ टक्क्यांवर आला आहे. आधी हा दर २२ टक्के इतका होता. एसएलआरच्या दरात अर्ध्या टक्क्याने कपात करण्यात आल्यामुळे बँकिंग व्यवस्थेत ३९ हजार कोटी रुपयांचा निधी जमा होणार आहे.\nआरबीआयने रिझर्व्ह रेपो दरही ७.७५ टक्केच कायम ठेवला आहे. शिवाय, कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजेच सीआरआरचा दरदेखील ४ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल न केल्यामुळे गृह तसेच वाहन कर्जाच्या हप्त्यांवर कोणताही बदल होणार नाही.\nबँकांना काही रक्कम सरकारी रोख्यांमध्ये गुंतविणे अनिवार्य असते. या टक्केवारीला स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो अर्थातच एसएलआर असे म्हणतात. रिझर्व्ह बँकेने हे गुणोत्तर आज मंगळवारी अर्ध्या टक्क्याने कमी करून २१.५० टक्क्यांवर आणले आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या र���जकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nशेतकर्यांना सुधारित पद्धतीने नुकसान भरपाई\n=मंत्रिमंडळाचा निर्णय= मुंबई, [३ फेब्रुवारी] - राज्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि फळपिकांचे मोठे नुकसान ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/what-is-a-superconductor-1629036/", "date_download": "2018-08-20T11:38:14Z", "digest": "sha1:Y6BI2DMCQJLBOEDEQQFTKOILKIKPPOUJ", "length": 14459, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What Is A Superconductor? | फुलेरिन – कार्बनचे प्रसिद्ध अपरूप | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nफुलेरिन – कार्बनचे प्रसिद्ध अपरूप\nफुलेरिन – कार्बनचे प्रसिद्ध अपरूप\nनिसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपांत आढळतात.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nनिसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपांत आढळतात. या रूपांत रासायनिक गुणधर्म यासारखे असतात; मात्र भौतिक गुणधर्म भिन्न असतात, त्यांना मूलद्रव्याची अपरूपे म्हणतात. १९८५ मध्ये कार्बनच्या अपरूपाच्या सर्वात नवीन सदस्याने आपली उपस्थिती दर्शविली. रिचर्ड स्मॉली, रॉबर्ट कर्ल आणि हॅरी क्रोटो या तीन शास्त्रज्ञांनी, वातावरणात आढळणाऱ्या कार्बन समूहावर एकत्र संशोधन केले. ज्यात कार्बनचे अणू एकमेकांवर आदळून गोलाकार विशिष्ट रचना तयार करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे संशोधन हस्टन (यू.एस.ए.) येथील राईस विद्यापीठात पंधरा दिवसात झाले. लगेचच या संशोधनाची दखल, नेचर या मासिकाने घेतली. या संशोधनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. विज्ञानाच्या क्षेत्रात कुठल्याही संशोधनाला क्वचितच मिळाली असेल अशी प्रसिद्धी या संशोधनाला मिळाली. पुढली ५-१० वर्षे शास्त्रज्ञ कार्बनच्या या अपरूपाचे गुणधर्म, अभिक्रिया आणि त्याची साधिते (डेरिव्हेटिव्ह) सांगण्यात व्यस्त होते.\n१९९६मध्ये या शोधाबद्दल तीनही शास्त्रज्ञांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.\nरिचर्ड बकिमस्टर फुलर या अमेरिकन वास्तुविशारदाने केलेल्या गोलाकार घुमटाच्या आकाराच्या असलेल्या साम्यामुळे फुलेरिन हे नाव या अपरूपाला देण्यात आले. फुलेरिन ६० या कार्बनच्या अपरूपात २० षटकोन आणि १२ पंचकोन जोडलेले असतात. कोणताही पंचकोन दुसऱ्या पंचकोनाला जोडलेला नसतो. याचा आकार साधारणपणे फुटबॉलसारखा दिसतो. फुलेरिनच्या या विशिष्ट रचनेमुळे अभियांत्रिकी, गणित, वास्तुशास्त्र यातील विज्ञान संशोधनाच्या शाखा आणखी उलगडत गेल्या.\nसुरुवातीला फुलेरिनचे रेणू हे १२,५०० निरनिराळ्या संरचनेचे फलित असेल असे प्रस्तावित होते. त्यामुळे फुलेरिन हे बेंझीनप्रमाणे किंवा त्यापेक्षा कैकपटीने जास्त रासायनिक स्थिरता प्राप्त झालेले पाहायला मिळाले असते, पण तसे नव्हते. फुलेरिन हे रासायनिकदृष्टय़ा बरेच सक्रिय आहे. फुलेरिन अणू सहज इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो. त्याच्या या गुणधर्मामुळे बॅटरी तसेच अन्य विद्युतउपकरणांमध्ये फुलेरिन वापरला जाऊ शकतो.\nफुलेरिनची साधिते अनेक क्षेत्रांत उपयुक्त आहेत. अल्कलीधातूंबरोबर फुलेरिन अतिसंवाहक (superconductor) आहे. याला फुलराइड्स असेही म्हणतात. फुलेरिन आयन असलेले हे रासायनिक संयुग आहे. वैद्यकीय आणि भौतिक विज्ञान क्षेत्रात फुलेरिनचे अनेक उपयोग आहेत. जलशुद्धीकरणात फुलेरिनचा उत्प्रेरक म्हणून वापर प्रस्तावित आहे.\nवि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/india-news-maharashtra-news-narendra-modi-bjp-facebook-48313", "date_download": "2018-08-20T11:16:04Z", "digest": "sha1:5YRB7RTVJ5BPOLXF7WTNK7DR2DQPVKQG", "length": 15400, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "India News Maharashtra News Narendra Modi BJP Facebook फेसबुकवर नमो..., नमो... | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 27 मे 2017\nफेसबुक पेज फॉलोअर (26 मे 2014 ते 16 मे 2017)\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढली असल्याचे सांगण्यात आले.\nजागतिक पातळीवर मोदी हे सर्वाधिक फॉलोअर असलेले नेते बनले आहेत. त्यांची फॉलोअर संख्या चार कोटी 17 लाखांपर्यंत पोचली आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत मागे सारले आहे.\nफेसबुकने दिलेल्या माहितीनुसार मोदी यांच्या फेसबुक पेजला सर्वाधिक फॉलोअरची नोंद झाली आहे. मोदी यांचे अधिकृत पेज 'पीएमओ इंडिया'चे एक कोटी 31 लाख फॉलोअर असून याचा क्रमांक तिसरा आहे. त्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी व अधिकृत फेसबुक पेजच्या फॉलोअरची संख्या मोदी यांच्यापेक्षा कमी आहे. मोदी सरकारला तीन वर्षे झाल्यानिमित्त सरकारच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी जेवढे सर्व्हे किंवा मतदान चाचण्या घेण्यात आल्या, त्यात सरकारच्या लोकप्रियतेत भर पडल्याचे निदर्शनास आले आहे. 'डिजिटल इंडिया', 'मेक इन इंडिया', 'स्वच्छ भारत अभियान' या सरकारच्या योजना वचनपूर्तीच्या दिशेने जाणाऱ्या ठरल्या आहेत.\n''हे लोकप्रशासनाचे नवे रूप आहे. 'डिजिटल इंडिया', 'मेक इन इंडिया'सारख्या मोठ्या योजना या रोजगारनिर्मितीशी संबंधित असून, त्या जास्त परिणामकारक ठरल्या आहेत,'' असे फेसबुक इंडियाच्या दक्षिण व मध्य विभागाच्या सार्वजनिक उपक्रम संचालिका अंखी दास यांनी सांगितले. फेसबुकवरील मोदी यांच्या फॉलोअरबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ''2014मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मोदी यांची फॉलोअर संख्या एक कोटी चार लाख होती. आज त्यांच्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असताना मोदी यांच्या फॉलोअरने चार कोटी 17 लाखांचा टप्पा गाठला आहे. मोदी यांनी नोटाबंदीसारखे कठोर निर्णय घेतले असले, तरी त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसत आहे. या दरम्यान त्यांच्या फॉलोअरमध्ये 40 लाखांनी वाढ झाली आहे.''\nफेसबुकच्या माहितीनुसार या सोशल मीडियावरून नागरिकांशी जास्तीत जास्त संवाद साधणाऱ्या नेत्यांमध्ये मोदी यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, मंत्री स्मृती इराणी, व्ही. के. सिंह, पीयूष गोयल आणि अरुण जेटली यांचा क्रमांक लागतो. म��त्रालयाच्या पातळीवर माहिती व नभोवाणी विभाग, परराष्ट्र मंत्रालय आणि रेल्वे खाते ही तीन मंत्रालये पहिल्या तीन क्रमांकांत आहेत. बराक ओबामांचा विक्रम अबाधित\nबर्नसन - मारस्टेलर यांनी जानेवारी 2017 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेसबुकवर जगातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेले डोनाल्ड ट्रम्प यांची फॉलोअर संख्या दोन कोटी दोन लाख असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोदी जगाभर लोकप्रिय असले तरी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या लोकप्रियतेचा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. अध्यक्षपदावरून पायउतार झाले तरी त्यांचे पाच कोटी चार लाख फॉलोअर आहेत.\nमोदींकडून इम्रान यांचे अभिनंदन पण आमंत्रण नाही\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहून चर्चेसाठी आमंत्रण दिले...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584502", "date_download": "2018-08-20T11:25:17Z", "digest": "sha1:WL7NWXLILDAGS6BVG64YGD3WYBEDUCU7", "length": 6312, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "प्रेयशी बोलत नाही म्हणून त्याने घरात घुसून केले शस्त्राने वार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » प्रेयशी बोलत नाही म्हणून त्याने घरात घुसून केले शस्त्राने वार\nप्रेयशी बोलत नाही म्हणून त्याने घरात घुसून केले शस्त्राने वार\nऑनलाईन टीम / पिंपरी-चिंचवड :\nप्रेयशी बोलत नाही म्हणून नाराज झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या भोसरीमध्ये रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.\nशाहरूख शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सतरा वषीय अल्पवयीन मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षापासून अल्पवयीन मुलगी आणि शाहरूख शेख यांच्यात प्रेम संबंध होते. शाहरूख त्याच्या 17 वषीय अल्पवयीन प्रेयसीला जबरदस्तीने लॉजवर घेऊन गेला व तिथे जाऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. पुन्हा तो तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु अल्पवयीन मुलीला हे मान्य नव्हते म्हणून तिने प्रियकराचा फोन उचलला नाही, त्याच्याशी बोलणे टाळले. शाहरूख तिला बोलण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला भेटायला बोलवत होता. पण ती मुलगी शाहरूखबरोबर बोलायला टाळाटाळ करत होती. याचा राग मनात धरून शाहरूख मंगळवारी रात्री तिच्या घरी गेला आणि तिच्या गळय़ावर वार केले. यावेळी घरात आई-वडील होते परंतु शाहरूखच्या हातात धारदार शस्त्र असल्याने कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. याप्रकरणी आरोपी शाहरूखला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.\nवाशिममध्ये घरात सिलेंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू\nसेल्फीने नहीतर दारूने घेतला तरूणांचा बळी\nमहाराष्ट्र बंद ; कोल्हापुरात 100 दुचाकींची तोडफोड\nराज्यातील भाविक पंढरपूरात;वारीला गालबोट लागता कामा नये-राज ठाकरे यांचे आवाहन\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरें���्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B3.html", "date_download": "2018-08-20T11:35:11Z", "digest": "sha1:KPWLCL4GNZ5KVQAD2IBAYHLPM764PZMZ", "length": 22343, "nlines": 327, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | आसामात उमललं भाजपाचं कमळ!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » आसामात उमललं भाजपाचं कमळ\nआसामात उमललं भाजपाचं कमळ\nकॉंग्रेस,डाव्यांना केरळ आणि बंगालमध्ये नारळ\nनवी दिल्ली, [१९ मे] – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात भारतीय जनता पक्षाने आसामात दणदणीत विजय मिळवला. भाजपाने कॉंग्रेसला सत्तेतून खाली खेचताना येथे प्रथमच कमळ फुलवून नवा इतिहास घडविला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅ��र्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस आणि तामिळनाडूत जयललिता यांच्या अण्णाद्रमुकने नेत्रदीपक विजयासह आपली सत्ता कायम राखली, तर केरळात डाव्या आघाडीने कॉँग्रेसप्रणीत युडीएफ आघाडीला मागे टाकत सत्ता सिंहासनापर्यंत मजल मारली. इतर चारही ठिकाणी सपाटून मार खावा लागलेल्या कॉंग्रेसला पुद्दुचेरीत द्रमुकच्या सहकार्याने निसटते बहुमत मिळाले आहे.\nसर्वानंद सोनोवाल, ममता बॅनर्जी, ओमन चंडी, जयललिता, व्ही. एस. अच्युतानंदन, ओ. राजगोपाल, लक्ष्मीरतन शुक्ला.\nश्रीशांत, रूपा गांगुली, बायच्युंग भूतिया, पवनसिंह घाटोवार, बदरुद्दिन अजमल.\nएकूण जागा – १२६ (बहुमत ६४)\nभाजपा आघाडी – ८७\nएकूण जागा -२९४ (बहुमत १४८)\nएकूण जागा- २३४ (बहुमत ११८)\nएकूण जागा- १४०(बहुमत ७१)\nएकूण जागा- ३० (बहुमत १६)\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरि��ा (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (314 of 2477 articles)\nनवी दिल्ली, [१९ मे] - आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत आघाडीला मिळालेला विजय अद्भुत आणि ऐतिहासिक आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/gst-is-not-tax-friendly-says-bombay-high-court-1630840/", "date_download": "2018-08-20T11:35:46Z", "digest": "sha1:QCWASNWRZOMN7HQGKI5NEIUIYOCAWROB", "length": 13007, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "GST is not tax friendly says bombay high court | वस्तू-सेवा करप्रणाली करस्नेही नाही | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nवस्तू-सेवा करप्रणाली करस्नेही नाही\nवस्तू-सेवा करप्रणाली करस्नेही नाही\nजीएसटी ही आतापर्यंतची सगळ्यात प्रसिद्धी मिळालेली आणि लोकप्रिय करप्रणाली असल्याचे म्हटले जाते.\nउच्च न्यायालयाचे केंद्र सरकारवर ताशेरे\nवस्तू व सेवा कराची (जीएसटी) योग्यरीत्या अंमलबजावणी केली जात नसल्याच्या वा त्यात अनेक त्रुटी असल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला फटकारले आहे. एवढेच नव्हे, तर जीएसटी ही आतापर्यंतची सगळ्यात प्रसिद्धी मिळालेली आणि लोकप्रिय करप्रणाली असल्याचे म्हटले जाते. मात्र या करप्रणालीच्या त्रुटी लक्षात घेता ती कुठल्याही अर्थाने सध्या तरी करस्नेही नसल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला आहे. शिवाय या करप्रणालीच्या सदोष अंमलबजावणीमुळे देशाच्या प्रतिमा आणि प्रतिष्ठेवर परिणाम होत असल्याचेही ताशेरेही न्यायालयाने ओढले.\nरोबोटिक आणि स्वयंचलित उपकरणे उत्पादन करणाऱ्या ‘अॅबिकॉर अॅण्ड बिन्झेल टेक्नॉलवेल्ड’ या कंपनीने केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्रुटींवरून केंद्र तसेच राज्य सरकारला धारेवर धरले. जीएसटीची ज्या प्रकारे अंमलबजावणी केली जात आहे ती समाधानकारक आहे असे नक्कीच म्हणता येणार नाही. किंबहुना जीएसटीला सर्वाधिक प्रसिद्धी देण्यात आलेली आहे आणि तिला लोकप्रिय करप्रणाली म्हटले जाते. प्रत्यक्षात या नव्या आणि प्रसिद्ध करप्रणालीबाबत समाधानकारक प्रतिसादाऐवजी त्यातील त्रुटी, कमतरता यांच्याविषयीच ऐकायला मिळत मिळते. ही स्थिती समाधानकारक नक्कीच नाही, असा टोलाही न्यायालयाने हाणला.\nवस्तू व सेवा कर भरण्यासाठी उपलब्ध मंचावर (जीएसटीएन) तांत्रिक अडचणी येत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यां कंपनीने केला आहे.\nवस्तू व सेवा कर भरताना संकेतस्थळावर एवढय़ा तांत्रिक अडचणी येत असतील तर जीएसटी करस्नेही आहे असे कदापी म्हणता येणार नाही. ती करस्नेही नसेल तर संसदेची विशेष अधिवेशने घेऊन वा परिषदेची विशेष बैठक घेण्याला काहीही अर्थ नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव य���ंच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.kattaonline.com/2013/11/marathi-love-story-coffee-1.html", "date_download": "2018-08-20T11:33:48Z", "digest": "sha1:5NG7YOSZIYVLNYO6W4CPULXYOT6J4CED", "length": 7688, "nlines": 96, "source_domain": "www.kattaonline.com", "title": "Marathi Blog Katta Online: मराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)", "raw_content": "\nमराठी वैचारिक लेख, दर्जेदार कथा - कविता आणि हसवणाऱ्या विनोदाचा ऑनलाईन कट्टा\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\nत्याला ती एका पार्टीत भेटली.\nखुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण होते.\nती सुंदर होती, बुध्दिमानही होती. सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी. पण ती कोणालाच जवळीक साधु देत नव्हती.\nतो फार साधा, आर. के. लक्ष्मणच्या 'कॉमनमॅन' सारखा.\nत्याला तर त्याचे मित्रही भाव देत नव्हते. मग तिच्यासारख्या मुली तर चंद्राइतक्या अप्राप्यच\nतिचं त्याच्याकडं लक्षही नव्हतं त्या पार्टीत. आपल्याच विश्वात मश्गुल होती ती\nपण आपण धाडस करायचच, असं ठरवून, सारं बळ एकवटुन त्यानं तिला विचारलं,\n\"तु पार्टी संपल्यावर माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील\nतिला 'नाही' म्हणणं फार सोप्पं होतं. पण त्याच्या डोळ्यांतले नितळ, पारदर्शी भाव आणि आवाजातलं आर्जव जाणुन तिला का कोण जाणे, 'हो' म्हणावसं वाटलं.\nती \"हो\" म्हणाली आणि त्याचं टेन्शन शतपटीनं वाढलं.\nया शक्यतेचा त्यानं विचारच केला नव्हता\nजवळच्याच कॉफी पार्लरमध्ये दोघं कोप-यातल्या टेबलावर बसली.\nपण काय बोलायचं, हे त्याला सुचेचना तो खुपच नर्व्हस झाला होता.\nआणि या गप्प गप्प अशा विचित्र डेटनं तीसुध्दा अवघडली.\nझक मारली आणि याला हो म्हटलं, असंही मनात आलं तिच्या\nकॉफीचा एक घोट पोटात गेल्यावर अचानक त्याला कंठ फुटला.\nत्यानं वेटरला हाक मारली.\nवेटर प्रश्नार्थक चेह-यानं टेबलाजवळ येऊन उभा राहीला.\nतो म्हणाला, 'थोडं मीठ देता मला कॉफीत टाकायचंय\nसारं कॉफी शॉप या अनपेक्षित मागणीनं गोंधळात पडलं.\nविचित्र नजरेनं सारे त्याच्याकडे पाहु लागले.\nवेटरनं मुकाट्याने मीठ आणुन दिलं आणि देताना - \"कैसे कैसे लोग आते है\" अशा अर्थाचा चेहराही केला.\nत्यानं मीठ कॉफीत टाकलं आणि तो कॉफी पिऊ लागला\nती खरंच गोंधळली होती. अशी विचित्र डेट आणि आता कॉफीमध्ये चक्क मीठ\nअखेरीस तिनं विचारलंच \"पण तुला ही अशी जगावेगळी सवय कशी काय लागली\nक्रमशः कथेचा उर्वरित भाग २ इथे वाचा\nऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात\nआपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :\nMarathi Katha खरच खूप छान भावा\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)\n(मूळ लेखक: अज्ञात) मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा \"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं...\" शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...\nमराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) [image attribution: coolcal2111 ] त्याला ती एका पार्टीत भेटली. खुप सुंदर होती ती. साहजिकच तिच्या मागे खुपजण हो...\nMarathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)\n(मूळ लेखक: अज्ञात) माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2016/09/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:03:07Z", "digest": "sha1:DN2PAK3HEGZLVGJ6U5ZGFESJ5KVF3TOX", "length": 10872, "nlines": 288, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: मलाही केंव्हा कळले नाही :)", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nमलाही केंव्हा कळले नाही :)\nगेले आठ – दहा दिवस एक चिमुकला सूर्यपक्षी बागेत झोपायला येतोय. खोट्या ब्रह्मकमळाच्या दोन पानांचं अंथरूण – पांघरूण त्याला आवडलंय. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी तो आपल्या झोपायच्या खोलीत येऊन पोहोचतो. थोडा वेळ शांत निश्चल बसून राहतो, आणि मग चोच पंखात दडवून गाढ झोपून जातो, ते डायरेक्ट सकाळी उजाडायला लागेपर्यंत. वर मस्त ���ुसर्या पानाचं पांघरूण आहे पावसापासून बचावासाठी. एका विशिष्ट कोनातूनच, त्याच्यासमोर अक्षरशः एक फुटावर आपलं नाक येईपर्यंत दिसत नाही इतका बेमालूम लपतो इथे तो.\nपण तरीही. रोज त्याला बघून पडणारे प्रश्न वाढत चाललेत. :)\nकायम मान इतकी वाकडी करून झोपल्यावर मान अवघडत नाही का याची (मला तर उशी असल्याने / नसल्याने / बदलल्याने सुद्धा त्रास होतो मानेला (मला तर उशी असल्याने / नसल्याने / बदलल्याने सुद्धा त्रास होतो मानेला\nब्रह्मकमळाच्या पानाची उभी कड पायात धरून तो झोपतो – तलवारीच्या पात्यावर झोपावं तसं. रात्री झोपेत पायाची पकड कधी सैल होत नाही वार्याने पान हलल्यामुळे झोक जात नाही वार्याने पान हलल्यामुळे झोक जात नाही असं सारा वेळ पायात पान घट्ट पकडून ठेवल्यावर पाय भरून येत नाहीत\nरात्री कधीच तहान लागलीय / शू आलीय / उकडतंय / थंडी वाजतेय / भूक लागलीय / पोट जास्त भरलंय / उगाचच स्वप्न पडलं म्हणून जाग येत नाही\nएवढ्या अवघड जागी बसून विश्रांती कशी मिळू शकते जिवाला बागेत दुसर्या कुंड्या आहेत, पानांनी पूर्ण झाकलेने निवांत कोपरेही आहेत एक – दोन. या सगळ्या सुखाच्या जागा सोडून हे “असिधाराव्रत” का बरं घेतलं असेल या सूर्यपक्ष्याने असा प्रश्न सद्ध्या त्याला बघून पडातोय, आणि त्यामुळे कुसुमाग्रजांचं तृणाचं पातं आठवतंय.\nरोज रात्री त्याला गुड नाईट म्हणून मग झोपायला जाते सध्या माऊ. :)\nश्रिया (मोनिका रेगे) said...\nश्रिया, खरंय ग ... हे सगळे पशू पक्षी आजच्या दिवसात, या क्षणात, सहज जगतात. आपण मात्र जगणं फार अवघड करून ठेवतो.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nआयता (आणि सुशिक्षित) बाप्पा\nमलाही केंव्हा कळले नाही :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5636258668958889086&title='Tata%20International%20DLT'%20Launch%20'Intelligent%20Trailer'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:31:58Z", "digest": "sha1:PPR7MA6PYEHFWGJJWI3J4HOWRXADLPIW", "length": 9548, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘टाटा’तर्फे भारतातील पहिला इंटेलिजंट ट्रेलर सादर", "raw_content": "\n‘टाटा’तर्फे भारतातील पहिला इंटेलिजंट ट्रेलर सादर\nगांधीनगर (अहमदाबाद) : टाटा इंटरनॅशनल डीएलटीने गांधीनगरमध्ये सुरू झालेल्या ट्रक ट्रेलर आणि टायर एक्स्पोमध्ये भारतातील पहिला इंटेलिजंट ट्रेलर सादर केला. हा इंटेलिजंट ट्रेलर रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यात तसेच ट्रेलर बाजारपेठेला सुधारित कार्यक्षमतेने सेवा देण्यात मदत करेल.\nटाटा डीएलटीचा इंटेलिजंट ट्रेलर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून, ट्रेलर चालवण्याच्या तसेच देखरेखीच्या अनुकूलनासाठी आवश्यक तो डाटा हे तंत्रज्ञान ऑपरेटरला व ताफा (फ्लीट) व्यवस्थापकाला पुरवते. त्यामुळे मानवी पाठपुराव्यावरील अवलंबित्व कमी होते. टाटा इंटरनॅशनल डीएलटी हा भारतातील सर्वांत मोठा ट्रेलर उत्पादक असून, भारतातील ट्रेलर्स आणि ट्रक बॉडीजच्या सर्वांत मोठ्या ब्रॅंड्सपैकी एक समजला जातो. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) प्रमाणित केलेली ही भारतातील पहिली एआयएस ११३ उत्पादन कंपनी आहे. याशिवाय कंपनीला त्यांच्या २५ प्रकारच्या ट्रेलर्ससाठी टीएस-१६९४९-२००९ आणि आयएसओ ९००१:२००८ प्रमाणपत्र प्राप्त झालेली आहेत.\nटाटा इंटरनॅशनल डीएलटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बत्रा म्हणाले, ‘भारतातील पहिला इंटेलिजंट ट्रेलर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही बाजारात आणण्यास सज्ज आहोत अशा इंटेलिजंट ट्रेलर्सच्या मालिकेतील हा पहिला इंटेलिजंट फ्लॅटबेड ट्रेलर आहे. हे वजनाने हलके ट्रेलर्स अधिक भार वाहण्याच्या (पेलोड) दृष्टीने विकसित करण्यात आले असून, यामुळे नफ्याची शक्यता वाढते.’\n‘बाजारपेठेतील आघाडीची कंपनी म्हणून, कोणतेही उत्पादन विकसित करताना नवकल्पना हा मुद्दा प्रमुख राहील असा आमचा प्रयत्न कायमच असतो. त्याचप्रमाणे आमच्या ग्राहकांना क्रांतीकारी उत्पादने विकसित करून देण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील असतो. किंमत, दर्जा व डिलिव्हरी यांमध्ये स्पर्धात्मक लाभ ठेऊन ट्रेलर्स व वाहतूक उद्योगातील संपूर्ण सोल्युशन्स पुरवणारी कंपनी होण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू राहील,’ असा विश्वास बत्रा यांनी व्यक्त केला.\n‘टाटा सॉल्ट’ने वारकऱ्यांना दिली ‘सॉल्ट-वॉटर फूट थेरपी’ ‘टाटा स्काय’ आणि ‘नेटफ्लिक्स’ची भागीदारी गुजरात येथे ‘प्लास्ट इंडिया २०१८’ प्रदर्शन टाटा समूहाचा दुर्मीळ चित्रखजिना पाहण्याची सुवर्णसंधी ‘तनिष्क’तर्फे ‘गुलनाझ’ दागिन्यांची श्रेणी सादर\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://manashakti.org/index.php?q=workshop/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE&quicktabs_3=0", "date_download": "2018-08-20T11:22:19Z", "digest": "sha1:SXUXZLL3KUVBJYAPGNUU6TYFKGEPNKJW", "length": 7949, "nlines": 118, "source_domain": "manashakti.org", "title": "आत्मभान कार्यशाळा | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nHome » Workshop » आत्मभान कार्यशाळा\nकवी, साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या संयुक्त विद्यमाने\n(१५ ते २५ वयाच्या युवक-युवतींसाठी २-दिवसीय निवासी कार्यशाळा)\nयुवकांच्या उर्जेला सकारात्मक दिग्दर्शन\nकरिअर, आव्हाने, माध्यमे या सर्वांना सामोरे जाण्याचा विवेक\nनिसर्गरम्य परिसरात अभिव्यक्तीचा निखळ आनंद\nमनशक्ती प्रयोगकेंद्र समाजातील युवक-युवती कर्तबगार व्हावेत, मानवी मूल्ये जपत त्यांचे स्वतःचे, कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचेही जीवन बहरावे, यासाठी गेली 40 वर्षे सेवाकार्य करत आहे. युवक आणि पालक यांच्यापर्यंत या सेवा पोचवण्याची माध्यमे आहेत: पुस्तके, शिबिरे आणि समुपदेशन. लाखोंनी याचा लाभ घेतला आहे.\nगेली 40 वर्षे अध्यापनाच्या निमित्ताने युवा पिढीशी सातत्याने संवादी राहिलेले एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून कवी व साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे हे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. नवी पिढी घडवण्यासाठी ‘मनशक्ती’ करत असलेल्या रचनात्मक कार्यात प्रा. दवणे यांचा सक्रीय सहभाग लाभला आहे.\nतरूण पिढीशी विविध तर्हेने संवाद साधत त्यांच्यातील सुप्त उर्जेला सकारात्मक दिशा मिळणे आवश्यक आहे. यासाठी ‘मनशक्ती’ आणि प्रा. दवणे यांचे संयुक्त पाऊल म्हणजे ही ‘आत्मभान कार्यशाळा’.\nदवणे म्हणतात, ‘आजच्या युवकांमध्ये प्रचंड उर्जा आहे; पण दिशा हरवल्याने दशा होत आहे’ ब्रेकिंग न्यूज, प्रसार माध्यमे, मार्केटिंग युगाचे भोवरे, पालकांची व्यग्रता, अपेक्षांचे ओझे या भोवर्यात ‘समृद्ध जीवना’चेही एक करिअर असते, याचा तरुणांना जणू विसर पडत आहे.\nम्हणून ‘जीवन’ हेच सूत्र घेऊन ‘आत्मभान’ देणारी कार्यशाळा प्रवीण दवणे घेणार आहेत. त्यात मनशक्तीचे सत्रही असेल. कार्यशाळेत मुख्यतः भर असणार आहे तो संवादावर. आयुष्याची अनमोलता, मनावरची दडपणे, भांबावलेपणातून निर्माण होणारी निराशा, पौगंडावस्थेतील भावनांची आंदोलने यावर युवकांशी मनमोकळेपणे बातचीत असेल. जीवनाला उभारी देणारी, ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् अशा’ हा दुर्दम्य आत्मविश्वास जागवणारी ही कार्यशाळा एका अर्थाने आत्मक्रांतीच्या दिशेने सशक्त पाऊल असणार आहे.\nवयोगट: १५ ते २५\nस्थळ: मनशक्ती केंद्र, आगरवाडी रस्ता, चाकण, ता. खेड, जि. पुणे\nचाकण संपर्क: ९०११२५७९७९ (अजित फापाळे) / ९८५०६१०९७०\nलोणावळा संपर्क: ०२११४ - २३४३३० /२३४३८०\nपिढी ‘बिघडली’ असे म्हणणे, हे अर्धसत्य आहे. तिला घडवण्याची जिद्द गमावण्याचे कारण नाही, हे उरलेले अर्धसत्य आहे. - स्वामी विज्ञानानंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2014/05/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:03:52Z", "digest": "sha1:EM7FEBFB5KX7SPRH4Y6ZV7EWCXC7BHQ4", "length": 16703, "nlines": 319, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: बुप्पा आणि मंबू", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nसद्ध्या मऊचा आणि माझा दिवस पुस्तक वाचल्याशिवाय पूर्णच होत नाही. तिची सुंदर सुंदर पुस्तकं बघितली की पुन्हा मला तिच्या वयाचं होऊन ही पुस्तकं बघावीशी वाटतात.\nआज तिच्या लाडक्या “बुप्पा” आणि “मंबू” विषयी. ही सद्ध्या माऊची सगळ्यात आवडती पुस्तकं.\nजंगलातल्या सगळ्या लहान प्राण्यांच्या खोड्या काढणार्या, त्यांना त्रास देणार्या बुक्का हत्तीला एक दिवस चांगलीच अद्दल घडते. त्याची आई, बाबा, मित्र कुणी सापडत नाहीत, आणि जंगलातलं कुणीच त्याला मदत करायला तयार होत नाही. मग बुक्का शहाणा होतो. सुंदर चित्र, सोप्पी गोष्ट, वाजवी किंमत. नॅशनल बुक ट्रस्टचं पुस्तक.\nलंबू जिराफ आणि नॉटी खारुताई यांच्या मैत्रीची गोष्टही ए���बीटीचीच. लंबू जिराफ आहे, आपल्यापेक्षा वेगळा आहे मग आपला मित्र कसा होणार असा प्रश्न पडलेल्या नॉटीला लंबू जूंबा हत्ती आणि गप्पू माकड, रंगीला फुलपाखरू आणि फुलं असे मित्र दाखवतो, आणि आपल्यापेक्षा वेगळा असला तरी लंबू आपला मस्त मित्र आहे हे नॉटीला पटतं.\nमाऊसाठी आतापर्यंत जी काही पुस्तकं धुंडाळलीत, त्यात मला ज्योत्स्ना प्रकाशन, प्रथम प्रकाशन आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांची पुस्तकं सगळ्यात आवडली. पुस्तकातली चित्र, गोष्ट, किंमत या सगळ्यात उजवी. बाकी स्लीपिंग ब्युटी आणि सिंडरेला सगळीकडे सहज मिळताहेत, पण कितीही सुंदर कागदावर छापलेली मिळाली तरी छळ करणारी सावत्र आई, दुष्ट सावत्र बहिणी, गरीब बिचारी नायिका आणि सोडवायला येणारा राजपुत्र असल्या भाकड गोष्टी तिला आवर्जून सांगाव्यात असं मला तरी वाटत नाही.\nतुम्ही दीड वर्षाचे असाल तर काय काय वाचाल अजून कुठली पुस्तकं सुचवाल मनीमाऊला\nLabels: काऊचिऊच्या गोष्टी, पुस्तक\n मस्तच लिंक आहे अरविंद गुप्तांच्या साईटची ... तिथे केवढ्या पुस्तकांच्या पीडीएफ आहेत\n\"तरी छळ करणारी सावत्र आई, दुष्ट सावत्र बहिणी, गरीब बिचारी नायिका आणि सोडवायला येणारा राजपुत्र असल्या भाकड गोष्टी तिला आवर्जून सांगाव्यात असं मला तरी वाटत नाही. \"\nअगदी खरं. कधीकधी वाटत मनुष्यस्वभावाचं नको इतकं बाळकडू लहानपणीच ढोसतो की काय मुलांना आपण.\nएकदा माऊला सिंडरेलाची गोष्ट सांगायचा प्रयत्न केला तेंव्हा मला जाणवलं ही गोष्ट किती स्टिरियोटाईप्सनी भरलेली आहे ते. शेवटी आम्ही फक्त प्रत्येक पानावरचे उंदीरमामा काय करताहेत त्याची नवी गोष्ट बनवली\nमी तुला माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेली पुस्तकं सुचवेन. राधा आणि जय या दोघांची पुस्तकं माझ्या घरी तरी आवडतात. माझ्या ब्लॉगवर मी मध्ये मध्ये लिहिलं असणार पण या पुस्तकांबद्दल लिहिलं नाहीये हे आता ही कमेंट लिहिताना लक्षात आलं. तू वाच आणि लिही :)\nअपर्णा, \"राधाचं घर\" मला खूप आवडलंय. त्याचा उल्लेख करायचा विसरले मी (अजून माऊबरोबर वाचलं नाही ते म्हणून)... ते पण ज्योत्स्ना प्रकाशनचंच आहे बरं\nमध्यंतरी मी हेरंबच्या लेकासाठी मराठी पुस्तकं घ्यायला आयडियलमध्ये गेले होते. आणि मी इतकी हिरमुसली होऊन परतले होते की काही विचारू नकोस काही नाहीच मिळाली मला मराठी पुस्तकं काही नाहीच मिळाली मला मराठी पुस्तकं घेतली ती फक्त एकदोन मा���वी पुरंदरे ह्यांचीच घेतली ती फक्त एकदोन माधवी पुरंदरे ह्यांचीच मला साधी विंदा करंदीकरांची कवितांची पुस्तकं पण मिळाली नाहीत मला साधी विंदा करंदीकरांची कवितांची पुस्तकं पण मिळाली नाहीत किती वैताग आहे हा \nतुझा लेख मला माझ्या 'किशोर' मासिकाच्या जगात घेऊन गेला मी माझ्या लहान बहिणींना आणि नंतरच्या काळात लेकीला करंदीकरांच्या कविता भारी नाटकंबिटकं करून म्हणून दाखवत असे ते आठवलं मी माझ्या लहान बहिणींना आणि नंतरच्या काळात लेकीला करंदीकरांच्या कविता भारी नाटकंबिटकं करून म्हणून दाखवत असे ते आठवलं किती मजा \nअनघा, फार थोड्या ठिकाणी मिळतात ग मुलांची मराठी पुस्तकं पुण्यात ‘अक्षरधारा’ ला मिळाली मला. नॅशनल बुक ट्रस्टची मुलांसाठीची इंग्रजी / मराठी पुस्तकं पण फक्त त्यांच्याकडेच बघितली पुण्यात. दुसरीकडे कुठे दिसली नाहीत. :(\nलहानपणी ‘किशोर’ (आणि अमर चित्र कथा) ची पारायणं चालायची माझीही\nगौरीताई फारच छान विषय आहे ब्लॉग चा. खरतरं एरवी मी या विषयाबद्दल फारसा विचार केला नसता पण अलीकडेच पुण्यात शिफ्ट झालेय, आणि सध्या पुतण्याशी गप्पा-गोष्टी सुरु असतात. तो पण दीड वर्षाचा आहे. तू सांगितलेल्या प्रकाशनाची पुस्तके त्याच्यासाठी नक्कीच आणेन. कुठेतरी एक quote वाचला होता - 'a child who reads will be an adult who thinks' पुस्तकांशी मैत्री करण्याचे हेच योग्य वय आहे आणि दर्जेदार पुस्तकांसाठी जरा चोखंदळपणा करणे आवश्यक आहे.\nगौरी, \"a child that reads will be an adult who thinks\" असं असेल तर फारच छान ... लेकीला सद्ध्या तरी पुस्तकं खूप आवडतात, त्यामुळे तिच्यासाठी वेगवेगळी पुस्तकं शोधणं हे माझं लाडकं काम आहे. :)\nपंकज, तुझ्याकडे पण आता अशी पुस्तकं जमा झाली असतील ना\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584209", "date_download": "2018-08-20T11:26:30Z", "digest": "sha1:EF5SQPYHRV2IQI7T4XKQL36F63WTV2GT", "length": 6319, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजपाने मंत्रिपदाची ऑफर दिली : काँग्रेसचा दावा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भाजपाने मंत्रिपदाची ऑफर दिली : काँग्रेसचा दावा\n���ाजपाने मंत्रिपदाची ऑफर दिली : काँग्रेसचा दावा\nऑनलाईन टीम / मुंबई :\nकर्नाटकमधील निवडणुकांचे मंगळवारी निकाल जाहीर झाल्यानंतर बहुमतासाठी आवश्यक जागा मिळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तास्थापन करण्यासाठी पुरेपर प्रयत्न करण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करून सत्ता स्थापनेच दावा केला आहे.\nग्रेसचे सहा लिंगायत आमदार नाराज असल्याचे वृत्त काही माध्यमांत आले होते. त्याचदरम्यान पाटील यांनी हा दावा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी भाजपाकडून काँग्रेस आणि जेडीएस आमदारांना इडी आणि प्राप्तकिर विभागाकडून छापे टाकण्याची धमकी दिली जाण्याची शक्मयता वर्तवली आहे.मंगळवारी सकाळी मतमोजणीवेळी भाजपाने 120 हून अधिक जागांवर आघाडी घेतली होती. परंतु, नंतर ही आघाडी कमी होत 104 वर स्थिरावली. त्यामुळे भाजपाला बहुमतासाठी आवश्यक असलेला 113 हा जादुई आकडा गाठण्यात यश आले नाही. दुसरीकडे काँग्रेस 78 आणि जेडीएस यांनी 37 जागा पटकावल्या. या दोन्ही पक्षांनी आघाडी करत सत्ता स्थापन करण्यार असल्याचे म्हटले आहे.\nविधानसभेची ही स्थिती पाहता एकमेकांना सत्तेपासून रोखण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. मंगळवारी संध्याकाळपासूनच फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.\nगौरी यांच्या मारेकऱयांविषयी धागेदोरे हाती\nटिपू सुलतान जयंतीवरून बेळगावात दगडफेक\nन्यायमूर्ती – सरन्यायाधीशांचा वाद मिटला ; बार काऊन्सिलचा दावा\nट्रम्प-किम भेटीसाठी सिंगापुरची निवड\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआव���त्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/krida/", "date_download": "2018-08-20T10:48:42Z", "digest": "sha1:MKISNG4J6IWSY7HZOCXZBSBDN33LZGYT", "length": 7375, "nlines": 221, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "क्रीडा Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nएबी डिविलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nइंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या पत्नीला मारहाण झाली\nIPL: एबी डिव्हीलियर्सची ‘सुपरमॅन कॅच’\nIPL: पराभवानंतर सेहवागवर भडकली प्रीती झिंटा\nIPL मधून दिल्ली बाहेर\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने उडवली सचिनची खिल्ली, फॅन्सनी केली ट्विटरवर धुलाई\nक्रिकेटच्या देवाचा आज ४५ वा वाढदिवस\nमहिला क्रिकेटरजवळ मिळाल्या १४ हजार ड्रग्जच्या गोळ्या\nIPL साठी बाहेरुन पाणी घेण्याची गरज नाही, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा दावा\nहा खेळाडू ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला करतोय डेट\nधोनीच्या मुलीचा असाही हट्ट\nनीरजने फेकलेला भाला थेट सुवर्णपदकावर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/videsh/earthquake-hits-iran-iraq-border-164-deaths/", "date_download": "2018-08-20T10:54:54Z", "digest": "sha1:ZJQREOKAOGUMEVHS3HHNBBT362FHXHHD", "length": 9266, "nlines": 199, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "इराण-इराक सीमेला भूकंपाचा धक्का; १६४ जणांचा मृत्यू | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम मुख्य बातम्या इराण-इराक सीमेला भूकंपाचा धक्का; १६४ जणांचा मृत्यू\nइराण-इराक सीमेला भूकंपाचा धक्का; १६४ जणांचा मृत्यू\nबगदाद : ७.३ रिश्टर स्केलच्या जोरदार भूकंपाच्या धक्क्याने इराण व इराकची सीमा रविवारी रात्री ९.२० च्या सुमारास हादरून गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू इराकमधील हलब्जापासून ३२ किमी अंतरावर असल्याचे अमेरिकेच्या भूगर्भतज्ज्ञा���नी सांगितले. सीमेवरील या तीव्र भूकंपामुळे १६४ लोकांचा मृत्यू झाला असून १६०० हून अधिक जखमी आहेत.\nया भूकंपाचा प्रभाव इराणमधील १४ राज्यांमध्ये दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या भूकंपाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, भुकंपानंतर लाईट गेल्याने मदत कार्य करण्यास अडचणी येत होत्या. भूकंप प्रभावित सर्व राज्यात आज शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याची घोषणा इराण सरकार कडून करण्यात आली आहे. इराणला यापूर्वी २००३ मध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता.\nइराकच्या कुर्दस्तान क्षेत्रातील सुलेमियांह शहरापासून ७५ किमी पूर्वेला दर्बिंदिक्षण शहरात तीव्र स्वरूपाचा भूकंप जाणवला. यासोबतच उत्तरी इराक मध्येसुद्धा अशाच प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवले.\nतुर्की च्या दक्षिणेकडील डाइरबकिरी या शहरातसुद्धा तीव्र स्वरूपाच्या भूकंपाचा धक्का जाणवला. मात्र, नुकसानीचा अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही.\nमागिल लेख आधी मुलाशी नंतर मुलीशी केले लग्न, महिलेला १० वर्षांचा तुरुंगवास\nपुढील लेख एकताने विद्याला या अभिनेत्यासह लग्न करण्याची घातली होती गळ\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाह\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर\nविजय मल्ल्याच्या अडचणीत वाढ\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.armyrallybharti.com/2017/03/territorial-army-118-infantry-battalian.html", "date_download": "2018-08-20T10:41:15Z", "digest": "sha1:MFE3BKIOMMPXFXRNA5OF36U6DXCC5626", "length": 13219, "nlines": 104, "source_domain": "www.armyrallybharti.com", "title": "Territorial Army 118 Infantry Battalian Nagpur Rally Bharti 2017 - Army Rally Bharti 2018", "raw_content": "\nप्रादेशिक सेना : 118 इन्फंट्री बटालियन ग्रेनेडियर्स,नागपूर\nप्रत्यक्ष ग्राऊंड भरतीची दिनांक ०९ एप्रिल ते १५ एप्रिल २०१७\nप्रादेश���क सेना अंतर्गत ११८ इन्फंट्री बटालियन ग्रेनेडियर्स, नागपूर येथे सोल्जर, ट्रेडसमन इ. पदांसाठी पात्र उमेदवारांना येथे दि. ०९ ते १५ एप्रिल २०१७ दरम्यान प्रत्यक्ष भरतीसाठी बोलाविण्यात येत आहे.\nएकूण पदसंख्या - २३\n१) पदाचे नाव - सोल्जर (जनरल ड्युटी) पदसंख्या - २१ पात्रता - उमेदवार किमान ४५% गुणांसह १०वी उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा, १२ वी उत्तीर्ण असेल तर टकेवारीची अट नाही. संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य. सैन्य व सरकारी नोकरी मधील उपलब्ध पदांच्या\nमाहितीसाठी माहितीबाझार डॉट कॉम पोटल वरील नोकरी सांराश या टॅबला भेट द्या\n२) पदाचे नाव - ब्लॅकस्मिथ (ट्रेडसमन) पदसंख्या - ०१ पात्रता - उमेदवार १०वी आणि ब्लॅकस्मिथ ट्रेड उत्तीर्ण असावा.\n३) पदाचे नाव - टेलर (ट्रेडसमन) पदसंख्या - ०१ पात्रता - उमेदवार १० वी आणि टेलर ट्रेड मध्ये उत्तीर्ण असावा. सर्व पदासाठी समान अटी - वयोमर्यादा- उमेदवाराचे वय १८ ते ४२ दरम्यान असावे.\nवेतनश्रेणी - उमेदवाप्रांना नियमानुसार योग्य ते वेतन, ग्रेड पे व मिलिटरी सर्विस पे दिले जाईल,\nशारीरिक पात्रता: उंची - किमान १६० सेमी, वजन- किमान ५० किग्रॅ. | छाती- किमान ७७-८२ सेमी (छाती ५ सेमी ने फुगवता येणे आवश्यक) शारीरिक क्षमता चाचणी - अ) धावणे (१.६ किमी)\n५४० मिनिटे व त्यापेक्षा कमी - ६० गूण - अती उत्तम ५.४१ मिनिटे ते ५५० मिनिटे - ४८ गूण - उत्तम ५५१ मिनिटे ते ६.०५ मिनिटे - ३६ गूण - समाधान कारक ६.०६ मिनिटे ते ६.२० मिनिटे - २४ गूण - नापास\nब) पूल अप्स काढणे\n१० किंवा अधिक - ४० गूण\nം - ३३ गूण\n04 - २७ गूण\nOს) - २१ गूण\no, - १६ गूण\nक) ९ फूटाचे खंदक उडी मारून पार करणे\nड) झिग झंग बॅलन्स खालील राज्यातील उमेदवार सदर भरतीस पात्र - महाराष्ट्र, आंध्रपदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू राजस्तान, कर्नाटक, दादर-नगर-हवेली, गोवा, दमन व दिव, लक्षद्विप, पॉन्डेचेरी\nआवश्यक कागदपत्रे - (मूळ व दोन सांक्षाकित प्रती प्रत्येकी) | 1) रहिवासी प्रमाणपत्र (एसडीएम/डीएम/डीसी/तहसिलदार/बीडीओ प्रमाणित)\n२) जातीचा दाखला (एसडीएम/डीएम/डीसी/तहसिलदार/बीडीओ प्रमाणित)\n३) सरपंच/प्रधान/एसएचओ/संबधित पोलिस स्टेशन द्वारे चारित्र प्रमाणपत्र | (मागील मागील बाजूस फॅमिली फोटोग्राफ जोडून सांक्षाकित करून जोडावे) सदर प्रमाणपत्र ६ मिहन्यापेक्षा जुने नसाये\nसूचना:- आम्ही सर्व माहिती अचूक देण्याचा प्रयत्न करतो तरीसुद्ध�� उमेदवारांनी सोबत दिलेली मूळ जाहिरात वाचूनच अर्ज भरावा.\n४) शाळासोडल्याचा चारित्र दाखला.(हेडमास्तर/प्रिन्सीपलची स्वाक्षरी असलेले) ५) १०वी, १२वी, शैक्षणिक उत्तीर्ण प्रमाणपत्र (गॅझेटेड ऑफिसर द्वारे साक्षांकित) ६) एनसीसी प्रमाणपत्र ए/बी/सी (गॅझेटेड ऑफिसर द्वारे साक्षांकित) ७) निळ्या बॅकग्राउंड असणारे १२ एकसमान पासपोर्टसाईज फोटो (सांक्षाकित करू नये) सरकारी नोकरी, स्पर्धापरीक्षा, स्कॉलरशिप परीक्षेची मराठी माहितीपत्रक, मूळ जाहिरात, विहित नमुण्यातील अर्ज, आवश्यक नमुना प्रमाणपत्रे, माहितीबाझार केंद्रास भेट द्या.\n८) असल्यास खेळातील मिळवलेली प्रमाणपत्रे ९) वडील माजी सैनिक असल्यास डिस्चार्जबूकची मूळ प्रत १०) माजी सैनिकाशी नाते असल्याचे संबधित सीआरओ/एसआरओ द्वारे सांक्षाकित प्रमाणपत्र (सही केलेल्या ऑफिसरचे नाव, संपर्क नं., रॅन्क, आपॉईन्टमेन्ट इ. माहिती सोबत जोडावी. ११) २१ वर्षांखालील उमेदवार अविवाहीत असावा. अविवाहित असल्याचे संरपंच/प्रधानाद्वारे साक्षांकित प्रमाणपत्र\n१२) जन्माचा दाखला १४) अलिकडील काळात काढलेले काही पासपोर्टसाईज कलर फोटो\nभरती ठिकाण - नागपूर भरतीचा कालावधी- ०९ एप्रिल ते १५ एप्रिल २०१७\nइतर सूचना१) १) दि. ०३ एप्रिल २०१७ रोजी पहाटे नोंदणीसाठी हजर राहणे आवश्यक, दि. ०९ एप्रिल २०१७ रोजी पहाटे नोंदणीसाठी हजर राहणे आवश्यक. एक दिवस आधीच भरती मेळाव्याच्या ठिकाणी हजर रहावे. भरती मेळाव्याचा रिपोर्टिग टाईम शक्यतो पहाटे ५/६ वाजता सुरू होतो. तेंव्हा एकदिवस आधी हजर राहणे कधीही चांगले. सैन्य मेळावा भरतीचा कार्यक्रम सलग २-३ दिवस चालू शकतो त्यासाठी उमेदवारांनी भरतीच्या ठिकाणी ४-५ दिवस थांबण्याच्या तयारीने जावे. भरती मेळाव्याच्या ठिकाणी जाण्या पुर्वी खालील कार्यालयाशी संपर्क करून अधिक माहिती घ्यावी\nअधिक माहितीसाठी संपर्क :\n२) अधिकाधिक अचूक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे मात्र तरीही ऐनवेळी आवश्यकतेनुसार लष्करामार्फत भरतीप्रक्रिये मध्ये होणा-या बदलांची शक्यता नाकारता येत नाही\n10th पास के लिए भर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/7th-pay-commission-maharashtra-government-financial-burden-1631394/", "date_download": "2018-08-20T11:39:57Z", "digest": "sha1:H7AHVULRLNZXLKOEKSRXLZAGCG6CSYAK", "length": 16360, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "7th Pay Commission Maharashtra government financial burden | सातव्या वेतन ��योगामुळे ३० हजार कोटींचा बोजा? | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nसातव्या वेतन आयोगामुळे ३० हजार कोटींचा बोजा\nसातव्या वेतन आयोगामुळे ३० हजार कोटींचा बोजा\nसाधारणत: सातव्या वेतन आयोगाचा वर्षांला २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल, असा अंदाज आहे.\n( संग्रहीत छायाचित्र )\nलोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातील कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी नाममात्र (टोकन ) तरतूद करून कर्मचाऱ्यांना तसा शुभसंदेश देण्यात येणार आहे. सुमारे १७ लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा आणि सहा हजारांहून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचा वर्षांला २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल, असा अंदाज आहे. मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.\nराज्यात शासकीय व जिल्हा परिषदांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची १० लाख ५४ हजार संख्या आहे. पोलीस, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून १७ लाख कर्मचारी होतात. राज्यात सध्या ६ लाख ३५ हजार निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यात १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या मागणीनुसार त्याचा अभ्यास करून शासनाला शिफारशी करण्यासाठी माजी सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन सुधारणा समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने ७ फेब्रुवारीला सातव्या वेतन आयोगासंबंधी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटना तसेच अन्य व्यक्तींकडून ऑनलाइन सूचना मागविण्यासाठी पोर्टल सुरू केले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली आहे.\nया आधी राज्य कर्मचाऱ्यांना २००९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. त्या वेळी राज्य सरकारवर वेतन व निवृत्तिवेतनाचा वर्षांला सुमारे ८ हजार कोटी रुपयांचा बोजा पडला होता. १ जानेवारी २००६ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष अंमलबजावणी १ एप्रिल २००९ पासून करण्यात आली. त्यामुळे मागील सव्वादोन वर्षांची थकबाकी सरकारला पाच वर्षे हप्त्याने द्यावी लागली होती. त्याचाही मोठा आर्थिक भार राज्य सरकारवर पडला होता.\nराज्यात १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जाहीर केले आहे.\nया आधी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सातवा वेतन आयोग लागू करण्यास सरकार वचनबद्ध असून, त्यासाठी २१ हजार कोटी रुपयांचा वर्षांला सरकारवर भार पडेल, असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता नव्याने आकडेमोड सुरू झाली असून, साधारणत: सातव्या वेतन आयोगाचा वर्षांला २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल, असा अंदाज आहे.\nवेतनवाढीनुसार दोन-अडीच वर्षांची थकबाकी द्यावी लागणार आहे. हा बोजाही ५० ते ६० हजार कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. परंतु थकबाकीची रक्कम रोखीने न देता कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत हप्त्याहप्त्याने जमा करून ती किमान काही वर्षे काढता येऊ नये, अशी अट घालण्याचा विचार सुरू आहे.\nबक्षी समितीच्या अहवालानंतर वेतन आयोगाच्या शिफारशी कशा लागू करायच्या याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. २६ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.\nअर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगासाठी नाममात्र तरतूद दाखवून कर्मचाऱ्यांना खूशखबर देण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगण्यात येते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको - हार्दिक पांड्या\nसंशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला अटक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमिनी एसयुव्हीसारखं डिझाईन असलेली नवीन रेनाँ क्विड वसूल करते तुमचा पै न पै\nWTO: चीन, जपानसह अनेक देशांचा भारताला विरोध\nकेरळ पूरग्रस्तांवर असंवेदनशील कमेंट, ओमानमधील भारतीयाची नोकरीवरून गच्छंती\n दोन अल्पवयीन मुलींवर ११ नराधमांनी केला बलात्कार\nकोण आहे श्रीकांत पांगारकर , शिवसेनेचा नगरसेवक ते कट्टर हिंदुत्ववादी\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2013/07/blog-post_22.html", "date_download": "2018-08-20T11:02:36Z", "digest": "sha1:MYHWR7SBMQX7JCPA2K4YPFRETAPD5Y2S", "length": 12397, "nlines": 299, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: पेरिले ते (न) उगवते ...", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nपेरिले ते (न) उगवते ...\nकित्येक महिन्यात मी इथे बागेविषयी काहीही लिहिलेलं नाही.\nकारण सध्या मला बागेत जायलाच मिळत नाहीये टेरेसचं दार उघडलं, की मनीमाऊ बागेत हजर होते, आणि पानं तोडणं, मातीत हात घालणं असे उद्योग ताबडतोब सुरू होतात टेरेसचं दार उघडलं, की मनीमाऊ बागेत हजर होते, आणि पानं तोडणं, मातीत हात घालणं असे उद्योग ताबडतोब सुरू होतात सद्ध्या मला बागेला कबुतरांपेक्षा जास्त तिच्यापासूनच जपावं लागतंय.\nघरातल्या झाडांची केंव्हाच उचलबांगडी झाली. ती कशीबशी बाहेरच्या उन्हात तग धरून आहेत. यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे काही झाडं गेली माझी. :(\nपण आपण ढवळाढवळ केली नाही, तरी बागेतलं जीवन काही थांबत नाही. सद्ध्या इतका मस्त पाऊस पडतोय, त्याने नवी संजीवनी दिलीय माझ्या झाडांना फेब्रुवारी – मार्चमध्ये (अजून मनीमाऊ रांगायला नव्हती तेंव्हा) मी उत्साहाने बाळागाजरांचं बी पेरलं होतं. ते कबुतरांपासून वाचवण्यासाठी त्या कुंडीत बर्याच काड्या खोचून ठेवल्या होत्या. त्यानंतर मला फक्त पाणी घालायला वेळ झाला. ते सुद्धा ��ला जमलं नाही तर मी बाईंनाच सांगत होते. जी काही बाळागाजराची रोपं आली होती, ती ऊन, कबुतरं या सगळ्यात वाळून गेली. मी सगळ्या कुंड्यांना पाणी घालायचं सांगितलंय म्हणून बाई याही कुंडीत पाणी घालत होत्या अधूनमधून. आता ती कुंडी अशी दिसते आहे:\nकबुतरांसाठी खोचलेल्या काड्यांपैकी “ब्लीडिंग हार्ट” च्या वेलाच्या काडीला पालवी फुटली, आणि आता पावसात अशी मस्त फुलं आली आहेत गंमत म्हणजे हा नवा वेल रुजत असतांना माझ्याकडचं ब्लीडिंग हार्टचं चांगलं मोठं झालेलं मूळ झाड उन्हाने वाळून गेलं\nपावसाळा सुरू होतांना दुहेरी गोकर्णाच्या बिया दुसर्या कुंडीत टाकल्या. त्या आल्याच नाहीत. त्याऐवजी मागच्या वर्षीच्या स्पायडर फ्लॉवरचं एक मस्त रोपट आलंय या फुलाच्या बिया गोळा करायच्या राहून गेल्या होत्या मागच्या वर्षी.\nमागच्या वर्षी उन्हाने करपून गेलेलं सनसेट बेल्सचं झाड पण आपणहून आलंय यंदा\nस्पायडर फ्लॉवर आणि सनसेट बेल्सची रोपटी\nजांभळी अबोली टिकवायचा मी या उन्हाळ्यात जमेल तितका प्रयत्न केला, पण ती गेली. आणि मी पूर्ण दुर्लक्ष करूनही बहरणारं हे खोटं ब्रह्मकमळ:\nएकूणात काय, तर न पेरिले तेही उगवते, पेरिले ते न उगवते, बोलण्यासारखे नाही, पण काहीतरी उत्तर निश्चित येते एवढं नक्की\nपेरले ते उगवते, न पेरले तेही उगवते -\nत्याच्यासोबत 'पेरले त्यातले काही उगवत नाही' ही जाण असली की मग काय, काही प्रश्नच नाही\nसौरभ, स्पायडर फ्लॉवर , गोकर्ण, ब्लीडिंग हार्टचा वेल आणि सनसेट बेल्स :)\nसविता, अगदी खरंय. आपण काही पेरणं आणि उगवून येणं याच्यामध्ये किती \"unknown factors\" असतात, हे शिकायला बागेसारखा गुरू नाही\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nपेरिले ते (न) उगवते ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82.html", "date_download": "2018-08-20T11:30:36Z", "digest": "sha1:Q6Y5WW74M7T3DN4UUA46CADTYJJM62MS", "length": 27850, "nlines": 298, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | शेतकर्यांची दिशाभूल करू नका: मोदी", "raw_content": "\n���न्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » शेतकर्यांची दिशाभूल करू नका: मोदी\nशेतकर्यांची दिशाभूल करू नका: मोदी\nखंडवा, [५ मार्च] – भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या भूसंपादन विधेयकाच्या मुद्यावरून विरोधक शेतकर्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी येेथे केला.\nरालोआ सरकारच्या भूसंपादन विधेयकात एकही शेतकरीविरोधी तरतूद असेल तर ती निदर्शनास आणून द्या, असे आवाहन मी राज्यसभेत सदस्यांना केले होते. शेतकरीविरोधी तरतूद असेल तर त्यामध्ये बदल करण्याची माझी तयारी आहे. परंतु, विरोधकांनी अशाप्रकारचा कोणताही मुद्दा निदर्शनास आणून दिला नाही. त्यांना फक्त सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणण्यातच रस आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी येथील सिंगाजी औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना सांगितले. राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्यामुळे आम्ही काही कायदे पारित करू शकत नाही हे सत्यच आहे. राज्यसभेत तुमचे बहुमत असल्यामुळे विरोधकांनीच मदत करावी अशी विनंती आहे. परंतु, बहुमताच्या जोरावर तुम्ही देशाच्या विकासाआड येऊ नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना केले.\nभाजपा सरकार गावांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु, विकासाच्या कोणत्याही योजना राबविण्यासाठी जमीन ही आवश्यकच असते. मात्र, आधीच्या संपुआ सरकारने असा कायदा पारित केला होता की त्यामध्ये जमीनच मिळण्याची शक्यता नव्हती. तत्कालीन सरकारने लोकसभा निवडणुकीत याच कायद्याचे तुणतुणे वाजविले. परंतु, देशातील जनतेने त्यांना प्रतिसाद दिला नाही. गरीब शेतकर्यांसाठी घर उभारणी, त्यांनी पिकविलेले अन्नधान्य बाजारात नेण्यासाठी पक्का रस्ता आवश्यक आहे. शिवाय नुसती वीज असून काम भागणार नाही. शेतीच्या सिंचनाला पाणी देण्यासाठी कालवे लागणार व त्यासाठीदेखील जमीन लागणार आहे. शेतकर्यांकडे तिसरा नेत्र असतो आणि कशामुळे आपले भले होणार हे त्यांना चांगले कळते. परंतु, काही लोक शेतकर्यांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही शेतकर्यांच्या हिताकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. म्हणूनच आम्ही शेतकर्यांनाही निवृत्तीवेतन देण्याची योजना अर्थसंकल्पात सादर केली आहे. यासाठी तुम्ही दररोज एक रुपयाची बचत करा. निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.\nऊर्जेविना जीवनात बदल नाही\nवीज उपलब्ध झाल्याशिवाय देशाचा विकास आणि पर्यायाने जीवनात बदल घडणे शक्य नाही. त्यामुळेच आम्ही शक्य त्या सर्व स्रोतांमधून विजेचे उत्पादन वाढविण्यावर भर देत आहोत. विकासात ऊर्जेचे महत्त्वाचे योगदान आहे. आज आम्ही वीज वाचविली तर ती येणार्या पिढीच्या कामी येणार आहे. गेल्या ९-१० महिन्यात देशात विजेचे उत्पादन ११ टक्क्यांनी वाढले आहे. याशिवाय आहे ती वीज वाचविण्यासाठी आम्ही एलईडी बल्ब लावण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. वीज वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. विजेमुळे केवळ घरातच प्रकाश पडतो असे नसून जीवनही प्रकाशमान होते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.\nकोळसाच नव्हे कारभारच काळा\nयावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आधीच्या संपुआ सरकारवर जोरदार आसूड ओढले. केवळ कोळसाच नव्हे तर त्यांचा संपूर्ण कारभारच काळा होता. म्हणूनच एका कुटुंबाकडून चिठ्ठ्या पाठवून कोळसा खाणींचे वाटप करण्यात आले. यामुळे सरकारच्या तिजोरीत एकही पैसा जमा झाला नाही. याउलट सर्वोच्च न्यायालयाने खाणवाटप रद्द केल्यानंतर आम्ही अतिशय पारदर्शी पद्धतीने कोळसा खाणींचे वापट केले आहे. आतापर्यंत २०३ पैकी फक्त १९ खाणींचा लिलाव झाला असून, त्यामधून सरकारच्या तिजोरीत सुमारे एक लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. कोळसा खाणींच्या लिलावातून मध्यप्रदेशच्या तिजोरीतही तब्बल ४० हजार कोटी रुपये जमा होणार आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.\nसंधी मिळाली तर मी पंतप्रधान नव्हे तर प्रधान सेवक आणि चौकीदार म्हण���न काम करीन आणि कुणालाही सरकारी तिजोरीवर डल्ला मारू देणार नाही, असे आश्वासन दिले होते आणि या आश्वासनाचे तंतोतंत पालन करून मी अत्यंत पारदर्शी पद्धतीने कारभार करत आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ���ेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nपंतप्रधान १३ मार्चपासून श्रीलंका दौर्यावर\n२५ वर्षात पहिला द्विपक्षीय दौरा संसदेला संबोधित करणार नवी दिल्ली, [५ मार्च] - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ मार्चपासून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584780", "date_download": "2018-08-20T11:25:06Z", "digest": "sha1:BLBRFXQBKVUYYQAXLMLLO3EVS4FU6NQH", "length": 5731, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजपने लोकशाहीच गळा घोटाला : उद्धव ठाकरे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » भाजपने लोकशाहीच गळा घोटाला : उद्धव ठाकरे\nभाजपने लोकशाहीच गळा घोटाला : उद्धव ठाकरे\nऑनलाईन टीम / मुंबई :\nकर्नाटक म्हणजे ‘कर नाटक’आहे. सर्वाधिक सदस्य असलेल्य पक्षाला सत्तास्थापन करण्याची संधी राज्यपालांनी द्यायला हवी.मात्र कर्नाटकात जे झाले, तो लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\nगुरूवारी उल्हासनगरमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर तुफान टीका केली.राममंदिर कर्नाटकातील सत्तास्थापन, राज्यापालांची भूमिका यावरून त्यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. यावेळी बोलतान ते म्हणाले, ‘जनसंघापासूनच कार्यकर्ता असलेल्व्या कर्नाटकच्या राज्यपालांवर विश्वाश कसा ठेवायच, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केली. शिवाय असे होणार असेलतर निवडणुका घेण्याऐवजी थेट दिल्लीतूमुख्यमंत्री जाहीर करावा, म्हणजे मोदींना परदेश दौरे थांबवावे लागणार नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उद्धव यांनी टीक ा केली.\nराममंदिराची घोषणा ही भाजपची एव्हरग्रीन घोषणा असून निवडणुका आल्यावरच हिंदुत्त्व आठवते, नंतर मेहबुबा मुफ्ती वगैरे कुणीही चालते, असं म्हणत उद्धव यांनी भाजपला लक्ष्य केले.\nरंजक पद्धतीने अवयवदान समुपदेशन करणार\nनालेसफाईच्या कामात पारदर्शकता य���वी यासाठी आमदार ऍड आशिष शेलार यांनी केली नाल्यांची पाहणी\nनांदेड मनपासाठी 60 ते 65 टक्क्यांवर मतदान\nएनएमएमटीच्या बसला आग; चालक निलंबित\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5.html", "date_download": "2018-08-20T11:34:08Z", "digest": "sha1:K575M3BVDL7FWW5EKCLUBOYPOBX3EBY7", "length": 23065, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | फ्रान्स अंतिम सोळात, इक्वाडोरचा विजय", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » क्रीडा » फ्रान्स अंतिम सोळात, इक्वाडोरचा विजय\nफ्रान्स अंतिम सोळात, इक्वाडोरचा विजय\nसाल्वा डोर, [२१ जून] – येथील एरेना फोंटे नोवात झालेल्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेतील लढतीत बलाढ्य फ्रान्स संघान��� स्वित्झर्लंड संघावर ५-२ गोल फरकाने विजय नोंदवित अंतिम १६ संघात धडक दिली. अन्य सामन्यात इक्वाडोर संघाने होेंडुरास संघावर २-१ गोलने विजय मिळविला.\nविश्व करंडक फुटबॉल स्पर्धेतील ई गटात फ्रान्स संघाने मोठा विजय मिळविला. या स्पर्धेत त्यांचा सलग दुसरा विजय आहे. खेळातील १७ व्या मिनिटाला फ्रान्सच्या ऑलियर गिरोल्ड याने हेडिंगवर पहिला गोल केला. पुढच्याच मिनिटाला ब्लेस याने गोल झळकवून फ्रान्सला २-० ची आघाडी मिळवून दिली.\nजलपानास खेळ थांबण्यापूर्वी म्हणजे खेळातील ४० व्या मिनिटाला वॉल्बवेना याने गोल करुन फ्रान्सची बाजू भक्कम केली, तर दुसरीकडे स्वित्झर्लंडचा संघ प्रचंड दबावात आला. मध्यंतरापर्यंत फ्रान्स ३-० ने आघाडीवर होता.\nउत्तरार्धात ब्लेरिम याने गोल करून स्वित्झर्लंड संघासाठी पहिला गोल खेळातील ८१ व्या मिनिटाला केला त्यावेळी त्यांचा संघ १-५ ने माघारला होता. ८७ व्या मिनिटाला यानिटने गोल केला. पण तोपर्यंत त्यांच्या हातून वेळ निघून गेली होती. ते २-५ ने माघारले होते. स्वित्झर्लंडच्या गोलरक्षकाने फ्रान्सची पेनल्टी अडविली. पहिल्या सामन्यात फ्रान्सने होंडुरासचा ३-० गोलने पराभव केला होता.\nअन्य सामन्यात इक्वाडोर संघाने होंडुरास संघाचा २-१ गोलने पराभव केला. सलग पराभवासह होंडुरासचा संघ स्पर्धेतून बाद झाला आहे. या सामन्यात २४ वर्षीय वेहेलेंसिया याने संघासाठी दोन्ही गोल केले. त्याचीच सामनावीर मानासाठी निवड झाली.\nइक्वाडोर संघाने जर पुढच्या (बुधवारी) सामन्यात फ्रान्सचा पराभव केला तर त्यांचा संघ अंतिम १६ संघात दाखल होवू शकतो. याअगोदर २००६ मध्ये त्यांचा संघ अंतिम १६ मध्ये पोचला होता. पराभूत होंडुरासतर्फे एकमेव गोल कोस्टली याने केला. विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात होंडुरासकडून पहिला गोल करण्याचा मान त्याला मिळाला.\nसामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहली\nबलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय\nसिंधूवर बक्षिसांच्या ‘श्रावणधारां’चा वर्षाव\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पु���स्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिय�� (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअमेरिकेचा घानावर २-१ ने निसटता विजय\n=इराण, नायजेरिया ०-० ने बरोबरीत= नताल, [१७ जून] - ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकाने विजय नोंदविला. तर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/ramesh-kumar-elected-as-the-assembly-speaker-the-victory-of-the-congress-jds-majority-before-the-trial/", "date_download": "2018-08-20T10:48:53Z", "digest": "sha1:QQASA6ISL34XUFL4ERXP2QI4UHGU74YT", "length": 9678, "nlines": 200, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "रमेशकुमार विधानसभाध्यक्षपदी निवड, काँग्रेस-जेडीएसचा बहुमत चाचणीआधी विजय | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश रमेशकुमार विधानसभाध्यक्षपदी निवड, काँग्रेस-जेडीएसचा बहुमत चाचणीआधी विजय\nरमेशकुमार विधानसभाध्यक्षपदी निवड, काँग्रेस-जेडीएसचा बहुमत चाचणीआधी विजय\nबंगळुरू: कर्नाटक निवडणुकीनंतर भाजपच्या येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना आपले बहुमत सिध्द करता आले नाही, नंतर त्यानां राजीनामा द्यावा लागला. कर्नाटकात शुक्रवारी काँग्रेस-जेडीएस सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. काँग्रेस आमदार रमेश कुमार यांची विधानसभाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्याविरोधात अर्ज दाखल केलेले भाजप आमदार एस. सुरेशकुमार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विधानसभाध्यक्षपदाचा सन्मान कायम राहावा यासाठी भाजप निवडणुकीतून माघार घेत असल्याचे भाजप नेते बी.एस. येदियुरप्पा यांनी म्हटले आहे.\n११७ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा करत असलेल्या आघाडीने काँग्रेसचे रमेशकुमार यांना उमेदवारी दिली होती. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बहुमत चाचणीत बहुमत सिद्ध करण्याआधी आपले सामर्थ्य आजमावण्यासाठी भाजपने उमेदवार उतरवला असल्याचे म्हटले जात होते, परंतू भाजपने शुक्रवारी दुपारी अर्ज मागे घेतला.\nगुरुवारपर्यंत काँग्रेस-जेडीएस आमदार हॉटेलमध्येच बंद होते. १५ मे रोजी निकाल लागल्यापासून ९ दिवस दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेल व रिसॉर्टमध्येच ठेवले आहे.\nविधानसभाध्यक्ष निवडणुकीनंतर बहुमत चाचणी\nबहुमतासाठी आवश्यक आकडे – १११\nकाँग्रेस (७८-१ स्पीकर)+जेडीएस (३८-१)=११४\nमागिल लेख कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड\nपुढील लेख मान्सूनची अंदमानात हजेरी\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5133787042076128966&title='Mahindra%20Great%20Escape'%20concludes%20successfully%20in%20Lonavala&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:31:31Z", "digest": "sha1:XR7MINAYZ6XBAOYF6J4SAYOCTNZ76TAT", "length": 13048, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ थराराची लोणावळ्यात सांगता", "raw_content": "\n‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ थराराची लोणावळ्यात सांगता\nमुंबई : भारतभरात प्रचंड लोकप्रिय असलेला ‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ या साहसी उपक्रमाचा १५०वा खेळ लोणावळ्यात नुकताच पार पडला. यात ‘टू-व्हील-ड्राइव्ह’ आणि ‘फोर-व्हील-ड्राइव्ह’ या दोन्ही प्रकारची महिंद्राची एकूण ६० वाहने सहभागी झाली होती. मुंबई, पुणे, नाशिक व परिसरातील ‘महिंद्रा’च्या ग्राहकांना या साहसी खेळाचा आनंद लुटला.\nलोणावळ्याच्या तुंगी येथील ‘क्लब महिंद्रा’च्या प्रांगणात या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या, परंतु मुळात अत्यंत खडतर असलेल्या भूभागावरून बोलेरो, स्कॉर्पियो, एक्सयूव्ही, केयूव्ही आणि ‘महिंद्रा’ची सर्वात दणकट अशी ‘थर सीआरडीई फोर-बाय-फोर’ अशा ६० गाड्यांनी आपला थरारक प्रवास सुरू केला. लोणावळ्याच्या उंच-सखल भागात सहजपणे फिरत या ‘एसयूव्ही’ गाड्यांनी आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली.\nअतिशय उत्कंठापूर्ण असलेल्या या प्रवासाला लोणावळ्याच्या नयनरम्य वातावरणाची पार्श्वभूमी लाभली होती. प्रवासात सहभागी झालेल्या साहसवीरांना हा परिसर नेत्रसुखद वाटत असला, तरी खडतर रस्त्यामुळे त्यांच्यासमोर आव्हानही मोठे होते. पुणे व मुंबई या दोन्ही शहरांना लोणावळा हे ठिकाण जवळ असल्याने दोन्हीकडील साहसवीरांना लोणावळ्यातीवल पावसाळी वातावरणाची व तेथील भूभागाची चांगलीच कल्पना होती.\nया वर्षी स्पर्धकांना खडतर रस्त्याव���ील आपले कौशल्य दाखविण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे भूभाग नेमून देण्यात आले होते. ‘टू-व्हील-ड्राइव्ह’ आणि ‘फोर-व्हील-ड्राइव्ह’ या दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी स्वतंत्र ट्रॅक दिल्याने दोन्ही वाहनांची कसोटी लागणार होती. विशेषतः ‘फोर-व्हील-ड्राइव्ह’ वाहनांना अधिक कठीण असे आव्हान देण्यात आले होते. निसरडी, तीव्र उतार, तीव्र चढण, पाण्याने खळाळणारे ओढे, खडकाळ जमीन अशा सर्व प्रकारच्या भूभागावरून आपली गाडी लिलया काढण्यातून स्पर्धकांना खेळाचा आनंद मिळत होताच, त्याशिवाय त्यांच्या गाड्यांची काटेकोर परीक्षाही होत होती.\n‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ हा साहसी खेळ १९९६मध्ये स्पर्धा स्वरूपात सुरू करण्यात आला. नियमित रस्त्यावरून न जाता अन्य खडकाळ, खडतर रस्त्याने गाड्या चालवून ‘महिंद्रा’च्या ग्राहकांना आपले कौशल्य व गाडीचा कणखरपणा अजमावण्याची संधी या खेळातून दिली जाते. हा खेळ दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून, आता तो देशातील सर्वात थरारक खेळ बनला आहे. देशभरातील ‘महिंद्रा’चे चाहते व धाडसी ग्राहक या खेळात सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.\n‘महिंद्रा’ची वाहने किती कणखर व मजबूत बांधणीची असतात, हे दाखविण्यासाठी महिंद्रा अॅडव्हेंचर या संस्थेमार्फत साहसी खेळांचे काही उपक्रम आयोजित करते. २०११मध्ये बिजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची उभारणी झाली. बिजय कुमार हे वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ असून, त्या संबंधीच्या एका लोकप्रिय मासिकाचे संपादक आहेत.\n‘महिंद्राद्र अॅडव्हेंचर’ने यावर्षी अनेक उपक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये ‘ग्रेट एस्केप’सारखा खडतर रस्त्याच्या प्रवासाचा एक-दिवसीय धाडसी खेळ, विविध प्रकारची आव्हाने, अनेक दिवस चालणारे ग्रेट एस्केप जसे की मोनास्टरी एस्केप (१० दिवस), रॉयल एस्केप (सहा दिवस), ऑथेंटिक भूतान (आठ दिवस), हिमालयन स्पिटी एस्केप (१० दिवस) आणि एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅंपपर्यंत जाणारी समिट (१४ दिवस) अशा उपक्रमांचा समावेश आहे.\nखडतर भूभागावरून वाहने चालविण्याच्या खेळाची लोकप्रियता वाढावी यासाठी ‘महिंद्रा अॅडव्हेंचर’तर्फे इगतपुरी येथे महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ रोड ट्रेनिंग अॅकॅडमी चालविली जाते. सुरक्षित व नियंत्रित वातावरणात खडतर भागात वाहन कसे चालवावे, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण येथे दिले जाते.\nTags: मुंबईमहिंद्रा ग्रेट एस्केपलोणावळामहिंद्रामहिंद्रा ग्रुपMahindra Great EscapeLonavalaMahindraMahindra GroupPuneप्रेस रिलीज\n‘आयएचसीएल’चे महाराष्ट्रात १७वे हॉटेल ‘महिंद्रा’तर्फे ‘फुरिओ’चे अनावरण ‘बोलेरो’च्या विक्रीतून ‘महिंद्रा’चा नवा मैलाचा टप्पा मुलींच्या शिक्षणासाठी ‘महिंद्रा समूहा’चा पुढाकार ‘महिंद्रा पॉवरॉल’तर्फे नवे डिझेल जनरेटर दाखल\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584485", "date_download": "2018-08-20T11:23:24Z", "digest": "sha1:7UGFVN3KRY4PVMTSOLQGJGTRKWQF4Q7A", "length": 5647, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एकटय़ा येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » एकटय़ा येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान\nएकटय़ा येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान\nऑनलाईन टीम / बंगळुरू :\nसुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचपर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9च्या सुमारास येडियुरप्पा यांनी कर्नाकटच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली आहे.\nआज केवळ येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 10 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे. जर बहुमत सिद्ध केलं, तर अन्य मंत्र्यांचा शपथविधी होईल.येडियुरप्पा तिसऱयांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी येडियुरप्पा ऑक्टोबर 2007 मध्ये केवळ 7 दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. त्यावेळी जेडीएस आणि भाजपची युती होती. मात्र ती बिनसल्याने येडियुरप्पांना अवघ्या 7 दिवसात मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होते.यानंतर 2008 मध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्त्वात कर्नाटकात भाजपची सत्ता आली त्यावेळी ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.\nउत्तर प्रदेशात एक्स्प्रेसचे 8 डब्बे घसरले, 22 जखमी\nकोविंद यांच्यासाठी शहांनी घेतला गुजराती ज्योतिष्यांचा सल्ला\nएकबोटेची याचिका हायकोर्टाने फेटाळली; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nमुलाखतीनंतर शरद पवारांची काळजी वाटते : शिवसेना\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584782", "date_download": "2018-08-20T11:25:09Z", "digest": "sha1:B26AGQV6VU4VWDSDOKUMJAXANIOKQPDI", "length": 5326, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पेट्रोल-डिझेल आणखी चार रूपयांनी महागणार ? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पेट्रोल-डिझेल आणखी चार रूपयांनी महागणार \nपेट्रोल-डिझेल आणखी चार रूपयांनी महागणार \nऑनलाईन टीम/ मुंबई :\nपेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकण्याची शक्मयता आहे. जर सरकारी कंपन्यांना कर्नाटक निवडणुकीपूर्वीच्या मार्जिन स्थितीत पोहोचायचं असेल तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर चार रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे.\nकर्नाटक निवडणुकीमुळे मागील तीन आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली नव्हती. त्यामुळे एकूण मार्जिनमध्ये मोठं अंतर निर्माण झालं होतं. हाच तोटा भरुन काढण्यासाठी ही वाढ केली जाऊ शकते.\nकर्नाटकमध्ये निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम लिमिटेड या सरकारी तेल कंपन्यांनी 19 दिवासांनंतर सो���वारी पुन्हा दररोज दर बदलण्याच्या आधारावर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून पेट्रोल 69 पैसे प्रति लिटर महाग झालं आहे, त्यामध्ये शुक्रवारी झालेली 22 पैशांच्या वाढीचाही समावेश आहे.\nआसारामबापूचा पक्ष लढवणार यूपीत निवडणूक\nजत पालिकेसाठी चुरशीने 75 टक्के मतदान\n‘गुगल’ चा स्मार्ट स्पीकर भारतात लाँच\nडायनॅमिक कंपनीत कर्मचाऱयाकडून मॅनेजरला मारहाण\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B6%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2018-08-20T11:11:29Z", "digest": "sha1:NMAGKN6OVW3XEVXWBOOSVWCU7MO6MXDX", "length": 40625, "nlines": 130, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "शँक्स् : मराठी फाईन डायनिंग – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nशँक्स् : मराठी फाईन डायनिंग\nआशय जावडेकर, गौतम पंगू, निलज रूकडीकर\nपरवाच आम्ही सगळे मित्र एकत्र जमलो होतो. मस्त पाव भाजी केली होती. ती खाता खाता आमचा मित्र श्रीधर म्हणाला, “मला नं दसऱ्याला मस्त पुरी, श्रीखंड, मसालेभात असं जेवायचंय. आपण पॉटलक करूया का”. लगेच आमचा प्लॅन ठरला आणि आम्ही कुणी कुणी काय करायचं याच्या गप्पा पाव भाजी खात खात करू लागलो.\nहा प्रसंग वारंवार आमच्यासारख्या भारताबाहेर राहणाऱ्या मराठी माणसांच्या आयुष्यात येतो. आम्ही भेटतो ते काहीतरी खाण्यासाठी आणि ते खाताना पुढच्या वेळेला काय खायचं ते ठरवतो. मग त्याच्या भोवती आमचं पुढचं गॅदरिंग ठरतं. आमचं संपूर्ण स��माजिक आयुष्य हे खाण्याच्या अवतीभवती आधारलेलं आहे असं आम्हाला कधी कधी वाटतं. त्यामुळे खाण्याला, आपल्या मराठी पदार्थांना आमच्या आयुष्यात एक अढळ स्थान आहे. मराठी पदार्थांविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे, आणि अभिमानाने आम्ही ते सर्व पदार्थ इथे इमाने इतबारे करतो आणि वारंवार करतो.\nपण जेव्हा आम्ही कुठेतरी बाहेर एखाद्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो, तेव्हा बरेचदा पदरी निराशा येते. बहुतेक वेळा बरीचशी रेस्टॉरंटस एखादा सुरक्षित धोपटमार्ग स्वीकारतात आणि फक्त पंजाबी किंवा दाक्षिणात्य पदार्थ त्यांच्या मेनूमध्ये ठेवतात. काही वर्षांपूर्वी आमच्या गावातल्या एका गजबजलेल्या रस्त्यावर एका माणसाने इंडियन रेस्टॉरंट काढलं. अगदी मोक्याची जागा. गर्दी होणारच. आम्ही अगदी कौतुकाने जेवायला गेलो. पण घोर निराशा झाली. चव तर चांगली नव्हतीच, पण काहीही नवीन नव्हतं. सर्विस तर सोडाच. त्याच्याच आजूबाजूला कित्येक बाकीच्या रेस्टॉरंट्सनी खूप नवीन नवीन innovative गोष्टी केल्या होत्या. आम्ही शेवटी त्या मालकाला बोलावलं आणि म्हटलं,” अरे बाबा काहीतरी वेगळं कर ना सारखंच व्हेज माखनी आणि टिक्का मसाला काय सारखंच व्हेज माखनी आणि टिक्का मसाला काय” तर तो काही बोलला नाही. नंतर आम्हाला कळलं की तो भारतीय नव्हताच . भारताच्या कुठल्यातरी शेजारच्या देशातला होता. तात्पर्य काय, फार कमी भारतीय रेस्टॉरंट्स अशी आहेत जिथे जावंसं वाटतं, आणि तिथे सुद्धा दर वेळेला हमखास चांगलं मिळेलच अशी काही खात्री नाही.\nअजून एका गोष्टीची थोडीशी चीड येते ती म्हणजे ज्या रेस्टॉरंट्सचं खाणं चांगलं नाहीये असं आम्हाला वाटत तिथे आमचे अमेरिकन मित्र मात्र मिटक्या मारत जेवतात. अगदी अभिमानाने आम्हाला येऊन सांगतात की आम्ही डोसा आणि चिकन टिक्का खाल्ला. गुलाबजामवर गाजर हलवा घालून खाल्ला. या अज्ञानी कौतुकामुळे या सगळ्या रेस्टॉरंटस काढणाऱ्यांचं फावतं आणि त्यांचा दर्जा अजूनच घसरत जातो. तुम्ही एकदा इथे येऊन बघा खरंच किती लोकांना चिकन टिक्का आणि नान सोडून गोष्टी माहिती आहेत ते\nभारतीय cuisines ची अशी सगळी परिस्थिती असताना मात्र बाकीची जी cuisines आहेत, इटालियन म्हणा, मेक्सिकन म्हणा, यांनी मात्र आपले ठसे फार मोठ्या प्रमाणात उमटवलेले आहेत. डेलिकसीज हा जो गोंडस शब्द आहे, तो सुद्धा फक्त फ्रेंच पेस्ट्रीज, किंवा तिरामि���ू एवढ्याच गोष्टींसाठी मर्यादित आहे. आमचं असं स्पष्ट मत आहे की आपले जे मराठी पदार्थ आहेत- उकडीचे मोदक, सुरळीच्या वड्या- हे करायला सुद्धा तेवढेच कष्ट लागतात आणि ते सुद्धा या डेलिकसीज या वर्गात मोडतात. मग अडचण कुठे आहे ते माहितीच नाहीयेत लोकांना आणि याबद्दल फार जागृती करायचा कुणी प्रयत्न केलेला नाहीये. यामुळं मराठी cuisine हा जरी आपल्या आयुष्याचा एक फार मोठा भाग असला तरी त्याबाबतीत बरेचसे अमराठी आणि अभारतीय लोक अनभिज्ञ आहेत, आणि याविषयी आम्हाला अपरंपार खंत आहे.\nकिती लहानपणापासून आपल्याला वरण भातासारख्या पदार्थांचं महत्व समजावून सांगितलंय याचा विचार करा. चव तर चांगली आहेच, पण वरण भातामध्ये सर्व उपयुक्त पोषणसुद्धा आहे. कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, अॅसिड, इलेक्ट्रोलाईट… काय नाही ते सांगा हे फक्त एका पदार्थाचं झालं. शिवाय आपल्याकडे क्रमाने खाणे यालासुद्धा महत्व आहे. ज्याला ‘कोर्स मील’ म्हणतात ते आपल्याकडे लग्नाच्या पंगतीमध्ये कित्येक वर्षांपासून चालत आलेलं आहे हे फक्त एका पदार्थाचं झालं. शिवाय आपल्याकडे क्रमाने खाणे यालासुद्धा महत्व आहे. ज्याला ‘कोर्स मील’ म्हणतात ते आपल्याकडे लग्नाच्या पंगतीमध्ये कित्येक वर्षांपासून चालत आलेलं आहे मग इथे ज्यांना तो क्रम माहिती नाही त्यांना थाळीमध्ये सगळे पदार्थ एकदम घालून जेवण का देतात मग इथे ज्यांना तो क्रम माहिती नाही त्यांना थाळीमध्ये सगळे पदार्थ एकदम घालून जेवण का देतात ज्या माणसाला जेवण कुठल्या क्रमाने खायचं तेच माहीत नाही त्याच्या समोर थाळी ठेवली तर त्या पामराला कसं कळणार काय कधी खायचं ते ज्या माणसाला जेवण कुठल्या क्रमाने खायचं तेच माहीत नाही त्याच्या समोर थाळी ठेवली तर त्या पामराला कसं कळणार काय कधी खायचं ते मग त्याने बिचाऱ्याने डोश्याबरोबर चिकन टिक्का खाल्ला तर आपण तरी काय नावं ठेवणार त्याला मग त्याने बिचाऱ्याने डोश्याबरोबर चिकन टिक्का खाल्ला तर आपण तरी काय नावं ठेवणार त्याला त्यामुळे आम्हाला असं वाटत की याबाबतीतलं शिक्षण फार महत्वाचं आहे. आपल्या लोकांमध्ये तर या शिक्षणाला महत्त्व आहेच, पण अख्खे जग एका वन ऑफ द बेस्ट cuisines ला मुकतं आहे आणि त्याचे एकमेव कारण की त्याबाबतीत काही जागृती नाही. आता आपण स्वतःला एवढे बुद्धीजीवी म्हणतो, मग ही जागृती आपण करायची नाही तर कुणी त���यामुळे आम्हाला असं वाटत की याबाबतीतलं शिक्षण फार महत्वाचं आहे. आपल्या लोकांमध्ये तर या शिक्षणाला महत्त्व आहेच, पण अख्खे जग एका वन ऑफ द बेस्ट cuisines ला मुकतं आहे आणि त्याचे एकमेव कारण की त्याबाबतीत काही जागृती नाही. आता आपण स्वतःला एवढे बुद्धीजीवी म्हणतो, मग ही जागृती आपण करायची नाही तर कुणी भारतीय खाण्यावर नुसताच ‘मसालेदार’ असा जो सरसकट शिक्का मारला जातो, तो आपणच पुसायला नको का\nजर भारतीय खाण्याबद्दलचे अभारतीयांच्या मनातले स्टिरिओटाइप्स दूर करायचे असतील आणि मराठी cuisineला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल, तर आपण कोणत्या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे याचा विचार करू. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या संस्कृतीचा, आपल्याला आधीच्या पिढयांकडून मिळालेल्या वारशाचा रास्त अभिमान बाळगला पाहिजे. अन्य क्षेत्रांप्रमाणे महाराष्ट्राची खाद्यपरंपराही अतिशय समृद्ध आहे. या परंपरेचं आपण ज्ञान मिळवलं पाहिजे. आजच्या ग्लोबलायझेशन आणि फ्यूजन cuisineच्या जमान्यात असं करणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध गेल्यासारखं वाटू शकतं. पण मुळात हे ज्ञान असल्याशिवाय आपण मराठी खाण्यातली विविधता आणि बारकावे जगाला कसे दाखवू शकणार तसंच या परंपरेमध्ये भर घालायची असेल, बदल करायचा असेल तर आधी तिची नीट माहिती करून घेणं गरजेचं आहे. ‘लोकल इज द न्यू ग्लोबल’ हा सध्याचा मंत्र इथंही लागू होतो असं आम्हाला वाटतं.\nदुसरी गोष्ट म्हणजे दर्जा. स्वयंपाक करताना, मराठी जेवणाचं ‘प्रेझेंटेशन’ करताना आणि जेवण करताना एक विशिष्ट दर्जा कायम राखला जाईल याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. स्वयंपाकघर आणि स्वयंपाकाची भांडी स्वच्छ असली पाहिजेत, हा वरवर अगदी साधा मुद्दा वाटतो, पण याचा आपल्या मन:स्थितीवर आणि स्वयंपाकाच्या चवीवर खूप परिणाम होऊ शकतो. एखादी क्लिष्ट रेसिपी बनवताना घाई होऊन शॉर्टकट घ्यायचा मोह आपल्याला होऊ शकतो. पण संयम ठेवून तो पदार्थ शेवटपर्यंत व्यवस्थित बनवला तर त्याच्या चवीत आणि खाणाऱ्याच्या आनंदात नक्कीच भर पडते. अर्थात यासाठी मुळात तो पदार्थ तसाच का बनवायचा याची ‘थिअरी’ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. एखादा मराठी पदार्थ एखाद्या अमराठी किंवा अभारतीय व्यक्तीला खायला देताना तो योग्य त्या प्रकारे द्यावा. त्या पदार्थाचा स्वभावगुण कसा आहे हे लक्षात घेऊन त���याबरोबर बाकीचे कुठले पदार्थ द्यायचे हे ठरवावं आणि हे त्या व्यक्तीलाही समजावून सांगावं. त्यामुळं त्यांचीही आपल्या खाण्याबद्दलची आवड आणि आदर वाढेल.\nआणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वैपाकात वापरले जाणारे घटक आणि त्यांच्याविषयीचा आदर. एखादा पदार्थ बनवताना कुठले घटक वापरावे यालाही मराठी आणि एकंदर भारतीय खाण्यामध्ये बरंच महत्व आहे. नुसत्या तांदळाचे भारतात १२५ च्या वर प्रकार आहेत. फोडणीत काय घालायचं, कुठला मसाला वापरायचा, साखर घालायची की गूळ, चिंच टाकायची की आमसूल, खोबरं सुकं वापरायचं की ओलं याची तंत्रं पदार्थाप्रमाणं बदलतात आणि ती पाळली नाहीत तर पदार्थाच्या चवीत खूप फरक पडतो. हा घटक पदार्थांबद्दलचा आदर आपण बाळगला पाहिजे आणि बाकीच्यांनाही बाळगायला प्रवृत्त केलं पाहिजे. एकूणच आपल्या संस्कृतीमध्ये अन्न हा पोषण पुरवण्याबरोबरच माणूस आणि ईश्वर यांच्यामधला एक दुवा मानलं गेलं आहे. म्हणूनच अन्नाला पूर्णब्रह्माची उपमा दिली गेली आहे आणि जेवण हे नुसतं उदरभरण नसून ते एक यज्ञकर्म आहे असं सांगितलेलं आहे.\nआता हे सर्व विचार भारतीय आणि अभारतीय लोकांपर्यंत पोचवायचे असतील तर काय करावं असा विचार आम्ही बरीच वर्षे करत होतो. आम्हाला अमेरिकेत चित्रपटनिर्मितीचा बऱ्यापैकी अनुभव असल्याने या विषयी एखादा चित्रपट काढू असं आम्हाला वाटलं. पण नुसताच एक माहितीपट काढायच्या ऐवजी काहीतरी मनोरंजक करावं या भावनेने आम्ही या विचारांना एक मूर्त स्वरूप द्यायचं ठरवलं. त्यासाठी एक शेफचं पात्र उभं केलं. त्याचं रेस्टॉरंट उभं केलं. त्याचीच गोष्ट तुम्हाला आमच्या शँक्स् (Shank’s) या चित्रपटात बघायला मिळेल. Shank’s ही शशांक जोशी या मराठी शेफची आणि त्याच्या Shank’s या अमेरिकेतल्या मराठी फाईन डायनिंग रेस्टॉरंटची कथा आहे.\nशशांक हा महाराष्ट्रात एका मराठी मध्यमवर्गीय घरात जन्मलेला मुलगा. त्याच्या घरात कुणी व्यावसायिक शेफ होण्याचा करियर चॉईस करायचा विचार देखील करणं हे अगदीच निषिद्ध मानलं गेलेलं. पण लहानपणापासून अंगात भिनलेली स्वयंपाकाबद्दलची आवड, अफाट जिज्ञासा आणि अन्नाबद्दलचा आदर त्याला त्याच्या ध्येयाच्या मार्गावर खेचून घेऊन जातात. या वाटचालीत त्याला पॉलिन या फ्रेंच तरुणीची साथ मिळते जी पुढे आयुष्यभर शशांकच्या मागे खंबीरपणे उभी राहून त्याचं स्वप्न पूर्ण करायला मदत क���ते.\nशशांक आणि त्याची बायको पॉलिन\nतिच्या मदतीनं तो अनेक चढउतारांचा, खाचखळग्यांचा सामना करून अमेरिकेत Shank’s सुरु करतो आणि ते यशस्वीही करून दाखवतो. हे सगळं करताना तो व्यवसायात ज्याची चलती आहे तेच करायच्या मोहाला बळी पडत नाही. त्याच्या मुळांशी तो घट्ट राहतो आणि त्याची स्वतःची एक जागा निर्माण करतो. Shank’s मध्ये ११ कोर्सेस असलेलं पारंपारिक शाकाहारी मराठी जेवण दिलं जातं. काही कोर्सेसचे छायांकित वर्णन पुढीलप्रमाणे –\nShank’s च्या भारतीय आणि अभारतीय स्टाफलाही ‘क्रेझी’ शशांकच्या अन्नाविषयीच्या पॅशनचा संसर्ग झाला आहे. त्यांचंही मराठी जेवणाविषयीचं ज्ञान आणि आदर खूप वाढला आहे.\nकित्येक American Food Critics, खाद्यसंशोधक शशांकविषयी, त्याच्या रेस्टॉरंट विषयी आणि मराठी पदार्थांविषयी कौतुकाने बोलतात. अशी ही गोष्ट Shank’s मध्ये फिक्शनल डॉक्युमेंटरीच्या फॉर्मॅटमध्ये उलगडत जाते.\nShank’s चा ट्रेलर आम्ही नुकताच आमच्या फेसबुक पेजवर शेअर केला. तो आपल्याला खालील दुव्यावर बघता येईल:\nचतकोर फोड, खोबऱ्याची हिरवी चटणी, खोबरं-कोथिंबीर भुरभुरलेला मसालेभात, तुकतुकीत मोदक, खरपूस भाजलेली पुरणपोळी, भरली मिरची घातलेला दही-भात याच्या नुसत्या आठवणींनीही अस्सल मराठी माणूस विरघळून जातो. भारताबाहेर गुजराती / राजस्थानी, साऊथ इंडियन थाळी मिळेल, नॉर्थ इंडिअन / पंजाबी तर विचारायलाच नको (अमेरिकन आणि मेक्सिकन फूडचं पंजाबी व्हर्जनसुद्धा मिळतं आजकाल) पण अस्सल मराठी फूड विरळाच, किंबहुना नाहीच. फारतर बटाटेवडा आणि मिसळ या नावांखाली काहीतरी पदार्थ मिळतील पण मोदक, पुरणपोळी, मसालेभात वगैरे केवळ अशक्य. त्यामुळं हे असं मराठी फाईन डाईनिंग रेस्टॉरंट अस्तित्वात आहे या कल्पनेनं भारताबाहेर राहणारा मराठी माणूस उतावीळ होणं हे खूपच स्वाभाविक होतं) पण अस्सल मराठी फूड विरळाच, किंबहुना नाहीच. फारतर बटाटेवडा आणि मिसळ या नावांखाली काहीतरी पदार्थ मिळतील पण मोदक, पुरणपोळी, मसालेभात वगैरे केवळ अशक्य. त्यामुळं हे असं मराठी फाईन डाईनिंग रेस्टॉरंट अस्तित्वात आहे या कल्पनेनं भारताबाहेर राहणारा मराठी माणूस उतावीळ होणं हे खूपच स्वाभाविक होतं आम्हाला असं वाटत होतं की मराठी फूडचं असं प्रेझेंटेशन जर लोकांना आवडलं तर Shank’s मागची कल्पना आणि ही फिल्मही लोकांना नक्की आवडेल.\nआणि तसंच झालं. एखाद्या गोष्टीला ओव्ह��व्हेलमिंग रिस्पॉन्स मिळणं काय असतं हे आम्हाला हा ट्रेलर रिलीज केल्यावर कळलं हे ट्रेलर आणि त्यात दाखवलं गेलेल्या मराठमोळ्या जेवणाचं कॉन्टिनेन्टल प्रेझेंटेशन बघून लोक भारावून गेले. ७ ऑक्टोबरला आम्ही हे ट्रेलर आमच्या फेसबुक पेजवर अपलोड केलं आणि फक्त चोवीस तासात या ट्रेलरला सत्तर हजारहून अधिक व्ह्युज, सातशेहून अधिक लाईक्स मिळाले. ‘Feeling proud हे ट्रेलर आणि त्यात दाखवलं गेलेल्या मराठमोळ्या जेवणाचं कॉन्टिनेन्टल प्रेझेंटेशन बघून लोक भारावून गेले. ७ ऑक्टोबरला आम्ही हे ट्रेलर आमच्या फेसबुक पेजवर अपलोड केलं आणि फक्त चोवीस तासात या ट्रेलरला सत्तर हजारहून अधिक व्ह्युज, सातशेहून अधिक लाईक्स मिळाले. ‘Feeling proud’, ‘Eager to watch the movie’, ‘Amazing’, ‘Proud of Marathi food’ अशा शेकडो प्रोत्साहन देणाऱ्या कमेंट्सने आमचं पेज भरून गेलं. चौदाशेहून अधिक लोकांनी हे ट्रेलर शेअर करून तब्बल पंधरा देशांमध्ये पोचवलं आणि अजूनही हा प्रवास सुरूच आहे. आत्तापर्यंत जवळ जवळ दोन लाख लोकांनी हे ट्रेलर बघितलं आहे. कित्येक लोकांनी गूगलवर हे रेस्टॉरंट शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि लोकेशन न सापडल्यामुळे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये, मेसेजेस मधून आमच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. जगभरातल्या बऱ्याच लोकांना हे रेस्टॉरंट ते जिथे राहतात तिथेच आहे असं वाटलं (London, Australia, Mumbai). काही लोकांना असं रेस्टॉरंट काढायला प्रोत्साहन मिळालं आणि त्यांनी ते बोलूनही दाखवलं. ट्रेलरमध्ये पॉलिनचं एक वाक्य आहे ‘The single most important quality a person can have is the courage to stick to your roots’. आजकाल खरंच किती मराठी शेफ्स महाराष्ट्रीयन फूड प्रोमोट करायचं धाडस करतात शेफ्स जाऊदे, आजकाल आपल्या घरी वर्षातून कितीवेळा बासुंदीचा, पुरणपोळीचा, श्रीखंडाचा स्वयंपाक होतो शेफ्स जाऊदे, आजकाल आपल्या घरी वर्षातून कितीवेळा बासुंदीचा, पुरणपोळीचा, श्रीखंडाचा स्वयंपाक होतो पुरणाचे कडबू, करंज्या, गुळाची पोळी, खव्याची पोळी, सांज्याची पोळी, अनरसे, डिंकाचे लाडू, हळिवाचे लाडू, भोगीचा स्वयंपाक हे सगळं पुढच्या एक-दोन पिढ्यांपर्यंततरी पोहोचेल का पुरणाचे कडबू, करंज्या, गुळाची पोळी, खव्याची पोळी, सांज्याची पोळी, अनरसे, डिंकाचे लाडू, हळिवाचे लाडू, भोगीचा स्वयंपाक हे सगळं पुढच्या एक-दोन पिढ्यांपर्यंततरी पोहोचेल का पदार्थ, खाणं हे संस्कृतीचा पाया समजले जातात, पण मग याच गोष्टी लोप प���वत गेल्या तर संस्कृती तरी राहील का पदार्थ, खाणं हे संस्कृतीचा पाया समजले जातात, पण मग याच गोष्टी लोप पावत गेल्या तर संस्कृती तरी राहील का ‘Sticking to your roots’ हे तत्व पाठीशी घेऊन आम्ही या चित्रपटाची सुरुवात केली होती आणि खूप लोकांपर्यंत ते पोचलं, याने आमचा उत्साह दुणावला. हा अनुभव खूपच भारावून टाकणारा होता. या प्रोत्साहनामुळे संपूर्ण चित्रपट लवकर प्रकाशित करण्यासाठी आम्ही जोमाने कामाला लागलो आहे.\nShank’s या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी खाद्यसंस्कृतीची आणि त्याच्यामागच्या विचारांची थोरवी, जगभरातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा आम्ही आमच्याकडून एक प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. आमच्या या प्रयत्नाला आपले सर्वांचे आशीर्वाद लाभोत आमच्या या प्रयत्नांची जास्तीत जास्त लोकांना लागण होवो हीच इच्छा आमच्याबरोबर तुम्हीही सामील व्हा आणि हे ट्रेलर आणि जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा ही फिल्म, तुमच्या मराठी आणि अमराठी, तसेच अभारतीय मित्रांना जरूर दाखवा. ही फिल्म मार्च २०१७ च्या दरम्यान आम्ही जगभरात प्रदर्शित करू. आमच्या “Not Just Entertainment” या फेसबुक पेज वरती आम्ही प्रदर्शनाचे तपशील टाकू. दरम्यान तुम्ही आम्हाला notjustent@gmail.com वर संपर्क साधू शकता.\nआशय दिलीप जावडेकर – दिग्दर्शक, सहसंकलक, सहलेखक (शांक्स)\n२००८ पासून अमेरिकेमध्ये अनेक मराठी आणि इंग्लिश लघुचित्रपट, माहितीपट आणि जाहिराती यांची निर्मिती. सॅन फ्रान्सिस्को, फ्लोरिडा, कान (फ्रान्स), फिलाडेल्फिया आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभाग आणि पारितोषिके. केमिकल इंजिनियरींगमध्ये पीएचडी.\nगौतम पंगू – सहलेखक, सहसंकलक (शांक्स)\nगौतम पंगू हा रसायन अभियांत्रिकी मध्ये डॉक्टरेट पदवीधारक असून तो सध्या अमेरिकेत औषधनिर्माण व्यवसायात संशोधन करतो. मराठी/ इंग्रजी लेखन हा त्याचा छंद आहे आणि इमिग्रंट लोकांच्या आयुष्याचे विविध पैलू त्याला त्याच्या लेखनातून मांडायला आवडतात. त्याचे लेख/कथा साप्ताहिक सकाळ, लोकमत, अंतर्नाद, पुरुष उवाच, कालनिर्णय, ऐसी अक्षरे इ. नियतकालिकांतून प्रकाशित झालेले आहेत. त्याच्या ‘बदल’ या कथेला २०१० साली ‘साप्ताहिक सकाळ’ ने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता. ‘Shank’s’ हा त्याचा चित्रपट संपादन/ लेखनाचा पहिला प्रयत्न आहे.\nनिलज रूकडीकर, सहनिर्माता (शांक्स)\nअनेक एकपात्री प्रयोगांमध्ये तसंच नाटकांमध्ये काम केलं आहे. Not Just Entertainment’s फिल्म्सच्या सेल्स आणि मार्केटिंगचं काम करतो. अमेरिकेच्या उत्तर भागात मराठी चित्रपटांचं वितरण करतो. सॅन फ्रान्सिस्कोतल्या एका आयटी कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत.\nसर्व फोटो आणि व्हिडिओ – शांक्स निर्मिती\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकशांक्सशांक्स चित्रपटDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali MagazineShanks\nPrevious Post मुळारंभ आहाराचा\nNext Post सिंधु ते ब्रह्मपुत्र – खाद्यसंस्कृतीचा धावता आढावा\n काय भन्नाट कल्पना आहे. चित्रपटाची वाट पाहातेच आहे, पण असं रेस्तराँ खरंच उभं राहिलं तर काय बहार येईल. खूप शुभेच्छा\nआमच्याबरोबर आजवर जी अमराठी मंडळी पुण्याच्या श्रेयस मध्ये जेवली, तो समाधानाचा दाखला आजही दिला जातो. सवयीच्या रोजच्या पारंपारिक जेवणापेक्षाही हा मराठी अनुभव अप्रतिम असल्याचे आवर्जून नमूद करतात.\nआमच्या LEICESTER, UK, येथील खिडक्यांना double glazing चे काम चालू होते. आईने british कामगारांना गरमागरम फुगलेले फुलके, बटाट्याची भाजी आणि भरली वांगी वानगीदाखल चवीला म्हणून दिली, आणि चमत्कार झाला. रोजचं जेवण इतकं चविष्ट असतं असा अभिप्राय मिळाला. दुसरया दिवशी आम्ही TIFFIN आणणार नाही, असे दोन्ही कामगारांनी आवर्जून सांगितले.\nअसे बरेच अनुभव गाठीला आहेत.\nआमच्या मराठी हॉटेल व्यावसायिकांना मुंबईतील ठाकर / ठक्कर सारखे भव्य मराठी भोजनानंद देण्याचे स्वप्न देखील झेपत नाही. वाडवडिलांनी कधीकाळी सुरु केलेले यांनी फक्त चालू ठेवले. याहून करावे विशेष …. म्हणणारे रामदास स्वामी देखील यांना चेतवू शकले नाहीत, दुर्दैव.\nआपल्या विचारांचे हे शांकरभाष्य ( SHANKS ) कसे पाहायला मिळेल\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahaeschol.maharashtra.gov.in/MahaEschol/Dashboard/HyperLinkPolicy.aspx", "date_download": "2018-08-20T11:15:58Z", "digest": "sha1:QUCA5POINYIDBM3CYZLFZUSIE7FR26NF", "length": 2014, "nlines": 28, "source_domain": "mahaeschol.maharashtra.gov.in", "title": "समाज कल्याण विभाग", "raw_content": "मुख्य माहितीकडे / विषयाकडे जा\nभाषा निवडा English मराठी\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन\nया संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या बाह्य संकेतस्थळाच्या गोपनीयता व सुरक्षतीतता याची जबाबदारी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची नसून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग या बाह्य संकेतस्थळाच्या उपलब्धतेची हमी देत नाही.\nहे समाज कल्याण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ आहे, महाराष्ट्र सरकार\nप्रतिलिपि अधिकार © 2012 | हे संकेतस्थळ बघण्यासाठी सर्वोत्तम वियोजन 1024x768 आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/job-opportunity-job-alert-7-1628856/", "date_download": "2018-08-20T11:35:04Z", "digest": "sha1:DM2O4ECI4VQ7NZNAMP7PSA3ARGZASV6C", "length": 15343, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Job opportunity Job alert | नोकरीची संधी | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nसंबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी.\nइंडियन आर्मीमध्ये अविवाहित पुरुष/महिला ‘इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्सना’ शॉर्ट सíव्हस कमिशनसाठी ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (ओटीए), चेन्नई येथे ऑक्टोबर, २०८ पासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी प्रवेश.\nएसएससी (टी) ५१ पुरुष (एसएससीडब्ल्यू (टी)२२) रिक्त पदांचा तपशील.\n१) सिव्हिल इंजिनीअरिंग – पुरुष – ४९ पदे, महिला – ४ पदे.\n२) मेकॅनिकल – पुरुष – १६, महिला – ३\n३) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स -पुरुष – २२, महिला – २.\n४) एअरोनॉटिकल/एव्हिएशन/बॅलॅस्टिक्स/ एव्हिऑनिक्स – पुरुष – १२.\n५) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/आयटी – पुरुष – ३१, महिला – ३.\n६) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशन – पुरुष – २८, महिला – २.\n७) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/फायबर ऑप्टिक्स इ. – पुरुष – ११.\n८) प्रोडक्शन इंजिनीअरिंग – पुरुष – ३.\n९) आíकटेक्चर/बिल्डिंग कन्स्���्रक्शन टेक्नॉलॉजी – पुरुष – ३. (एकूण पुरुष- १७५, महिला – १४)\nपात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी.\nपद क्र. ५साठी कॉम्प्युटर सायन्स (आयटीसाठी एमएस्सी उत्तीर्णसुद्धा पात्र आहेत.)\n(अंतिम वर्षांचे उमेदवार ज्यांचा निकाल १ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत लागणार आहे ते उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)\nवयोमर्यादा – दि. १ ऑक्टोबर, २०१८ रोजी २० ते २७ वष्रे.\nउंची – पुरुष – १५७.५ सें.मी., महिला – १५२ सें.मी. ट्रेनिंग – ४९ आठवडय़ांचे ट्रेनिंग ओटीए, चेन्नई येथे. ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यास मद्रास युनिव्हर्सटिीकडून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज् दिला जाईल आणि कॅडेट्सना लेफ्टनंट पदावर तनात केले जाईल.\n(पे मॅट्रिक्स लेव्हल – १०)\nऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर Officer Entry Apply/login वर क्लिक करून Registration Apply Online या िलकमधून दि. १५ फेब्रुवारी, २०१८ (दुपारचे १२.०० वाजेपर्यंत) करावेत.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘लघुलेखक/लघुटंकलेखक’ पदांची भरती. (एकूण रिक्त पदे – ९८)\n(मंत्रालयातील प्रशासकीय विभाग/बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयामधील रिक्त पदांचा तपशील)\n१) लघुलेखक – उच्च श्रेणी (मराठी) – ६ पदे/७ पदे,\n२) लघुलेखक – उच्च श्रेणी (इंग्रजी) – ४पदे/१४ पदे.\n३) लघुलेखक – निम्न श्रेणी (मराठी) – १२ पदे/१० पदे.\n४) लघुलेखक निम्न श्रेणी (इंग्रजी) – ८ पदे/१४ पदे,\n५) लघुटंकलेखक (मराठी) – ६ पदे/५पदे,\n६) लघुटंकलेखक (इंग्रजी) – ४ पदे/८ पदे.\nपात्रता – दहावी उत्तीर्ण, एमएसबीआयटी, लघुलेखन व टंकलेखनाचे शासकीय परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक.\nमराठी/इंग्रजी लघुलेखनाचा वेग – लघुलेखक उच्च श्रेणी – १२० श.प्र.मि.; लघुलेखक निम्न श्रेणी – १०० श.प्र.मि.; लघुटंकलेखक – ८० श.प्र.मि.\nसर्व पदांसाठी टंकलेखनाचा वेग –\nमराठी – ३० श.प्र.मि.; इंग्रजी – ४० श.प्र.मि. वयोमर्यादा – १ मे २०१८ रोजी १८ ते ३८ वष्रेपर्यंत (मागासवर्गीय ४३ वष्रेपर्यंत).\nनिवड पद्धती – वस्तुनिष्ठ स्वरूपाची चाचणी परीक्षा – १०० गुण, लघुलेखन/ टंकलेखन चाचणी – ७५ गुण, मुलाखत – २५ गुण. चाचणी परीक्षेचे गुण अंतिम निकालासाठी विचारात घेण्यात येणार नाहीत.\nशुल्क – अमागास रु. ३७४/-, मागासवर्गीय रु. २७४/-.\nऑनलाइन अर्ज https://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर दि. १४ फेब्रुवारी २०१८ पर्यंत करावेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मो��ाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584784", "date_download": "2018-08-20T11:25:19Z", "digest": "sha1:SGEOTLXQBXEIXAZ5TYW534IZ2CSCCAAW", "length": 5284, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वाहनाच्या धडकेने महिलेचा मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » वाहनाच्या धडकेने महिलेचा मृत्यू\nवाहनाच्या धडकेने महिलेचा मृत्यू\nऑनलाईन टीम / नरसापूर :\nपुणे-सातारा महामार्गावर हॉटेल प्रणव समोर एका अज्ञात दुचाकीस्वाराच्या धडकेने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव कौशल्या बाजीराव थोपटे असे आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी दुचाकीवरून प्रवास करत असताना त्यांना पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या कौशल्या बाजीराव थोपटे या मह��लेचा मृत्यू झाला आहे. अपघात घडल्यावर संबंधित आरोपीने उपचारासाठी मदत न करता तिथून फरार झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर नसरापूर येथील सिध्दीविनायक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गुन्हय़ाचा पुढील तपास करत आहे. दुचाकी चालक गंगादीप माधव नेवसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ते या अपघातात जखमी झालेत.\nउष्मघाताने धुळय़ात माजी सरपंच महिलेचा मृत्यू\nकाँग्रेसचे माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन\nझेडपी शाळांतून सेमी इंग्रजी बाद\nपुणे आणि नागपूर मेट्रोसाठी भरघोस निधी\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-20T11:11:30Z", "digest": "sha1:ZMHY5KAGI3ZPRIJSQ2JKBW6WKSQ2J4UO", "length": 29693, "nlines": 119, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "स्थलांतरितांच्या खाद्यसंस्कृतीचं घर – ऑस्ट्रेलिया – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nस्थलांतरितांच्या खाद्यसंस्कृतीचं घर – ऑस्ट्रेलिया\nअनेकविध देशांमधील संस्कृतीचा स्वीकार करत गेल्याने ऑस्ट्रेलियन खाद्यसंस्कृती दिवसागणिक बदलत गेली आहे. बदल हेच तिच्या समृद्ध होत जाण्याचं कारण आहे. एके काळी नवीन, परकीय असलेले घटक आणि पद्धती आता इथल्या खाद्यजीवनाचा अविभाज्य भाग बनून गेले आहेत. फळं आणि भाज्या, मासे आणि मांसाहार, चीज अशा सर्वच खाद्यप्रकारांमध्ये ऑस्सींनी स्थलांतरितांच्या संस्कृतीला सामावून घेतलं आहे.\nइंग्रजांच्या वसाहतीपूर्वी इथले मूळ निवासी अॅबऑरिजिन्स म्हणजेच ऑस्ट्रेलियन आदिवासी होते. त्यांची खाद्यपद्धती साधीसुधी, स्थानिक जिन्नसांवर अवलंबून होती. याला Bush Tucker असं म्हटलं जातं. यात मुख्यतः कांगारू, इमू, वाइल्ड टर्की, वॉलबी, पॉसम, साप आणि विविध सरडे या प्राण्यांपासून मिळणारं मांस, जंगलातली पॅशन फ्रूट, जंगली संत्री, बुश टोमॅटो, mistletoe, लिली पिली, जास्वंद अशी फळंफुलं, अनेक प्रकारच्या आळ्या, मुंग्या वगैरे. यापैकी मध साठणाऱ्या मुंग्या अतिशय प्रसिद्ध आहेत. या मुंग्या मलागा वृक्षाखाली सापडतात आणि आपल्या पोटात स्वतःच्या वजनाच्या दुपटीपेक्षा जास्त मध साठवतात.\nब्रिटिश वसाहती, गोल्डमायनिंग रश आणि विविध स्थलांतरित यामुळे इथल्या खाद्यजीवनात बरेच बदल घडत गेले. इंग्रजांनी कॉफी आणि वाईन, अमेरिकनांनी फास्टफूड, आशियाई लोकांनी विशेषतः पूर्व आणि मध्यपूर्व लोकांनी विविध हिरव्या भाज्या आणि मसाले आणले. आशियाई आणि मध्यपूर्व देशांमधून स्वयंपाकाच्या नव्या पद्धती आल्या. प्रयोगशीलता आणि नवीन सामावून घेण्याच्या तयारीतून एक नवीन खाद्यसंस्कृती निर्माण झाली आणि होत आहे. आणि हीच खास ऑस्ट्रेलियन खाद्यसंस्कृती आहे.\nमाझ्या मुलीच्या पहिलीच्या वर्गात सतरापैकी तेरा मुलं इतर देशातली होती. शाळेच्या फंडरेजिंगसाठी तिच्या वर्गाने मिळून अख्खा आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सव आयोजित केला होता. आणि प्रत्येक देशाच्या रेसिपीचं एक कॅलेंडर तयार केलं होतं.\nइथल्या सोन्याच्या खाणींमुळे सन १८००च्या आसपास प्रत्येक शहरात चायना टाऊन निर्माण झाली. त्यात नूडल हाऊसेस आणि विशेष बुचर्स असत. ऑस्ट्रेलियातील हवामानाचा फायदा घेऊन या लोकांनी विविध हिरव्या भाज्या, फळे, मसाल्याचे पदार्थ उत्पादित करायला सुरुवात केली आणि त्यांचा रोजच्या जेवणात वापर सुरू झाला. भारत, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, चायना, साउथ आफ्रिका या देशांच्या प्रभावातून अनेक प्रकारच्या ‘करी’ निर्माण झाल्या. इटली, ग्रीस, लेबेनॉन, तुर्की या देशांमधून वांगी, टोमॅटो, झुकिनी, ऑलिव, लसूण यांचा वापर सुरू झाला. इथल्या विषुववृत्तीय सदाहरित वनांच्या प्रदेशात फळांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. लाइम, ल���मन, कंक्वाट, लायची, पेरू, स्टारफ्रुट, ड्रॅगनफ्रुट अशी अनेक फळे येथे उत्पादित केली जातात. इथे पिकणार्या आलं, लेमन ग्रास, लेमन मिरटल, काफिर लाईम अशा अनेकविध हर्बजच्या वापरामुळे जॅम्स, जेलिज, पिकल्स यानां वेगळीच ऑस्ट्रेलियन चव आली आहे.\nऑस्सी आयकॉन म्हणता येईल अशा काही पदार्थांची ओळख करून घ्यायलाच हवी.\nव्हेजिमाईट – १९२३ मध्ये मेलबोर्न इथले शास्त्रज्ञ डॉ.सिरील कॅलिस्टर यांनी बिअरच्या उत्पदनातून शिल्लक राहिलेल्या यीस्टचा वापर करून हे जॅमसारखं स्प्रेड तयार केलं. हे तुम्हांला प्रचंड आवडेल किंवा मुळीच आवडणार नाही. व्हेजिमाईटच्या बाबतीत मध्यममार्ग नाहीच.\nअँझाक बिस्किटस – पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलियन आणि न्युझिलंडच्या सयुंक्त फौजेसाठी ही पहिल्यांदा तयार केली गेली. ही बिस्किटं सीडब्ल्युए सोसायटीने युद्धकाळात तयार केली होती. यात अंड्याचा वापर नसतो. कारण युद्धकाळात अंडी रेशनवर मिळत नसत. तसेच फौजानां रसद पाठवताना ही दीर्घकाळ टिकून राहत असत, हीही फौजेसाठी एक फायद्याची बाब. पुढे अनेक बदल घडत गेले. आता या बिस्किटांत ओट्स, लोणी, मध, साखर आणि श्रीलंकेतून आलेल्या नारळाचा वापर होतो.\nपावालोवा – १९२६ साली रशियन बॅलेरिना आना पावलोवाया या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड दौऱ्यावर होत्या. त्यांच्या सन्मानार्थ पर्थ शहरातील एस्प्लनेड हॉटेलमधील शेफ हर्बर्ट सॅशे यांनी एक केक तयार केला. याच सुमारास असाच केक न्यूझिलंडमधेही तयार झाला. रग्बी खेळाइतकाच या पदार्थाच्या निर्मितीच्या श्रेयावरूनही या दोन देशात वाद झाला आणि तो गाजलादेखील.(Photo 3) पावालोवा केकमध्ये अंड्यातील पांढऱ्या भागापासून तयार केलेलं मोरँग आणि ताजी फळे असतात. आना पाव्हलॉव यांच्या पदन्यासाइतकाच हा हलका असतो.\nडॅम्परब्रेड – युरोपिअन लोकांचे ब्रेड तयार करायला क्लिष्ट असत. अतिउष्ण ऑस्ट्रेलियन हवामानात त्यांचा टिकाव लागणं अवघड असे. त्यातूनच या ऑस्ट्रेलियन ब्रेडची निर्मिती झाली. हा ब्रेड राखेत भाजला जाई.\nटिमटॅम – अरनॉट्स कंपनीची ही चॉकलेट बिस्किट्स अतिशय प्रसिद्ध आहेत. दोन चॉकलेट बिस्किटांचं चॉकलेट क्रिम वापरून सँडविच करतात. या सँडविचला नंतर चमकदार चॉकलेट सॉसचं आवरण देतात.\nव्हिटबिक्स – न्याहरीला खाण्याच्या या बिस्किटांपेक्षा अधिक ‘ऑस्सि’ काही असूच शकत नाही. ऑस्ट्रेलियन क्���िकेट टिम वर्षानुवर्षे याची जहिरात करतेय. कमी कॅलरिज आणि जास्त फायबर असणारा हा नाश्ता लहानमोठ्या सर्वांनाच प्रिय आहे.\nबीच, बार्बेक्यू आणि बिअर\nऑस्ट्रेलियन जीवनपद्धतीचं वर्णन करायला हे तीन शब्द पुरेसे आहेत. चारही बाजूंनी असणारा सुंदर समुद्रकिनारा आणि वर्षातील बाराही महिने समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बव्हंशी अनुकूल हवामान. त्यामुळे बीचवरची भटकंती नेहमीचीच.\nबार्बेक्यू म्हणजे उघड्यावर आगीत किंवा शेकोटीत शिजवणं. मूळ स्थानिक रहिवासी याच प्रकारे अन्न शिजवत असत. बार्बेक्यु म्हणजे नुसते मांस भाजणे नसून इथे ती जीवनपद्धतीच बनली आहे. कोणत्याही चॅरिटीसाठी निधी जमवणं असो वा नवा शेजारी मिळाल्याची स्ट्रीट पार्टी असो, बार्बेक्यूला पर्याय नाही. ऑस्ट्रेलिया डे आणि बार्बेक्यू हे समीकरणच आहे. बार्बेक्यू पार्टीला जमून बिअर पित क्रिकेट पाहणं हा ऑस्ट्रेलियन उन्हाळ्यातला सार्वत्रिक कार्यक्रम असतो. प्रत्येक कुटुंबात, सार्वजनिक ठिकाणीसुद्धा बार्बेक्यू उपलब्ध आहेत. बार्बेक्यू म्हणजे तमाम ऑस्सी लोकांचं वीकएंड स्वयंपाकघरच ऑस्ट्रेलियात उन्हाळ्यात येणार ख्रिसमस बऱ्याच घरात बार्बेक्यू पार्टीने साजरा होतो. तिथे बोलीभाषेत बार्बेक्यूला बार्बी म्हणतात. १९७०च्या दशकात ऑस्ट्रेलियन पर्यटनाची जाहिरात “throw a shrimp on bar अशीच होती.\nइथे खाण्याबरोबरच पिण्यातही खूप विविधता दिसून येते. वाईवेडे ऑस्ट्रेलियन वाईनसाठी जास्तच वेडे होतात. देशभरात अनेक भाग वाईन रिजन म्हणून प्रसिद्ध आहेत. हवामानाचा फायदा घेऊन द्राक्षमळे लावले गेले. प्रचंड मोठ्या वाइनरिजपासून कुटुंबांची स्वतःची छोटी छोटी वाइनयार्डस् इथे आहेत. ती स्वत:चा उत्कृष्ट दर्जा टिकवून आहेत. पर्थ शहरापासून तीन तासांच्या अंतरावर असणारा मार्गारेट रिव्हर भाग जगभरात ‘boutique wines’ उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. ‘बरोसा’ आणि ‘क्लेर व्हॅली’ हे ऍडलाइड पासचे विभाग देशाची वाइन कॅपिटल म्हणून प्रसिध्द आहेत.\nChardonnay, Sauvignon Blanc, Semillon, Cabernet Sauvignon हे वाइनचे प्रकार जास्त प्रचलित आहेत. वाइनरिजच्या सहलींमध्ये सुंदर द्राक्षमळे, छोट्याछोट्या उपहारगृहातील उत्कृष्ट स्थानिक पदार्थांचा अस्वाद आणि वाइन सेलारची टूर असा कार्यक्रम असतो.\nहा देश चेड्डार चीज खाणारा देश आहे. सुपरमार्केट्समध्ये ठोकळ्यांच्या, चकत्यांच्या, किसाच्या रूपात ��ेच चीज सर्वात जास्त विकलं जातं. पण स्थलांतरित झालेल्या इटालियन आणि फ्रेंच कुटुंबांनी अनेक घरगुती उत्पादनं सुरू केली आणि इथल्या चीज खाण्यात वैविध्य आलं. जागोजागच्या फार्मर्स मार्केटमध्ये स्वत:च्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांच्या दुधाचं ताजं चीज विक्रीला असते. प्रत्येकाचं चीज वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असतं. स्थलांतरित झालेल्या प्रत्येक देशाच्या आणि वंशाच्या लोकांनी आपली वेगवेगळी चीज व्हरायटी आणली. त्यामुळे इथे ब्रिटीश, फ्रेंच, इटालियन, स्विस, ग्रिक, डच, अशी विविध प्रकारचं चीज तयार होतं, खाल्लं जातं.\nमोझरेल्ला, रिकोटा, ब्रि, कॅमेमबरेट, अशा परिचित नावांपासून ते white mould, तालेगिओ (Taleggio), गोरगोंझोला (Gorgonzola), गॉडा (Gouda), ग्रुएरे (Gruyere), फेटा (Feta), आणि Parmesan अशी सर्व उत्पादने अनेक cheese platters चा भाग बनतात.\nजगभरातून इथे आलेल्या स्थलांतरितांनी इथल्या खाद्यचित्रात आपापले रंग भरले. मत्स्यावताराचाही त्यात समावेश आहे. इथे वर्षभर ताजं सी फूड प्रचंड प्रमाणात उपलब्ध असते. प्रत्येक बीचवर fish and chips असतंच असतं. Barramundi हा मासा अत्यंत लोकप्रिय आहे. Calamari, lobsters आणी prawns हे बार्बेक्यूला हवेच हवेत. ख्रिसमस उन्हाळ्यात येत असल्याने सी फूड बार्बेक्यूला प्राधान्य दिलं जातं. ख्रिसमसच्या आदल्या दिवशी सर्व मासळीबाजारात लोकांच्या रांगाच दिसून येतात. बार्बेक्यू केलेले किंग प्रॉन्स असोत किंवा कॉकटेल ग्लासमधील प्रॉनकॉकटेल असो, येथे मिळणार्या उत्कृष्ट जलसंपदेचा प्रभाव ख्रिसमसवर दिसून येतो.\nएक अत्यंत ऑस्सी खाद्यपदार्थ म्हणजे ‘मीट पाय’. ब्रिटीश पेस्टीज आणि आमेरिकन मीट पॉटला हे ऑस्ट्रेलियन उत्तर आहे. ऑस्ट्रेलियन फुटबॉल लिगचा सिझन म्हणजेच फुटी पाहात मीटपाय खाणं आणि आपल्या टीमच्या विजयाचा जल्लोष करणे. या काळात अक्षरश: हजारो पाय खाल्ले जातात. हे मीट पाय एकेकाळी भाज्यांपेक्षा स्वस्त असणार्या मटणाचा वापर करून बनवतात. त्यांचा छोटा आकार त्यानां स्नॅक्स प्रकारात समाविष्ट करतो. मूळ मीट पाय मटण आणि ग्रेव्ही असा असला तरी काळानुरुप त्यात बरेच बदल घडले आहेत. आपल्याकडे जशा भेळ पाणीपुरीच्या गाड्या असतात तशा येथे जागोजागी पाय कार्टस् असतात.\nऑस्ट्रेलियन भाषा तिरकस विनोद आणि स्लॅंग्ज (ग्राम्य) यासाठी प्रसिद्ध आहे. ‘मीट पाय विथ टोमॅटो सॉस’साठी ‘डॉग्ज आय अँड डेड हॉर्स’ असं म्हटले जाते. १९२�� मध्ये कॅनबेरा या राजधानीच्या शहरात जुन्या पार्लमेंटच्या उद्घाटनाला हेच मीट पाय खाल्ले गेलं होतं. असं म्हणतात की खरा ऑस्ट्रेलियन फुटी, मीट पाय आणि होल्डन कारवर मनापासून प्रेम करतो.\nएकविसावं शतक सुरु होईपर्यंत सर्वसामान्य ऑस्ट्रेलियन नागरिक, इटालियन, ग्रीक, चायनीज, थाई अशा विविध पाककृतींचा आस्वाद घरीदारी घेऊ लागला होता. स्थलांतरित लोकांनी नुसतेच पदार्थच आणले नाहीत, तर ते खाण्या-शिजवण्याची पद्धती, त्यामागील संस्कृती इथे आणली आणि सर्वांना सामावत जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ती आत्मसात केली. शाकाहारी, वेगन, हलाल, कोशेर अशी अनेक खाद्यवैशिष्ट्य. कधी धार्मिक कारणाने तर कधी जीवनपद्धती म्हणून स्वीकारले गेले. स्पॅग बॉग म्हणजे स्पॅगेटी बॉलोनेज हाच येथील खरा राष्ट्रीय पदार्थ आहे असा विनोद जरी प्रचलित असला तरी मलेशियन लक्सा किंवा पड थाई हे देखील सहज राष्ट्रीय खाद्य ठरू शकतात. जॅपनिज सुशी विकणार्या सुशी ट्रेन या फूड चेनबाहेरील गर्दी हेच सांगते. इथल्या टीव्हीवर, विशेषत: एसबिएससारख्या चॅनलवर, या देशाला आपलं घर मानणार्या अनेक संस्कृतींच्या, वंशांच्या लोकांच्या खाद्यसंस्कृतीवरचे कार्यक्रम दाखवले जातात. एखाद्या प्रथितयश उपहारगृहातील मेनूत पास्ता, लक्सा, क्रीम कॅरामेल ते रोस्ट मीट एकाच रांगेत दिसण्याची किमया याच देशात घडू शकते.\nसंख्याशास्त्र व जपानी भाषेत पदवी घेतल्यानंतर काही वर्षे बँकिंगमध्ये नोकरी. लग्नानंतर नोकरीनिमित्त अनेक देशांत वास्तव्य. मुलीला योग्यरीत्या शिकवता यावे यासाठी बी.एड. केलं. पुण्यातील एका नामांकित शाळेत पाच वर्षे काम केलं. गेली काही वर्षं ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथं स्थायिक आहे. वाचनाची व प्रवासाची आवड असल्यानंच ऑस्ट्रेलियातील खाद्यसंस्कृतीचा परिचय होत गेला.\nफोटो – श्रुतकिर्ती पुंडे-काळवीट व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकऑस्ट्रेलिया खाद्यसंस्कृतीखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nNext Post टकर बॅग – ऑस्ट्रेलिया\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर��न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5362733154497380194&title=Liver%20Transplantation%20Successful%20in%20Pune&SectionId=5073044858107330996&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-08-20T10:32:25Z", "digest": "sha1:DGNJZKPBRVUFOB33SDHSXNUUE5WH7VB4", "length": 12228, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण", "raw_content": "\nसह्याद्री हॉस्पिटलमध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण\nपुणे : लिव्हर सिरॉसिसने ग्रस्त असलेल्या ५४ वर्षीय रुग्णावर डेक्कन, जिमखाना येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. हे यकृत कोल्हापूरच्या अॅस्टर आधार रुग्णालयात मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित केलेल्या एका २४ वर्षीय तरुणाने दिले.\nया तरुणाच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अवयवदात्याबाबत माहिती मिळाल्यावर सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाने हे यकृत काढून ते पुण्यात आणले. त्यासाठी कोल्हापूर ते पुणे या दरम्यान ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात आला आणि पुण्यात पोहोचल्यावर ‘सह्याद्री’ येथील यकृत प्रत्यारोपण व हेपॅटॉबिलिअरी सर्जन डॉ. बिपीन विभूते यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण केली.\nयाबाबत बोलताना यकृत प्रत्यारोपण व हेपॅटॉबिलिअरी सर्जन डॉ. दिनेश झिरपे म्हणाले, ‘कोल्हापूर येथील दात्याची माहिती आम्हाला मिळताच आमचे पथक अॅस्टर आधार रुग्णालयात पोहोचले व त्यांनी हे यकृत काढून पुण्यात आणले. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने कोल्हापूर ते पुणे दरम्यान ग्रीन कॉरिडॉर निर्माण करून पुण्याला तीन तासातच हे यकृत आणण्यात आले. सर्वसामान्यपणे कोल्हापूर ते पुणे प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात. त्यानंतर भोसरीतील ५४ वर्षीय रु��्णावर या यकृताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. या रुग्णाच्या दोन्ही मूत्रपिंडांवर सूज आली होती व तातडीने यकृत प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. अवयवदात्या युवकाच्या नातेवाईकांचा निर्णय, तसेच दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या रुग्णाला नवे जीवन मिळण्यास मदत झाली.’\nप्रत्यारोपण भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक म्हणाले, ‘अवयवदात्या युवकाच्या नातेवाईकांना आम्ही विशेष धन्यवाद देतो; तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते व ग्रीन कॉरिडॉरसाठी वाहतूक पोलिसांनी नेहमीसारखेच मोलाचे सहकार्य केले.’\nयकृत प्रत्यारोपण व हेपॅटॉबिलिअरी सर्जन डॉ. बिपीन विभूते, डॉ. दिनेश झिरपे, डॉ. अनिरुद्ध भोसले, भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत, क्लिनीशिअन डॉ. अभिजीत माने, प्रत्यारोपण समन्वयक राहुल तांबे व अरुण अशोकाने, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.\nसह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सचे युनिट प्रमुख डॉ. केतन आपटे म्हणाले की, ‘अवयवाच्या प्रत्यारोपणाबाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी आनंददायी बाब आहे; परंतु अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयदाते यांच्या संख्येत अजुनही प्रचंड तफावत आहे. म्हणूनच जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प करणे आवश्यक आहे. अवयवदात्या युवकाच्या नातेवाईकांनी यकृत दान करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो; तसेच, मेडिकल सोशल वर्कर, वाहतूक पोलिस, आमच्या डॉक्टरांच्या टीममधील भूलतज्ज्ञ व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले आमचे सर्व पथक यांच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.’\nTags: ग्रीन कॉरिडॉरसह्याद्री हॉस्पिटलकोल्हापूरपुणेअॅस्टर आधार रुग्णालयडॉ. केतन आपटेडॉ. दिनेश झिरपेGreen CorridorSahyadri HospitalPuneKolhapurAster Adhar HospitalDr. Ketan ApateDr. Dinesh Zirapeप्रेस रिलीज\n‘सह्याद्री हॉस्पिटल्स’तर्फे यशस्वी यकृत प्रत्यारोपण ‘सह्याद्री’मध्ये मूत्रपिंड व स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण कलाकारांसाठी ‘क्रिएटिव्ह कॉन्फरन्स’चे आयोजन वीर सेवा दलातर्फे पशुसंवर्धन आयुक्तांची भेट ‘रोटरी’तर्फे अवयवदानाबाबत ऑनलाइन प्रतिज्ञा मोहीम\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584489", "date_download": "2018-08-20T11:25:49Z", "digest": "sha1:CL3ANH75Q46DPOA3IWFVPLL7A55UZJE2", "length": 5978, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जर मी येदियुरप्पा असतो तर शपथ घेतली नसती : पी चिदंबरम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जर मी येदियुरप्पा असतो तर शपथ घेतली नसती : पी चिदंबरम\nजर मी येदियुरप्पा असतो तर शपथ घेतली नसती : पी चिदंबरम\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nत्रिशंकू विधानसभा असलेल्या कर्नाटकात राज्यपाल विजुभाई वाला यांन येदियुरप्पा यांना कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राज्यपालांनी त्यांना 15 दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.\nदरम्यान सर्वोच्च न्यायालायने येदियुरप्पा यांच्या शपथविधीवर स्थगिती आणण्यास नकार दिला असून शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मात्र यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी ट्वटिरच्या माध्यमातून टीका केली आहे. ‘जर मी येदियुरप्पा असतो जर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत शपथ घेतली नसती’, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.\n“मी सर्वोच्च न्यायालयाला सॅल्यूट करतो. जर मी येदियुरप्पा असतो तर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होईपर्यंत शपथ घेतली नसती’’, असं ट्वटि चिदंबरम यांनी केलं आहे.पुढे चिदंबरम यांनी म्हटले आहे की, “येदियुरप्पा यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रातून त्यांचा दावा खोटा असल्याचं सिद्ध होईल. पत्रात कुठेही 104 पेक्षा जास्त आकडा असल्याची नोंद नाही. राज्यपालांनी दिलेल्या आमंत्रणातही कोणता आकडा टाकण्यात आलेला नाही’’.\nअफगाण राजनैतिकाची कराची शहरात हत्या\nपंतप्रधानांच्या सुरक्षेवरील खर्चाचा तपशील देण्यास नकार\nपटेल की ठाकोर : काँग्रेससमोर यक्षप्रश्न\nअपहृत रेल्वे कर्मचाऱयांची नक्षलवाद्यांनी केली सुटका\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hbnnews.com/2018/06/04/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-08-20T11:05:13Z", "digest": "sha1:KX2NSEEEDBJP64DPZ3TECS3QPXMS5LMN", "length": 10181, "nlines": 118, "source_domain": "hbnnews.com", "title": "होय मी आयपीएलवर सट्टा लावला; आरबाजखानची कबुली - Hindustan Bharti Network News | HBN news", "raw_content": "\nहोय मी आयपीएलवर सट्टा लावला; आरबाजखानची कबुली\nहोय मी आयपीएलवर सट्टा लावला; आरबाजखानची कबुली\nमुंबई के ठाणे से महाराष्ट्र स्टेट हेड मोहम्मद अनीस सिद्दीकी खास रिपोर्ट\nहोय मी आयपीएलवर सट्टा लावला; आरबाजखानची कबुली*\nठाणे: आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याची कबुली बॉलीवूड अभिनेता अरबाज खान यानं दिली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अरबाज खानची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान आयरपीएल सामन्यांवर बेटिंग केल्याची कबुली अरबाजनं दिली. याशिवाय 5 वर्षांपासून बुकी सोनू जालानच्या संपर्कात असल्याची माहितीदेखील त्यानं पोलिसांना दिली आहे.\nआयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेता अरबाज खानची ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. अटकेत असलेला बुकी सोनू योगेंद्र जलाल (४१, रा. मालाड, मुंबई) याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजला आज चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ठाणे पोलिसांनी बजावली होती.\nजलालकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजने क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर त्याच्याकडे सट्टा लावला होता. आतापर्यंत दोन कोटी ८० लाखांचा सट्टा तो हरला आहे. काही दिवस त्याने पैसे दिले. मात्र, काही रक्कम त्याने दिलीच नाही. राहिलेली रक्कम मागण्यासाठी जलालने अरबाजकडे तगादा लावला होता. त्यासाठी वारंवार त्यांचे फोनवरून आणि मध्यस्थांमार्फत बोलणेही झाले. पण अरबाज त्याला प्रतिसाद देत नव्हता. याचप्रकरणी जलालने त्याला धमक्याही दिल्या होत्या. सोशल मीडियावर अरबाज जलाल यांचे फोटोही व्हायरल झाले होते. जलालच्या मोबाइलमध्येही काही बुकी तसेच अरबाजचे फोटो जलालसोबत आहेत.\nदेशभरातील ९८ सट्टेबाज जलालच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाच्या चौकशीत उघड झाली होती. २७ मे रोजी आयपीएल क्रिकेटचा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध हैदराबाद सुपरकिंग्ज असा शेवटचा सामना होता. याच सामन्यावर सट्टा लावण्यासाठी देशभरातील ९८ बुकी जलालच्या संपर्कात होते. ही माहिती त्याच्याच साथीदारांकडून मिळाल्यावर पोलिसांनी त्याला २९ मे रोजी अटक केली.\nSC का आदेश- रेप पीड़िताओं को 5 लाख, एसिड अटैक में 7 लाख रुपए दें मुआवजा\n*फिर भाजपा के दो और विधायकों से मांगी गई रंगदारी, मामले के खुलासे के लिए डीजीपी ने बनाई SIT टीम\nआज दिनाकं 15-5-2018 को भगवान शनिदेव जंयति पर गांधी कॉलोनी में शनिदेव मंदिर में राजेश ठेकेदार व अग्रवाल नमकीन वालो के द्धारा श्रद्धालुओं को ठंडे शर्बत के वितरण का कार्यक्रम रखा गया\n*सट्टा प्रेम के चलते ही मलाइका ने तोड़ लिये थे , अरबाज़ से 20 साल के पति-पत्नी के रिस्ते पढ़िए हमारे स्टेट हेड मोहम्मद अनीस के साथ\nमारपीट के बाद अस्पताल में युवक की इलाज के दौरान मौत पढ़िए महाराष्ट्र स्टेट हेड मोहम्मद अनस सिद्दीकी के साथ\nमुद्रा योजना के बारे में एक शब्द भी नहीं बता पाए बीजेपी विधायक\nतो ‘ताजमहल’ बन जाएगा हेरिटेज होटल सरकार ने लीज पर दिया\nतो ‘ताजमहल’ बन जाएगा हेरिटेज होटल सरकार ने लीज पर दिया\nIndia vs England 3rd T20 Live Cricket Score, भारत बनाम इंग्लैंड टी20 लाइव क्रिकेट स्कोर: रोहित शर्मा ने जड़ा शतक, भारत ने इंग्लैंड को 7 विकेट से शिकस्त देकर जीती सीरीज\nतो ‘ताजमहल’ बन जाएगा हेरिटेज होटल सरकार ने लीज पर दिया\nचौराहे पर शव रखकर परिजनों ने चौकी घेरीसदर कोतवाल की ,लापरवाही ने मामले को दिया तूल,सदर कोतवाल पर लापरवाही का आरोप पढ़िए जिला संवाददाता विकास वर्मा के साथ\nबाढ के दौरान अबकी बार होगा हेलीकाप्टर से एअर लिफ्टिंग पढ़िए जिला संवाददाता विकास वर्मा के साथ\nअपनी नजदीकी बैंक में बदल सकते हैं कटे-फटे और मैले नोट, जान लें पूरे नियम\nसाउथ की एडल्ट स्टार से मिलने पहुंची रिचा चड्ढा, सीखना चाहती हैं उनकी अदाएं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.mehtapublishinghouse.com/home.aspx", "date_download": "2018-08-20T10:35:45Z", "digest": "sha1:VEJSZNPTZ2RMYLUCABPF6XSX6SPQNDX3", "length": 12054, "nlines": 251, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "About Us", "raw_content": "\nसस्नेह निमंत्रण 'राष्ट्रीय पुस्तक सप्ताह' समारोप सोहळा\nकहाणी वडाच्या लाडक्या मुलाची\nनान्युकी आणि सेम्बा जातीच्या लोकांमध्ये मोठं भयंकर युद्ध चालू होतं. दोघांमध्ये फरक एवढाच होता की, नान्युकी जातीचे लोक डोक्याच्या उजव्या बाजूला भांग पाडायचे...\nअॅम्स्टरडॅमच्या प्रयोगशाळेत ए.क्यू. खान याने पहिले पाऊल टाकण्याच्या सुमारे वीस वर्षे आधीच अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहॉवर यांनी...\nनमस्कार , मला महादेव मोरे आणि आनंद यादव यांचे कथासंग्रह खूप दिवसापासून वाचायची इच्छा होती.आणिही पुस्तके संग्रही पाहिजे होती. आमचे काका म्हणजे महावीर जोंधळे यांनी मला डायरेक्ट मेहता पब्लिकेशनला भेट द्यायला सांगितले .आणि google search करता मला अगदी सगळी म्हणजे सगळी पुस्तके भेटली.मग एकदाचे मेहता पब्लिकेशन गाठलेच.पुस्तकांचा खजिनाच भेटला.भरपूर आणि मनसोक्त खरेदी केली .आता परत जाणार आहेच.रिसेप्शनिस्ट असणा-या मुलीने अगदी अगत्याने स्वागत करुन क्षणार्धात मला जी निवडक पुस्तके हवी होती ती दिली.पाच वर्षासाठी सभासद नोंदणी केल्यामुळे भरघोस discount पण भेटला. Thanks to Mehta Publishing House , माझा हा अनुभव खूप छान होता.आता या पुस्तकांसोबत मेहता पब्लिकेशनशी सुद्धा एक नाते जडले आहे.कारण माझ्या शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, महादेव मोरे या सगळ्या आवडत्या लेखकांची पुस्तके Mehata publishing house चीच आहेत.🙂☺☺ ०२.०६.१८ ...Read more\n२३.०३.१८ रोजी लीना सोहोनी यांनी अनुवादित केलेल्या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सभारंभाच्या निमित्ताने लेिका सुधा मूर्ती यांचे विचार ऐकण्याची संधी वाचकांना प्राप्त करून दिल्याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद. ...Read more\nआपल्याकडून दर्जेदार पुस्तके वाचनास मिळतात. साधारण मराठी वाचकांना समजण्यास, वाचनास इंग्रजी पुस्तके खपच अवघड वाटतात, अशा कथा आपण खूपच सोप्या पद्धतीने एकापाठोपाठ आम्हास उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. ...Read more\nमहाराष्ट्रात जे काही मोजकेच पण दर्जेदार प्रकाशक आहेत. त्यात मेहता पब्लिशिंग हाऊसचा नंबर फार वर आहे. ारण आजपर्यंत आपल्या प्रकाशनाच्या बॅनरखाली अनेक दर्जेदार साहित्यिकांची पुस्तके आम्हा वाचकापर्यंत पोहोचली आहेत. अक्षरांचा सुयोग्य आकार व टाईप व्याकरणदृष्ट्या अचुक लेखन, पुस्तकासाठी वापरात असलेला कागदाचा दर्जा हा नेहमीच सर्वोत्कृष्ट. पुस्तकामध्ये संदर्भानुसार मोजकेच, पण आवश्यक चित्रे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुस्तकांची मजबूत बांधणी. ही आणि अशी अनेक गुणवैशिष्ट्ये धारण करणारी आपल्या प्रकाशनाची पुस्तके संपूर्ण महाराष्ट्राच्या वैयक्तिक, सार्वजनिक ग्रंथालय, वाचनालयापासून तमाम पुस्तकप्रेमी व्यक्तीच्या कपाटाची शोभा म्हणजे मेहता प्रकाशनाची पुस्तकं. हे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून मी पाहत आलो आहे. ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lal-killa-news/politics-of-narendra-modi-in-india-1548440/", "date_download": "2018-08-20T11:35:08Z", "digest": "sha1:5QGQ3R4FEKQKMXYLLF2YFTVFJK4XP5GX", "length": 30011, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Politics of Narendra Modi in India | दणक्यांची मालिकाच! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nसरलेल्या ऑगस्टला नरेंद्र मोदी सरकार सहजासहजी विसरेल, असे वाटत नाही.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहित छायाचित्र )\nसरलेल्या ऑगस्टला नरेंद्र मोदी सरकार सहजासहजी विसरेल, असे वाटत नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये जेवढे दणके खाल्ले नसतील, तेवढे एकटय़ा ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरच्या प्रारंभी खायला लागले. त्याची सुरुवात झाली ती भाजप अध्यक्ष अमित शहांनी अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीने. सोनिया गांधींचे (एके काळचे) शक्तिशाली सल्लागार अहमद पटेल यांना अस्मान दाखविण्याचे शहांचे मनसुबे होते; पण तितकेच धूर्त असणारे पटेल हे शहांना पुरून उरल्याचे म्हणता येणार नाही; पण त्यांचा ‘अश्वमेध’ अडविण्यात यशस्वी झाले. पण हा पराजय दिल्ली, बिहारसारखा लाजिरवाणा नसल्याने भाजपमध्ये चलबिचल झाली नाह��. याउलट शहांच्या धडाडीचे कौतुकच झाले. ते काहीही असो, पटेलांच्या हातून झालेला पराजय हा ठरला ऑगस्टमध्ये लागलेला पहिला खडा.\nव्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती झाल्याने इतके दिवस डोकेदुखी बनलेली राज्यसभाही हातात आल्याचे समाधान भाजपला असतानाच गोरखपूरच्या बाबा राघवदास (बीआरडी) वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पाच दिवसांत साठ बालकांच्या मृत्यूच्या घटनांनी देश हादरला. गोरखपूर हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा लोकसभा मतदारसंघ. असे म्हणतात, की गोरखपूरला कोणत्याही क्षणी अक्षरश: थांबविण्याची ताकद फक्त दोघांमध्येच. पहिले आदित्यनाथ आणि दुसरा ‘जापनीज इन्सेफालायटिस’ हा संसर्गजन्य रोग. गोरखपूर व आजूबाजूच्या चार-पाच जिल्ह्य़ांमध्ये ‘जापनीज इन्सेफालायटिस’चे थैमान काही नवे नाही. खोटे वाटेल, पण याच रुग्णालयात दर वर्षी सरासरी तब्बल चार ते पाच हजार बालकांचा मृत्यू होतो. तेव्हा ती ‘स्थानिक बातमी’ असायची कुणी त्याची फारशी दखल घ्यायची नाही; पण आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याने हा विषय एकदम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय झाला.\nगोरखपूर मागे पडत असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निवाडय़ाने मोदी सरकारला दणका बसल्याचे चित्र निर्माण झाले. खासगीपणा (राइट टू प्रायव्हसी) हा मूलभूत हक्क असल्याचा निर्वाळा एकमताने देत नऊ न्यायाधीशांच्या घटनात्मक खंडपीठाने पाच-सहा दशकांपासून न्यायालयीन वादविवादाचा मुद्दा राहिलेला हा विषय कायमस्वरूपी निकालात काढला. वास्तविक पाहता, हा निकाल एक घटनात्मक निवाडा होता आणि त्याने मोदीच काय कोणत्याही सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे कारण नव्हते; पण तसे झाले नाही. का दोन गोष्टींमुळे. एक ‘आधार’च्या माध्यमातून मोदी सरकार खासगीपणावर आक्रमण करत असल्याची अनेकांची भीती आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या स्वातंत्र्यांवर मोदी राजवट हळूहळू गदा आणत असल्याबाबत वाढत चाललेली धारणा. या दोन चक्षूंतूनच निकालाकडे पाहिले जाण्यास स्वत: सरकारही जबाबदार होते. सुनावणीदरम्यान सरकारने कडाडून विरोध केला होता; पण नंतर अॅटर्नी जनरलपदी मुकुल रोहतगींच्या जागी के. वेणुगोपाल आल्यानंतर गुणात्मक भूमिका (काही अटींसहच मूलभूत हक्क असू शकतो.) किंचितशी बदलली; पण तोपर्यंत उशीर झाला होता. खरे तर घटनापीठाने खासगीपणाचा अ��िकार अमर्यादित नसल्याचेच निकालपत्रात जागोजागी स्पष्ट केलंय; पण तो मुद्दा गौण झाला आणि मोदी सरकारच्या नाकावर टिच्चून व्यक्तिस्वातंत्र्याचा लढा जिंकल्याचे चित्र निर्माण झाले.\nसर्वोच्च न्यायालयाचा हा दणका पचविण्याच्या आतच हरयाणातील हिंसाचाराने भाजप पुन्हा एकदा लक्ष्य झाला. डेरा सच्चा सौदा या हरयाणा-पंजाबमधील सर्वाधिक शक्तिशाली डेऱ्याचे प्रमुख गुरमीतसिंग राम रहीम ‘इन्सान’ यांना साध्वी बलात्कारप्रकरणी दोषी धरल्यानंतर चंदिगडजवळील पंचकुलामध्ये त्यांच्या हजारो हिंसक भक्तांनी घातलेल्या नंगानाचाने सारा देश स्तिमित झाला. ही सारी स्थिती ओढविली ती मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हलगर्जीपणाने. हिंसाचाराची पुरेशी कल्पना असतानाही त्यांनी बाबांच्या हजारो अंध व भाडोत्री भक्तांना पंचकुलामध्ये जमू देण्याची महाघोडचूक केली. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली ती ३८ जणांचे बळी देऊन. हरयाणातील विजयाला बाबांच्या ‘स्पेशल आशीर्वादा’ची साथ असल्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर खट्टरांनी भाजपच्या वीस-बावीस आमदारांना बाबांच्या चरणावर डोके टेकवायला लावले होते. या सगळ्या पाश्र्वभूमीने सामाजिक आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांवर भाजपविरोधात टोकदार प्रतिक्रिया उमटल्या. खट्टरांची तर पुरती अब्रू गेलीच; पण या घटनेने मोदींच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह लावले गेले.\nमग आले दिल्ली, आंध्र आणि गोव्यातील पोटनिवडणुकांचे निकाल. आंध्रमधील नंद्यालची जागा भाजपचा मित्रपक्ष तेलुगू देसमने सहज जिंकली. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पणजीत सहजपणे निवडून आले, वाळपईची जागा (काँग्रेसमधून आलेल्या) भाजपच्या विश्वजित राणेंनी एकतर्फी जिंकली; पण तरीही सर्वाधिक चर्चा झाली ती दिल्लीतील बवानाची. पंजाब, गोवा आणि दिल्लीतील तीन महापालिकांमधील दणदणीत पराभवानंतर सर्वानीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोडीत काढले होते. कारण मध्यंतरीच्या राजौरी गार्डनच्या पोटनिवडणुकीत तर केजरीवालांच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होता होता थोडक्यात वाचली होती; पण बवानामध्ये आम आदमी पक्षाच्या अनपेक्षित घवघवीत मताधिक्याने सर्वानाच झटका बसला. तिसऱ्या क्रमांकावर जाता जाता भाजप बचावला. याउलट काँग्रेसने २०१५च्या तुलनेत जवळपास तिप्पट मते मिळविली. या एकाच पोटनिवडणुकीला अतिमहत्त्व देण्यात शहाणपणा नसला तरी त्याचा सांगावा महत्त्वाचा आहे : ‘‘सर्व काही संपलेले नाही’’ केजरीवाल संपल्यातच जमा असल्याचे गृहीतक पुन्हा नव्याने तपासण्याची वेळ बवानाने भाजपवर आणली.\nएवढे दणके पचवीत असतानाच वेदनादायी ऑगस्टचा शेवटही तितकाच फटके खायला लावणारा ठरला. ‘पोपट मेल्या’चे सर्वाना माहीतच होते; पण ते शेवटी रिझव्र्ह बँकेला जाहीर करावेच लागले. रद्दबातल केलेल्या पाचशे व हजार रुपयांच्या जवळपास ९९ टक्के नोटा पुन्हा बँकिंग व्यवस्थेत आल्याचे जाहीर झाले आणि नोटाबंदीच्या अपयशाचा एकच गलका सुरू झाला. अक्षरश: सगळे भाजपवर, ‘तुघलकी’ मोदींवर तुटून पडले. त्यात ‘मोदीग्रस्त’ स्वाभाविकपणे आघाडीवर होतेच; पण अगदी मोदींबद्दल अव्यक्त, सौम्य सहानुभूती असलेल्या कुंपणावरील व मध्यममार्गी मंडळींची नाराजी व्यक्त होण्याला अधिक महत्त्व आहे. मोदींवरील त्यांच्या विश्वासाला लागलेली ही पहिली ठेच म्हणावी लागेल. सामाजिक माध्यमांवरील टीकेचा स्वर तीव्रतेच्या इतक्या शिगेला पोचला, की भांबावलेल्या भाजपला दुसऱ्या दिवशी नोटाबंदीच्या कथित यशस्वितेचा ‘ट्रेंड’ ट्विटरवर ठरवून चालवावा लागला. भाजपचे ‘सायबर सैन्य’ लढत होते; पण त्यांच्या ‘प्रतिहल्ल्या’मध्ये नेहमीसारखा आक्रमकपणा नव्हता, जान नव्हती, दम नव्हता.\nहे कमी होते म्हणून दुसऱ्याच दिवशी एप्रिल ते जून तिमाहीत राष्ट्रीय देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) दर ५.७ टक्क्यांवर घसरल्याचे जाहीर झाले. या घसरणीवर नोटाबंदीचे सावट नक्की होते, पण मुख्य कारण होते ते वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी. १ जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याने शिल्लक वस्तूंची वासलात लावण्यास प्राधान्य साहजिकच होते. त्यामुळे विकासदरातील घट अपेक्षितच होती; पण रिझव्र्ह बँकेच्या अहवालापाठोपाठ लगेचच ही आकडेवारी जाहीर झाल्याने त्याचे ‘बिल’ जीएसटीऐवजी नोटाबंदीवर फाटले.\nत्याला तोंड देत असतानाच भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणावर तुटून पडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या बेंगळूरुमधील हत्येने देशातील वातावरण एकदमच गंभीर झाले. या क्षणापर्यंत ठोस पुरावा हाती नसला तरी गौरी लंकेश यांच्या हत्येला डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे, कन्नड विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या मालिक���शी जोडले गेले. मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारस्वातंत्र्याचे मारेकरी असल्याच्या टीकेने जोर धरला. भाजप, संघाने निषेध केला; पण सामाजिक माध्यमांवरील काही उजव्या विचारसरणीची टोळकी मात्र हत्येचे समर्थन करीत होती. त्या टोळक्यांपैकी निखिल दधीच या सुरतमधील व्यापाऱ्याला दस्तुरखुद्द मोदीच ट्विटरवर ‘फॉलो’ करीत असल्याने टीकेचे गांभीर्य तर आणखीनच वाढले. या दुर्दैवी घटनेला आपल्याला हव्या त्या पद्धतीने वळण देण्याचा उदारमतवादी कंपू आणि उजव्या विचारसरणीच्या टोळक्यांचा प्रयत्न चालूच आहे; पण प्रत्येक वेळेला एकमेकांविरुद्ध भिडणारी ही उभी वैचारिक फूट क्षणभरापुरती बाजूला ठेवली आणि काँग्रेसला जबाबदारी टाळता येणार नसली तरी या दुर्दैवी हत्येने मोदी सरकारला पुनश्च आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले हेच खरे.\nएकीकडे असे धपाटे पडत असताना मोदींनाही अनुकूल दोन घटना घडल्या. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्रिवार तलाक घटनाबाह्य़ ठरविला आणि डोकलाममध्ये चीनला माघार घेण्यास बाध्य केले गेले. तिहेरी तलाक हा भाजपच्या अजेंडय़ावरील विषय. पुरुषांच्या मनमानीला बळी पडणाऱ्या मुस्लीम महिलांच्या मनात मोदींबद्दल सहानुभूती निर्माण होऊ शकते, तर डोकलाममधील कणखरपणाने मोदींच्या प्रतिमावर्धनाला चांगलाच हातभार लागला. पदरात पडलेल्या या दोन जमेच्या बाजू गृहीत धरल्या तरी ऑगस्टमधील सामना मोदींनी २-८ ने गमावला. एका महिन्याच्या कालावधीत त्यांच्या प्रतिमेवर एवढी प्रश्नचिन्हे यापूर्वी कधी उमटली नसतील. लोकसभेला अजून १८-१९ महिने बाकी आहेत. तत्पूर्वी गुजरात, हिमाचल, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणुका आहेत. कर्नाटक व चिमुकले हिमाचल वगळले तर सगळीकडे भाजपची सत्त्वपरीक्षा आहे. बघू या, ऑगस्टमधील या दे दणादण दणक्यांचा परिणाम तात्पुरता राहतो, की ही दीर्घकालीन परिणामांची प्रारंभीची ‘बोबडी पावले’ आहेत ते..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/two-killed-and-four-injured-in-unseasonal-hailstorm-in-jalna-district-1630254/", "date_download": "2018-08-20T11:36:41Z", "digest": "sha1:LORV33STPFYSYG6CAYN6DLBMBZIV7FHV", "length": 30204, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Two killed and four injured in Unseasonal Hailstorm in Jalna district | जोरदार गारपिटीने जालना जिल्ह्य़ात दोन ठार, चार जखमी | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nजोरदार गारपिटीने जालना जिल्ह्य़ात दोन ठार, चार जखमी\nजोरदार गारपिटीने जालना जिल्ह्य़ात दोन ठार, चार जखमी\nजालना शहरात अनेक घरांवरील सोलार पॅनल आणि गाडय़ांच्या काचा गारपिटीने फुटल्या.\nगारपिटीच्या तडाख्याने रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले\nरविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जालना जिल्ह्य़ातील दोनशेपेक्षा अधिक गावांना गारपिटीचा जोरदार फटका बसला. त्यामुळे या गावांतील पिकांचे मोठे नुकसान झाले. या गारपिटीने जिल्ह्य़ात दोन शेतकरी ठार झाले, तर चार शेतकरी जखमी ��ाले. जालना शहरातही जोरदार गारपीट झाली. दहा-पंधरा मिनिटे झालेल्या या गारपिटीचा जोर एवढा होता की, एवढय़ा कमी काळात जालना शहरातील अनेक भागांत आणि जिल्ह्य़ात गारांचा अक्षरश: थर साचला.\nया गारपिटीत नामदेव लक्ष्मण शिंदे (६५, राहणार वजार उम्रद, तालुका जालना) आणि आसाराम गणपत जगताप (६०, राहणार निवडुंगा, तालुका जाफराबाद) या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर मंठा तालुक्यातील अंभोरा शेळके गावातील भगवान विश्वनाथ शेळके हा शेतकरी जखमी झाला. जखमी झालेले अन्य तीन शेतकरी जाफराबाद तालुक्यातील आहेत.\nगारपिटीमुळे जवळपास दोनशे गावांतील द्राक्षे, डाळिंब, मोसंबी, कांदा, गहू, हरभरा इत्यादी पिकांचे नुकसान झाले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना परिसरातील वाघरुळ, वंजार उम्रद, गोंदेगाव, सिंदखेड, पोखरी, कुंभेफळ, इंदलरवाडी, धावेडी, धार, नंदापूर, घाणेवाडी, कडचंची इत्यादी गावांना भेटी देऊन गारपिटीने मोडून गेलेल्या पिकांची पाहणी केली. यापैकी काही गावांत तर झालेल्या नुकसानीमुळे शेतक ऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मंठा तालुक्यातील अंभोरा शेळके, देवठाणा, उस्वद इत्यादी गावांचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. गारपिटीत जखमी झालेल्या अंभोरा शेळके गावांतील शेतकरी भगवान शेळके यांची त्यांनी भेट घेतली.\nजिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले, की जिल्ह्य़ातील १८८ गावांना गारपिटीचा फटका बसला. जालना ५१, मंठा ५५, अबंड ५३, जाफराबाद २२ आणि परतूर ७ याप्रमाणे गारपिटीचा फटका बसलेल्या गावांची तालुकानिहाय संख्या आहे. द्राक्ष, हरभरा, गहू, ज्वारी इत्यादी पिकांना या गावांत गारपिटीचा कमी-अधिक फटका बसला. बीजोत्पादन आणि पिके घेण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडनेटचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले.\nजालना शहरात अनेक घरांवरील सोलार पॅनल आणि गाडय़ांच्या काचा गारपिटीने फुटल्या. पावसाचा जोर कमी होता, परंतु गारपिटीचा जोर मात्र अधिक होता. जालना तालुक्यातील वंजार उम्रद, वाघ्रूळ, खेगाव धावेडी, वरखेडा, पोखरी इत्यादी भागात गारपिटीचा जोर अधिक होता. जालना शहरातील सोनलनगर भागात माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी वीजनिर्मितीसाठी बसविलेले सोलार पॅनल गारपिटीने तुटून पडले. कारच्या काचा आणि फायबरचे आच्छादनही फुटले. शहरातील अनेक भागात अशाच प्रकार घडला. हाता-तोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे वाघ्रूळ, वजार उम्राद इत्यादी भागास भेट देऊन आल्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले.\nजिल्ह्य़ात १८८ गावांना गारपिटीचा फटका बसला. उभी पिके आणि शेड-नेटमधील पिकांचे नुकसान झाले. गारांच्या माऱ्यापुढे शेड-नेट अनेक ठिकाणी टिकाव धरू शकले नाहीत. गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. पुढील ४८ तास गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.-शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी न भरून येणारे नुकसान जालना तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या असता आधीच अडचणीत असलेला शेतकरी गारपिटीने आणखी उद्ध्वस्त झाल्याचे दिसले. वाघ्रूळ, उम्रदसह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू आले. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. -अर्जुन खोतकर, राज्यमंत्री\nयेत्या ४८ तासात गारपिटीचा इशारा\nजालना- येत्या ४८ तासात मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ात गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जीवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे. गारपीट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे, दुभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, शक्य असल्यास ज्या धान्याची कापणी झालेली आहे ते धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, गारपिटीनंतर तापमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, गारपीट सुरु असताना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते, त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.\nबीड जिल्हय़ात पिके, फळबागांची नासाडी\nबीड : तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी जिल्ह्य़ात गारपिटीसह अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गारपिटीच्या तडाख्याने रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून फळबागांची प्रचंड नासाडी झाली आहे. दरम्यान रब्बी हंगामातील पिकांकडून शेतकऱ्यांना मोठय़ा अपेक्षा होत्या. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने पिकेही जोमात होती, अशातच अवेळी गारपिटीने हातातोंडाशी आले���ा घास हिरावल्याने बळीराजा हतबल झाला आहे. जिल्ह्यात जवळपास तीस गावातील क्षेत्र गारपिटीने बाधित झाले आहे.\nबीड तालुक्यातील िपपळनेर, वांगीसह गेवराई तालुक्यात खळेगाव, पौळाचीवाडी, बंगाली िपपळा यासह अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून गहू, ज्वारीचेही नुकसान झाले आहे. आमदार लक्ष्मण पवार यांनी विविध ठिकाणी भेटी देत पाहणी केली. माजलगाव तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. मंगळूर येथील राजेंद्र बापमारे यांच्या शेतातील फळबागांचे मोठे नुकसान झाले. झाडांवर लगडलेल्या पपयांवर गारांचा मारा झाल्याने त्या गळून पडल्या आहेत. काळेगाव, हिवरा, डुबाथडी, तालखेड, केसापूरी शिवारातही गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे.\nबीड जिल्ह्यत अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. सकाळीच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश त्यांनी दिले.\nबीड जिल्ह्यतील गारपिटीची माहिती घेतल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.\nहिंगोलीत हरभरा, गहू, आंब्याचे नुकसान\nहिंगोली- जिल्ह्यतील सेनगाव, वसमत, औंढा नागनाथ, जवळाबाजार, कळमनुरी तालुक्यात काही ठिकाणी हलका गारांचा पाऊस झाला. अवकाळी पावसाचा मोठा फटका रब्बी पिकांना बसला आहे. इंचा येथे गोठय़ावर वीज पडून वासरू मरण पावले. एक जण गंभीर जखमी झाला. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे.\nजिल्ह्यत अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या गारांचा पाऊस पडल्याने रब्बी पिकांसह पालेभाज्या, आंब्याच्या मोहोरचे मोठे नुकसान झाले. सेनगाव तालुक्यातील बन बरडा, ताकतोडा, माहेरखेडा, माझोड या भागांत गारा पडल्याने पिकांचे नुकसान झाले. तर इंचा येथे एका शेतकऱ्याच्या गोठय़ावर वीज पडल्याने एक वासरू जागीच मृत्युमुखी पडले. नागसेन हरिभाऊ तपासे हा जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होत��. शहरातील सुराणानगर भागात कोकाटे या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर वीज पडल्याने घराचे किरकोळ नुकसान झाले. जीवितहानी झाली नाही. रविवारचा पाऊस जिल्ह्यत औंढा नागनाथ, जवळाबाजार, शिरडशहापूर, पिंपळदरी, गोळेगाव, साळणा, जलालदाभा, सुरेगाव, आसोला आदी ठिकाणी झाला, तर हिंगोली शहरात सकाळीच रिमझिम पावसाने सुरुवात केली होती. दुपारी ४ वाजता दमदार पावसाने सुरुवात केली. पाचच्या सुमारास गारांसह पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.\nउस्मानाबाद, उमरगा तालुक्यास गारांसह पावसाने झोडपले\nउस्मानाबाद : मराठवाडय़ात अवकाळीने थमान घातलेले असताना रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यतही अनेक भागात गारांसह पावसाने झोडपून काढले. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांसह ऊस, द्राक्ष, केळीच्या बागांना पावसाचा जबर तडाखा बसला. तर मोहोराने बहरलेल्या आंब्याचेही मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.\nगेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यत पावसाचा अंदाज शेतकरी बांधून होते. अखेर रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील तडवळेसह परिसरात जोरदार पाऊस झाला. उमरगा शहरासह तालुक्यातील मुळज, कुन्हाळी, तुरोरी, गुंजोटी, मुरूमसह अनेक भागास मेघगर्जनेसह गाराच्या पावसाने झोडपून काढले. अचानक सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. तर शेतातील उभ्या पिकांनाही पावसाचा जबर तडाखा बसला. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह द्राक्ष, केळी, आंबा आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. सुमारे पंधरा मिनिटे गारांचा पाऊस सुरु होता. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तीन वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्याची संधी ना खरीप ना रब्बी हंगामाने दिली. यंदा मुबलक पावसामुळे पिके जोमात असतानाच अवकाळीचा जबर तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभव��� रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/nagpur-railway-station-to-be-developed-into-world-class-terminal-1627738/", "date_download": "2018-08-20T11:36:36Z", "digest": "sha1:53RUGJMJWRUSNRFUMK26IHYRHGP7SUWK", "length": 16042, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nagpur railway station to be developed into world class terminal | रेल्वेस्थानकाचा ‘वर्ल्ड क्लास’ ऐवजी आता सर्वंकष विकास | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nरेल्वेस्थानकाचा ‘वर्ल्ड क्लास’ ऐवजी आता सर्वंकष विकास\nरेल्वेस्थानकाचा ‘वर्ल्ड क्लास’ ऐवजी आता सर्वंकष विकास\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर रेल्वेस्थानकाला विकसित करण्याची कल्पना मांडली. त्या\nरेल्वेस्थानकाची पाहणी करताना महाव्यवस्थापक देवेंद्र शर्मा, त्यांच्यासोबत विभागीय व्यवस्थापक बृजेशकुमार गुप्ता (लोकसत्ता छायाचित्र)\nमहाव्यवस्थापकांची माहिती : संरक्षण, एस.टी.ची जागा घेणार\nनागपूर रेल्वेस्थानक जागतिक दर्जाचे (वर्ल्ड क्लास) नव्हे पण सर्वंकष विकसित केले जाईल. त्यासाठी स्थानकाच्या शेजारची एसटी महामंडळाची आणि संरक्षण दलाची जागा घेण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र शर्मा यांनी दिली.\nशर्मा हे वार्षिक निरीक्षणासाठी नागपुरात आले होते. त्यांच्यासोबत सुरक्षितता आयुक्त देखील होते. आमला ते नागपूर खंड, रुळांची देखभाल-दुरुस्ती आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकाचा विकास आणि नागपुरात प्रस्तावित प्रकल्प आणि सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर रेल्वेस्थानकाला विकसित करण्याची कल्पना मांडली. त्यानुसार स्थानकाच्या शेजारची संरक्षण खात्याची जमीन तसेच एस.टी. महामंडळ, मध्यप्रदेश एस.टी. महामंडळाची जमीन ताब्यात घेऊन एका सर्वंकष स्थानक विकासाच्या योजनेला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे, असे शर्मा म्हणाले.\nप्रवाशांच्या सुविधांची कामे सुरक्षितता निधीतून केली जात आहेत. त्यामुळे फिरते जिने किंवा इतर सुविधा करण्यास निधीची अडचणी राहिलेली नाही. आवश्यक तेथे फिरते जिने लावण्यात येत आहेत. याशिवाय मध्य रेल्वेने वीज बचत तसेच पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी सौर ऊर्जेवर भर दिला आहे. पहिल्या १० मेगाव्ॉट सौर ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या मार्गावर ‘पॅसेंजर ट्रेन’ सुरू आहेत, त्या मार्गावर ‘मेमू’ ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई ते कोलकाता आणि मुंबई ते चेन्नई या मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या गाडीची गती १६० किमी प्रतितास राहणार आहे. हळूहळू संपूर्ण देशात सेमी हायस्पीड चालवण्यात येतील. याशिवाय प्रवासादरम्यान वापरात येणारे चादर, टॉवेल, ब्लँकेट धुण्यासाठी स्वयंचलित यंत्र नागपुरात सुरू करण्यात येत आहे. याचे काम सुरू असून येत्या मार्चपर्यंत मेकानाईज्ड लॉन्ड्रीचे काम सुरू होईल. मध्य रेल्वे नागपूर आणि पुणे येथे अशी सुविधा करण्यात येत आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.\nपाणी प्रकल्पाचे काम जूनमध्ये पूर्ण\nइंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनचा (आयआरसीटीसी) नीर बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम नागपुरातील बुटीबोरी येथे सुरू आहे. येत्या जूनपर्यंत तो सुरू होईल. आयआरसीटीसीचा स्वत:चा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण मध्य रेल्वेत केवळ रेल्वे नीरचे पिण्याचे पाणी रेल्वेस्थानक आणि रेल्वे गाडय़ांमध्ये मिळेल, अशी व्यवस्था केली जाईल. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाची क्षमता ७२ हजार लिटर प्रतिदिवस आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर २०१७ पर्यंत सुरू करण्यात येणार होता, परंतु आता जून २०१९ पर्यंत सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत आठ कोटी रुपये आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5437285786905638103&title=Ranagan%20Novel%20will%20reach%20in%20world&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:32:18Z", "digest": "sha1:2ICVOYU2I3VRDX6ZYIXHOH7JTNKG5YZO", "length": 15767, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रणांगण’ कादंबरी पोहोचणार जगभर", "raw_content": "\n‘रणांगण’ कादंबरी पोहोचणार जगभर\nप्रादेशिक कादंबऱ्यांच्या इंग्रजी अनुवादासाठी जेएसडब्ल्यू समूहाचा पुढाकार\nमुंबई : मराठीतील ज्येष्ठ लेखक विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ ही कादंबरी आता इंग्रजी भाषेत अनुवादित होणार आहे. भारतातील साहित्याचा मौल्यवान ठेवा जगासमोर आणण्यासाठी जेएसडब्ल्यू समूहाने इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह आणि स्पीकिंग टायगर पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने एका अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यामध्ये प्रादेशिक भाषांमधील दर्जेदार साहित्य इंग्रजीत अनुवादित करून जगभरात पोहोचवण्यात येणार आहे. यात निवडण्यात आलेल्या पहिल्या चार साहित्यकृतींमध्ये मराठीतील विश्राम बेडेकरलिखित ‘रणांगण’ या कादंबरीचा समावेश आहे.\n१९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘कार्मेलीन’ या दामोदर माऊझो यांनी कोकणी भाषेत लिहिलेल्या कादंबरीचाही त्यात समावेश आहे. या कादंबरीचा इंग्रजीसह मराठी, हिंदी, कन्नड, गुजराती, सिंधी आदी भाषांमध्ये अनुवाद झाला असून, विद्या पै यांनी केलेला इंग्रजी अनुवाद २००४ मध्ये साहित्य अकादमीने प्रकाशित केला आहे. साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कारही या कादंबरीला मिळाला आहे.\nबंगालीतील माणिक बंदोपाध्याय लिखित ‘पदम नादिर मांजी’ आणि उर्दूतील क्वारातूलेन हैदर यांच्या कादंबरीचीही या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय साहित्य क्षेत्रातील हा असा पहिलाच प्रयोग आहे. त्याकरिता तीन नामांकित संस्थांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे प्रादेशिक भाषेतील साहित्याला जागतिक व्यासपीठ मिळणार आहे.\n‘इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह’ ही स्वयंसेवी संस्था असून, डॉ. अश्वनी कुमार, संगीता जिंदाल, अनुराधा पारीख आणि अम्रिता सोमय्या हे त्या संस्थेचे सदस्य एकत्र येऊन भारतीय साहित्याचे जागतिक दर्जाचे भाषांतर करणार आहेत. तसेच कथावाचन, संवाद आणि ऑनलाइन जाहिराती-कार्यक्रमांद्वारे वाचकांची एक समृद्ध चळवळ निर्माण करण्याचीही त्यांची योजना आहे. ‘इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह’तर्फे भारतातील विविध प्रादेशिक भाषांमधील अभिजात साहित्याची छाननी करणार असून, त्यापैकी निवडक साहित्याचे जतन आणि सादरीकरण केले जाणार आहे.\nया सामंजस्य कराराबद्दल जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल म्हणाल्या, ‘प्रादेशिक भाषांमधील साहित्य ही भारताला मिळालेली देणगी आहे. हिंदी, उर्दू, कन्नड, मराठी, बंगाली आणि मल्याळी भाषेतील प्रतिभावान लेखक आपल्याकडे असून, त्यांनी अभिजात साहित्याचा साठा आपल्याला दिला आहे; मात्र आपल्या राज्याच्या किंवा आपल्या देशाच्या प्रादेशिक सीमा ओलांडल्या, तर मोजक्याच वाचकांना या अभिजात साहित्याबद्दल माहिती आहे. या अनोख्या प्रयत्नांद्वारे, जेएसडब्ल्यू समूह भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न करत आहे. इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह आणि स्पीकिंग टायगर यांसारख्या विश्वासार्ह संस्थांशी भागीदारी करून आम्ही भारतातील प्रादेशिक भाषांमधील साहित्य देशाच्या समृद्ध सांस्कृतिक प्रवाहात आणण्यासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या सांघिक प्रयत्नांद्वारे आम्ही इंग्रजी भाषेत नसलेले सर्वोत्कृष्ट भारतीय साहित्य आता जगभरातील इंग्रजी वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.’\n‘स्पीकिंग टायगर’चे रवी सिंग म्हणाले, ‘जेएसडब्ल्यू समूह आणि इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्हने हाती घेतलेल्या या अद्भुत आणि अत्यावश्यक प्रकल्पाचा एक भाग असल्याचा स्पीकिंग टायगरला आनंद वाटत आहे. पुस्तकांचा अफाट खजिना भारताला लाभलेला असून, ही पुस्तके अविस्मरणीय कथाकथन करतात; मात्र या भाषांपलीकडील मोजकेच वाचक हे साहित्य वाचतात. एक प्रकाशक या नात्याने, देशातील अभिजात साहित्य देशातील नव्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ‘स्पीकिंग टायगर’तर्फे या साहित्याचे प्रकाशन आणि विपणन केले जाईल; तसेच ‘इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह’मार्फत या साहित्याचे देशभर वितरण केले जाणार आहे.\n‘इंडियन नोव्हेल्स कलेक्टिव्ह’चे डॉ. अश्वनी कपमार म्हणाले, ‘भारतीय साहित्यातील खजिना नव्या वाचकांसमोर सादर करण्याबरोबर त्यां���्याशी जोडले जाऊन एक चांगले जाळे या निमित्ताने विणले जाणार आहे. जे वाचक इंग्रजीभाषेव्यतिरिक्तच्या साहित्यापासून दूर आहेत, अशा जगभरातील वाचकांना एकत्र आणता येईल; तसेच त्यांना परिसंवादात भाग घेण्याची संधी मिळेल. इंग्रजी वाचक आणि भारतातील प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्तम साहित्य यांच्यातील दरी मिटवता येईल; तसेच भारतातील कथाकथन साहित्यचळवळ अधिक समृद्ध करण्यासाठी वाचकांची साहित्य चळवळ निर्माण करता येईल. निवड केलेल्या सर्व साहित्याचे स्वरूप एकसारखेच असणार असून, यातून मिळणारा नफा ‘इंडियन नॉव्हेल्स कलेक्टिव्ह’तर्फे भविष्यात अनुवादाच्या कार्यासाठी वापरला जाणार आहे.’\n(‘रणांगण’ कादंबरी ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nमॅगसेसे पुरस्कारविजेत्यांमध्ये दोन भारतीय शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक डेस्क पंढरीत साकारतोय चित्ररूप संतमेळा ‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश उलगडले समकालीन हिंदी कवितांचे जग\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/katrina-kaif-opens-working-aamir-khans-thugs-hindostan-57790", "date_download": "2018-08-20T11:22:13Z", "digest": "sha1:4WQXWMONJBJJZWAUQR3WX7ECSGFMQGVR", "length": 11350, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Katrina Kaif OPENS On Working In Aamir Khan's Thugs Of Hindostan योद्धा राजकुमारी कतरिना | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 6 जुलै 2017\nकतरिना कैफ \"ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात छोटीशी भूमिका करणार असल्याचं आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत झालं आहे.\nया चित्रपटात ती एका विदेशी स्त्रीचा रोल करणार असल्याचं बोललं जात होतं; पण तसं काही नाहीय. कतरिना योद्धा राजकुमारीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा ब्रिटिशकालीन भारतात घडते.\nत्यामुळे कतरिनाची भूमिका त्याकाळी भारतात होऊन गेलेल्या लोकप्रिय योद्धा राजकुमारीवर आधारित आहे. तिच्या लूक आणि मेकअपवर विशेष काम केलं जात आहे. तिच्या वेशभूषेलाही वेगळा टच देण्यात आलेला आहे. कतरिना पहिल्यांदाच अशा राजकुमारी लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक लवकरच सगळ्यांसमोर येईल.\nकतरिना कैफ \"ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटात छोटीशी भूमिका करणार असल्याचं आतापर्यंत सगळ्यांनाच माहीत झालं आहे.\nया चित्रपटात ती एका विदेशी स्त्रीचा रोल करणार असल्याचं बोललं जात होतं; पण तसं काही नाहीय. कतरिना योद्धा राजकुमारीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची कथा ब्रिटिशकालीन भारतात घडते.\nत्यामुळे कतरिनाची भूमिका त्याकाळी भारतात होऊन गेलेल्या लोकप्रिय योद्धा राजकुमारीवर आधारित आहे. तिच्या लूक आणि मेकअपवर विशेष काम केलं जात आहे. तिच्या वेशभूषेलाही वेगळा टच देण्यात आलेला आहे. कतरिना पहिल्यांदाच अशा राजकुमारी लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक लवकरच सगळ्यांसमोर येईल.\n'शुभ लग्न सावधान'मध्ये दिसेल बायकोला घाबरणारा सुबोध भावे\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते....\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nसभेसाठी सव्वादोन वर्षांनी मुहूर्त\nकोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ ऑक्टोबरला महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे...\nनाशिकच्या कला-कौशल्यांना जागतिक मानांकन\nनाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकच्या द्राक्ष, कांदा, भाजीपाला, फुलांनी जगामध्ये स्वत-ची ओळख निर्माण केलीय. तीर्थटन, पर्यटन अन्...\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\nमराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2018-08-20T11:10:54Z", "digest": "sha1:TJUJLUEO2SF73L5Z2BT7SEEMHCKTZX5Y", "length": 32248, "nlines": 112, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "पोएट्री कॉल्ड फ्रेंच चीज – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nपोएट्री कॉल्ड फ्रेंच चीज\n“ज्या देशात २४६ प्रकारचं चीज तयार होतं तो देश कसा चालवायचा,” हा शार्ल द गोलचा सवाल बऱ्याच जणांना माहीत असेल. फ्रान्समध्ये चीज आणि वाइनव्यतिरिक्त जेवणाचा विचारच होऊ शकत नाही, इतकं या दोन्ही पदार्थांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे आपण अजूनही फार कमी प्रकारांचं चीज खातो. रोजच्या जेवणात तर त्याचा वापर अगदीच कमी.\nसर्वात आधी आपण जर चीजच्या उगमाचा शोध घ्यायचा म्हटलं, तर पोलंड देशाशी निगडित काही उल्लेख आढळतात. परंतु चीजच्या उगमाबाबत अजूनही बरेच वाद आहेत. साधारण ख्रिस्तपूर्व ५५०० वर्षांच्या आसपास संपूर्ण युरोपभर चीजचा प्रसार झाला आणि तो त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग झाला. आजसुद्धा आपण इंटरनेटवर माहिती बघितली तर सर्वाधिक चीज खाणाऱ्यांमध्ये फ्रान्सचा प्रथम क्रमांक लागतो, तर आइसलँडचा दुसरा आणि फिनलंडचा तिसरा. म्हणजे तिन्ही युरोपीय देश.\nचीजच्या प्रकारांमधील वैविध्य यावरदेखील इंग्लंड आणि फ्रान्समध्ये वाद आहेत. इंग्लिश लोक म्हणतात, ”आमच्याकडे सुमारे ७०० प्रकारचे चीज आढळतं, तर फ्रान्स आणि इटलीत ३००-४०० प्रकार आहेत.’’ आता या एवढ्या सगळ्या प्रकारांचा आढावा घेणं आपल्याला शक्य नाही. तरी फ्रान्ससारख्य्या अत्याधुनिक, सुसंस्कृत देशातल्या संपन्न खाद्यसंस्कृतीत चीजला असलेला मान, त्याचे निरनिराळे प्रकार, इतर पदार्थांमधील त्याचा वापर, त्यामुळे येणारी विशिष्ट चव आणि मुख्य म्हणजे फ्रेंच लोकांना या आपल्या चीजसंस्कृतीचा असणारा अभिमान हे सगळंच खूप वाखाणण्याजोगं आहे. एक निराळाच रोमान्स आहे त्यात.\nफ्रान्समध्ये गाईच्या, म्हशीच्या, बकरीच्या दुधापास��न चीज तयार केल जातं. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दुधाला चीजचं रूप प्राप्त होईपर्यंत येणाऱ्या पोताला खूप महत्त्व आहे. फ्रान्समध्ये प्रत्येक प्रांताची स्वतंत्र संस्कृती आहे. त्या त्या प्रांतातल्या प्राण्यांच्या वैविध्यानुसार, तापमानानुसार, आणि निर्मिती प्रक्रियेतील वैविध्यानुसारदेखील प्रत्येक प्रांताचं चीज वेगळं ठरतं. चीज तयार करण्याची प्रक्रियाही खूप गुंतागुंतीची आहे, परंतु सोप्या भाषेत थोडक्यात मांडायचं झालं तर दुधाची अॅसिडिफिकेशनची प्रक्रिया म्हणजेच दुधातील साखरेचं अॅसिडमध्ये रूपांतर होण्यासाठी स्टार्टर कल्चर वापरलं जातं. स्टार्टर कल्चर म्हणजे असं दूध, ज्यात लॅक्टिक अॅसिड बॅसिलस जीवाणू असतो. ज्याने दुधातील साखरेचं अॅसिडमध्ये रूपांतर होण्यास मदत होते. मुळात चीजला घट्टपणा येण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हे स्टार्टर कल्चर नैसर्गिक तसंच आता बाजारात औद्योगिक स्वरूपात उत्पादित केलेलेसुद्धा मिळतात. दुपॉन्ट-दानिस्को, क्रिस्टन हॅन्सन, DSM फूड सप्लायर्स यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या या उत्पादनात अग्रेसर आहेत.\nस्टार्टर कल्चरसारख्या अॅडिटिव्हचा जसा वापर केला जातो तसाच “रने” हे अॅडिटिव्हदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. हे रने म्हणजे एक एन्झाईम आहे. चीज तयार करणा-या काही फॅक्टरीज सकाळी काढलेलं दूध जास्त परिणामकारक मानतात, तर काही संध्याकाळी काढलेलं तर काही, दोन्ही वेळचं मिश्रण करून वापरतात. चीज करण्यासाठी साधारणपणे पाश्चराइज न केलेल्या दुधाचा वापर केला जातो. यामुळे अॅसिडीकरणाची प्रक्रिया सोपी होते. रने अॅडिटिव्ह त्यात मिसळल्यावर दही आणि दह्यातील पाणी वेगवेगळं केलं जातं. घट्ट झालेल्या दह्याचं सॉफ्ट चीज असेल तर मोठे तुकडे, तर हार्ड चीजचे लहान तुकडे मल्टिब्लेडच्या धारदार सु-या वापरून केले जातात. त्यातलं पाणी गाळून घेतलं जातं. या दह्यातला ओलावा पूर्णपणे निघणं अत्यंत आवश्यक आहे. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की त्याची एजिंग प्रोसेस सुरू होते. अगदी मृदू पोताच्या चीजचं, उदाहरणार्थ, पनीरचं एजिंग केलं जात नाही. एजिंग प्रक्रियेत चीज साच्यांमध्ये घालून एका विशिष्ट तापमानात ठेवलं जातं. एका महिन्याच्या कालावधीपासून ते काही वर्षांच्या कालावधीपर्यंत एजिंगची प्रक्रिया असते. जितकं एजिंग जास्त, तितकी चीजची चव ��धिक सुधारते. त्यानुसार चीजचं विशेषण देखील बदलतं. उदाहरणार्थ, शेदार चीज दोन वर्षांहून अधिक काळ ठेवण्यात आलं असेल तर ते एक्सट्रा शार्प म्हणून त्याच्या लेबलवर नमूद करण्यात येतं.\nफ्रेंच चीजची ढोबळमानाने आपण तीन गटांमध्ये विभागणी करू शकतो. १. हार्ड चीज २. सॉफ्ट चीज ३. ब्लू चीज\nहार्ड चीजचे सगळे प्रकार गाईच्या दुधापासून तयार केले जातात. फ्रान्सच्या दक्षिण भागातल्या ऑव्हर्गने इथलं Cantal इंग्लिश फार्महाऊस शेदार किंवा चेस्टरच्या जवळपास जाणारं हे चीज दोन प्रकारात मिळतं. एक म्हणजे Jeune या फ्रेंच शब्दाचा अर्थ तरुण, आणि दुसरं entre deux म्हणजे जे जास्त काळ मॅच्युअर झालेलं आहे. या चीजचा स्वाद शेदारपेक्षा जास्त स्ट्राँग असतो. या प्रकारच्या चीजची दोन प्रकार आहेत – सालेर आणि लाग्विओल. हे दोन प्रकार या प्रदेशातल्या उंच पर्वतरांगामध्ये आढळणाऱ्या गायीच्या दुधापासून बनवले जातात. त्यामुळे सामान्य Cantal पेक्षा हे दोन प्रकार महाग असतात.\nदुसरं महत्त्वाचं हार्ड चीज म्हणजे Comte. ह्याला स्विस ग्रीयर चीजचं भावंड संबोधलं जात. फ्रान्सच्या पूर्वेकडे असलेल्या franche compté ह्या स्वित्झर्लंडला लागून असलेल्या अति उंच प्रदेशात हे चीज तयार होतं. हे चीज किमान दोन वर्षांपर्यंत मॅच्युअर केलं जातं. या चीजचा वापर फॉन्द्यू आणि राकलेत हे दोन पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. आल्प्स पर्वतावर ह्या चीजच्या चवीशी मिळतंजुळतं असणारं बोफोर आणि अबॉन्डन्स चीज तयार होतं. यातलं बोफोर हे जास्त स्ट्राँग असतं. तिसरं अतिशय महत्त्वाचं इमानतल हे पारंपरिक चीज. विशेषतः फ्रान्सच्या पूर्वेकडच्या भागात या चीजची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे गोलसर आकारात मिळणारं चीज फ्रान्सच्या उत्तरेकडील लील भागात तयार केलं जातं. डच एडम चीजचं हे फ्रेंच व्हर्जन समजलं जातं. टॉम द पिरेने हे अर्थात पिरेने भागात बनवलं जाणारं काळसर रंगाचं चीज ब्लांद असतं. ज्यांना उग्र चवीचं चीज आवडत नाही, त्यांना हा उत्तम पर्याय आहे. रेब्लोशॉन हे अतिशय चविष्ट सेमी हार्ड चीज प्रामुख्याने आल्प्स भागात तयार करतात. नुलायम पोत आणि किंचित उग्र स्वादासाठी हे चीज प्रसिद्ध आहे.\nचीजचा दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे सॉफ्ट चीज. फ्रान्समध्ये सॉफ्ट चीजचे भरमसाट प्रकार आहेत. ब्रि आणि कमोम्बर हे दोन अत्यंत लोकप्रिय चीजचे प्रकार. ब्रि दोन प्रकारात येतं. ब्रि द मो आणि ब्रि द मल. मो आणि मल ही दोन्ही पॅरिसच्या जवळ असणारी गावं. ब्रि चीजला मृदू आवरण असतं आणि हे चीज त्या क्रस्टसकट खाल्लं जातं. ज्यांना उग्र चीज आवडत नाही त्यांना ब्रिचा मुलायम पोत आणि मृदूपणा आवडतो. नॉर्मंडी या प्रांतातील सगळ्यात लोकप्रिय चीज म्हणजे कामोम्बर. ब-याच भागात या चीजचं नकली रूपसुद्धा पाहायला मिळते. अस्सल कामोम्बर ओळखण्याची महत्त्वाची खूण म्हणजे त्याचा पोत मृदू असायला हवा पण स्पंजसारखा नको.\nएपुआस ही बर्गंडी प्रांताची स्पेशॅलिटी. हे चीज कामोम्बरपेक्षा जाडसर, कामोम्बरसारखच बाहेरून पिवळसर आणि आतून पांढरं असतं. फ्रान्सच्या उत्तरेकडच्या भागात मिळणारं मारूआल चीज हेसुद्धा याच प्रकारातलं.\nगाप्रोन हे सेमीसॉफ्ट चीज, गायीच्या दुधापासून बनवतात. तर मिरपूड आणि लसूण यांचा फ्लेवर असलेलं हेमिस्फेरिकल चीज ऑव्हर्गन या प्रांतात तयार होतं.\nमॉँ दोर हे चीज फ्रान्स आणि स्वित्झर्लंड यांच्या सीमेवरच्या फ्रांश कोंमते प्रांतात तयार केल जातं. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच भागात मिळणाऱ्या स्पृसवूडच्या गोल पेटीत हे चीज मॅच्युअर होण्यासाठी ठेवलं जातं.\nमॅच्युअरिटीच्या प्रक्रियेमध्ये त्या स्प्रृसवूडचा एक सुंदर सुगंध त्या चीजमध्ये उतरतो. त्या लाकडाच्याच गोल बॉक्समध्ये या चीजचं पॅकेजिंग केलं जातं. मात्र या चीजची निर्मिती मोसमी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत हे तयार होत नाही, कारण या दिवसात दुधाची गुणवत्ता बदलते. या काळात गायींना भरपूर चारा मिळतो, त्याचा परिणाम त्यांच्या दुधाच्या चवीवर होतो. मुंस्टर हा पूर्वेकडील वॉज पर्वतामधील प्रकार, लॉरेन प्रान्तातला. ह्या चीजचाही स्वाद अतिशय उग्र असतो.\nपॉ लेवेक हे फ्रान्समधील चीजच्या सर्वात जुन्या प्रकारांपैकी एक. नॉर्मंडी प्रांतातल्या किनारपट्टीवरच्या भागात ह्याची प्रामुख्याने निर्मिती होते. या चीजचा पोत मृदू मुलायम असतो.\nब-याच जणांच्या मते सौं नेकतेर सर्वोत्तम फ्रेंच चीज आहे. या चीजचे दोन प्रकार आहेत. फार्म व्हरायटी आणि डेअरी व्हरायटी. फार्ममध्ये तयार होणारं अर्थात जास्त स्वादिष्ट आणि महाग असतं, तर डेअरीमधलं कमी मॅच्युअर केलं गेल्यामुळे स्वस्त मिळतं तसंच त्याचा स्वाद फार्म व्हरायटीपेक्षा जरासा कमी असतो. दुकानांमध्ये मिळणारं हे चीज बहुतांशी डेअरीमध्ये तयार झालेलं असतं. हे चीज जास्त काळ मॅच्युअर झालं असेल तर अतिशय मृदू असतं. कमी काळासाठी ठेवलं गेलेलं चीज हे कोरडं तसंच कडक लागतं.\nआता वळूया तिसऱ्या फॅमिलीकडे. ब्लू चीज. अतिशय प्राचीन ब्ल द लागय आणि सांत अंगूर हे ब्लू चीजचे लोकप्रिय प्रकार. अत्यंत मुलायम पोताचं सांत अंगूर हे चीज लूट प्रांतातल्या वेले हिल्समध्ये तयार होतं. या चीजची निर्मितीप्रक्रिया पारंपरिक असल्याने याला सांत अंगूर हे नाव दिलं असावं, असं बहुतेक फ्रेंच लोकांचं मत आहे. कारण या नावाचा ना कोणी संत होता, ना त्या नावाचं फ्रान्समध्ये गाव आहे. हे चीज तयार करण्याच्या पारंपरिक पद्धतीत रने आणि स्टार्टर कल्चरची आताची आधुनिक उत्पादनं न वापरता जितकी नैसर्गिक उत्पादनं वापरता येतील तितकी ती वापरण्यावर भर असतो. चीजच्या एजिंग प्रक्रियेलादेखील जास्त महत्त्व दिलं जातं.\nफ्रेंच ब्लू चीजच्या प्रकारांपैकी अत्यंत लोकप्रिय चीज म्हणजे रॉकफोर. लाकोन जातीच्या मेंढीच्या दुधापासून बनवलं जाणारं हे चीज अगदी मध्ययुगापासून बनवलं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या चीज प्रकाराचं मार्केटिंगदेखील खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातंय. यामुळे या चीजला जगभरात खूप मागणी आहे. प्रत्येक वर्षी जवळपास १८ हजार टन चीज तयार होतं आणि निर्यात केलं जातं. रॉकफोर हे कामोम्बरसारखंच खूप प्रसिद्ध चीज आहे. हे चीज फ्रान्सच्या दक्षिणेकडील कॉस पर्वतांमध्ये तयार होतं. याचं वैशिष्ट्य म्हणजे या चीजचं एजिंग गुहांमध्ये करण्यात येतं. विशिष्ट जातीच्या मेंढीचं दूध आणि गुहांमधील एजिंग ह्यामुळे याची चव काही न्यारीच लागते.\nचीजच्या या मुख्य प्रकारांव्यतिरिक्त फ्रान्समधल्या प्रत्येक प्रांतातल्या अगदी लहानलहान गावांतूनदेखील त्यांची खास वैशिष्टपूर्ण चव असणारे चीजचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. मुख्य म्हणजे त्यांची चीज करण्याची पारंपरिक पद्धत त्यांनी अजूनही अभिमानाने जपून ठेवली आहे.\nफ्रान्समध्ये रोजच्या जेवणात मेन कोर्सनंतर डेजर्ट खाण्याआधी मोठ्या फ्रेंच बागेत ब्रेडबरोबर चीज खाल्लं जातं. ब्रेडचे निरनिराळे प्रकार आहेतच. खास प्रसंगी, शनिवारी-रविवारी किंवा अगदी रोजच्या जेवणातदेखील रेड वाईनसोबत चीजचा आस्वाद घेतला जातो. बऱ्याच लोकांच्या मते व्हाईट वाईनपेक्षा रेड वाईनसोबत चीज जास्त छान लागतं. अर्थात य��त व्यक्तिगत आवडनिवड असतेच.\nफ्रान्समध्ये चीज निर्मितीप्रक्रियेचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत. फेरमिए म्हणजे फार्महाउस चीज. यासाठी लागणारं दूधदेखील शेतावरचंच असतं. आर्टीजनाल हा स्थानिक फार्म्समधून किंवा स्वतःच्या फार्मवरील दूध वापरून छोट्या प्रमाणावर केल्या जाणा-या, हातानं बनवल्या जाणा-या चीजचा प्रकार. कोपरातीव्ह म्हणजे स्थानिक दूध पुरविणाऱ्यांनी एकत्र येऊन डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार केलेलं चीज. इंदुस्रीएल हे फॅक्टरी मेड चीज.\nकाही वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांपैकी एक म्हणजे पाण्याचा अंश असणारं फ्रोमाज फ्रे म्हणजे फ्रेश चीज हे मातीच्या भांड्यात मिळतं. सगळ्यात जास्त कडक चीज म्हणजे ‘मिमोलेत एक्सस्त्र वेय’. याचं आवरण नारळाच्या बाहेरच्या आवरणासारखं अतिशय कडक असतं. हे चीज किसून खाल्लं जातं. सर्वाधिक मृदू चीज म्हणजे ‘मॉं दोर’. हे चीज त्याच्या डब्यातून आपल्याला चमच्याने काढायला लागतं. ‘कर द नफशातेल’ मधलं कर म्हणजे हार्ट. म्हणून हे चीज हृदयाच्या आकारात मिळतं.\nरोजचं जेवणसुद्धा फ्रेंच लोकांसाठी खूप महत्त्वाचं असतं. आपण जसं कामात असलो की, उशिरा जेवण किंवा अगदी घाईघाईत पोटात काहीतरी ढकलणे असे जे प्रयोग करतो, तसं तिथं कमी आढळतं. अत्यंत रसिकतेने प्रत्येक घासाचा आस्वाद घेत, वेळ घेऊन ते जेवणाचा आनंद घेतात. जेवणाच्या आनंदासोबत इथे सौंदर्यदृष्टीचाही विचार केला जातो. आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत तो विचार फारसा नसतो. त्यांच्या जीवनशैलीत म्हणूनच कवितेतला प्रणय आढळतो. प्रत्येक गोष्ट कलासक्त मनानं बघणं, अनुभवणं हे खरोखर या एपिक्युरियन्सकडून शिकण्यासारखं आहे.\nलेखन, चित्रकला, धाडसी प्रवास असं सगळं करायला आवडतं. विविध भाषा शिकण्याची आवड. फ्रेंच भाषेनंतर आता स्पॅनिश भाषा शिकते आहे, दुभाषी म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत.\nफोटो – स्नेहल क्षीरे, विकीपीडिया व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post एक प्याली चाय, कभी भी हो जाय\nNext Post स्विस चीजची कहाणी\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/gadgets-fitness-44840", "date_download": "2018-08-20T10:54:54Z", "digest": "sha1:342YJ7M3FNTMFU5JPEAZQ2NIXKDD7TVS", "length": 11980, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Gadgets for Fitness तंदुरुस्तीसाठी गॅजेट्स | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 13 मे 2017\nपुणे - हिंजवडी येथील एका प्रसिद्ध आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्वप्नीलच्या फेसबुक आणि ट्विटर टाइमलाइनवर रोज ‘अपडेट’ दिसत होते. तो किती चालला, पळाला, त्याच्या किती ‘कॅलरी बर्न’ झाल्या हे एका इमेजच्या स्वरूपात त्याच्या फॉलोव्हर व फ्रेंडलिस्टमधील हजारो लोक रोज बघत. तंदुरुस्तीबाबत जागरूक असलेले शेकडो तरुण, ज्येष्ठ नागरिक स्वप्नीलप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात करत आहेत.\nपुणे - हिंजवडी येथील एका प्रसिद्ध आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्वप्नीलच्या फेसबुक आणि ट्विटर टाइमलाइनवर रोज ‘अपडेट’ दिसत होते. तो किती चालला, पळाला, त्याच्या किती ‘कॅलरी बर्न’ झाल्या हे एका इमेजच्या स्वरूपात त्याच्या फॉलोव्हर व फ्रेंडलिस्टमधील हजारो लोक रोज बघत. तंदुरुस्तीबाबत जागरूक असलेले शेकडो तरुण, ज्येष्ठ नागरिक स्वप्नीलप्रमाणे तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात करत आहेत.\nबदलत्या जीवनशैलीमुळे आणि नवनवीन तंत्रज्ञानामुळेही बैठ्या कामाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे आपण दिवसभरात किती चालतो किंवा आपल्या आहाराच्या तुलनेत किती व्यायाम करतो, याचे कोणत्याही प्रकारे मोजमाप करणे शक्य होत नाही. त्यामुळे घड्याळासारखे हातावर बांधता येतील, अशी गॅजेट्स आता आपल्या तंदुरुस्तीची काळजी घेण्यासाठी सज्ज झाली आहेत.\n‘ट्रॅकर’ पद्धतीची ही उपकरणे एकदा सकाळी घातली की, दिवसभरात आपण किती पावले चाललो याचीही ‘रिअल-टाइम’ माहिती आपल्याला दिसत राहते.\n‘‘ट्रॅकर घातल्यामुळे दिवसभरात किती हालचाल झाली आणि व्यायामाची कितपत गरज आहे, याची लगेच जाणीव होते. मी ���ुरवातीला रोज ट्रॅकरची माहिती बघून अधिकाधिक हालचाल करण्याचा प्रयत्न करत होतो,’’ असे मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/malegaon-news-jantar-mantar-raju-shetty-58600", "date_download": "2018-08-20T11:14:09Z", "digest": "sha1:4W7DLNNEU4FWN64V3TQF7UKGOTFJWE3I", "length": 14388, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "malegaon news jantar mantar raju shetty जंतर-मंतरवर १८ ला आंदोलन | eSakal", "raw_content": "\nजंतर-मंतरवर १८ ला आंदोलन\nसोमवार, 10 जुलै 2017\nमालेगाव - देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व हमीभाव मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे येत्या १८ जुलैला दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन केले जाईल. देशातील शेतकऱ्यांच्या १४० पेक्षा अधिक संघटना एका छताखाली येऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. मोदी सरकारला गुडघे टेकविण्यास भाग पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी टेहेरे येथील जाहीर सभेत केले.\nमालेगाव - देशभरातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व हमीभाव मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे येत्या १८ जुलैला दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन केले जाईल. देशातील शेतकऱ्यांच्या १४० पेक्षा अधिक संघटना एका छताखाली येऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. मोदी सरकारला गुडघे टेकविण्यास भाग पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी टेहेरे येथील जाहीर सभेत केले.\nमध्य प्रदेशातील आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांचे अस्थिकलश घेऊन जाणारी किसान मुक्ती यात्रा आज येथे पोचली असता टेहेरे येथे सभा झाली. सरपंच विमलबाई शेवाळे अध्यक्षस्थानी होत्या. शेतकरी नेते व्ही. एम. सिंग, योगेंद्र यादव, महेशचंद्र शेखर, रविकांत तुपकर आदी व्यासपीठावर होते. खासदार शेट्टी म्हणाले, की\n६ जुलैपासून निघालेली ही किसान मुक्ती यात्रा अनेक राज्यांमध्ये जाणार आहे. शेतकरी आंदोलनाने फडणवीस सरकारला गुडघे टेकायला लावले. मात्र, मनासारखे झाले नाही. शेतकऱ्यांच्या मनासारखा निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील. ‘अच्छे दिन’ म्हणणाऱ्यांचा खरा चेहरा आंदोलनात समोर आला. मोदींच्या भूलथापांना मीदेखील बळी पडलो. दुष्काळ व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे कर्ज थकले. शेतमालाला भाव नाही. मोदींनी हमीभावाचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. पंतप्रधान व अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तीन वर्षांत झालेली चूक आगामी दोन वर्षांत सुधारली नाही, तर त्यांनी २०१९ नंतर लाल किल्ल्यावरून भाषण करण्याचे स्वप्न पाहू नये. देशभरातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. यासाठी तरुण शेतकऱ्यांनी दिल्लीच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. श्री. सिंग, तुपकर, यादव आदींची या वेळी भाषणे झाली. गावातील शेतकरी कन्या साक्षी शेवाळे हिने शेतकऱ्यांची व्यथा मांडली. शेतकरी आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ शेतकऱ्यांनी अस्थिकलशाचे पूजन केले. प्रा. के. एन. अहिरे, प्रा. विजय शेवाळे, शेखर पवार, अनिल निकम, संदीप शेवाळे, चंद्रकांत पाटील, डॉ. एस. के. पाटील, डॉ. तुषार शेवाळे, शांताराम लाठर, वसंत निकम, राजेंद्र भोसले आदींसह शेतकरी उपस्थित होते.\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nसाताऱ्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nसातारा- फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i100418060735/view", "date_download": "2018-08-20T11:23:08Z", "digest": "sha1:Y4TL4Y3H22OXOTBCDSRITSY7VA4UHZHJ", "length": 12580, "nlines": 150, "source_domain": "www.transliteral.org", "title": "ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास", "raw_content": "\nमंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्याला कळस का नसतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|जानेवारी मास|\nब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी १ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nजानेवारी २ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nजानेवारी ३ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nजानेवारी ४ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nजानेवारी ५ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nजानेवारी ६ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी ७ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी ८ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी ९ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी १० - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी ११ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी १२ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याच�� नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी १३ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी १४ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी १५ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी १६ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी १७ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nजानेवारी १८ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nजानेवारी १९ - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nजानेवारी २० - नाम\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nपारी से पहले से आबंटन\nतीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-08-20T11:16:37Z", "digest": "sha1:JUUSN34AYL4NEPD4EIWXHIVFT2E47QIP", "length": 16058, "nlines": 181, "source_domain": "pcbtoday.in", "title": "तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके खून प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम घेणार प्रतिदिन ५० हजारांचे मानधन - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके खून प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम घेणार...\nतळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके खून प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम घेणार प्रतिदिन ५० हजारांचे मानधन\nमुंबई, दि. १ (पीसीबी) – प्रसिध्द सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना एका खटल्याच्या सुनावणीसाठी किती मानधन मिळते, हे आता समोर आले आहे. निकम यांची तळेगाव दाभाडे येथील २०१६ मधील खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली असून या खटल्याच्या सुनावणीसाठी निकम यांना प्रतिदिन ५० हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. याशिवाय विचारविनिमय शुल्क, हॉटेल लॉजिंग बोर्डिंग आणि प्रवास खर्चासाठी अतिरिक्त पैसे दिले जाणार आहेत.\nतळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन बाळासाहेब शेळके यांची ऑक्टोबर २०१६ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खटल्यात न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निकम यांना या खटल्यासाठी किती शुल्क द्यावे हे नुकतेच निश्चित करण्यात आले आहे. ३१ जुलै २०१८ रोजी महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.\nPrevious articleमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जाणार नाही; शाहू महाराज, जयसिंगराव पवारांची घोषणा\nNext articleबेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचे कारस्थान; राज्य सरकारने हस्तक्षेप करावा – उद्धव ठाकरे\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nमुळशीत कोंबड्यांच्या झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणारे १६ जण गजाआड\nभारतीय लष्कराच्या कारवाईत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे दोन सैनिक ठार\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nडोक्यावर भगवा फेटा घालून हिंदुत्वाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील का\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न\nमुंबई महापालिकेच्या कारभारात मुख्यमंत्र्यांची ढवळाढवळ – विश्वनाथ महाडेश्वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/opposition-slams-ruling-bjp-for-shiva-srishti-projects-in-pune-1630791/", "date_download": "2018-08-20T11:39:11Z", "digest": "sha1:BGNGQDZMEK6H6CNHAO7DVMS6LRI24TZ5", "length": 22212, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "opposition slams ruling bjp for shiva srishti projects in pune | शहरबात : बीडीपीचा तिढा | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nशहरबात : बीडीपीचा तिढा\nशहरबात : बीडीपीचा तिढा\nकोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर महापालिकेने शिवसृष्टी प्रकल्पाचे आरक्षण प्रस्तावित केले होते.\nकोथरूड येथे मेट्रोचा डेपो होणार की शिवसृष्टी या वादावर अखेर पडदा पडला. शिवसृष्टीच्या निमित्ताने २३ गावांमधील जैव विविधता उद्यानातील (बायो डायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यावर तोडगा निघण्यापेक्षा वादच मोठय़ा प्रमाणावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे शिवसृष्टी प्रकल्पाच्या निमित्ताने कोथरूडकरांना मेट्रो मार्गिकेच्या विस्तारीकरणाची अनोखी भेट मिळाली. मात्र मेट्रोच्या वेगाने होत असलेल्या कामांमुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी टाळण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेता कोथरूड आणि कर्वेनगरला जोडणारा पर्यायी मार्ग नसल्यामुळे त्याबाबतही चर्चा सुरू आहे.\nकोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर महापालिकेने शिवसृष्टी प्रकल्पाचे आरक्षण प्रस्तावित केले होते. मात्र गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकल्प विविध कारणांमुळे रखडला होता. त्यातच मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल करताना या जागेवर मेट्रोचा डेपो प्रस्तावित करण्यात आला आणि ही जागा मेट्रोला की शिवसृष्टी प्रकल्पाला मिळणार, यावरून वाद सुरु झाला. शिवसृष्टी प्रकल्पावरून विरोधकांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ निर्णय घेत चांदणी चौकातील बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्यात येईल आणि मेट्रो प्रकल्प कोथरूड येथे होईल, असे जाहीर केले. या निर्णयाचे शहर पातळीवर तीव्र पडसाद उमटले. भाजप आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. पण या निमित्ताने पुन्हा बीडीपीचा मुद्दा उपस्थित झाला. चांदणी चौकातील एकूण ९७८ हेक्टर जागेबरोबरच २३ गावांमधील बीडीपी क्षेत्राचे काय होणार, यावर चर्चा सुरू झाली.\nबीडीपीमधील बांधकामांचा मुद्दा पर्यावरणवाद्यांच्या दृष्टीने नेहमीच संवेदनशील राहिला आहे. शहरातील टेकडय़ा वाचविण्यासाठी आणि त्यांचे सं���र्धन करण्याच्या दृष्टीने महापालिकेने सन २००६ मध्ये टेकडय़ांवरील ९७८ हेक्टर जागेवर बीडीपीचे आरक्षण प्रस्तावित केले. आरक्षणाचा हा प्रस्ताव अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या सत्तेच्या काळात प्रलंबित राहिला होता. सन २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आरक्षित जागा ताब्यात घेताना किती आणि कसा मोबदला द्यायचा, बीडीपी क्षेत्रात किती टक्के बांधकामांना परवानगी द्यायची हा प्रस्ताव प्रलंबितच ठेवण्यात आला आहे. पर्यावरणवाद्यांचा होत असलेल्या विरोधामुळेच राजकीयदृष्टय़ा त्यावर निर्णय घेणे अडचणीचे ठरत असल्यामुळेच जाणीवपूर्वक हा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. बीडीपीमध्ये किती बांधकाम असावे आणि मोबदला कशा पद्धतीने द्यावा, यावर राजकीय मतमतांतरे आहेत. त्याची झलकही महापालिकेच्या मुख्य सभेतही दिसून आली आहे.\nशिवसृष्टी प्रकल्प चांदणी चौकातील बीडीपीच्या क्षेत्रात उभारण्याचे निश्चित करताना चांदणी चौकापर्यंत मेट्रो मार्गिकेचे विस्तारीकरण करावे, असा निर्णय झाला आहे. महामेट्रोकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या वनाज ते रामवाडी या मार्गिकेबरोबरच आता येत्या काही दिवसांमध्ये या नव्या मार्गिकेसाठीचीही प्रक्रिया पूर्ण होईल, यात शंका नाही. सध्या वनाज ते रामवाडी या मार्गिकेचे काम सुरू असल्यामुळे कोथरूड आणि कर्वेनगर परिसरात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे.\nमहामेट्रोचे अधिकारी, वाहतूक पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यावर मार्ग काढत आहेत. मात्र यानिमित्ताने बालभारती ते पौड फाटा हा रस्ता वेळीच पूर्ण झाला असता तर वाहतुकीची कोंडी टाळता आली असती, हे अधोरेखित झाले. कोथरूड आणि कर्वेनगर भागात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही.\nत्यासाठी बालभारती ते पौड फाटा रस्ता प्रस्तावित करण्यात आला. न्यायालयीन प्रक्रियेत तो अडकला. त्यामुळे अखेर महापालिकेच्या विकास आराखढय़ात हा रस्ता नव्याने प्रस्तावित करण्यात आला. रस्त्याच्या कामात कोणतेही अडथळे नकोत, यासाठी पर्यावरणीय मूल्यांकन अहवालही करण्याची सावध भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून सल्लागार नियुक्तीच��� प्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच पर्यावरणासंदर्भात केलेला अहवाल न्यायालयातही सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्याला येत्या काही दिवसांमध्ये चालना मिळणार असल्याचे दिसत असले तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांना इच्छाशक्ती दाखवित रस्ता वेगाने पूर्ण करावा लागणार आहे. तरच कोथरूडकरांची वाहतुकीच्या कोंडीतून मुक्तता होण्याची शक्यता आहे. एकूणच राज्य शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे बीडीपीसह मेट्रो आणि पर्यायी रस्त्याचा मुद्दाही चर्चेत आला आहे.\nसमाविष्ट गावांबाबतही निर्णयाची वेळ\nतेवीस गावांच्या विकास आराखडय़ातील प्रलंबित बीडीपी आरक्षणाच्या मोबदल्यासंदर्भात निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरक्षणात आवश्यक ते बदल करणे, जागा ताब्यात घेणे, त्यासाठीचा खर्च, मोबदला, बांधकाम, टीडीआर आणि एफएसआयसाठीचे निर्णय तत्काळ घ्यावेत, अशी मागणी सुरू झाली आहे. त्यात विशेष असे काही नाही. मात्र शंभर टक्के मोबदला देणे हे अडचणीचे ठरणार आहे. केवळ काही क्षेत्रातील बांधकामांना विशेष बाब म्हणून मान्यता देण्याच्या प्रकारावरूनही वाद-विवाद सुरू झाले आहेत. मात्र हा तिढा वेळीच सुटला नाही तर आरक्षित जागा ताब्यात कधीच येऊ शकणार नाहीत. त्यातच घेतल्या जाणाऱ्या धोरणात्मक निर्णयाला पर्यावरणवाद्यांकडून हरकत घेण्याची शक्यता आहे. त्याबाबत न्यायालयीन लढाही द्यावा लागणार आहे. त्यामुळे एकूणच बीडीपीबाबतचा निर्णय घेण्याची वेळ राज्यकर्त्यांवर आली असून तसे धाडस ते दाखविणार का, हा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यकर्ते हिरवाई जपणार की बांधकामांना प्रोत्साहन देणार हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निक���े घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9C-%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2018-08-20T11:12:07Z", "digest": "sha1:WCTC2AXFFDUN5QY27CXJHD6QZBXVW64P", "length": 52588, "nlines": 162, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "टेस्ट ऑफ पॅरडाइज – इराण – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nटेस्ट ऑफ पॅरडाइज – इराण\n“आपलं पुढचं पोस्टिंग आता इराण आहे” असं माझ्या नवर्याने, केदारने मला सांगितलं तेव्हा खरंतर खूप भीती वाटली. “इराण दुसऱ्या कुठल्या देशामध्ये नाही का आपल्याला जाता येणार दुसऱ्या कुठल्या देशामध्ये नाही का आपल्याला जाता येणार” मी प्रतिप्रश्न केला. त्यावर त्याचं नेहमीचं उत्तर – “कल्याणी, पापी पेट का सवाल है. जाना तो पडेगा.”\nमाझ्या नवऱ्याच्या नोकरीमुळे आम्हांला वेगवेगळ्या देशांमध्ये राहायची संधी मिळते. स्वतःचा देश सोडून गेलं की तुम्हांला तुमचे आप्तस्वकीय, तुमची ओळखीची ठिकाणं, तुमच्या सवयी हे सगळं मागे सोडून यावं लागतं. पण त्याबरोबरच तुम्हांला वेगवेगळे अनुभव मिळतात. नवीन गोष्टी पाहायला, शिकायला मिळतात. निरनिराळ्या स्वभावाची माणसं, त्यांच्या चालीरीती, परंपरा, संस्कृती, भाषा, त्यांचे सण-समारंभ, सगळं काही जवळून पाहायला, अनुभवायला मिळतं.\nओळख इराणची, इराणी लोकांची\nइराण हा त्यातलाच एक देश. मात्र इराणला जाताना मनात असंख्य प्रश्न होते. तिकडे ओळखीचं क��णी नाही. इराणबद्दल उलटसुलट गोष्टी ऐकल्या होत्या. कसं राहणार आपण तिकडे या संभ्रमावस्थेतच आम्ही २०११ मध्ये इराणला पोहोचलो. इराणच्या राजधानीचं शहर तेहरान. आम्ही तेहरानमध्ये जेमतेम दीड वर्षं राहिलो. पण इराणमधल्या त्या दिवसांनी खूप नवीन गोष्टी आणि न विसरता येणाऱ्या आठवणी आणि मित्र-मैत्रिणी दिले.\nआपल्याकडे इराणी लोकांची ओळख म्हणजे गोल टोपी घातलेले पारसी बावा आणि इराणी बेकरी. परंतु इथले इराणी अगदी वेगळे. पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील परंपरांचा सुंदर मिलाफ त्यांच्या राहणीत दिसतो. पश्चिमेकडची आधुनिक राहणी आणि पूर्वेकडील संस्कृती आणि परंपरा यांचं मिश्रण म्हणजे इराण. इराणचं पूर्वीचं नाव पर्शिया. हे खूप मोठं आणि प्राचीन साम्राज्य होतं. इराण हा देश कला, वास्तुशास्त्र, साहित्य यासाठी जगभरात प्रसिद्ध. सादी, फिर्दोसी, हाफिज या कवींचा देश. इराणी गालिचांचा देश. इराणी मूळचे अग्निपूजा करणारे, झोराष्ट्रीय. इराणमध्ये बायकांना हिजाब सक्तीचा. पण कधी तो नकोसा वाटला नाही, तोही सवयीचा होऊन गेला.\nतेहरानमध्ये फारसी भाषा बोलली जाते. आपल्याला ज्या मराठी भाषेचा अभिमान आहे त्या भाषेतील २० ते ३० टक्के शब्दांचा उगम फारसी भाषेतून झाला आहे. दार, कारखाना, गुलाब, किल्ली, वकील, पोशाख, दिवाणखाना, बाग, जमीन, तंबी, आदब, अंदाज, आजार हे, आणि असे बरेच शब्द फारसी भाषेतून आले आहेत.\nसुरुवातीला इथल्या पैशांचा गोंधळ काही केल्या लक्षात येत नसे. रियाल आणि तोमानमध्ये सगळ्या किमती. एक हजार तोमान म्हणजे दहा हजार रियाल. लाखभर रियाल खर्च केले की एक कोथिंबिरीची जुडी मिळत असे. त्यांच्या नोटेवरचं हे शून्य नेहमीच गोंधळ उडवून टाकत असे. मी फक्त हिरवी नोट म्हणजे एक डॉलर आणि निळी नोट म्हणजे दोन डॉलर असं लक्षात ठेवलं होतं.\nएकदा एका दुकानात एक सुंदर स्कार्फ पाहिला, दुकानदाराला किंमत विचारली तर त्याने पन्नास हजार असं सांगितलं. आता हे रियाल कि तोमान दुकानात खूप गर्दी होती. मला तर तो स्कार्फ आवडला होता. त्याला विचारणार तरी किती वेळा दुकानात खूप गर्दी होती. मला तर तो स्कार्फ आवडला होता. त्याला विचारणार तरी किती वेळा त्याला माझ्या डोक्यात चाललेला गोंधळ कदाचित लक्षात आला. मी पर्समधले पैसे काढून मोजत असतानाच त्याने हलकेच माझ्या हातातून त्यातली एक नोट काढून घेतली आणि म्हणाला, बस्स, एवढेच त्याला माझ्या डोक्यात चाललेला गोंधळ कदाचित लक्षात आला. मी पर्समधले पैसे काढून मोजत असतानाच त्याने हलकेच माझ्या हातातून त्यातली एक नोट काढून घेतली आणि म्हणाला, बस्स, एवढेच मला खूप आश्चर्य वाटलं.\nतेव्हापासून मी बिनदिक्कत सगळीकडे खरेदी झाल्यावर दुकानदारांसमोर पर्सच उघडी करून धरायला लागले. योग्य किमतीच्याच नोटा कुठलेही दुकानदार माझ्या पर्समधून घेत असत. इथे फसवाफसवीला स्थानच नाही. परक्या देशातून आलेला माणूस त्यांच्यासाठी देवासमान असतो.\nआज जगभरात इराण ओळखलं जातं ते इराणी केशरासाठी. जगातल्या एकूण केशर उत्पादनापैकी ८० ते ९० टक्के केशर इथे बनतं. ते इतकं महाग असण्याचं कारण म्हणजे जवळपास १५० फुलांमधून १ ग्रॅम केशर निघतं. जांभळ्या रंगाच्या केशराच्या फुलांमधलं स्टिग्मा अर्थात पराग म्हणजेच केशर. या फुलांना वसंतऋतूतच बहर येतो. या फुलांची खुडणी पहाटे सूर्यप्रकाशाच्या आधी करतात. कारण जसा दिवस उगवेल तशी ही फुलं सुकू लागतात. त्यामुळे एकावेळी असंख्य कामगार महिला याची खुडणी करण्यासाठी लागतात. माशाद या गावात सगळ्यात जास्त केशराची निर्मिती होते.\nइराणी लोक नुसता पांढरा भात बनवत नाहीत. असं करणं ते अशुभ मानतात. त्यामुळेच एक तरी केशराची काडी त्यांच्या भातात आपल्याला दिसते.\nइराण हे प्रामुख्याने ओळखलं जातं ते पिस्ते, बदाम, अक्रोड, केशर, पुदिना, संत्री, द्राक्षं, आणि डाळिंब यासाठी. आपण आज जे कबाब, बिर्याणी, कोफ्ते खातो, त्यांची सुरुवात इथूनच झाली असावी. इराणी लोकांच्या आहारात ताजी फळं, कच्च्या पालेभाज्या, सुकामेवा यांचा समावेश प्रामुख्याने असतो.\nदरवर्षी इराणमध्ये गुलाबाच्या फुलांचं मोठं प्रदर्शन भरतं. इराणच्या कानाकोपऱ्यातले लोक इथे वेगवेगळ्या प्रकारचे, रंगांचे गुलाब घेऊन येतात. गुलाबजल आणि अत्तर हे पहिल्यांदा इराणमध्येच बनवलं गेलं.\nइराणी लोकांच्या घरी गेलं की त्यांचं अगत्य पाहून आपल्याला अगदी भरून येतं. प्रत्येकाच्या घरामध्ये टीपॉयवर पिस्त्याने भरलेले बोल्स कायमच असतात. पाहुणचाराची सुरुवात चहाने होते. मग सुकामेवा, फळं, आणि तरीही तुमचं काम किंवा गप्पा संपल्या नाहीत तर ते वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ आणतात. गप्पा मारताना किंवा काही काम करताना या सगळ्याचा भरपूर आग्रह करत राहतात.\nइराणी लोकांचा आवडीचा कार्यक्रम म्हणजे पिकनिक. तेहर��न हे खूप सुंदर बागांचं गाव. त्यामुळे अगदी सकाळी सहा- सात वाजताही लोक आपला जामानिमा घेऊन बागेमध्ये दिसत. प्रत्येकाच्या चार चाकी वाहनांमध्ये सतरंज्या, प्लेट्स, कबाब बनवण्यासाठी लागणारे छोटे तंदूर, खुर्च्या, मोठ्या छत्र्या, तंबू ,गॅस स्टोव्ह आणि चहाच्या किटल्या असा सरंजाम कायमच असणार. आमचेही मग सुट्टीचे दिवस कधी सायकलिंग, तर कधी पतंग उडवणे किंवा कधी नुसत्याच गप्पाटप्पांमध्ये, अर्थातच बरोबर खाण्यापिण्याचा सरंजामासहित जात.\nइराणमधला मुख्य सण नोरुज. म्हणजे पर्शियन न्यू ईअर. सूर्याभोवती फिरताना ज्या क्षणी पृथ्वी वसंत ऋतूत प्रवेश करते, तो क्षण म्हणजे नोरुज. हा सण ते २१ मार्चच्या आसपास साजरा करतात. सगळीकडे वातावरण खूपच उत्साही असतं. लोक एकमेकांना शुभेच्छा द्यायला जातात. आपण जशी गणपती- गौरीमध्ये घरोघरी सजावट करतो, तसं यांच्याकडेही घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी, दुकानांमध्ये हाफते सीन सजतो. हाफते म्हणजे सात. आणि सीन म्हणजे स. इराणी `स’ अक्षरापासून सुरू होणाऱ्या सात गोष्टी.\nत्यांपैकी एक सब्झे. म्हणजे गव्हाचे हिरवे कोंब, पुनर्जन्माचं प्रतीक. सामानु हे गव्हाच्या कोंबापासून बनवलेलं पक्वान्न. हे समृद्धीचं प्रतीक. सेजेद म्हणजे ऑलिव्ह, प्रेमाचं प्रतीक. सिर म्हणजे लसूण, औषधाचं प्रतीक. सिब म्हणजे सफरचंद. सौंदर्य आणि आरोग्यचिन्ह. सुमाक हे एक फळ, उगवत्या सूर्याचं प्रतीक. सिरके म्हणजे व्हिनेगर. हे वार्धक्य आणि संयमाचं प्रतीक. या सात पदार्थांसोबत टेबलवर एक आरसा, दिवा, रंगीबेरंगी अंडी, डाळिंब, पर्शियन कवितासंग्रह, पवित्र ग्रंथ, गोल्डफिश, नाणी अशाही गोष्टी ठेवल्या जातात. ही प्रत्येकच गोष्ट इराणी संस्कृतीत कशा ना कशाचं प्रतीक आहे.\nचाहारसंबेसुरी म्हणजे अग्निदेवतेचा दिवस. नवीन वर्ष सुरु होण्याआधीच्या आठवड्याच्या शेवटच्या बुधवारी हा साजरा करतात. तेव्हा सगळीकडे फटाके उडवले जातात. लाकडाची छोटीशी होळी पेटवली जाते आणि त्यावरून सगळे उड्या मारतात. ते अशासाठी की तुमच्या काळज्या, अडचणी, आजारपणं, हे सगळं या आगीत नाहीसं होऊदे; आणि आता नवीन वर्षाची सुरुवात पुन्हा नव्यानं होऊदे.\nनोरुजचा शेवटचा दिवस म्हणजे सेझदाह बेदार. से म्हणजे तीन, आणि दाह म्हणजे दहा. बेदार म्हणजे दाराच्या बाहेर. नोरुजनंतरचा हा तेरावा दिवस. या दिवशी घरातील सगळेजण घराबाहेर अगदी मध्यरात्���ीपर्यंत बागांमध्ये जमलेले दिसतात. वसंतोत्सव म्हणून हा दिवस अगदी आजारी माणसांनी देखील बाहेर पडून साजरा करायचा असतो. जगातील हा एकमेव देश असेल जो हा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात या अनोख्या पद्धतीने साजरा करतात. आम्ही तिकडे पोचलो त्याचा दुसरा किंवा तिसरा दिवस हा सेझदाह बेदार होता. त्यावेळचा त्यांचा उत्साह पाहूनच लक्षात आलं होतं की आपलं इराणचं वास्तव्य खूपच छान छान अनुभव देऊन जाणार आहे.\nइराणमध्ये सर्व सण कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत साजरे केले जातात. त्यामुळे अर्थातच पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास पदार्थ बनवले जातात. त्यातील ऑबगोष्त हा थोडासा अनोखा प्रकार. ही डिश मातीच्या भांड्यात सर्व्ह केली जाते. मटणाचे किंवा बीफचे छोले, बटाटा, कांदा, टोमॅटो वापरून कोफ्ते बनवले जातात आणि ते ग्रेव्हीबरोबर दिले जातात. खाणाऱ्याला नंतर एक छोटा खलबत्ता दिला जातो. ते बॉल्स खलबत्त्यात कुटून त्यात ग्रेव्ही मिक्स करून नानबरोबर खाल्ले जाते. पहिल्यांदा हा प्रकार पाहताना खूप गंमत वाटली. हा खूप चविष्ट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे.\nझोराष्ट्रीयन लोकांचं फायर टेम्पल आपल्या हिंदू मंदिरासारखंच. या मंदिरात कधीही न विझणारी आग तेवत असते. ही आग सतत जळत ठेवण्याची जबाबदारी त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांवर असते. त्यासाठी ते जर्दाळू आणि बदामाच्या झाडांची लाकडं वापरतात. एका बाजूला आहुरा माझदाची मूर्ती. त्याच्यासमोर दिवा, उदबत्ती, प्रसाद. अगदी हिंदू मंदिरांमध्ये असतं तसंच.\nइथल्या मशिदीही सुंदर, बारीक पानाफुलांची कलाकुसर असलेल्या. अतिशय सुरेख पेटिंग केलेल्या.\nइराणची खाद्यसंस्कृती तीन हजार वर्षं जुनी आहे. पर्शियन साम्राज्याची सुरुवात इराणमध्ये झाली. त्याच्या शेजारचे देश म्हणजे इराक, अझरबैजान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, आखाती देश तसंच टर्की. अलेक्झांडर द ग्रेटनं चौथ्या शतकात पर्शियन साम्राज्य काबीज केलं आणि नंतर ते अरब, तुर्की, मोंगोल तसेच उझबेक लोकांनी काबीज केलं. इराणी खाद्यसंस्कृती ह्या सगळ्यांच्या पूर्वीची असली तरी इराणने या सगळ्या देशांचीही खाद्यसंस्कृती आत्मसात केली.\nइराणमध्ये चारही ऋतू असतात. त्यामुळे हिवाळ्यात डोंगरावर साठलेला बर्फ वितळून त्याचा शेतीसाठी फार चांगल्या तऱ्हेने ते उपयोग करून घेतात.\nइराणची खासियत जरी कबाब असले तरी इराणच्या उत्तरेला कॅव्हिअर, मासे, आणि वेगवेगळ्या प्रकारची लोणची फार छान मिळतात. तसेच इराणच्या दक्षिणेला सामोसा, फलाफल तसेच कोळंबी चांगली मिळतात. नूडल्स, नान, आणि गुलाबजल घातलेलं आईसक्रीम हे मात्र तुम्हाला सगळीकडे मिळतं.\nमुख्य जेवणात आणि ब्रेकफास्टसाठी रोज जवळच्या बेकरीमधून ताज्या नान आणतात. नान चार वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आणि प्रत्येक बेकरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नान तयार केल्या जातात. त्यापैकी संगक हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला, तीळ लावलेला आयताकृती मोठा नान. संगक म्हणजे दगड. हा नान पूर्वीपासून दगडावर भाजतात, म्हणून संगक. बर्बरी हा आणखी एक प्रकार, तो मैद्यापासून बनवतात. लवाश ही खूप पातळ, मैद्यापासून बनवलेला नान. तो गरम गरम खायचा; नाही तर नानचा पापड बनतो. तफतून हा लवाशसारखाच पण थोडासा जाड आणि गोल नान.\nमॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलं की त्या बेकरीमधले खमंग वास काही पुढे जाऊ द्यायचे नाहीत. मग आमचंही तेच रुटीन झालं. बऱ्याचदा आम्ही पण सर्व इराणी लोकांप्रमाणे बर्बरी, कच्चे टोमॅटो, चीझ, अक्रोड आणि गाजरापासून तयार केलेला जॅम हाच ब्रेकफास्ट करत असू. इराणी रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्हाला मुख्य जेवणाआधी सब्जी खोरदान सर्व्ह केली जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या अक्रोड आणि फेटा चीझसोबत दिल्या जातात. अर्थातच त्यासोबत गरमागरम नान. ही डिश तुमचं जेवण संपेपर्यंत तुमच्या टेबलवर ठेवलेली असते. जेवणासोबत तोंडी लावणं म्हणूनही तुम्ही ती खाऊ शकता.\nखोरेस्त हा एक सूपसारखा पदार्थ इराणी लोकांचा आवडता. यामध्ये अंडी, मासे, पालेभाज्या, फळं, सुकामेवा, डाळी असे वेगवेगळे पदार्थ वापरून, अत्यंत कमी आचेवर शिजवलेला पदार्थ. हा नेहमी चेलो म्हणजे भाताबरोबर खाल्ला जातो. पुलाव किंवा बिर्याणीला इथे पोलो म्हणतात. पोलोचे प्रकारही बरेच. कधी तो बटर आणि केशर घालून खाल्ला जातो तर कधी तो हिरवे मोठे वाल, शेपू, ड्रायफ्रूट्स वापरून बागाली पोलो म्हणून सर्व्ह केला जातो. झेरेष्क पोलो सुक्या क्रॅनबेरी वापरून बनवतात. पांढऱ्या भातावर लाल चुटुक बेरीज असा हा पदार्थ खूपच सुंदर दिसतो. याला ज्वेल राईस असं यथार्थ नावही आहे. हा पुलाव चवीला काहीसा आंबट असतो. ताहाचीन हा इराणी लोकांच्या घरी खास पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवलेला पदार्थ. बऱ्याच रेस्टॉरंटमध्ये हा पदार्थ खचितच / क्वचितच मिळतो. हा पदार्थ बनवण्यासाठी पॅनही निराळा. हा राईसकेकसारखा एक प्रकार. माझी पहिलीवहिली इराणी मैत्रीण तो आमच्यासाठी बर्याचदा बनवे. कोणत्याही पार्टीमध्ये पटकन संपणारी डिश म्हणजे ताहाचीन.\nइराणी कबाब हे तर जगप्रसिद्ध. छोट्या गावांमध्ये तसेच शहरांमधल्या काही भागांमध्ये कबोबीज म्हणून फूड स्टॉल्स असतात. कामगार वर्गासाठी, विद्यार्थ्यांसाठी तसंच ज्यांना घरी बनवून खाण्यासाठी वेळ नाही अशा सर्वांसाठी हे कबोबीज म्हणजे पर्वणीच. सर्वात स्वस्त आणि मस्त कबाबचा प्रकार म्हणजे कुबीदे. हा प्रकार मटण किंवा बीफ खिमा वापरून बनवतात. कबाब – ए – बार्ग हा त्यातलाच एक प्रकार. जूजे कबाब हा इराणी लोकांचा पारंपरिक कबाबचा प्रकार. यामध्ये चिकन वापरतात. कबाब हे बर्याचदा भाताबरोबर सर्व्ह केले जातात. हे बनवणा-या कबाबींना समाजात खूप मानाचं स्थान असतं. जसे आपल्याकडे आचारी तसेच इथले कबाबी.\nगोरमे सब्जी हा एक आपल्याकडील पालेभाजीसारखा प्रकार. पण यामध्ये वापरले जाणारे जिन्नस म्हणजे राजमा, मटण, आणि अर्थातच मेथी, पार्सली, कोथिंबीर या पालेभाज्या. यामध्ये सुकं लिंबू सालासकट वापरलं जातं. त्यामुळे या डिशला आंबट, तुरट अशी एक वेगळी चव असते.\nडोलमे हा एक खास पदार्थ. भाताबरोबर भाज्या किंवा मटण मिक्स करून द्राक्षाच्या पानात भरून त्याचे रोल्स बनवतात. हा थोडासा आंबट पण रुचकर पदार्थ आहे. फेसेनजून हा प्रकारही रेस्टॉरंटमध्ये सहज मिळत नाही. परंतु हा लग्नकार्यात आवर्जून केला जाणारा पदार्थ आहे. यासाठी अक्रोड रात्रभर पाण्यात भिजत घातले जातात आणि सकाळी त्याची पेस्ट करून, जेवढी ती पेस्ट तेवढंच बटर घालून ती पेस्ट भाजतात. नंतर त्यामध्ये आंबट डाळिंबाची पेस्ट बनवून ती घालतात आणि या सगळ्या मिश्रणामध्ये चिकन घालून शिजवतात.\nचेलो माही हा पदार्थ कॅस्पियन समुद्राच्या जवळच्या भागात मोठ्या प्रमाणावर बनवला जातो. माही म्हणजे मासा. कधी माशांमध्ये पालेभाज्या स्टफ करून ते मासे बेक केले जातात, तर कधी ताजे मासे कांदा, सिमला मिरची, लसूण स्टफ करून, दुधात डीप करून तळले जातात. हे मासे भातासोबत सर्व्ह केले जातात. मिर्झा गासेमी हे वांग्याचं कांदा, टोमॅटो, आणि लसूण घालून बनवलेलं भरीत. फक्त यामध्ये नंतर अंडयाची प्लेन भुर्जी बनवून मिक्स केली जाते आणि भात किंवा नानबरोबर ���र्व्ह केली जाते. हा पदार्थ म्हणजे इराणच्या उत्तरेकडच्या कॅस्पियन समुद्राजवळच्या भागातली खासियत.\nकुकू हा पदार्थ साईड डिश म्हणून केला जाणारा जाड ऑम्लेटचा प्रकार. हा वेगवेगळ्या पद्धतीने करतात. कुकू-ये-साब्ज हा एक प्रकार. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, अंडी, सोडा आणि कणीक वापरली जाते. आधी भाज्या तेलात छान परतवून त्यामध्ये बाकीचे पदार्थ घातले जातात. अर्थातच चवीसाठी मीठ, मिरपूड घालतात. पॅनमध्ये याचं जाड ऑम्लेट बनवून घेऊन त्याच्या वड्या पाडतात, आणि त्या कापून तळतात. कुकू-ये-बादेंमजान म्हणजे पालेभाज्यांऐवजी वांगं तर कुकू-ये-सीबजमिनी म्हणजे बटाटा वापरून बनवलेलं ऑम्लेट. सीबजमिनी म्हणजे बटाटा. जमिनीमध्ये येणार सफरचंद असा इराणी लोक बटाट्याचा उल्लेख करतात. कुकू-ये-मोर्घ म्हणजे चिकन वापरून, कुकू-ये-लुबिया साब्झ म्हणजे हिरव्या शेंगा वापरून, कुकू-ये-गोल-कलाम म्हणजे फ्लॉवर वापरूनही हा पदार्थ बनवला जातो.\nइराणमध्ये सगळीकडे फ्लेवर्ड दही मिळते. त्यामध्ये कधी पुदिना, कधी काकडी, शेपू, तर कधी भाजलेली वांगी घालून तयार केलेले असते. जेवणासोबत तयार काकडीची कोशिंबीर, किंवा वांग्याचे दह्यातले भरीत म्हणून बरेचदा ते घरी आणले जात असे.\nइराणी चाय आणि केक\nइराणच खास पेय म्हणजे इराणी चाय. हा नेहमी कान नसलेल्या कपातून दिला जातो. तो काळा असतो. दूध न घालता बनवला जातो. तो गोड नसल्याने एक छोटासा साखरेचा क्यूब चहा पिताना जिभेखाली ठेवण्याची पद्धत आहे. कधी कधी या सोबत तिळगुळासारखी पातळ वडी किंवा केशर घातलेल्या शुगर स्टिक्स देतात. चहा संपेपर्यंत त्या स्टिक्स चहामध्ये बुडवून ठेवतात. घरोघरी, दुकानांमध्ये, ऑफिसेसमध्ये या चहाच्या किटल्या सतत गॅसवर उकळताना दिसतात. कुठल्याही चर्चेची, गप्पांची सुरुवात इथे चहापासूनच होते.\nइराणमध्ये गोड पदार्थांना शिरीनी म्हणतात. केक हा इथल्या खाद्यपदार्थांमधला अविभाज्य घटक. इराणी चायसोबत केक असणारच. बरेचदा जेवणानंतर स्वीट डिश म्हणून फळ खाण्याची पद्धत आहे. पण तरीही इराणमधील वेगवेगळी शहरं त्यांच्या शिरीनीसाठी प्रसिद्ध आहेत. ईशफहानमध्ये गाज नावाचा तिळाच्या वडीसारखा पदार्थ मिळतो. कोम हे शहर सोहनसाठी प्रसिद्ध आहे. सोहन म्हणजे पिस्ते आणि आलं वापरून बनवलेला गोड पदार्थ. उरुमिये या शहराची खासियत आहे साखरेत घोळवलेले ड्रायफ्रूट्स. केरमन हे शहर कोलोम्पे म्हणजे खजुराचं सारण भरलेल्या बिस्किटांसाठी प्रसिद्ध आहे.\nजुलबिया हा एक जिलबीसारखा प्रकार. फार गोड नसला तरी जिलबी खाल्ल्याचं काही प्रमाणात समाधान नक्की मिळे. बाहमीये हा गोड पदार्थ मैदा, अंडी आणि साखरेचा पाक करून तयार केला जातो. मैद्याचे बॉल्स तळून पाकात सोडले जातात. गुलाबजामसारखा दिसणारा पदार्थ त्याच्या इतका चविष्ट नसला तरी छान असतो. शोले जार्द हा तांदळाच्या दूध न घातलेल्या खिरीसारखा गोड पदार्थ. यामध्ये बनवताना भरपूर केशर आणि गुलाबपाणी वापरलं जातं. आणि सर्व्ह करताना त्यावर दालचिनी पावडरनं हुसेन असं लिहिलं जातं. मोहर्रममध्ये जवळजवळ १०० किलो तांदळाची खीर बनवून काहीजण घरोघरी वाटतात. आमच्याही शेजाऱ्यांनी आम्हाला पाठवलेली आठवते.\nइराणी लोकांचा फालुदे हा प्रकार जगप्रसिद्ध. हा बारीक, कडकडीत शेवया, रोझ सिरप, आणि लिंबू घालून मिळे. माझ्या इराणी मैत्रिणीसोबत बाहेर पडलं की आमचा पहिला स्टॉप फालुद्याचं दुकान. गप्पा मारत गाडीत बसून खात असू, आणि मग पुढची कामं किंवा खरेदी. मला गोड आवडत नसल्याने तो प्रकार फारसा आवडत नसे. पण तिच्या चेहऱ्यावर मला तो खायला घातल्याचं समाधान दिसत असे. तिच्या त्या आनंदासाठी कितीही आवडत नसला तरी मी तो बरेचदा खाल्ल्याचं आठवतं. इराणी लोक आइस्क्रीमला बस्तानी म्हणतात.\nपरंतु आम्हा भारतीय मैत्रिणींचा आवडीचा पदार्थ म्हणजे मार्केटमध्ये मिळणारं फलाफल सँडविच, आणि दूघ (मसाला ताकाचा प्रकार). डोक्यावरचे हिजाब सांभाळत खरेदी करायची आणि त्यानंतर दमूनभागून रांगेत उभं राहून मिळणारं ते गरम गरम फलाफल सँडविच खाऊनच घरी परतायचं, हे ठरलेलं.\nइराणी लोकांच्या बोलण्यातल्या गोडव्याइतकीच त्यांच्या पदार्थांची चवही अजून जिभेवर रेंगाळते आहे. असा देश आणि अशी माणसं सोडून निघणं खूप कठीणच होतं.\nपर्शियन गोरमे सब्जी :\nसाहित्य: राजमा, कांदा, लसूण, वाळलेलं लिंबू, मटण किंवा चिकन, मेथी, पार्सली, मीठ, तिखट, पर्शियन मसाला, टोमॅटो पेस्ट.\nकृती: कांदे, लसूण बारीक कापून घ्या. सुकं लिंबू १५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. चिकन किंवा मटणाचे तुकडे करून घ्या. मेथी, पार्सली चिरून घ्या. एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा.\nप्रथम तेलात कांदा आणि लसूण परतून घ्या, त्यामध्ये चिकन किंवा मटणाचे तुकडे घालून परता. नंतर त्यात उकळलेलं ���ाणी घाला आणि बारीक गॅसवर साधारण २० ते ३० मिनिटे उकळा.\nथोड्या तेलात मेथी, पार्सली परतून घ्या. शिजवलेला राजमा घाला, भिजत ठेवलेलं लिंबू घाला आणि हे सगळं मिश्रण चिकनमध्ये घालून चांगलं ढवळून झाकून ठेवा. नंतर त्यामध्ये तिखट, मसाला, मीठ घालून अगदी मंद गॅसवर पुन्हा २० ते २५ मिनिटे ठेवा.\nगोरमे सब्जी नेहमी भाताबरोबर सर्व्ह केली जाते.\nसाहित्य: चिकन खिमा, कांदा, मीठ, मिरपूड, हळद, सुमाक पावडर, केशर.\nकृती: केशर पाण्यात भिजवून ठेवा. कांदे किसून घ्या. कांद्याची पेस्ट चिकन खिम्याबरोबर एकत्र करून घ्या. त्यामध्ये मीठ, मिरपूड, सुमाक पावडर आणि भिजवलेलं केशर घाला. हे चांगलं मळून घ्या. नंतर हे मिश्रण झाकून फ्रिजमध्ये ८ ते १२ तास ठेवा. नंतर हे कबाब कोळशाच्या तंदूरवर किंवा ओव्हनमध्ये सळईवर लावून भाजून घ्या. याबरोबरच टोमॅटो आणि सिमला मिरची भाजून घेऊन भाताबरोबर सर्व्ह करा.\nसाहित्य: कांदा, चिकन ब्रेस्ट-2, अक्रोड, साखर, मीठ, डाळिंबाची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट.\nकृती – थोड्याशा तेलामध्ये कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये तेल घालून त्यात चिकन ब्रेस्टचे तुकडे भाजून घ्या. अक्रोडची पेस्ट करा. कांदा परतल्यावर अक्रोडची पेस्ट त्यामध्ये मिक्स करा. यामध्ये पाणी घालून थोडा वेळ गॅस मंद करून १० मिनिटं ठेवा. नंतर त्यामध्ये भाजलेले चिकन घाला. पुन्हा चिकन शिजेपर्यंत मंद गॅसवर हे मिश्रण ठेवा. यात मीठ, साखर, डाळिंबाची पेस्ट, आणि टोमॅटो पेस्ट घालून शिजवा. १५-२० मिनिटे शिजवल्यावर गॅस बंद करा. फेसेनजून चेलो भाताबरोबर सर्व्ह करा.\nमूळ सातार्याची. सध्या बँकॉकमध्ये राहते. मला आणि केदारला भटकायला खूप आवडतं. नवनवीन ठिकाणी जाऊन राहणं, नवीन गोष्टी शिकणं याचं जणू आम्हांला व्यसनच लागलं आहे. त्यामुळे आम्ही १९ वर्षांच्या आमच्या सहजीवनात भारतात जोधपूर, अहमदाबाद, बंगलोर, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या ठिकाणी तर भारताबाहेर रियाध (सौदी अरेबिया), तेहरान (इराण), दुबई (यूएई), मापुतो (मोझाम्बिक) या शहरांमध्ये राहिलो आहोत. तिथे राहताना अर्थातच त्याच्या आजूबाजूचे देश, ठिकाणं पाहतो, मित्रमंडळ जमवतो, नवीन गोष्टी शिकतो. मला नवीन नवीन पदार्थ बनवून पाहायला, पेंटिंग करायला आवडतं, तसंच मराठी वाचायलाही आवडतं. हा लेख लिहिताना मला माझी मुलगी ऋचा, मैत्रीण कीर्ती आणि माझ्या इराणी मित्रमैत्रिणी शबनम आणि मासी, वीणा, मंजू तसेच विजय, जवाद यांची खूप मदत झाली.\nफोटो – कल्याणी आणि तिची मित्रमंडळी व्हिडिओ – YouTube\nPrevious Post डिस्कव्हरिंग घाना\nइतकं एंजाॅय केलं मी हा लेख वाचणं, तू किती आनंद घेतला असशील इराणमध्ये राहण्याचा त्याची कल्पना करता येतेय. लिहीत राहा आणखीही\nमला हा लेख अतिशय आवडला. खूप सविस्तर व interesting वर्णन केलंय.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/photo-video/hamsaaz-indore-religion-conference/", "date_download": "2018-08-20T10:55:26Z", "digest": "sha1:TPOFVCUNCARF5A3FSI3U5JUMDPETP3TH", "length": 7844, "nlines": 198, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "छायाचित्र: आचार्य डॉ.लोकेश मुनी यांचे जगात शांतता, सद्भवनेसाठी एकत्र येण्याचे आवाहन | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम फोटो / व्हिडिओ छायाचित्र: आचार्य डॉ.लोकेश मुनी यांचे जगात शांतता, सद्भवनेसाठी एकत्र येण्याचे आवाहन\nछायाचित्र: आचार्य डॉ.लोकेश मुनी यांचे जगात शांतता, सद्भवनेसाठी एकत्र येण्याचे आवाहन\nइंदोर येथे सर्वधर्मिय कार्यक्रमात पूज्य आचार्य डॉ. लोकेश मुनी तसेच सर्व धर्मगुरुंनी धार्मिक एकतेचा संदेश दिला. आचार्य लोकेश यांनी जगात शांतता,सद्भावना व एकतेचा संदेश दिला. व एकत्र येण्याचे आवाहन केले. धर्माला मानत असतांना आपल्या धर्माचा आचारण केला पाहिजे. त्या नुसार इतर धर्मांचाही सन्मान केला पाहिजे.असा मोलाचा सल्ला दिला.\nइंदोर येथे सर्वधर्मिय कार्यक्रम\nआचार्य डॉ. लोकेश मुनी\nमागिल लेख बिग बॉस मराठीतील ही स्पर्धक म्हणाली मी लग्नाआधीच झाली आई\nपुढील लेख दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\n‘सलमान’ची आजची रात्र तुरुंगात\nभाजपाला रोखण्यासाठी विरोधीपक्षांनी काँग्रेसविरोध सोडावा – शरद पवार\nझिम्बाब्वेत चिनी कंडोमचा आकार पडतोय लहान\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विक��राच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T11:25:10Z", "digest": "sha1:E7I2TOET6SSF4FOWXKZFCGCVFD7LSG3Q", "length": 8975, "nlines": 59, "source_domain": "2know.in", "title": "ब्लॉगर | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nब्लॉगवरील लेख वाचकांना ईमेलने कसे मिळतील\nमाझ्या ब्लॉगवर प्रकाशित झालेला प्रत्येक लेख सध्या २३०० वाचकांना ईमेलने प्राप्त होतो आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. आपण जर स्वतः …\nब्लॉगवर आत्ता किती लोक आहेत\nमराठी भाषेला अजून फारसं आर्थिक वलय प्राप्त झालेलं नाहीये आणि मूळातच सर्वसामान्य मराठी लोकांमध्ये अजून तरी तंत्रज्ञानाबद्दल फारशी उत्सुकता दिसून येत नाही. …\nआपल्या ब्लॉगवर कोण लिहू शकेल आपला ब्लॉग कोण वाचू शकेल\nआपण आपल्या ब्लॉगवर आपल्या व्यतिरीक्त आणखी काही लोकांना लिहिण्यासाठी आमंत्रित करु शकतो. अशावेळी आपण अनुमती दिल्यानंतर आपला ब्लॉग त्यांना त्यांच्या ‘ब्लॉगर डॅशबोर्डवर’ …\nब्लॉग पोस्ट प्रकाशनाची वेळ ठरवा, शेड्यूल ब्लॉग पोस्ट\nआजचा लेख हा 2know.in वरील १५० वा लेख आहे. ‘Blogger Stats’ अनुसार पर्वा दिवशी 2know.in चे २ लाख पेजव्हूज पूर्ण झाले. 2know.in …\nनवीन ब्लॉगरचे टेम्प्लेट सेटिंग\nकाल आपण गुगलचे बदलते स्वरुप आणि जीमेलचे नवे रुप याबाबत थोडक्यात माहिती पाहिली होती. मागील काही दिवसांपासून ब्लॉगरच्या रुपातही अमुलाग्र बदल झालेला …\n ब्लॉगर ब्लॉगला स्वतःचा ‘फेव्हिकॉन’ कसा देता येईल\nआजच्या आपल्या लेखात आपण ‘फेव्हिकॉन’ म्हणजे काय ते पाहणार आहोतच, शिवाय ते आपल्या ब्लॉगला कसे देता येईल ते पाहणार आहोतच, शिवाय ते आपल्या ब्लॉगला कसे देता येईल याची माहिती देखिल घेणार आहोत. …\nब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा\nज्याने ब्लॉगबद्दल थोडंफार ऐकलं आहे, त्याच्या मनात ब्लॉग बाबत एक उत्सुकता दिसून येते. सकाळ सारख्या वर्तमानपत्रांचा ही उत्सुकता जागवण्यामागे मोठा वाटा आहे. …\nब्लॉग मध्ये मेनूबार कसा जोडता येईल\nआपल्यापैकी अनेकांसाठी ही अगदी सोपी गोष्ट आहे. अनेक जुन्या ब्लॉगर्सना कदाचीत असंही वाटू शकेल की, त्यात काय इतकं विशेष मलाही अगदी तसंच …\nब्लॉगर ब्लॉगचे सर्व लेख आणि टेम्प्लेट कसे साठवाल\nपरवा ‘स्टार माझा’ च्या समारंभावेळी ब्लॉगर्सशी गप्पा मारत असताना माझ्या हे लक्षात आलं की, अनेक ब्लॉगर्सना ब्लॉगरवरील लेखांचा बॅकअप कसा घ्यायचा\nब्लॉगर ब्लॉगला दुसर्या साईटवरुन घेतलेले टेम्प्लेट कसे द्याल\nमध्यंतरी ब्लॉगरने आपल्या टेम्प्लेट्स मध्ये एडिटिंगची इतकी छान सुधारणा केली की, दुसर्या एखाद्या साईटवर जाऊन ब्लॉगर ब्लॉग साठी टेम्प्लेट घेण्याची काही गरजच …\nमाझा ब्लॉग आणि सध्याचे विचार\nटेक्नॉलॉजी वर लिहिणार्या मराठी ब्लॉगर्सची साखळी म्हणजेच नेटवर्क तयार करण्याबाबत मी विचार करत आहे. परवाच मी अशा प्रकारचे भारतीय इंग्रजी ब्लॉगर्सचे नेटवर्क …\nलेखामधील चित्र नवीन टॅब मध्ये उघडण्याची सोय कशी करता येईल\nकाल आपण पाहिलं की, एखाद्या शब्दाला दिलेली लिंक ही नवीन टॅबमध्ये ओपन होण्याची सोय कशी करता येईल आज आपण पाहणार आहोत, एखाद्या …\nदुवा, लिंक नवीन विंडो, टॅब मध्ये उघडण्याची सोय करा\nआजचा हा लेख आपल्या नवीन ब्लॉगर मित्रांसाठी आहे. लेखादरम्यान येणार्या काही शब्दांना आपण लिंक्स, दुवे देत असतो. तर हे दुवे त्याच टॅबमध्ये …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\n****** पासवर्ड कसा पहायचा\nयु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने\n‘पेपाल’चे खाते कसे काढायचे\nयु ट्युब मुव्हीज, ऑनलाईन चित्रपट\nपॉवर बटणशिवाय फोन लॉक-अनलॉक\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-put-gst-ticket-price-500-rupees-57457", "date_download": "2018-08-20T11:24:45Z", "digest": "sha1:W4WP2Y6L744PYMMZSJ4REUTNGBBDCYEO", "length": 15018, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Put GST on the ticket price of 500 rupees पाचशे रुपयांवरील तिकिटास जीएसटी लावा | eSakal", "raw_content": "\nपाचशे रुपयांवरील तिकिटास जीएसटी लावा\nबुधवार, 5 जुलै 2017\nनाट्य व्यावसायिकांची मागणी - सकारात्मक निर्णय घेण्याचे अर्थमंत्र्यांचे अाश्वासन\nनाट्य व्यावसायिकांची मागणी - सकारात्मक निर्णय घेण्याचे अर्थमंत्र्यांचे अाश्वासन\nकोल्हापूर - मराठी नाटकांना २५० रुपयांवरील तिकिटांना १८ टक्के जीएसटी लागणार असल्याने नाट्यनिर्माते व नाट्यवितरक हवालदिल झाले आहेत. अशा करामुळे खर्चाचा बोजा प्रेक्षकांवर पडणार आहे. त्यातून भविष्यात नाटकांची परंपरा जोपासने, ती वृद्धिंगत करणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे जीएसटी कर हा पाचशे रुपयांवरील तिकिटास लागू करावा, अशी मागणी नाट्यक्षेत्रातून होत आहे. त्यासंबंधी व्यावसायिक नाटक कंपन्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन वरील मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे.\nमहाराष्ट्रातील नाटकांची परंपरा पूर्वापार आहे. अनेक अजरामर नाटकांनी रसिकांचे मनोरंजन, प्रबोधन केले. यातून व्यावसायिक नाटकांना प्रेक्षकांचा आजही उदंड प्रतिसाद लाभतो. जवळपास २० ते ३० हजार कलावंत, तंत्रज्ञ या क्षेत्रात काम करतात. जवळपास ४२ नाट्य संस्था तितकेच वितरकांचे राज्यभर जाळे आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मोठ्या गावातील नाट्यगृहांत व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत आहेत; मात्र गेल्या दहा वर्षांत टी.व्ही. चॅनेलपासून डिजिटल मोबाईलपर्यंतची मनोरंजन साधणे उपलब्ध झाल्याने राज्यातील व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत असले तरी अपेक्षित महसूल मिळत नसल्याने हा व्यवसाय चालविणे अार्थिकदृष्ट्या जिकिरीचे बनले आहे. अशात जीएसटी कर १८ टक्के लागल्याने प्रेक्षकांना भुर्दंड सोसावा लागेल. यातून नाटकांचा प्रेक्षकवर्गही कमी होऊ शकतो.\nवरील बाब विचारात घेऊन नाटकांच्या पाचशे रुपयांवरील तिकटीवर जीएसटी कर लावण्यात यावा, अशी मागणी नाट्य व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने केली आहे. नाटकांच्या तिकिटावरील १८ टक्के जीएसटी करापैकी राज्याला ९ टक्के, तर केंद्राला ९ टक्के वाटा मिळणार आहे. त्यातील राज्य सरकारला मिळणाऱ्या वाट्यातून नाटकाच्या तिकिटावर सवलत द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे अाश्वासन सुधीर मुनगुंटीवार यांनी दिले आहे.\nमराठी चित्रपटासाठी तिकिटावरील किमतीवरील कॅप उठविण्याची मागणी आहे. तसेच जिल्हाभरात नाट्यगृह उभारणीसाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही श्री. मुनगुंटीवार यांनी सांगितले.\nया शिष्टमंडळात अशोक हांडे, चंद्रकांत लोकरे यांच्यासह राज्यभरातील व्यावसायिक नाटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nदेशात सर्वाधिक मनोरंजन कर महाराष्ट्रातून मिळतो. याकडे वस्तू सेवा कर परिषदेचे लक्ष वेधले जाईल. नाटक, चित्रपट लोककलांचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी वस्तू व सेवा कर कायद्यातील आवश्यक ते बदल करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.\n- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nकोल्हापूर - शिवाजी पेठेतर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. भगवे झेंडे घेतलेले तरुण हलगीचा कडकडाट...\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी ���बस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5716427976935114603&title=Sport%20star%20Saloni%20Saple&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-08-20T10:32:32Z", "digest": "sha1:GLUST7LDSQ6LP4PS4ESKW5SZSDPSMQSS", "length": 16210, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "बुद्धिबळातील नवी गुणवत्ता - सलोनी सापळे", "raw_content": "\nबुद्धिबळातील नवी गुणवत्ता - सलोनी सापळे\nपुण्याच्या बुद्धिबळ क्षेत्राला प्रकाशझोतात आणणाऱ्या ग्रँडमास्टर अभिजित कुंटेला आदर्श मानत आज हजारो मुले-मुली या खेळात यशस्वी वाटचाल करत आहेत. अभिजितची ही धुरा पुढे नेत पुण्याच्या सलोनी सापळे हिने ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’चा तिसरा व अखेरचा नॉर्म मिळवून पुण्याचे नाव आणखी उंचावर नेण्याची कामगिरी केली आहे... ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख बुद्धिबळपटू सलोनी सापळेबद्दल...\nस्पेनमध्ये झालेल्या ‘बार्बरा डेला व्हैलोस’ बुद्धिबळ स्पर्धेत अखेरच्या फेरीत सलोनी सापळेने पेरू देशाचा इंटरनॅशनल मास्टर फिलोमॉन क्रूझशी बरोबरी केली आणि नॉर्म मिळवला. सलोनी सापळेचे आताचे रेटिंग २१४५ असून या स्पर्धेत ती ४.५ गुणांसह ४२व्या स्थानावर राहिली. अर्थात हा क्रमांक फार आशावादी नसला, तरी ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’चा नॉर्म मिळाल्याने तिचे पहिले ध्येय निश्चितच पूर्ण झाले आहे. सलोनीने मागील वर्षी स्पेनमधीलच माँटकाडा आणि सेंट मार्टी येथील स्पर्धांमध्ये दोन नॉर्म मिळवले होते. हा तिसरा व अखेरचा नॉर्म मिळविण्यासाठी तिला खूप वाट पाहावी लागली; पण अखेर जिद्दीच्या जोरावर तिने हा नॉर्मही मिळवला.\nपुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षाला शिकत असलेली सलोनी आंतरराष्ट्रीय मास्टर प्रथमेश मोकल यांच्याकडे सराव करते. २०१६ ते २०१८ या कालावधीत तिने एकंदर तीस स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये तीन विजय, नऊ बरोबरीत तर दहा वेळा पराभव अशी तिची कामगिरी राहिली आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये तिने सातत्याने यशस्वी कामगिरी केली आहे. अनेक पुरस्कार आणि पदके मिळवणाऱ्या सलोनीचे स्वप्न वुमन इंटरनॅशनल मास्टरचा नॉर्म मिळवण्याचे होते आणि यंदा तिने ते पूर्ण केले. प्रथमेश मोकलसारखा नामांकित खेळाडू तिचा प्रशिक्षक असल्याने तिच्या खेळातील कमकुवत दुवे शोधून त्यावर सुधारणा करणे व कोणत्याही स्थितीत आपली एकाग्रता भंग होऊ नये याची काळजी घेणे अशा महत्त्वपूर्ण गोष्टी सलोनीला शिकायला मिळत आहेत.\n‘आशियाई ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ स्पर्धे’त भारताने सहापैकी चार पदके मिळवली त्यातही सलोनीचा महत्त्वाचा वाटा होता. या स्पर्धेत सलोनीने के. कृतिगा या मानांकित खेळाडूचा सहज पराभव केला होता आणि याच तिच्या कामगिरीची दखल भारतीय बुद्धिबळ जाणकारांनी घेतली होती. त्यानंतर तमिळनाडूत झालेल्या सबज्युनियर गटाच्या राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेत सलोनीने तामिळनाडूच्याच यु. अश्विनीशी बरोबरी साधत एलो रेटिंगमध्ये वरची पातळी गाठली. ‘आशियाई ज्युनिअर विजेतेपद स्पर्धे’त सलोनीला फारसे यश हाती लागले नाही, मात्र मोठ्या व्यासपीठावर खेळताना अशा चुका होतात आणि त्या सराव करताना कशा सुधारायच्या असतात याचा धडा मात्र तिला या स्पर्धेत मिळाला. रिंधिया व्ही. या खेळाडूसोबतच्या या स्पर्धेत तिला बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.\nसलोनीचे फिडे एलो रेटिंग आता २१४५ झाले असून ती आता ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ म्हणून ओळखली जाईल. तिचे सर्वोत्तम एलो रेटिंग २३११ होते, मात्र त्यानंतर काही स्पर्धांमधील अपयशाने तिचे रेटिंग घसरले. त्यानंतर मात्र तिने सिंगापूरमध्ये झालेल्या जागतिक हौशी बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य पदक मिळवले व पुन्हा एकदा एलो रेटिंगमध्ये सुधारणा केली. या स्पर्धेतील तिच्या कामगिरीमुळे तिचा आत्मविश्वास उंचावला व पुन्हा एकदा जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत तिने सरस आणि सातत्यपूर्ण कामगिरी केली.\nआतापर्यंत सलोनीने जवळपास दीडशे स्पर्धा खेळल्या असून त्यातील यशाची टक्केवारी जवळपास साठ आहे. अजून तिला खुप मोठी आव्हाने पार करायची आहेत. आता ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ बनल्याने तिच्यावरची जबाबदारी वाढली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल आणि त्याबरोबरच होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्पर्धांमध्ये तिला सहभागी व्हायचे आहे. केवळ सहभागीच व्हायचे असे नाही, तर तिला त्यात यशही मिळवायचे आहे. तिचे प्रशिक्षक प्रथमेश मोकल तिच्या खेळाबाबत खूपच आशावादी आहेत आणि सध्या सरावादरम्यान ते तिचे कच्चे दुवे शोधून त्यात कशी सुधारणा करता येईल, यासाठी तिला मार्गदर्शन करत आहेत.\nइशा क���वदेनंतर कित्येक वर्षांनी पुण्याच्या सलोनीने हा नॉर्म मिळवला आहे. तिची वाटचाल आणि ती खेळत असलेली स्पर्धांची संख्या पाहता, तिची आणखी प्रगती होणार हे स्पष्ट दिसत आहे. स्वतः सलोनीचे स्वप्न आहे ते म्हणजे पुण्याची आणि पर्यायाने भारताची आणखी एक वुमन ग्रँडमास्टर बनण्याचे. मात्र यासाठी तिला भारतातच दक्षिण भारतीय खेळाडूंचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे. भारतीय बुद्धिबळ क्षेत्रावर अगदी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदपासून पी. हरीकृष्णापर्यंत अनेक नामवंत खेळाडूंनी आपले वर्चस्व राखले आहे. द्रोणावली हरीका, आर. वृषाली या खेळाडूदेखील सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. सलोनीला जर तिचे ग्रँडमास्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर तिला या खेळाडूंच्या तोडीस तोड खेळ करावा लागेल. सलोनीची गुणवत्ता आणि जिद्द पाहता ती यात निश्चित यशस्वी होईल याची खात्री वाटते.\n(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)\n‘वुमन ग्रँडमास्टर’ होण्याची ‘आकांक्षा’ वेगाची नवी राणी : ताई बामणे टेबल टेनिसमध्ये पूजाचे वर्चस्व टेनिसमधली नवी आशा : सालसा टेबल टेनिसमधील नवी आशा : नील मुळ्ये\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/sampadakiya/narendra-modi-marathi-news-donald-trump-sakal-editorial-53633", "date_download": "2018-08-20T11:10:18Z", "digest": "sha1:6RZBH7Y5DIGXORU4ZR2F7PM6FUZEZ3EF", "length": 22490, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "narendra modi marathi news donald trump sakal editorial अमेरिकेबरोबरच्या चर्चेचा 'अर्थमार्ग' | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 19 जून 2017\nभारताबरोबरच्या परराष्ट्र संबंधांकडे ट्रम्प आर्थिक चष्म्यातून पाहणार हे निश्चित असल्याने भारतानेही चर्चेच्या व्यासपीठावर \"अर्थवाद' मांडणे अधिक व्यावहारिक ठरेल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारण्यासाठीचे प्रयत्न पुढे नेत आहेत. संबंध सुदृढ करण्याची पायाभरणी अर्थातच डॉ. मनमोहनसिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातच झाली होती. तीच प्रक्रिया मोदी पुढे नेत आहेत. विशेषतः मोदी- ओबामा यांचे सूर चांगले जुळले होते; परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या लहरी माणसाच्या हाती अमेरिकेची सत्तासूत्रे असल्याने मोदी त्यांना नेमके कशा पद्धतीने सामोरे जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मोदींसमोर आता दोन आव्हाने असतील, एक तर ट्रम्प यांच्याबाबत कोणताही निश्चित अंदाज वर्तविता येत नाही आणि दुसरे म्हणजे ट्रम्प हे ओबामा प्रशासनाने घेतलेले सर्व निर्णय सरसकट मोडीत काढतात असे दिसते. त्यामुळे पूर्वी जे साध्य केले आहे ते कसे टिकवायचे, हा प्रश्न असेल. त्यामुळेच 25 आणि 26 जूनच्या अमेरिका दौऱ्यात मोदींच्या राजकीय मुत्सद्दीपणाचा खरा कस लागणार आहे.\nसर्वसाधारणपणे द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर उभय देशांचा भर असेल. दहशतवादाविरोधातील लढा, आर्थिक प्रगती आणि सुधारणांना प्रोत्साहन, तसेच भारत- प्रशांत महासागर प्रदेशातील संरक्षणात्मक सहकार्याचा विस्तार हे मुद्दे चर्चेत केंद्रस्थानी असतील. जागतिक तापमानवाढीबाबत अमेरिकेने घेतलेली दुटप्पी भूमिका, पश्चिम आशियासंबंधीची धोरणे आणि ट्रम्प यांनी अधिक कठोर केलेले \"एच1- बी' व्हिसाविषयक धोरण, हे मुद्दे भारताच्या दृष्टीने कळीचे ठरणार आहेत. ट्रम्प याहीवेळी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या काळातील मधाळ घोषणांचा पुनरुच्चार करण्याची अधिक शक्यता आहे. ओबामा यांनी भारत- अमेरिका संबंधांना \"21 व्या शतकातील सर्वाधिक सुस्पष्ट, निर्धारपूर्वक झालेल्या भागीदारी'चा दर्जा दिला होता, तो पुढेही तसाच कायम राहतो का, याचे उत्तर या दौऱ्यातून मिळणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागील सहा महिन्यांतील कारभाराचा अभ्यास करणे अपरिहार्य ठरते. दोन देशांतील सुरक्षाविषयक, व्यूहरचनात्मक बाबी, जगातील दोन मोठ्या लोकशाहीप्रधान देशांतील ऐतिहासिक संबंध अथवा आशियामध्ये चीनला शह देण्याची भारताची क्षमता यासारख्या मुद्द्यांवर ट्रम्प यांची विशिष्ट मते असल्याने त्यांच्याकडे भारताची बाजू प्रभावीपणे मांडणे आव्हानात्मक असेल. भारताबरोबरच्या परराष्ट्र संबंधां��डे ट्रम्प आर्थिक चष्म्यातून पाहणार हे निश्चित असल्याने भारतानेही चर्चेच्या व्यासपीठावर \"अर्थवाद' मांडणे अधिक व्यावहारिक ठरेल.\nसाधारणपणे 2000 पासूनचा विचार केला, तर भारत- अमेरिका व्यापारात सहा पटींनी वाढ झाली असून, तो 19 अब्ज डॉलरहून आता 115 अब्ज डॉलरवर पोचला आहे. यामुळे भारताकडे दुर्लक्ष करणे ट्रम्प प्रशासनाला परवडणारे नाही. येथे टीम मोदी \"व्यापारी कार्ड'चा अधिक प्रभावीरीत्या वापर करू शकते. ट्रम्प प्रशासनाने \"एच-1 बी' व्हिसा नियम अधिक कठोर केल्याने भारतीय तंत्रज्ञांना हा व्हिसा मिळण्याचे प्रमाण 37 टक्क्यांनी कमी झाले आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात भारतीय तंत्रज्ञांचा कसा मोठा वाटा आहे, हे ट्रम्प यांना पटवून द्यावे लागेल; तसेच \"मेक इन इंडिया'सारखे बडे प्रकल्प अमेरिकी गुंतवणुकीसाठी कसे लाभदायी ठरू शकतात, हेही त्यांना सांगावे लागेल. हे केवळ अमेरिकी अर्थव्यवस्थेलाच नाही, तर तेथील रोजगारवृद्धीसाठीही कसे पोषक आहे, हे साधार स्पष्ट करावे लागेल. भारतीय तंत्रज्ञांमुळे अमेरिकी नागरिकांच्या काही नोकऱ्या जात असल्या तरीसुद्धा भारताच्या व्यापार आणि गुंतवणूकविषयक धोरणांमुळे तेथे नवे रोजगार निर्माणही होत आहेत, हेही सांगावे लागेल.\nसंरक्षण आणि सुरक्षाविषयक भागीदारीचा विचार केला तर मागील काही वर्षांत भारताने अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे आणि भविष्यामध्येही ती सुरूच राहणार आहे. या खरेदीमध्ये खरा प्रश्न आहे तो तंत्रज्ञानाच्या हस्तांतराचा. येथे मात्र अमेरिकेची भूमिका \"बोलाची कढी अन् बोलाचाच भात' अशा स्वरूपाची आहे. आजतागायत अमेरिकेने एकही महत्त्वाचे संरक्षणविषयक तंत्रज्ञान भारताला दिलेले नाही. या तंत्रज्ञानाचे भारताला हस्तांतर होत नाही तोवर त्याचा काहीही उपयोग नसल्याचे अमेरिकेच्या निदर्शनास आणून द्यावे लागणार आहे. असे तंत्रज्ञान विकण्यात अमेरिकेचेही आर्थिक हित आहे, हे पटवून द्यावे लागेल. \"आण्विक पुरवठादार गटा'तील भारताच्या प्रवेशाचा मुद्दाही लावून धरता येईल. अशा प्रवेशामुळे अमेरिकेतील अणुउद्योगाला होणारा फायदा ट्रम्प यांच्या लक्षात आणून द्यावा लागेल. भारतीय हितसंबंधांकडे दुर्लक्ष करण्याएवढी धमक ट्रम्प यांच्यात नाही. याचे कारण चीनसोबतच्या परराष्ट्र संबं���ांवर त्यांची म्हणावी तेवढी पकड दिसून येत नाही.\nमागील सहा महिन्यांमध्ये ट्रम्प प्रशासनाने अन्य देशांना केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीबाबत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येते. भारतालाही दहशतवाद आणि पाकिस्तानबाबतच्या आपल्या चिंता अधिक तात्त्विक पद्धतीने मांडाव्या लागतील. आतापर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला किती मदत केली आणि त्याचे नेमके काय फळ मिळाले, या मुद्द्यावरही बोट ठेवावे लागेल. आजतागायत पाकिस्तानला अमेरिकेकडूनच सर्वाधिक आर्थिक मदत मिळत होती. अमेरिकेच्या पैशांवर जगणारे पाकिस्तान हे जगातील तिसरे राष्ट्र आहे. भविष्यामध्ये मात्र हे चित्र कायम राहील याची शाश्वती देता येत नाही. याचे कारण अमेरिकी प्रशासनाने सादर केलेल्या नव्या संरक्षणविषयक विधेयकामध्ये पाकिस्तानला केवळ 90 कोटी डॉलर एवढीच आर्थिक मदत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वीच्या रकमेपेक्षा ही रक्कम खूपच कमी आहे. भारताच्या दृष्टीने ट्रम्प यांची याबाबत सुरवात तरी चांगली झाली असली तरीसुद्धा भारताला याबाबतीत आणखी पाठपुरावा करावा लागेल. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादामुळे भारत आणि अमेरिकेच्या झालेल्या मनुष्य आणि वित्तहानीचा लेखाजोखा ट्रम्प प्रशासनासमोर मोदींना सादर करावा लागेल. ट्रम्प हे मुळात व्यावसायिक आहेत, त्यांना पैशाची भाषा चांगली कळेल.\n(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी)\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584212", "date_download": "2018-08-20T11:23:56Z", "digest": "sha1:B2DBRZ54OA62QHZX3RGTW6PDTNZOJTMA", "length": 5572, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डायनॅमिक कंपनीत कर्मचाऱयाकडून मॅनेजरला मारहाण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » डायनॅमिक कंपनीत कर्मचाऱयाकडून मॅनेजरला मारहाण\nडायनॅमिक कंपनीत कर्मचाऱयाकडून मॅनेजरला मारहाण\nऑनलाईन टीम / नाशिक :\nसातपूर परिसरात असणाऱया डायनॅमिक कंपनीतील कर्मचाऱयाकडून मॅनेजरला मारहाण केल्याची घटना सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर आली आहे. डायनॅमिक कंपनीने कर्मचाऱयांना नोटीस पाठविल्याच्या रागातून मॅनेजरला मारहाण झाल्याची माहिती समजत आहे.\nमॅनेजरला मारहाण झाल्याची घटना कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र.126 वरील डायनॅमिक प्रा.लि. कंपनीतील कामगार सुरेश चव्हाण यास व्यवस्थापनाने बजावलेल्या नोटीसीचा राग आल्याने चव्हाण याने कंपनीतील अधिकारी सचिन भीमराव दळवी यास लोखंडी रॉडने मारहाण केली. दळवी यांनी सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चव्हाण आणि सिंग या दोघा कामगारांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. सदर कंपनीत माजी महापौर अशोक मुर्तडक यांची महाराष्ट्र औद्योगिक कामगार सेना युनियन कार्यरत आहे. व्यवस्थापनाला मारहाण करणाऱया दोघा कामगारांवर भादवी 323, 324, 506, 34 अन्वये सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nराज ठाकरेंचे ‘इंजिन’ 13 पासून धडधडणा��\nसंसदेच्या पावसाळी आधिवेशनाला सुरूवात\nलोणावळय़ाजवळ रेल्वे ट्रकवर दरड कोसळली , सिंहगड एक्सप्रेस उशीराने\nडोकलामवाद ; चीनने पुन्हा तैनात केले 500 सैनिक\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-08-20T10:58:26Z", "digest": "sha1:VBCD2LBUKVJEKMUYO46IEK5EMWIC6LI2", "length": 5032, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॅनेची लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\nकॅनेची लढाई ही लढाई कार्थेज व रोमन प्रजासत्ताक यांच्यात लढली गेली. यात कार्थेजचा निर्णायक विजय झाला\nसॅगन्टम • लिलीबेयम • र्होन • टिसिनस • ट्रेबिया • सिसा • ट्रासिमेन सरोवर • एब्रो नदी • एगर फाल्गेर्नस • जेरोनियम • कॅने • नोला (प्रथम) • डेर्टोसा • नोला (द्वितीय) • कॉर्नस • नोला (तृतीय) • बिव्हेंटम (प्रथम) • सिराकस • टॅरेंटम (प्रथम) • कॉपा (प्रथम) • बिव्हेंटम (द्वितीय) • सिलॅरस • हेर्डोनिया (प्रथम) • उच्च बेटिस • कॉपा (द्वितीय) • हेर्डोनिया (द्वितीय) • नुमिस्तो • ॲस्क्युलम • टॅरेंटम (द्वितीय) • नवीन कार्थेज • बेक्युला • ग्रुमेंटम • मेटॉरस • इलिपा • क्रोटोना • उटिका • महान पठारे • किर्टा • पो दरी • झामा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-district-collector-vows-action-against-marathi-newspapers-47841", "date_download": "2018-08-20T11:25:36Z", "digest": "sha1:RA5KTIQCGAWCTHEKYLFOWS6YFSG3FGVM", "length": 16154, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "belgaum news district collector vows action against marathi newspapers मराठी वृत्तपत्रांवर कारवाई करण्याचा बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा | eSakal", "raw_content": "\nमराठी वृत्तपत्रांवर कारवाई करण्याचा बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा\nगुरुवार, 25 मे 2017\nयेळ्ळूर येथे जय महाराष्ट्र फलकावरून पोलिसांनी मराठी जनतेला अमानवी वागणूक दिली. घरात घुसून पुरूष, महिला, वृध्द आणि बालकांनाही मारहाण केली. या घटनेची गंभीर दखल घेत मराठी वृत्तपत्रांनी सविस्तर वृत्तांकन केले होते. त्यामुळे कर्नाटक पोलिसांची देशपातळीवर नाचक्की झाली होती. त्यामुळेच भास्कर राव यांनी मराठी वृत्तपत्रांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्याच नैराशातून आता जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी मराठी वृत्तपत्रांवर कारवाईचा इशारा दिला आहे.\nबेळगाव : जिल्हाधिकारी एन. जयराम यांचा मराठीव्देष पुन्हा उफाळून आला असून आता चक्क मराठी वृत्तपत्रांवर कारवाई करण्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. मराठी वृत्तपत्रांमुळे सीमाभागातील वातावरण कलुषित होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.\nमध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चातील मागण्यांचे निवेदन घेतल्यानंतर ते कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. जयराम म्हणाले, \"वितरण वाढविण्यासाठी मराठी वृत्तपत्र मराठी आणि कन्नड भाषकांत तेढ निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसिध्द केल्या जात आहेत. समाजाच्या दृष्टीने ते चुकीचे असून मराठी प्रसार माध्यमांनी वास्तव मांडावे. अन्यथा वृत्तपत्रांवर कारवाई करावी लागेल.''\nमाणसांच्या हक्काच्या लढ्यात मराठी वृत्तपत्रांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सरकार, प्रशासनाकडून होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडली आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी एन. जयराम यांचा मराठीद्वेष उफाळून आला आहे. सीमाप्रश्नाच्या लढ्याला चालना देण्याचे काम मराठी वृत्तपत्रांतून होत असल्यामुळे प्रशासनाकडून कारवाईची भाषा बोलली जात आहे.\nसुमारे अडीच वर्षांपूर्वी उत्तर विभागाचे तत्कालिन पोलिस महानिरीक्षक भास्कर राव यांनीही मराठी वृत्तपत्रांवर कारवाईची भाषा केली होती. येळ्ळूर येथे जय महाराष्ट्र फलकावरून पोलिसांनी मराठी जनतेला अमानवी वागणूक दिली. घरात घुसून पुरूष, महिला, वृध्द आणि बालकांनाही मारहाण केली. या घटनेची गंभीर दखल घेत मराठी वृत्तपत्रांनी सविस्तर वृत्तांकन केले होते. त्यामुळे कर्नाटक पोलिसांची देशपातळीवर नाचक्की झाली होती. त्यामुळेच भास्कर राव यांनी मराठी वृत्तपत्रांवर कारवाईचा इशारा दिला होता. त्याच नैराशातून आता जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी मराठी वृत्तपत्रांवर कारवाईचा इशारा दिला आहे.\nमराठी कागदपत्रे, भाषिक अल्पसंख्याक आयोग, उच्च न्यायालयातील निकाल आणि जय महाराष्ट्रवरून पेटलेल्या वादामुळे जिल्हाधिकारी जयराम यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळेच त्यांनी मराठी वृत्तपत्र विपर्यास्त वृत्त प्रसिध्द करून मराठी व कन्नड लोकांत विस्तुष्ट निर्माण करत असल्याचा आरोप करत कारवाईचा इशारा दिला आहे.\nएकीकरण समितीच्या मोर्चात जय महाराष्ट्राचा गजर करण्यात आला. जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास येतानाही जय महाराष्ट्रच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे पित्त खवळलेल्या कन्नड पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना जय महाराष्ट्र म्हणणाऱ्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर पोलिसांनी कोणत्या अटींवर मोर्चाला परवानगी दिली होती. त्या अटींचे उल्लंघन झाले का, याची तपासणी करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी जयराम यांनी सांगितले.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nकोल्हापूर - शिवाजी पेठेतर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. भगवे झेंडे घेतलेले तरुण हलगीचा कडकडाट...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू ��सलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-pmp-bus-56326", "date_download": "2018-08-20T11:06:55Z", "digest": "sha1:LVFRRFW32O2BFPLUB3ECLETFEDGFIEJ7", "length": 15835, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pmp bus ठेकेदारांच्या संपाचा प्रवाशांना फटका | eSakal", "raw_content": "\nठेकेदारांच्या संपाचा प्रवाशांना फटका\nशुक्रवार, 30 जून 2017\nपीएमपीच्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्यामुळे सुमारे 380 बसची वाहतूक गुरुवारी दुपारी दोन वाजल्यापासून बंद होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. पर्यायी बससाठी प्रशासनाने प्रयत्न केले तरी, ते तोकडे पडत होते. त्यामुळे प्रवासी ठेकेदारांवर संतप्त झाले होते. संपानंतर प्रमुख स्थानकांवरील परिस्थितीचा \"सकाळ'ने प्रत्यक्ष घेतलेला आढावा...\nपीएमपीच्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्यामुळे सुमारे 380 बसची वाहतूक गुरुवारी दुपारी दोन वाजल्यापासून बंद होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. पर्यायी बससाठी प्रशासनाने प्रयत्न केले तरी, ते तोकडे पडत होते. त्यामुळे प्रवासी ठेकेदारांवर संतप्त झाले होते. संपानंतर प्रमुख स्थानकांवरील परिस्थितीचा \"सकाळ'ने प्रत्यक्ष घेतलेला आढावा...\nशिवाजीनगर ः भाडेतत्त्वावरील बसच्या अचानकपणे सुरू झालेल्या संपामुळे शिवाजीनगर आणि महानगरपालिका (मनपा) येथील बसस्थानकात निर्माण झालेली बसची कमतरता, प्रवाशांची गर्दी, तासन्तास वाट पाहिल्यावरही बस न मिळाल्यामुळे त्रस्त प्रवासी, त्यांना उत्तरे देताना प्रशासनाची होणारी तारांबळ, असे चित्र शिवाजीनगर स्थानकावर पाहायला मिळाले. बस स्थानकावर एकूण बस संख्येच्या निम्म्या बस भाडेतत्त्वावरील असल्यामुळे ऐनवेळी बस वाहतूक सुरळीत करायची कशी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. इतर मार्गावरील बस गर्दी असलेल्या मार्गावर वळवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मनपा स्थानकावरील कंट्रोलर बाळासाहेब मोहिते यांनी सांगितले. मात्र, उपलब्ध बस अपुऱ्या पडत असल्यामुळे अनेक प्रवासी रिक्षाने प्रवास करताना दिसले. या संधीचा फायदा घेत रिक्षाचालकांनी भाडे वाढविल्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सहन करावा लागला.\nस्वारगेट ः दिवसभर सुरू असलेला पाऊस आणि बसचा संप यामुळे प्रवाशांचे हाल झाले. बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आगारातील जुन्या बसगाड्या रस्त्यावर उतरवण्यात आल्या. मात्र या बसगाड्यांचे दरवाजे डाव्या बाजूने असल्यामुळे त्या बीआरटी मार्गामधून जाऊ शकत नव्हत्या. या बसगाड्या मुख्य रस्त्यावरून सोडल्या जात असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पीएमपी मुख्यालयातील सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध बस थांबे, आगार या ठिकाणी पाठविण्यात आले, असे स्वारगेट येथील नियंत्रक प्रदीप जाधव यांनी सांगितले.\nपुणे स्टेशन ः पुणे स्टेशन येथून विश्रांतवाडी, कोंढवा गेट, पद्मावती, भारती विद्यापीठ, कोथरूड डेपो, गालिंदे पथ, इंदिरानगर अप्पर डेपो, आंबेगाव, राजगुरुनगरकडे जाणाऱ्या सुमारे 47 बस बंद होत्या. पर्यायी बसची संख्या अपुरी असल्यामुळे प्रवासी चिडले होते. दर 10 मिनिटाला येणारी बस तब्बल दीड तासांनी येत असल्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध बसमधून, प्रचंड गर्दीमध्ये प्रवास करावा लागला. उपलब्ध गाड्यांचे मार्ग बदलून गर्दी असलेल्या मार्गावर बस सोडल्या जात होत्या. उशिरा येत असलेल्या बसमध्ये प्रवाशांची संख्या\nमर्यादेपेक्षा जास्त होती. त्यामुळे बस कर्मचाऱ्यांशी प्रवाशांचे वाद होताना दिसत होते.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरी��ा छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584511", "date_download": "2018-08-20T11:25:04Z", "digest": "sha1:EC67GCYNJG3JI7NIWXGV5MALNCDFYIWD", "length": 7508, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सफरचंद बाजूला काढले म्हणून लग्न घरातील लोकांनी त्याचा जीव घेतला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » सफरचंद बाजूला काढले म्हणून लग्न घरातील लोकांनी त्याचा जीव घेतला\nसफरचंद बाजूला काढले म्हणून लग्न घरातील लोकांनी त्याचा जीव घेतला\nऑनलाईन टीम / नागपूर :\nलग्न समारंभात केटरिंगसाठी आलेल्या कामगाराने लग्न समारंभ संपल्यावर फक्त 4 सफरचंद बाजूला काढून ठेवल्याच्या कारणांवरून त्याला लग्न घरातील लोकांनी बेदम मारहाण केली. जबर मारहाण झाल्यामुळे त्याला जवळील रूग्णालयात दाख�� करण्यात आले असता, अखेर त्याचा उपचारादरम्याण मृत्यू झाला.\nयाप्रकरणी पोलिसांनी आता 15 जणांविरोधात हत्या, दंगल, आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तीस वर्षांचा स्वप्नील डोंगरे आपल्या आईचा एकमेव कमावता आधार होता. मात्र, काही लोकांच्या क्षणिक रागात त्याचा नाहक बळी गेला आहे. स्वप्नील गेल्या अनेक वर्षांपासून लग्न समारंभात केटरिंगच्या कामात प्रूट सलाडच्या स्टॉलवर काम करायचा. 3 मे रोजी तो क्वेटा कॉलनी पाटीदार भवन येथे वाघेला कुटुंबियांच्या लग्न समारंभात प्रूट सलाडचा स्टॉल सांभाळत होता. साडे अकरा वाजता समारंभ संपल्यानंतर, स्वप्नीलने राहिलेल्या फळांमधून 4 सफरचंद बाजूला काढून ठेवले. वाघेला कुटुंबीयांपैकी काहींनी ते पाहिले आणि स्वप्नीलला बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱयांपैकी काहींनी स्वप्नीलला ओढून लाथा मारल्या. त्यात त्याच्या पोटात अंतर्गत जखमा झाल्या. इतर केटरिंग सहकाऱयांनी स्वप्नीलला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र वाघेला कुटुंबातील लोकांनी त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या स्वप्नीलचा वेगवेगळय़ा रूग्णालयात उपचार झाला. मात्र जबर मारहाणीत त्याचे आतडे आणि यकृत अर्थात लिव्हरला जबर दुखापत झाल्यामुळे, 10 मेच्या रात्री मृत्यूसोबतची त्याची झुंज अपयशी ठरली. सखोल तपासाअंती पोलिसांनी या प्रकरणात 15 जणाविरोधात दंगल घडविणे, हत्या आणि ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवत, योगेश वाघेला आणि रसिक वाघेला या दोघांना अटक केली आहे.\nलोकशाही दुबळी करण्याचे भाजपचे प्रयत्न ; शरद पवारांची टीका\nअभिनेत्री राखी सावंतला अटक ; पंजाब पोलिसांची कारवाई\nताडोबातील रानतळोधी गावात लागलेल्या भीषण आगीत 37 घरे खाक\nमहापालिका हद्दीतील सायन-पनवेल महामार्गाच्या हस्तांतरणास मंजुरी\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे ���विष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z100225211746/view", "date_download": "2018-08-20T11:25:26Z", "digest": "sha1:GKQXLD462VSG7WS3NLRHRZ354MDGJ4U3", "length": 14035, "nlines": 251, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीहरीचे वर्णन - अभंग २०१ ते २०६", "raw_content": "\nगणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|\nअभंग २०१ ते २०६\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५२\nअभंग ५३ ते ६५\nअभंग ६६ ते ७८\nअभंग ७९ ते १०१\nअभंग १०२ ते १२२\nअभंग १२३ ते १२८\nअभंग १२९ ते १३०\nअभंग १३१ ते १५०\nअभंग १५१ ते १६८\nअभंग १६९ ते १८०\nअभंग १८१ ते २००\nअभंग २०१ ते २०६\nअभंग २०७ ते २०९\nअभंग २१० ते २१५\nअभंग २१६ ते २२९\nअभंग २३० रे २४०\nअभंग २४१ रे २६०\nअभंग २६१ रे २८२\nअभंग २८३ ते २८९\nअभंग २९० ते २९७\nअभंग २९८ ते ३१०\nअभंग ३११ ते ३३०\nअभंग ३३१ ते ३३२\nअभंग ३३३ ते ३३७\nअभंग ३३८ ते ३३९\nअभंग ३४० ते ३४४\nअभंग ३४५ ते ३५०\nअभंग ३५१ ते ३५५\nअभंग ३५६ ते ३६०\nअभंग ३६१ ते ३६५\nअभंग ३६६ ते ३६८\nअभंग ३७० ते ३७१\nअभंग ३७५ ते ३७६\nअभंग ३७७ ते ३८५\nअभंग ३८६ ते ३९५\nअभंग ३९६ ते ४०४\nअभंग ४०५ ते ४१५\nअभंग ४१६ ते ४२५\nअभंग ४२६ ते ४३५\nअभंग ४३६ ते ४४५\nअभंग ४४६ ते ४४९\nअभंग ४५० ते ४५३\nअभंग ४५४ ते ४५७\nअभंग ४५८ ते ४६१\nअभंग ४६२ ते ४६३\nअभंग ४६७ ते ४७२\nअभंग ४७३ ते ४८५\nअभंग ४८६ ते ४९५\nअभंग ४९६ ते ५०५\nअभंग ५०६ ते ५१५\nअभंग ५१६ ते ५२५\nअभंग ५२६ ते ५३५\nअभंग ५३६ ते ५४५\nअभंग ५४६ ते ५५५\nअभंग ५५६ ते ५६५\nअभंग ५६६ ते ५७५\nअभंग ५७६ ते ५८५\nअभंग ५८६ ते ५९७\nअभंग ५९८ ते ६०५\nअभंग ६०६ ते ६१५\nअभंग ६१६ ते ६२५\nअभंग ६२६ ते ६३५\nअभंग ६३६ ते ६४५\nअभंग ६४६ ते ६५५\nअभंग ६५६ ते ६६५\nअभंग ६६६ ते ६७५\nअभंग ६७६ ते ६८५\nअभंग ६८६ ते ६९५\nअभंग ६९६ ते ७०३\nअभंग ७०४ ते ७१९\nअभंग ७२० ते ७२३\nअभंग ७२४ ते ७२५\nअभंग ७२६ ते ७२७\nअभंग ७२८ ते ७२९\nअभंग ७३७ ते ७५०\nअभंग ७५१ ते ७६३\nअभंग ७६४ ते ७८०\nअभंग ७८१ ते ८००\nअभंग ८०१ ते ८२०\nअभंग ८२१ ते ८४०\nअभंग ८४१ ते ८६०\nअभंग ८६१ ते ८८०\nअभंग ८८१ ते ९०३\nश्रीहरीचे वर्णन - अभंग २०१ ते २०६\nश्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.\nआधी चरे पाठी प्रसवे \nकैसी प्रतिदिनी गाभास जायेरे \nती उन्हाळा मासां वोळलीरे कान्हो ॥१॥\nदुहतां पान्हा न संवरेरे \nपैल पर्वता सुटले झरेरे कान्हो ॥२॥\nवत्स देखोनि उफ़राटी उडेरे \nतया केलीया तिन्ही बाडेरे कान्हो ॥३॥\nतिहीं त्रिपुटी हे चरतां दिसेरे \nतिहीं वाडियां वेगळी बैसेरे \nज्ञानदेव म्हणे गुरुतें पुसारे \nते वोळतां लयलक्ष कैसेरे कान्हो ॥४॥\nगावी तिचें निरंजनीं वाडेरे \nतिनें दैत्य मारिले कुवाडेरे गाईचें\nसांगतां बहुत कुवाडेरे कान्हो ॥१॥\nते सांग पा धेनु कवण रे \nतिसी नाहीं तिन्हीं गुणरे कान्हो ॥२॥\nते उभी पुंडलिकाचे द्वारीरे कान्हो ॥३॥\nते दैत्यापाठी हुंबरत लागेरे \nभक्ता घरीं दुभे सानुरागेरे कान्हो ॥१॥\nतिचें नाम शांभवी आहेरे \nतिची रुपरेखा कायरे कान्हो ॥२॥\nयेकी चौमुखी गाय पाहेरे \nतिचा विस्तार बहु आहेरे \nतिच्या नाभिकमळीं जन्म वासु सांगेरे \nतिसी आदि पुरुषु बापमायेरे कान्हो ॥३॥\nते भक्ता ओळली आहेरे \nते दोहतां भरणा पाहेरे \nचारी धारा वर्षत आहेरे कान्हो ॥४॥\nकाळी कोसी कपिला धेनुरे \nतिचें दुभतें काय वानुरे \nतिसी बापमाय दोन्ही नाहींरे \nते असक्रिया वेगळी पाहेरे कान्हो ॥१॥\nसर्वसाक्षी वरती जायरे कान्हो ॥२॥\nतिचीं नावें अनंत पाहेरे \nतिसी बापमाय कोणरे कान्हो ॥३॥\nते पुंडलिकाचे द्वारीं जायेरे \nतें दुभतें सहस्त्रधारीरे कान्हो ॥४॥\nआगरींचे क्षीर सागरीं पैल डोंगरी दुभते गायरे \nदोहों जाणे त्याचे दुभतें जेवित्याची मेलि मायरे ॥१॥\nकान्हो पाहालेरे कान्हो पाहालेरे नवल विपरित कैसें \nजाणत्या नेणत्या झांसा पै चतुरा लागलें पिसें ॥२॥\nआपें आप दीप प्रकाशला \nतेथें न दिसे दिवस रातीरे ॥३॥\nतेथें न दिसे माझी भाक \nतेथें चुलि नाहीं राख ॥४॥\nपैल चतुरा बोलिजे ह्याळीं \nनिवृत्तिप्रसादें ज्ञानदेव बोले ढिवर पडिले जाळीं ॥५॥\nसाई खडियातें घेवोनिया माते \nतैसा संसारातें येत रया ॥१॥\nसोय ध्यान उन्मनि पांचांची मिळणी \nसत्रावीचे कानीं गोष्टी सांगे ॥२॥\nदुभोनिया खडाणि नैश्वर्य ध्याय गगन \nचेतलिया मन क्षीर देत ॥३॥\nज्ञानदेवीं समभाव त्रिगुणी नाहीं ठाव \nआपेआप राणिव साई खडिया ॥४॥\nस्��्री. एकमेकांची मर्यादा , भीड इ० सोडून आवेशाने , जोराने केलेले , झालेले भांडण ; वाद ; खडाजंगी ; खडकाखडकी . [ धडक द्वि . ]\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.mehtapublishinghouse.com/book-details/SRIKRISHNA--col--The-Lord-Of-The-Universe/2035.aspx", "date_download": "2018-08-20T10:26:25Z", "digest": "sha1:PL52AFGTG7M7BIZBCNVCULIEQ2NTNNHN", "length": 23696, "nlines": 161, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SRIKRISHNA : THE LORD OF THE UNIVERSE", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवा��ाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भाषा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून निवृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांन��� अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हणजे, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकाव��न आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/brahman-unity-need-time-hindu/", "date_download": "2018-08-20T10:31:41Z", "digest": "sha1:ZCUDBMS6UCD2337IRJZQ6L3KSMYUISLQ", "length": 14566, "nlines": 82, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "ब्राह्मण संघटन – काळाची गरज | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nब्राह्मण संघटन – काळाची गरज\nब्राह्मण संघटन – काळाची गरज\nप्रस्तुत लेखाच्या शीर्षकातील प्रत्येल शब्दामध्ये फार मोठा अर्थ भरला आहे. ब्राह्मण या शब्दाच्या अनेक व्याख्या, संज्ञा, व्युत्पती यावर वर्षानुवर्ष कृतीहीन चर्चा व त्यावरून शब्दच्छल करण्यापेक्षा ज्ञानार्जन आणि ज्ञानदान हे ज्यांचे ब्रीद आहे, हाच ज्याचा धर्म आहे आणि हेच ज्यांचे जीवन आहे त्याला ब्राह्मण म्हणावं. अर्थातच कालानुरूप होणारे सामाजिक बदल आणि त्या त्या व्यक्तीचे आचरण यानुसार या संज्ञेत बदल संभवतात आणि ते स्वाभाविक अहे. अशी व्यक्ती पोटार्थी होणं, कांहीशी स्वार्थी होणं हेही स्वाभाविक आहे पण म्हणूनच त्याचं संघटन तितकंच आवश्यक अहे.\nहिंदू धर्माच्या शिकवणीनुसार मनुष्यप्राणी कांही संस्कार उपजतच मिळवीत असतो तर जन्मानंतर त्यामध्ये वाढ होते ती माता-पिता व समाजाकडून. संस्कार ही अंगी बाणवायची गोष्ट असल्याने ते प्रत्यक्ष कृतीतूनच दृग्गोचर होतात,व्हायलां हवेत. ती कांही निव्वळ देण्या-घेण्याची वा गळी उतरवण्याची बाब नव्हे. पण तरीही ब्राह्मण कुळात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपले जीवन आदर्श बनवण्यासाठी संस्कारांचा वसा घ्याला हवा. त्याने स्वतःबरोबरच समाजाचाही आदर्श व्हायला हवं. तथापि नेमका याच प्रवाहापासून सांप्रत दूर गेल्यामुळे संघटनेच महत्व त्यानी जाणून घ्यायला हवं, नव्हें ते त्याला पटवून द्यायला हवं.\nसमाजात आदर्श राहिलेच नाहीत\nअसा कांगावा आम्ही करतो\nखर म्हणजे स्वतःच आदर्श व्हायचं असतं\nयाचा आम्हाला विसर पडतो.\nसंघटना म्हणजे एकी. एकीचं बळ, ताकद म्हणजे आत्मविश्वासाचं प्रकटीकरण. संघटनेमुळेच व्यक्तीला समाजाला दिशा मिळते, योग्य मार्ग मिळतो आणि तो ध्येयपूर्तीसाठी आपले सर्वस्व अर्पण करतो. व्यक्ती व समाजापुढचे ध्येय सुस्पष्ट असावे. ध्येयपूर्तीसाठी अर्पणवृती लागते. आपली हिंदू संस्कृती ही त्यागावर आधारलेली आहे. कोणत्याही व्यक्तीचा व समाजाचा विकास त्यागभावनेमुळेच होतो हे निश्चित.\nस्वामी स्वरुपानंदासारख्या महात्म्यांचे तत्वज्ञान आपण आचरणात आणायला हवे. ते म्हणतात,\nध्येय असावे सुदूर की कधी न हाती यावे\nजीवेभावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे \nस्वतःबरोबरच आपलं कुटुंब ,शेजार, समाज आणि पर्यायाने राष्ट्राची उभारणी करायची तर त्यासाठी संघटन हे अत्यावश्यक आहे. ब्राम्हणांचं संघटन ही बाब कठीणच असं कदाचित गमतीनं वा उपरोधानं म्हटलं जातं पण ते एका अर्थी खरं आहे. चार विद्वानांना एकत्र आणणं किवा चार ब्राह्मण एकत्र जमवणं कठीण. कारण आपल्यातील मीपणा, मला काय त्याचे ही वृत्ती आपल्याला परस्परांपासून दूर ठेवते. या दोषांचं उच्चाटन आणि आम्ही वा आपण सारे याचं कृतीशील प्रकटीकरण याला अधिक महत्व धायला हंवं.ब्राह्मणांना संघटनेची गरजच नाही असं वाटावं अशी कृती अनेक ब्राह्मणांकडून निरंतर होते आहे हे वास्तव समजून घेऊन संघटनेची संकल्पना त्यांच्या मनात रुजवायला हवी.\nघरातील यजमान जेवायला बसण्याआधी दारात कोणी याचक तर नाही ना याची खात्री करून मगच पानावर बसण्याची आपली संस्कृती आहे. हाच नियम जीवनातील प्रत्येक पायरीवर स्वतःला लागू करायला हंवा म्हणजे ख-या अर्थाने समाज एकत्र येईल. अन्यथा ‘ एकमेका सहाय करू’ चे नारे बोलण्यापुरतेच सीमित राहतात. म्हणजेच आपली वृत्ती बदलायला हंवी. अधिक डोळस व्हायला हंवं. विचारांना विवेकाची जोड घायला हंवी. अन्यथा बुद्धिवादाचं समर्थन करताना बुद्धिभेद करणारे बोलभांड समाजात अधिकाराने वावरतात. ब्राह्मणाने कसे वागायला हंवे यावर चर्चा करणारे अधिक, याचाच अर्थ ब्राम्हणांचं जीवन आदर्श आहे हे त्यांना मान्य आहे पण आव मात्र मोठा आणायचा आणि जाऊ तिथे व्याख्यानं झोडायची हे यांचे उद्योग. प्रश्न निर्माण करतांना त्याची उतर शोधून कृती करावी हे या पंडितांना ठणकावून सांगायला हंवे. जन्माने ब्राह्मण असणं ही तुम्हा आम्हाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे, तिचा वापर फार जबाबदारीने करायला हंवा. वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शक बनून उतराई होण्याचा प्रयत्न करायला हंवा. ब्राह्मण समाज सहिष्णू आहे पण अति सर्वत्र वर्जयेत् या न्यायाने संपादक महाशय केतकर ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ सारखे वागत आहेत आणि आपल्याच पत्रांतून स्वतःची मिरासदारी करतायत. हा पुरुषार्थ नव्हें, ब्��ाम्हणत्वही नव्हें.\nकाळ हे सर्व समस्यांवर सर्वात प्रभावी औषध आहे असे म्हणतात. ब्राह्मणाला अन्य समाजानी एकटं पडायचा प्रयत्न अनेकजण करीत आले, करीत आहेत पण ब्राह्मण म्हणजे असं रसायन आहे की समुद्रात नेऊन बुडवलं तरी बेट म्हणून वरती येईल. आपली वाट शोधणं आणि तीही आपणच हे तो पाण्यापासून शिकलाय. निसर्गाकडून मिळवणं आणि निसर्गाला परत देणं ही शिकवण त्याने अंगी बाणवली आहे. पण तरीही आपण बेसावध असता कामा नये. तुलनेनी शहरी ब्राह्मण खूपच सुरक्षित आहे पण खेड्यापाड्यातील ब्राह्मण तसा नाही.त्याला झळ लागते आहे, चटके बसताहेत. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहायला हंवं. काळाचा फटका त्यांना बसू नये याची खबरदारी प्रत्येक ब्राह्मणाने घ्याला हवी. ब्राह्मण ही समाजाची गरज आहे, आणि समाजाची घडी नीट बसव्ण्याचं कामही ब्राह्मण करतो. तो जन्माने ब्राह्मण आहे म्हणूनच हे अवधान त्याला असतं . गरजेपोटी सारेच एकत्र येतात पण तरीही टिकतो तो संस्कार, आचरण. तीच त्याची खरी ओळख.\nअशा अनेक गुणांनी ब्राह्मण श्रीमंत आहे पण त्याने औदासिन्य झटकांवं, न्यूनगुंडातून बाहेर पडावं, अहंगंडाला तिलांजली द्यावी. तेज हे प्रकटल्याशिवाय राहत नाही. अंधारानी कितीही व्यापलं तरी ते मुळात असतंच; त्याचं प्रकटीकरण होणं तेवढंच बाकी असतं. ब्राह्मणाचा म्हणजेच ज्ञानाचा, संस्काराचा आदर करणं हे प्रगतीचं लक्षण आहे. कारण ब्राह्मण हा पृथ्वीतलावर राज्य करणारा अनिभिक्षित सम्राट आहे. ब्राम्हतेज आणि क्षात्रतेजांचं भगवान परशुरामांचं एकमेव उदाहरण याची साक्ष आहे.\nसूर्योपासना – अरुण दत्तात्रय जोग\nआम्ही अंतर्मुख होणार का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2013/06/blog-post_6.html", "date_download": "2018-08-20T10:20:26Z", "digest": "sha1:DEG7HT76X7FLQKGCCSTCB3W3UFC74G6S", "length": 16795, "nlines": 120, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: रोगाची लक्षणे जाणून करूयात उपाययोजना", "raw_content": "\nगुरुवार, ६ जून, २०१३\nरोगाची लक्षणे जाणून करूयात उपाययोजना\nमहाराष्ट्रात सोयाबीनखालील क्षेत्रात वाढ होत असतानाच सोयाबीनवरील रोगांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. नुकसान टाळण्यासाठी सोयाबीनवरील विविध रोगांच्या लक्षणांची व उपाययोजनांची माहिती असणे गरजेचे ठरते. डॉ. डी. जी. मोरे, डॉ. के. एस. बेग\n1) चारकोल रॉट (मूळकूज) (Charcoal rot)\n* हा रोग मॅक्रोफोमिना फॅसिओलिना (रायझो���्टोनिया बटाटीकोला) Macrophomina phaseolina, [Rhizoctonia bataticola] या बुरशीमुळे होतो.\n* या बुरशीचा प्रसार बियाण्याद्वारे व मातीतून होतो.\n* जमिनीत ओलाव्याची कमतरता व उष्ण वातावरणात या रोगाचा प्रसार वेगाने होतो.\n* या रोगामुळे रोपावस्थेतील पिकाची मुळे कुजून रोपे वाळतात व मरतात.\n* प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या खोडाची किंवा मुळाची साल काढून बघितल्यास आत असंख्य लहान, गोलाकार, काळ्या रंगाच्या रोगपेशी (स्क्लेरोशिया) दिसतात.\n* या रोगामुळे उत्पादनात 77 टक्केपर्यंत घट होऊ शकते.\n1) रोगास सहनशील वाणांची लागवड करावी (एन.आर.सी. 37, एम.ए.सी.एस. 13).\n2) पेरणीपूर्वी थायरम तीन ते चार ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.\n3) पिकांची फेरपालट करावी.\n4) मिश्र पीक पद्धतीसुद्धा रोगाचा प्रसार रोखण्यास मदत करते.\n* हा रोग स्क्लेरोशियम रोल्फसी (Sclerotium roifsli) बुरशीमुळे होतो.\n* झाडाच्या जमिनीलगतच्या खोडावर पांढऱ्या रंगाचे कापसासारखे धागे दिसतात व त्यावर लालसर रंगाच्या रोगपेशी (स्क्लेरोशिया) दिसतात. त्यानंतर खोडाचा हा प्रादुर्भावग्रस्त भाग सडतो व झाड सुकून झुकते/ कोलमडते व खाली पडते.\n* लहान रोपे लगेच मरतात, तर मोठी झाडे प्रथम पिवळी पडतात व नंतर मरतात.\n* शेतीची मशागतीची कामे, वारा व पाण्याद्वारे या रोगपेशी (स्क्लेरोशिया) सर्वत्र पसरतात.\n* या रोगामुळे उत्पादनात 30 ते 40 टक्केपर्यंत घट होऊ शकते.\n1) रोगास सहनशील वाणांची लागवड करावी (एन.आर.सी. 37).\n2) शेतात स्वच्छता राखणे. या रोगाने प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून गोळा करून नष्ट करावीत.\n3) पिकांची फेरपालट करावी.\n3) पॉड ब्लाइट (शेंगा वाळणे)/अँथ्रॅक्नोज (pod blight/ Anthracnose)\n* हा रोग कोलेक्टोट्रीकम डिमॅशियम (Collectotrichum dematium f. sp. truncatum) या बुरशीमुळे होतो.\n* या बुरशीचा प्रसार बियाण्याद्वारे होतो, तसेच प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या अवशेषांवरही ही बुरशी जगते.\n* या रोगामुळे उत्पादनात सर्वसाधारणपणे 16 ते 25 टक्केपर्यंत घट होते; परंतु प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा असल्यास 100 टक्केपर्यंत नुकसान होऊ शकते.\n* जास्त तापमान व जास्त आर्द्रता या रोगास पोषक ठरते.\n* पीक फुलोऱ्यात असताना खोड, पाने व लागलेल्या शेंगांवर विविध आकारांचे लालसर, गडद तपकिरी रंगाचे ठिपके/ चट्टे दिसतात. त्यानंतर याच भागावर बुरशीच्या बीजांडकोषांचे काळ्या रंगाचे आवरण चढते.\n* प्रादुर्भावग्रस्त शेंगा सुरवातीस पिवळसर- हिरव्या दिसतात व नंतर वाळतात.\n* प्रादुर्भावग्रस्त शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत किंवा भरलेच तर ते अतिशय लहान, सुरकुतलेले दिसतात.\n* पाने पिवळी तपकिरी होणे, वाकडी होणे व गळणे हीसुद्धा या रोगाची लक्षणे आहेत.\n* प्रादुर्भावग्रस्त झाडांचे उत्पादन पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरल्यास निघणारी रोपे लगेच मरून जातात.\n1) पेरणीसाठी स्वच्छ बियाणे वापरावे.\n2) रोगास सहनशील वाणांची लागवड करावी (उदा. ब्रॅग).\n3) रोगग्रस्त झाडांचे अवशेष नष्ट करावेत.\n4) पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम तीन ते चार ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.\n5) मॅन्कोझेब (75 डब्ल्यूपी) बुरशीनाशकाच्या 0.2 टक्के तीव्रतेची फवारणी करावी.\n4) तांबेरा/ गेरवा (Rust)\n* हा रोग फॅकोस्पोरा पॅचीरिझी (phakopsora pachyrhizi) या बुरशीमुळे होतो.\n* तापमान 18 ते 28 अंश सेल्सिअस व आर्द्रता 80 टक्केच्या जवळपास असताना व पानांवर सतत तीन ते चार तास ओलावा असल्यास या रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढते.\n* पानाचा सर्व पृष्ठभाग लालसर तपकिरी भुरकट रंगाच्या चट्टे/ ठिपक्यांनी भरून जातो. हे ठिपके पानाच्या पृष्ठभागाच्या वर उभारून आलेले दिसतात. या ठिपक्यांच्या आजूबाजूचा भाग पिवळा पडतो.\n* असे ठिपके सर्वांत अगोदर झाडाच्या खालच्या पानांवर खालील बाजूने येतात.\n* नंतर हे ठिपके गडद भुरकट काळसर रंगाचे होतात. पाने हळूहळू पिवळी पडून वाळतात.\n* रोगाच्या प्रादुर्भावाने एका आठवड्याच्या आतच पूर्ण पिकाची पाने गळून जातात. उत्पादनात 40 ते 80 टक्केपर्यंतही नुकसान होऊ शकते.\n* प्रादुर्भावग्रस्त पानांवर बोटे फिरवल्यास भुरकट रंगाची पावडर बोटांना लागते.\n1) रोगास सहनशील वाणांची लागवड करावी. (एम.ए.यू.एस. 61-2)\n2) सुरवातीच्या अवस्थेतील प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत.\n3) हेक्झाकोनॅझोल (पाच ईसी) किंवा प्रोपिकोनॅझोल (25 ईसी) 800 मि.लि. किंवा ट्रायडिमेफॉन (25 डब्ल्यूपी) 800 ग्रॅम प्रति 800 लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी.\n4) मॅन्कोझेब (75 डब्ल्यूपी) किंवा झायनेब (75 डब्लूपी) 2500 ग्रॅम प्रति 1000 लिटर पाण्यात मिसळून एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी.\n* हा रोग सरकोस्पोरा किकुची (Cercospora kikuchii) या बुरशीमुळे होतो.\n* बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.\n* अशा बियाण्यापासून उगवलेली रोपे लवकर मरण्याची शक्यता असते.\n* हा रोग तुलनेने कमी प्रमाणात येतो.\n1) चांगल्या प्रतीचे प्रमाणित बियाणे वापरावे.\n2) पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन तीन ते चार ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.\n* हा रोग मुगावरील यलो मोझाईक विषाणूंमुळे (MBYMV) होतो.\n* पांढरी माशीद्वारे या रोगाचा प्रसार होतो.\n* पेरणीनंतर 75 दिवसांपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठे नुकसान होते; परंतु 75 दिवसांनंतर प्रादुर्भाव झाल्यास फारसे नुकसान नाही.\n* प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या पानांवर पिवळ्या-हिरव्या रंगाच्या चट्ट्यांचे मिश्रण दिसते.\n* जास्त प्रादुर्भावात पाने पूर्णपणे पिवळी होतात.\n* त्यानंतर पानांच्या पिवळ्या भागावर गडद भुरकट- तपकिरी रंगांचे ठिपके दिसतात व पाने मलूल झाल्यासारखी दिसतात.\n1) रोगास सहनशील वाणांची लागवड करावी. (जे.एस. 97-52)\n2) प्रादुर्भावग्रस्त रोपे शोधून काढून ती नष्ट करावीत.\n3) पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन करावे (थायामेथोक्झाम (25 डब्ल्यूपी) दोन ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी)\n* हा रोग सोयाबीन मोझाईक विषाणूमुळे (SMV) होतो.\n- या रोगाचा प्रसार मावा किडीद्वारे, झाडाचा रस व बियाण्यांद्वारे होतो.\n* प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते व त्यांची पानेही लहान, अरुंद दिसतात.\n* प्रादुर्भावग्रस्त बियाणे उगवत नाही किंवा त्यापासून रोगग्रस्तच रोप उगवते.\n1) बियाणे विषाणूविरहित असावे.\n2) शेतातील तणे काढून टाकावीत. पिकावरील माव्याचे व्यवस्थापन करावे (थायामेथोक्झाम (25 डब्ल्यूपी) दोन ग्रॅम किंवा डायमेथोएट 30 ई.सी. 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी).\n3) प्रादुर्भावग्रस्त रोपे शोधून काढून ती जाळून नष्ट करावीत.\n4) रोगास प्रतिकारक्षम वाण वापरावेत (एम.ए.सी.एस. 58, एम.ए.सी.एस. 124)\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे १२:४९ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nरोगाची लक्षणे जाणून करूयात उपाययोजना\nकापूस एकात्मिक कीड- रोग व्यवस्थापन\nसुधारित तंत्रातून वाढवा सोयाबीनचे उत्पादन\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584515", "date_download": "2018-08-20T11:24:57Z", "digest": "sha1:W6YHI45MBCQHVAL2UYE7MEPHXXUUUZ2M", "length": 5528, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "औरंगाबाद दंगलप्रकरण : शिवसेना कार्यकर्ता लच्छू पैलवानला अटक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » औरंगाबाद दंगलप्रकरण : शिवसेना कार्यकर्ता लच्छू पैलवानला अटक\nऔरंगाबाद दंगलप्रकरण : शिवसेना कार्यकर्ता लच्छू पैलवानला अटक\nऑनलाईन टीम / औरंगाबाद :\nयेथील दंगलीप्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता लच्छू पैलवानला अटक करण्यात आली आहे. जाळपोळ करणे, दंगल भडकवणे या आरोपांखाली लच्छू पैलवानला सिटी चौक पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे.\nलच्छू पैलवानचे खरे नाव लक्ष्मीनारायण बखरिया आहे. परंतु तो लच्छू पैलवानाच्याच नावाने ओळखला जाता. कलम 143, 144, 436 जाळपोळ, दंगल तसंच 4, 25 भारतीय हत्यार कायदा, 135 महाराष्ट्र पोलिस कायदा या गुह्यांतर्गत लच्छू पैलवानला अटक केली आहे. याअगोदर एमआयएम आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला अटक करण्यात आली होती. औरंगाबादमधील मोतीकारंजा परिसरात 11 मे रोजी किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत. तर यात दोघांचा मृत्यू झाला होता.\nकोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक आजपासून लागू होणार\nमुंबईत पुन्हा हल्ला करण्याचा दाऊदचा प्लॅन\nडीएसकेंना हायकोर्टाचा दिलासा ; 23 नोव्हेंबरपर्यंत जामिनाची मुदत वाढ\nज्येष्ठ संतूरवादक पं.उल्हास बापट यांचे निधन\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/youth-drowned-gondia-44825", "date_download": "2018-08-20T10:52:06Z", "digest": "sha1:FTI3OMQ7RCLQT3I2J4AR3LRVQAIA65SZ", "length": 10392, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "youth drowned in gondia अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू | eSakal", "raw_content": "\nअंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू\nशनिवार, 13 मे 2017\nत्याला व मित्रांना अंघोळीचा मोह आवरला नाही. तो अंघोळ करीत असताना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून घटनेची माहिती पोलिसांना दिली\nगोंदिया - मित्रांसोबत अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.11) सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. अमन श्याम चिचखेडे (वय 19 ) असे मृताचे नाव आहे.\nगोंदियाच्या सूर्याटोला येथील अमन चिचखेडे हा लाखांदूर येथे बी.एस्सी. करीत होता. सुट्या असल्याने तो गोंदियाला आला होता. गुरुवारी मित्रांसोबत फिरायला धापेवाडा उपसा सिंचन योजना परिसरात गेला. त्याला व मित्रांना अंघोळीचा मोह आवरला नाही. तो अंघोळ करीत असताना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची नोंद केली. केटीएस रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nपरभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक\nपरभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तर�� त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/580655", "date_download": "2018-08-20T11:25:25Z", "digest": "sha1:VKYAJ65HT7GGVG7DWLSNWMNXVRN2JFXN", "length": 5406, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सॅमसंगचे दोन नवे स्मार्टफोन लाँच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » सॅमसंगचे दोन नवे स्मार्टफोन लाँच\nसॅमसंगचे दोन नवे स्मार्टफोन लाँच\nऑनलाईन टीम / मुंबई :\nदक्षिण कोरियाई कंपनीने दोन स्मार्टफोन Samsung Galaxy A6 आणि Galaxy A6+ लॉन्च केले आहेत. ग्लोबल साईटवर याचे स्पेसिफिकेशन आणि फिचर्स जाहिर करण्यात आले आहेत. या फोन्सचे वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा आणि डिजाईन. हा हॅंडसेट ब्लॅक, गोल्ड, ब्लू आणि लवेंडर रंगात उपलब्ध आहे.\nदोन्ही हॅंडसेटमध्ये सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे.हाच डिस्प्ले पूर्वी Galaxy S, Galaxy Note आणि Galaxy A8 सिरीजमध्ये देण्यात आला होता. Samsung Galaxy A6 मध्ये 5.6 इंचाचा डिस्प्ले आहे. तर Samsung Galaxy A6+ मध्ये 6.0 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. दोघांचाही आस्पेक्ट रेशो 18:5:9 आहे.हा फोन अॅनरॉईड 8.0 ओरियोवर चालतो. यात असणारा ऑक्टा-कोर प्रोसेसर, ज्याचा सर्वाधिक स्पीड Samsung Galaxy A6 साठी 1.6 गीगाहर्ट्ज़ आणि Samsung Galaxy A6+ साठी 1.8 गीगाहर्ट्ज आहे. दोन्ही हॅंडसेटमध्ये 32 जीबी व 64 जीबी मेमरी देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये बिक्सबी, बिक्सबी विजन, होम आणि रिमाईँडरची सुविधा देण्यात आली आहे.\nजिओ-सॅमसंगची 5G सर्व्हिस लवकरच\nमहिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांसाठी ‘डुडल’\nएअरटेलची ऑफर 399 रूपयात 84 जीबी डेटा\nव्होडाफोनची बंपर ऑफर , वापरा 84 दिवस अनलिमिटेड डेटा\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत���रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/it-is-very-difficult-to-prove-the-majority-of-the-simple-steps-to-become-a-chief-minister-raut/", "date_download": "2018-08-20T10:53:33Z", "digest": "sha1:TK7SWCQVI4OSHSQWJMMB5VY7JI622EVX", "length": 9150, "nlines": 201, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मुख्यमंत्री होणे सोपे येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करणे अवघड - राऊत | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम महाराष्ट्र मुख्यमंत्री होणे सोपे येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करणे अवघड – राऊत\nमुख्यमंत्री होणे सोपे येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करणे अवघड – राऊत\nमुंबई : कर्नाटकात २२२ पैकी १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपने सत्ताग्रहण केली आहे. आज सकाळी येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. परंतु त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता येणे अवघड असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे.\nराऊत पुढे म्हटले, की ‘ कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले. परंतु त्यांच्या अगोदर काँग्रेसने जेडिएसला पाठिंबा देत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तसेच तसा प्रस्तावदेखील सर्वात प्रथम राज्यपालांकडे देण्यात आला होता. या आघडीला डावलून राज्यपालांनी आपले मत भाजपच्य पारड्यात टाकले. यामुळे लोकशाहीची हत्या झाल्याचे सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे. परंतु मला वाटते की देशात लोकशाही राहिलीच नाही तर लोकशाहीची हत्या कशी होईल.’\nमागिल लेख संविधान नष्ट करण्याचा भाजपचा डाव; मायावती कडाडल्या\nपुढील लेख सुप्रसिद्ध लावणी गाय��का पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचं निधन\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/saptarang/agriculture-news-marda-52263", "date_download": "2018-08-20T10:56:11Z", "digest": "sha1:ID7K47TYIMKV2SFY3UYFO4TC2J5UJO5T", "length": 26454, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "agriculture news MARDA शेतीविकासासाठी गरज ‘मर्दा’ची | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 13 जून 2017\nग्रामीण-शहरी भागातील विकास आणि गुंतवणुकीतील दरी कमी करणे, कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकासात आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीसाठी खासगी क्षेत्राचा सहभाग व्यापक करणे, यासाठी ‘मर्दा’ (एमएआरडीए) सारखे प्राधिकरण निर्माण करणे, ही काळाची गरज आहे.\nगेल्या वर्षी शेतीचा विकासदर चार टक्क्यांहून अधिक राहिला असला तरी देशातील कृषी क्षेत्र संकटात आहे. राज्याचा विचार केल्यास चांगला पाऊस आणि ‘जलयुक्त शिवार’ची कामे यामुळे कृषी विकासाचा दर दहा टक्क्यांपेक्षा अधिक असला तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. यंदा महाराष्ट्राने एकीकडे नागरीकरणात ५० टक्क्यांची पातळी ओलांडली, तर दुसरीकडे बहुदा पहिल्यांदाच राज्याच्या एकूण उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा वाटा दहा टक्क्यांच्याही खाली घसरला. कृषी क्षेत्रासमोरील प्रश्न पिकांचे हमीभाव किंवा कर्जबाजारीपणापुरते मर्यादित नाहीत. जागतिकीकरण आणि पर्यावरणातील बदल यामुळे कृषी क्षेत्रासमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यात संरचनात्मक बदलांची आवश्यकता आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी मुंबई महानगर प्रदेशासाठी मेट्रो रेल्वे, पोरबंदर सागरी सेतू, ‘एमयूटीपी’चा तिसरा टप्पा अशा एक लाख सहा हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली ४३ शहरे महाराष्ट्रात आहेत. त्यातील, तसेच ५०० छोट्या शहरांतील रस्ते, गृहनिर्माण, उद्योग, बंदर, विमानतळ आदी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पांतील तरतूद, खासगी क्षेत्राची आणि परकी गुंतवणूक आणि लोकसंख्येची बचत जी नंतर गुंतवणूक बनते, यातून काही लाख कोटी गुंतवले जात आहेत. एकूण लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. रोजगारासाठी ती मुख्यत्त्वे कृषी, ग्रामोद्योग आणि असंघटित सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत शहरी भागाच्या अनेकपट मोठ्या असणाऱ्या ग्रामीण भागात रस्ते, पूल, घरे, सिंचन, जलसंधारण, पशू आणि दुग्धविकास, शीतगृह, धान्याची कोठारे आदी पायाभूत सुविधांवर शासकीय योजना, खासगी गुंतवणूक आणि लोकांची बचत यातून होणारी गुंतवणूक, शहरी भागाच्या तुलनेत तोकडी आहे हे सांगण्याची गरज नाही.\nग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासात जी तफावत दिसते ती मुख्यत्वे खासगी आणि परकी गुंतवणूक, तसेच स्थानिक बचतीच्या अल्प सहभागामुळे आहे. कृषी व ग्रामीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात. पण ती कशी करणार हा यक्षप्रश्न आहे. काही तुरळक अपवाद वगळता शेतकरी आणि खासगी क्षेत्राला परस्परांबद्दल अविश्वास आहे. खासगी क्षेत्र गुंतवणुकीच्या सुरक्षिततेचा, तसेच परताव्याचा विचार करते, तर शेतकरी आपली जमीन हडपली जाणार नाही ना या चिंतेत असतो. अडकलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, शाश्वत सिंचनासाठी राज्यभर पाइपलाइनचे जाळे उभारणे, अधिकाधिक शेती सूक्ष्मसिंचनाखाली आणणे, काढणीपश्चात क्षेत्रात जसे, की स्वच्छता, वर्गीकरण करून पॅकेजिंग, कृषी प्रक्रिया उद्योग, बाजार समित्यांचे आधुनिकीकरण, कृषी इन्फॉर्मेटिक्स, शेतकरी व विद्यार्थ्यांना आधुनिक कृषितंत्र शिक्षणाच्या सोयी निर्माण करणे यासाठी काही लाख कोटींच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. राज्य व केंद्राची ही गुंतवणूक करण्याची क्षमता नाही आणि खासगी क्षेत्राप्रमाणे त्याबाबतीतली तांत्रिक सज्जताही नाही. सिंचन, उद्योग आणि गृहनिर्माण विभागांच्या तुलनेत कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या विभागांना खासगी तसेच परदेशी संस्थांच्या सहकार्याने पायाभूत क्षेत्रात काम करण्याचा अनुभवही तोकडा आहे.\nकृषी आणि ग्रामीण क्षेत्राचा विकास परस्परावलंबी, तसेच परस्परांना पूरक आहे. या क्षेत्रात एकमेकांपासून स्वतंत्र किंवा समांतरपणे काम करणाऱ्या विविध विभागांत आणि स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या जिल्हा प्रशासन यांच्यात ताळमेळ निर्माण करून त्यांच्या योजना आणि कार्यात एकसूत्रता आणण्याची गरज आहे. असे करायचे झाल्यास, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासारख्या (एमएमआरडीए) संरचनेची गरज आहे. त्यासाठी ‘मर्दा’ म्हणजेच ‘महाराष्ट्र ॲग्रिकल्चर अँड रिजनल डेव्हलपमेंट ॲथॉरिटी’ असे नाव मी सुचवित आहे. कृषी व ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या संबंधित विभाग आणि शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा या संस्थेत समावेश असावा. कार्यकारी मंडळाकडून ‘मर्दा’चा दैनंदिन कारभार बघितला जावा. ग्रामीण क्षेत्राचा पसारा मुंबई महानगर प्रदेशापेक्षा मोठा असल्याने राज्याच्या पाच कृषी विभागांच्या स्तरावर त्याची कार्यकारी मंडळे असू शकतील.\n‘एमएमआरडीए’प्रमाणेच ‘मर्दा’ १) प्रादेशिक स्तरावर कृषिकेंद्रित विकास आराखडा बनवणे, २) खासगी क्षेत्राचा सहभाग आणि गुंतवणुकीसाठी समन्वयकाची भूमिका बजावणे, ३) प्रादेशिक पातळीवरील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्मिती प्रकल्पांना अर्थसाह्य देणे, ४) विविध प्रकल्पांवर देखरेख, तसेच प्रादेशिक विकास योजनेशी सुसंगत नसलेल्या संबंधित विभागांच्या विकास योजनांत बदल सुचवणे, ५) कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांमध्ये नवीन तंत्रज्ञान, तसेच संरचनात्मक बदल घडवून आणणे, ६) नैसर्गिक-आर्थिक संकटांत वेळीच हस्तक्षेप करून नुकसान कमी करणे.\nकृषी आणि ग्रामीण क्षेत्रात गुंतवणूक आकृष्ट करणे आणि शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेऊन ग्रामीण महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाच्या नियोजनासाठी ‘मर्दा’ हे ‘नाबार्ड’, खासगी क्षेत्र, जागतिक बॅंक आणि अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करेल. त्यासाठी ‘मर्दा’ला धोरणात्मक आणि आर्थिक स्वायत्तता आवश्यक आहे. आर्थिक स्वायत्तता कशी आणावी या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. वांद्रे-कुर्ला संकुल, तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी ज��िनींच्या विकासातून ‘एमएमआरडीए’ला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होतो. शहरीकरणाचा वेग पाहता पुढील काही वर्षांत महाराष्ट्रातील अनेक गावांचा आणि त्यातील शेतजमिनींचा शहरी किंवा औद्योगिकरणासाठी वापर होणार हे उघड आहे. शहरांजवळील कृषी जमिनींच्या अकृषी जमिनींतील रूपांतरातून राज्य सरकारला मोठा महसूल मिळत असला, तरी याबाबतीत अधिक पारदर्शकता आणण्याची गरज आहे.\nयावर्षी राज्य सरकारने विकास आराखडा मंजूर झालेल्या भागात कृषी जमीन अकृषी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट काढून टाकली. विकास आराखडा मंजूर न झालेल्या भागात जमीन वापरात बदल करण्याचे व्यापक खरेतर एकाधिकार ‘मर्दा’ला मिळाल्यास आणि ही जमीन भविष्यात प्रादेशिक विकास योजनेअंतर्गत गृहनिर्माण, पायाभूत सुविधा विकास किंवा अन्य अकृषी कामांसाठी उपलब्ध करून देताना इ-लिलाव पद्धतीचा वापर केल्यास त्यातून मोठे उत्पन्न मिळेल. या उत्पन्नाचा वापर केवळ कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, शेतीमध्ये आकस्मिक नैसर्गिक आपत्तींचे निवारण आणि भविष्यातील तरतुदींसाठी नापीक जमिनीची खरेदी या कामांसाठीच करण्याचे बंधन ‘मर्दा’वर घातल्यास त्याला शेतकऱ्यांचाही पाठिंबा मिळू शकेल. शेतकरी व ग्रामीण जनतेचे हित डोळ्यांसमोर ठेवून या विषयावर व्यापक चर्चा व्हावी, हा या लेखाचा उद्देश आहे.\nएकीकडे पंचायती राजच्या माध्यमातून शासनव्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्याचे ठरवून आपण त्याच्या उलट म्हणजे मुख्यमंत्री, महसूल आणि कृषिमंत्री, मुख्य सचिव आणि सनदी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या कार्यकारी मंडळाच्या हाती महत्त्वाचे निर्णय करण्याचे अधिकार सोपवून व्यवस्थेचे अधिक केंद्रीकरण करत आहोत काय, असा आक्षेप ‘मर्दा’बद्दल घेता येऊ शकेल. त्यात तथ्य असले तरी ग्रामीण-शहरी भागातील विकास आणि गुंतवणुकीतील दरी कमी करणे, कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकासांत आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीसाठी खासगी क्षेत्राचा सहभाग अधिक व्यापक करणे, या क्षेत्रात काम करणाऱ्या विभागांत अधिक ताळमेळ निर्माण करून त्यांना प्रादेशिक विकास योजनेचा भाग बनवणे आणि अशा प्रयत्नांना आर्थिक स्वायत्ततेचे पंख देणे यासाठी ‘मर्दा’सारखे प्राधिकरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे.\n(लेखक इंटरनेट तंत्रज्ञान आणि समाज-माध्यमे या क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/diwali-news/ls-2017-diwali/", "date_download": "2018-08-20T11:34:07Z", "digest": "sha1:B4VTTHFX4AL4WQON7OTGCJYER6U5AYCQ", "length": 13851, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Online Diwali Edition 2017 | Diwali Ank 2017 | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nदीप अभी जलने दे, भाई…\nकोणत्याही देशातल्या नागरिकांना किमान आस असते ती या स्थैर्याची.\n‘वास्तव’, ‘भास’ आणि भाषा…\n‘एनिग्मा’ या शीर्षकाचं हे माझं च���त्र. त्यात एक माणूस एक वस्तू हाताळताना विचारात गढलेला दिसतो.\nराज्यव्यवस्थेची वाताहत, इंदिराजींचा हाही वारसा\nपंतप्रधान इंदिरा गांधींच्या वादग्रस्त धोरणांचा आणि त्यासंबंधातील वस्तुस्थितीचा मांडलेला सडेतोड ताळेबंद. (लेखक माधव गोडबोले पंतप्रधान इंदिराजींच्या कार्यकाळात केंद्र शासनात सनदी अधिकारी म्हणून काही वर्षे सेवेत होते.)\nएकाकीपणा अन् स्वमहानता गंडाचे द्वंद्व\nव्यक्तिनिष्ठ घोषणा लोकशाहीच्या नरडीला नख लावतात.\nकाळी चंद्रकळा नऊवारी पद्धतीने नेसून केसांच्या अंबाडय़ावर पांढरा शुभ्र मोगऱ्याचा गजरा घातलेला त्यांचा हा प्रोफाईल फोटो आहे.\nडोरोथी नॉर्मन या त्यांच्या अतिशय जवळच्या अमेरिकन मत्रीण होत्या...\nइंदिराजींवरील अशा मोजक्या आणि महत्त्वाच्या पुस्तकांचा धांडोळा घेणारा लेख..\nतू मोठ्ठा लेखक होणारायस म्हणून मी तुझ्याशी लग्न केलेय.\nऑक्टोबर क्रांतीची कालातीत समर्पकता\nऑक्टोबर क्रांती ही एक युगप्रवर्तक घटना होती.\nपर्यावरणाचे प्रश्न हे निसर्गाच्या आणि मानवाच्या, तसेच मानवी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या परस्परसंबंधांचे आविष्कार आहेत.\nहिडरेशीचा हिरडा की कोळसा\nकोळसा तयार करण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की बऱ्याच शेतांतून कोळशाचे ढीग व तोडलेली लाकडे दिसतील.\n‘The Wizard of Oz’ चित्रपट १९३९ साली अमेरिकेत पहिल्यांदा प्रदर्शित झाला त्यावेळी त्याचे थंडे स्वागत झाले.\nमुझको भी तरकीब सिखा दे…\n‘इजाजत’ हा गुलजारजींचा चित्रपट म्हणजे तर मूर्तिमंत कविता आहे.\nपत्रव्यवसायात दीर्घ काळ अनेक महानुभवांशी चित्रकार मुकुंद तळवलकरांचा जवळून संबंध आला.\nअमिताभ पडद्यावरचा आणि पडद्याबाहेरचा\n‘अमिताभचे आठवावे रूप.. त्याचा आठवावा प्रताप’ असेच त्याचे गेल्या पन्नास वर्षांतले दिग्विजयी कर्तृत्व आहे.\nजाणिवा जिवंत असलेला माणूस\nअमिताभ यांचं नाव आणि ते चित्रपटांसाठी घेत असलेले मानधन यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.\n‘अमिताभ आया’ असा गजर देशभरातील हजारो थिएटरमध्ये घुमू लागला.\nवेदा एक समजूतदार मुलगी असली तरी असा काही विषय निघाला की तिचा संयम सुटायचा.\nइवलासा जीव उडतो मैलो दूर..\nगेल्या पंचवीसेक वर्षांत मराठी रंगभूमीने अनेकानेक स्थित्यंतरे अनुभवली आणि पचवलीही.\nमंजिले और भी है…\nसिनेमावाल्यांची नवी पिढी कसलेही ‘प्रयोग’ करायला आज घाबर��� नाही.\nचित्रकलेचा बाजार गेल्या २० वर्षांत नक्कीच वाढला...\nनाटक त्यांना कळले हो…\nनाटक कसं बघावं, याचे संस्कार माझ्यावर बालपणापासूनच होत होते.\nजगभरात प्रचंड उलथापालथी होत आहेत...\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584492", "date_download": "2018-08-20T11:23:27Z", "digest": "sha1:GHJW4I4L4CYBX2LK5CITTMAXQ7BDI53H", "length": 5732, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कर्नाटकात काँग्रेसचे दोन आमदार गायब - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कर्नाटकात काँग्रेसचे दोन आमदार गायब\nकर्नाटकात काँग्रेसचे दोन आमदार गायब\nऑनलाईन टीम / मुंबई :\nकर्नाटकात भाजपाच्या सत्तास्थपनेनंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला राज्यापालांकडून 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. भाजपाने सत्तास्थापन करतान काँग्रेसचे दाने आमदार गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून त दोन्ही आमदार पक्षासोबतच आहेत, असा दावा काँग्रेसने केला आहे.\nकर्नाटकात गुरुवारी भाजपा नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, भाजपाकडे 104 जागा असून त्यांना 112 हा निर्णायक संख्याबळाचा आकडा गाठण्यास आणखी आठ आमदारांची गरज आहे. यामुळे कर्नाटकात घोडेबाजार तेजीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपाकडून आमदार फोडण्याचे प्रयत्न हो��ील, हे लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या आमदारांना ईगलटोन या रिसोर्टवर नेले होते. मात्र, काँग्रेसचे दोन आमदार गायब झाल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ झाली. मस्कीमधून निवडून आलेले आमदार प्रताप गौडा पाटील आणि बेल्लारीचे आमदार आनंद सिंह हे दोघे ‘गायब’ झाले आहेत. त्या दोघांशी पक्षातील नेत्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.\nनिमलष्करी सैनिक दगावल्यास तो ‘शहीद’\nसागरी चाच्यांविरोधात भारत-चीन एकत्र\nसातवा वेतन आयोग प्राध्यापकांनाही लागू\nभाजपा आमदाराला बोपय्यांची ‘हंगामी अध्यक्ष’ म्हणून निवड\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584519", "date_download": "2018-08-20T11:24:55Z", "digest": "sha1:PQQTOBQA3BFMY4REUMVAKBYLT5E2LPQX", "length": 4771, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पोरस, महाकालीच्या वृंदावन स्टुडिओला आग - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पोरस, महाकालीच्या वृंदावन स्टुडिओला आग\nपोरस, महाकालीच्या वृंदावन स्टुडिओला आग\nऑनलाईन टीम / पालघर :\nपोरस,महाकाली, शनिदेव या मालिकाच्या सेटला भीषण आग लागली आहे. आगीमध्ये वृंदावन स्टुडिओ जळून खाक झाला आहे.\nमहाराष्ट्र-गुजरात सीमेजवळच्या उंबरगावमधल्या देहरी इथे ही आग लागली. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी स्टुडिओचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झा���ेल्sढ नाही. परंतु स्टुडिओमध्ये पीओपी आणि प्लास्टिकचे मोठे काम असल्याने शॉर्ट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. वृंदावन स्टुडिओत पोरस, महाकाली, शनिदेव आणि छोटय़ा-मोठय़ा धार्मिक मालिकांचे चित्रीकरण होते.\nउत्तरप्रदेशातील यादवी आता निवडणूक आयोगात\nभिवंडीत इमारत कोसळली,एकाचा मृत्यू तर तिघे जखमी\nपुण्यातील आंबेडकर नगर झोपडपट्टीत अग्नितांडव\nअहमदनगरमधील काटेवाडी हत्याकांडातील दहा आरोपींना जन्मठेप\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-08-20T10:56:20Z", "digest": "sha1:WWEEZAPF4J67B36IZ4FO5YYXPJZ5OFOL", "length": 4343, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७१८ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७१८ मधील मृत्यू\n\"इ.स. १७१८ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-08-20T10:57:19Z", "digest": "sha1:2Z2EIG2YGSXJJOJZWWEFOASNFDHBT5K2", "length": 8323, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोयराबाई भोसले - विकिपीडि���ा", "raw_content": "\n(सोयराबाई या पानावरून पुनर्निर्देशित)\nसंत सोयराबाई याच्याशी गल्लत करू नका.\nसोयराबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. या शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहीते यांच्या भगिनी, छत्रपती राजारामांच्या आई, छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी राजेंच्या एवजी राजे राजाराम यांस गादी मिळावी म्हणून कटकारस्थाने रचल्याचे प्रवाद आहेत.\nशिवाजी महाराज · संभाजीराजे · राजारामराजे १ ले · ताराबाई · शाहूराजे १ ले\nमोरोपंत त्र्यंबक पिंगळे · बाळाजी विश्वनाथ · थोरले बाजीराव · नानासाहेब · माधवराव · नारायणराव · रघुनाथराव · सवाई माधवराव · दुसरा बाजीराव · नानासाहेब\nशिवकालीन अष्टप्रधानमंडळ · रामचंद्रपंत अमात्य · रामशास्त्री प्रभुणे\nजिजाबाई राजे · सईबाई · सोयराबाई · येसूबाई · ताराबाई · अहिल्याबाई होळकर · मस्तानी\nमाणकोजी दहातोंडे · नेताजी पालकर · हंबीरराव मोहिते · प्रतापराव गुजर · संताजी घोरपडे · धनाजी जाधव · चंद्रसेन जाधव · कान्होजी आंग्रे\nदादोजी कोंडदेव · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · बाजी प्रभू देशपांडे · मल्हारराव_होळकर · महादजी शिंदे\nमुरारबाजी देशपांडे · मानाजी पायगुडे · मायनाक भंडारी · बाजी पासलकर · जिवा महाला\nआष्टीची लढाई · कोल्हापूरची लढाई · पानिपतची तिसरी लढाई · पावनखिंडीतील लढाई · प्रतापगडाची लढाई · राक्षसभुवनची लढाई · वडगावची लढाई · वसईची लढाई · सिंहगडाची लढाई · खर्ड्याची लढाई · हडपसरची लढाई · पालखेडची लढाई · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध · मराठे-दुराणी युद्ध\nपुरंदराचा तह · सालबाईचा तह · वसईचा तह\nआदिलशाही · मोगल साम्राज्य · दुराणी साम्राज्य · ब्रिटिश साम्राज्य · पोर्तुगीज साम्राज्य · हैदराबाद संस्थान · म्हैसूरचे राजतंत्र\nऔरंगजेब · मिर्झाराजे जयसिंह · अफझलखान · शाहिस्तेखान · सिद्दी जौहर · खवासखान\nरायरेश्वर · पन्हाळा · अजिंक्यतारा · तोरणा · पुरंदर किल्ला · प्रतापगड · राजगड · लोहगड · विजयदुर्ग · विशाळगड · शिवनेरी · सज्जनगड · सिंहगड · हरिश्चंद्रगड · रायगड\nशिवराज्याभिषेक · मराठे गारदी · हुजूर दफ्तर · जेम्स वेल्स (चित्रकार) · तंजावरचे मराठा राज्य · कालरेषा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी ०९:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/wari/pandharpur-wari-2017-asmita-chinchalkar-54090", "date_download": "2018-08-20T10:50:13Z", "digest": "sha1:AUDSDY2AJZ67GWXRCSVND7JHHYD2ESAB", "length": 15170, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pandharpur Wari 2017 asmita chinchalkar अभंग गाताना जाणवतो परमतत्त्वाचा स्पर्श | eSakal", "raw_content": "\nअभंग गाताना जाणवतो परमतत्त्वाचा स्पर्श\n(शब्दांकन - नीला शर्मा)\nबुधवार, 21 जून 2017\n‘अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया’ अशी आर्त साद घालणाऱ्या संत कान्होपात्रेच्या भूमिकेत जेव्हा मी रंगमंचावर असते, तेव्हा विलक्षण अनुभूती जाणवत असते. प्रेक्षक माझ्या गायन व अभिनयाला दाद देत असतात. मला मात्र ती किमया कान्होपात्रेच्या व्यक्तिमत्त्वाची वाटते. कान्होपात्रेला सोसावा लागलेला छळ, समाजाकडून झालेली अवहेलना व संकटांचे डोंगर कोसळत असतानाही तिनं ते कमालीच्या धीरानं सोसणं हे सारं मला प्रेरणा आणि बळ देत असतं. केवढ्या ताकदीनं साऱ्याला तोंड देत ती विठ्ठलाशी एकरूप झाली होती. वंचितांच्या दुःखाचा उद्गार काव्यातून करत होती.\n‘अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया’ अशी आर्त साद घालणाऱ्या संत कान्होपात्रेच्या भूमिकेत जेव्हा मी रंगमंचावर असते, तेव्हा विलक्षण अनुभूती जाणवत असते. प्रेक्षक माझ्या गायन व अभिनयाला दाद देत असतात. मला मात्र ती किमया कान्होपात्रेच्या व्यक्तिमत्त्वाची वाटते. कान्होपात्रेला सोसावा लागलेला छळ, समाजाकडून झालेली अवहेलना व संकटांचे डोंगर कोसळत असतानाही तिनं ते कमालीच्या धीरानं सोसणं हे सारं मला प्रेरणा आणि बळ देत असतं. केवढ्या ताकदीनं साऱ्याला तोंड देत ती विठ्ठलाशी एकरूप झाली होती. वंचितांच्या दुःखाचा उद्गार काव्यातून करत होती. राग, संतापाच्या पलीकडे जाऊन नवनवीन रचनांच्या माध्यमातून नवा विचार, नवीन सृजन करत होती. या साऱ्याचा मी खोलवर विचार करत जाते, तिला शोधत असते, मनोमन तिच्याशी संवाद साधत असते. त्या एकत्रित रसायनातून माझा तो गायन-अभिनयाचा आविष्कार घडत असतो आणि कान्होपात्रेची सकारात्मकता, तिला विठ्ठलात जाणवलेला तो परमतत्त्वाचा स्पर्श मलाही जाणवल्यावाचून राहत नाही.\n‘संत कान्होपात्रा’ या संगीत नाटकाचे गेल्या दोन वर्षांत पंचवीस प्रयोग झाले. प्रत्येक प्रयोगात कान्होपात्रेच्या अभंगांनी मला भरभरून अवर्णनीय समाधान दिलं. एरवीही मी संतरचनांच्या गायनाचे कार्यक्रम सतत करत असते. तेव्हाही मला अलौकिक आनंद मिळत असतो; मात्र नारायण विनायक कुलकर्णी यांनी लिहिलेल्या, कान्होपात्राचं चरित्र सांगीतिक अंगानं मांडणाऱ्या या नाटकाचं मोल माझ्या लेखी काही औरच. पहिला यमन रागात बांधलेला अभंग ‘नम्र भाव गुरूपायी मम हा’ ती चोखोबांसाठी गाते. मग भूप रागातील ‘सरे तत्त्व कान्हे सुख आज’ गायल्यावर चोखोबांकडून तिला दीक्षा मिळाल्यावर ‘अवघाची संसार सुखाचा करीन’ हा अभंग गाताना मन प्रफुल्लित होऊन जातं. पुढं ‘देवा धरिले चरण’ व ‘माझ्या जीवाचे जीवन’, ‘पतित तू पावना’, ‘वर्म वैरियाचे हाती’, ‘दीन पतित अन्यायी’, ‘पतितपावन म्हणविसी आधी’ यांसारख्या एकाहून एक सरस रचना गाताना मी भावविभोर होते. संत चोखोबांनी रचलेले ‘जोहार मायबाप जोहार’, ‘धाव घाली विठू आता चालू नको मंद’, ‘ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा’ अशा अभंगांतील अर्थाचा उलगडाही दर वेळी नव्यानं या भूमिकेमुळे मला होतो. संत नामदेवांची रचनाही अंतर्मुख करून जाते.\nमराठी संगीत नाटकांमधील गायिका-अभिनेत्री\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठ��� राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5099034127299101299&title=Tea%20is%20important%20part%20of%20my%20life%20says%20Sachin%20Khedekar&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:54Z", "digest": "sha1:7RSIMZ5MDP2LZLRSMBVK772LN2T5P32J", "length": 10011, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘चहा हा माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग’", "raw_content": "\n‘चहा हा माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग’\n‘वाघबकरी टी लाउंज’चे सचिन खेडेकर यांच्या हस्ते उद्घाटन\nपुणे : ‘मी नाटकवाला आहे, त्यामुळे चहा हा माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. चहाची आपल्याकडे मोठी संस्कृती आहे’, अशा शब्दात सचिन खेडेकर यांनी आपले चहावरील प्रेम व्यक्त केले.\nभारतातील तिसऱ्या क्रमांकाची पॅकेज्ड चहा कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वाघबकरी टी ग्रुपचे पुण्यातील पहिले ‘वाघबकरी टी लाउंज’ आता फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन सचिन खेडेकर यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते.\nप्रसिद्ध टी सोमिलियर व वाघबकरी टी ग्रुपचे कार्यकारी व्यवस्थापक पराग देसाई, व्यवस्थापकीय संचालक रसेश देसाई, कृष्णा देसाई, विपणन (मार्केटिंग) विभागाचे उपाध्यक्ष योगेश शिंदे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.\n‘लहान, मोठे, गरीब, श्रीमंत सगळे चहा पितात. आजच्या तरुण पिढीला हे लाउंज आकर्षित करेल. आमच्याकडे पार्ल्याला वाघ बकरीचे टी लाउंज आहे, ते प्रसिद्ध आहे. हे टी लाउंजदेखील नक्कीच लोकप्रिय होईल,’ असा विश्वास खेडेकर यांनी व्यक्त केला.\nनवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि गोवा या ठिकाणच्या यशानंतर आता पुण्यात ‘वाघबकरी टी लाउंज’ सुरू झाले असून, येथे चहाचे ४५पेक्षा अधिक प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये ब्लॅक टी, ग्रीन टी, ऑरगॅनिक टी, इन्स्टन्ट टी, आइस टी यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे. याबरोबरच विविध प्रकारच्या भारतीय व कॉन्टिनेन्टल शाकाहारी खाद्यपदार्थांचा आस्वादही ग्राहकांना घेता येणार आहे.\nया वेळी बोलताना पराग देसाई म्हणाले, ‘पुण्यातील ग्राहकांची लज्जतदार, उत्तम दर्जाच्या चहाची आवड लक्षात घेत आम्ही येथे हे टी लाऊंज सुरू करीत आहोत. फर्ग्युसन कॉलेज रस्ता या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी टी लाउंज आकारास आले आहे. वाघबकरी चहाच्या ब्रॅंडच्या स्थापनेत पुण्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पुण्याशी आमचे भावनिक नाते आहे. हेच नाते अधिक गहिरे करण्यासाठी आम्ही हे टी लाउंज सुरू केले असून, यामुळे पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण चहाची संस्कृती एका नव्या उंचीवर पोहोचेल असा आम्हाला विश्वास आहे.’\n‘चवीचे चाखण्यासाठी पुणेकर प्रसिद्ध आहेतच, त्यामुळे वाघबकरी टी लाउंज येथे नक्कीच लोकप्रिय होईल आणि भविष्यात आम्ही पुण्यात अधिक टी लाउंज उघडू,’ असा विश्वास या समूहाच्या विपणन विभागाचे उपाध्यक्ष योगेश शिंदे यांनी व्यक्त केला.\n‘वाघ बकरी टी ग्रुप’तर्फे‘मिली’ ब्रँडचा महाराष्ट्रात विस्तार पुणे येथे ‘नाट्यसत्ताक रजनी २०१८’ साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5407174252155756557&title=Industry%20Visit%20for%20Students&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:33:52Z", "digest": "sha1:CX5GNZHTBS4EYP4OWGZNYCTDZSDCQKVJ", "length": 7469, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘वेदा’तर्फे इंडस्ट्री व्हिजिटचे आयोजन", "raw_content": "\n‘वेदा’तर्फे इंडस्ट्री व्हिजिटचे आयोजन\nपुणे : आझम कॅंपस येथील पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाईन अॅंड आर्ट्सच्या वतीने (वेदा) इंडस्ट्री व्हिजिटचे आयोजन करण्यात आले होते.\n‘बीएससी मीडिया ग्राफिक आणि अॅनिमेशनच्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट स्टार कॉपीअर येथे आयोजित करण्यात आली होती. आजच्या डिजिटल प्रिंटिंग छपाईबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करणे, माहिती होणे हा या भेटीचा प्रमुख हेतू होता,’ असे ‘वेदा’ महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषी आचार्य यांनी सांगितले.\n‘या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कागदाचे प्रकार, विविध प्रकारची पुस्तके मुद्रित करण्याची संपूर्ण प्रक्रिया, प्रिंटिंगचे नवीन तंत्रज्ञान, वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे, पुस्तकबांधणी, पुस्तक सरसाने चिकटविणे, पुस्तक कटिंग, लॅमिनेशन आणि फ्रेमिंग, फ्लेक्स छपाईचे तंत्र, हवामानातील बदल आणि तापमानामुळे होणारे कागदाच्या गुणवत्तेतील बदल, डिजिटल छपाईची क्रांती आदींविषयी माहिती देण्यात आली,’ असे आयोजक स्वतंत्र जैन यांनी सांगितले.\nया भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कागदाची मूल्ये आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा याविषयी माहिती मिळाली.\nTags: MCE SocietyAzam CampusVEDAPuneआझम कॅंपसपुणेपी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्सडिझाईन अॅंड आर्ट्सP. A. Inamdar College if Visual EffectsDesign and Artsप्रेस रिलीज\n‘वेदा कॉलेज’ची एनडी फिल्म वर्ल्डला भेट अल्पसंख्याक समाजातील गुणवंतांचा सत्कार ‘रंगूनवाला बॅडमिंटन लीग’चे उद्घाटन ‘महिलांच्या अभिव्यक्तीला स्थान द्यायला हवे’ ‘आझम’च्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणाला प्रारंभ\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/one-thousand-bpo-nashik-46213", "date_download": "2018-08-20T10:48:15Z", "digest": "sha1:5XRZ67XDPURVJT2GZ2KDFX73N5QMKL7C", "length": 12680, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "one thousand bpo in nashik नाशिकसाठी एक हजार \"बीपीओ'ला द्या गती | eSakal", "raw_content": "\nनाशिकसाठी एक हजार \"बीपीओ'ला द्या गती\nशुक्रवार, 19 मे 2017\nखासदार गोडसे यांची एसटीपीआयकडे मागणी - इतर उद्योगांच्या गुंतवणुकीकडे वेधले लक्ष\nखासदार गोडसे यांची एसटीपीआयकडे मागणी - इतर उद्योगांच्या गुंतवणुकीकडे वेधले लक्ष\nनाशिक - माहिती व तंत्रज्ञान उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्रीय दळणवळण व तांत्रिक व्यवहार मंत्रालयातर्फे काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला नाशिकमध्ये एक हजार बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (बीपीओ) काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण त्यास आठ महिने उलटूनही अगदी संथगतीने कामकाज सुरू असल्याने या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाचे अधिकारी डी. जी. रॉय यांची भेट घेऊन बीपीओच्या कामांना गती देण्याची मागणी आज केली.\nबेंगळुरू, मुंबई व पुणे येथे आयटी उद्योगांना चालना मिळाली आहे. त्यानंतर टू टायर सिटीमध्येसुद्धा या उद्योगांना चालना मिळावी, यासाठी दळणवळण व तांत्रिक व्यवहार मंत्रालयाच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त सोसायटींतर्गत सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियातर्फे निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्या निविदेचा टाटा कन्सल्टन्सीला महाराष्ट्रात तीन हजार 900 पैकी एक हजार 860 जागांचा आय.पी.ए.देखील प्राप्त झाला. टीसीएसने नाशिकसाठी एक हजार बीपीओंचे काम पूर्ण करण्याचे नमूद केले होते. एक हजार बीपीओंची निर्मिती झाल्यास डेटा एन्ट्री व इतर आयटी उद्योग इंडस्ट्रीजला चालना मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. भांडवली पाठबळ, रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे एक हजार बीपीओ स्थापन करण्याच्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद���र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nअवैध वाळूचे \"नेक्सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/583927", "date_download": "2018-08-20T11:23:51Z", "digest": "sha1:WZQBYKJ6MHHTTZCH5S4NEOSGQFOGUXMR", "length": 8314, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला चित्रपट ' महासत्ता २०३५' ! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला चित्रपट ‘ महासत्ता २०३५’ \nभारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला चित्रपट ‘ महासत्ता २०३५’ \nऑनलाईन टीम / मुंबई :\nआपल्या देशाला स्वात्यंत्र मिळून ७० वर्षे झाली तरी अजून पर्यंत भारताची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. इंग्रज सोडून गेल्यानंतर ‘आपल्या’ लोकांच्या हातात सत्ता आली. परंतु बहुसंख्य सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा दुरुप्रयोग करत स्वतःचीच तुंबडी भरली आणि सामान्य जनतेला सोयीसुविधांपासून वंचित ठेवले. राजकारणी गब्बर होत गेले आणि जनता गरीब. ‘गरिबी हटाव’ सारखे ‘नारे’ फक्त कागदी घोषणाच राहिल्या. खरंतर जनतेच्या मूलभूत गरजा भागवणं हे कुठल्याही सरकारची जबाबदारीच आहे परंतु याबद्दल सामान्य जनता अनभिज्ञ राहिल्यामुळे भ्रष्ट राजकारण्यांचे फावले आणि कुवत असूनही आपला देश जागतिक महासत्ता बनण्याच्या जवळपासही पोहोचला नाही. याच गोष्टीची सल आणि चीड लेखक दिग्दर्शक *रामप्रभू नकाते* यांनी आपला पदर्पणीय चित्रपट ‘ *महासत्ता २०३५’ मधून व्यक्त केली आहे.\nमहासत्ता २०३५’ हा चित्रपट १९९० ते २०३५ या कालखंडात घडणारा आहे त्यामुळे वास्तविकतेबरोबर साहजिकच ‘फँटसी’ आलीच. परंतु चित्रपट पाहिल्यावर ही ‘फँटसी’ वास्तवात उतरावी असे प्रत्येक प्रेक्षकाला वाटेल. ‘ *महासत्ता २०३५’* हा चित्रपट राजकारणावर व देशावर आधारित चित्रपट आहे. सध्याचे राजकारण कसे गढूळ, स्वार्थी व बरबटलेले असून देशाची प्रगती आमुलाग्र पद्धतीने होण्यासाठी राजकारणात काय बदल झाले पाहिजेत ते या चित्रपटात दाखविले आहे. जागतिक स्पर्धेत आपला देश महासत्ता होण्यासाठी आपण काय बदल केले पाहिजेत त्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटातील नायकाचा अखंड प्रवास व त्याला वेळोवेळी आलेले अडथळे, सिस्टीममधील दोष, भ्रष्टाचारासाठी सरकारी बाबूंनी केलेली हिडीस-फिडीस वागणूक व यातूनच देशाला महासत्ता बनविण्याचा नायकाचा निर्धार यातून ही कथा वळणं घेत प्रवास करते.राजकारण व राजकीय डावपेच, सत्तेची नशा, निवडणुकीतील रॅलीज, प्रचारसभा, सत्ताकारणातील रस्सीखेच, आमदारांची फोडाफोडी व नायकाची सामाजिक प्रगतीची धडपड यामुळे चित्रपट रक्तरंजित बनतो. या चित्रपटात नायकाचा प्रवास, जिद्द, चिकाटी व निर्धार, त्याच्या आधुनिक तंत्रज्ञान पद्धती व देशासाठीची तळमळ यामुळे जागतिक महासत्ता झालेला भारत पहाण्यासाठी हा चित्रपट जरूर पहा.\n‘लागिरं झालं जी’मध्ये रमजान ईद\nजगण्याची नवी उमेद देणारा हॅपी बर्थ डे\nहॉस्टेलचे आयुष्य दिसणार रुपेरी पडद्यावर\nएका कलाकाराचा 31 दिवसांचा प्रवास\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार ��ांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-fh25-point-shoot-digital-camera-black-price-p2skG.html", "date_download": "2018-08-20T10:53:57Z", "digest": "sha1:ECO236XA23QR5IZJSGIWXCIDTRZTQQEH", "length": 18593, "nlines": 444, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च क��ंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black नवीनतम किंमत Aug 14, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Blackशोषकलुईस, स्नॅपडील, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 13,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nसेन्सर सिझे 1/2.33 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1600 sec\nमिनिमम शटर स्पीड 8 sec\nशूटिंग मोडस Frame Movie\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nडिस्प्ले तुपे TFT Screen\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 dots\nमेमरी कार्ड तुपे SD, SDHC, SDXC\nइनबिल्ट मेमरी 70 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफ्लॅश रंगे 0.6 - 5.8m\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फह२५ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा Black\n4/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/584495", "date_download": "2018-08-20T11:24:53Z", "digest": "sha1:ZZMSFAAQV4XYHGPLPSGJR5RAS7PKPPLD", "length": 5871, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मनसेला आणखी एक धक्का : शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर ? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मनसेला आणखी एक धक्का : शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर \nमनसेला आणखी एक धक्का : शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर \nऑनलाईन टीम / मुंबई :\nआगामी निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेन���ला आणखी एका धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते शिशीर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.\nकाही दिवसांपूर्वी बीकेशी येथील एका लग्नासमारंभात उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्यश बराचकाळ चर्चा झाली होती. त्यामुळे शिंदे लवकरज शिवसेनेत प्रवेश करतील,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nराज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. त्यामुळे मनसेतील अनुभवी आणि जाणते नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मनसेने 2009 साली लढविलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिशीर शिंदे भांडूप (प.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेत मारहाण करणाऱया मनसे नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यामुळे ते बराच काळ चर्चेतही होते. एकूणच राज यांच्या जवळच्या वर्तुळातील नेते म्हणून शिशीर शिंदे यांचा लौकिक होता.\nसमन्वयासाठी मुख्यमंत्री बोलावणार मित्रपक्षांची बैठक\nवाहने जपून चालवा स्वतःचा जीव सांभाळा\nजम्मू-काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन ; एक जवान शहीद\nसप्तशृंगी रोप-वेत कोटय़वधीचा भ्रष्टाचार\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-08-20T11:18:04Z", "digest": "sha1:HIBOCYOU2CFXGSQMBHNPGX3MMAW6NQH7", "length": 15085, "nlines": 179, "source_domain": "pcbtoday.in", "title": "एसटी संपावेळी बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या- उद्धव ठाकरे - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Maharashtra एसटी संपावेळी बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या- उद्धव ठाकरे\nएसटी संपावेळी बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या- उद्धव ठाकरे\nमुंबई, दि. २५ (पीसीबी) – एसटी संपाच्या वेळी बडतर्फीची कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना केले आहे. एक हजार १० कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी देऊन नोकरीवर रुजू करुन घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.\nबडतर्फ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. युनियनबाजीतून तरुण कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला आणि त्यातच त्यांच्यावर कारवाई झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. उदार मनाने त्यांना माफ करा आणि त्यांच्या चुका पोटात घाला, अशी मागणी बडतर्फीची कारवाई झालेल्या एक हजार दहा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीय���ंनी केली.\nPrevious articleनिगडीत पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेल्याच्या रागातून पतीची गळफास घेऊन आत्महत्या\nNext articleकाँग्रेस- राष्ट्रवादीला चार जागांचा फटका; भाजप, सेनेचे संख्याबळ वाढणार\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपाकप्रेमाचा इतका उमाळा असेल, तर सिध्दूने पाकिस्तानातून निवडणूक लढवावी – शिवसेना\n‘भारत माता की जय’ बोलून काही होणार नाही – तुषार गांधी\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nवाजपेयी यांच्या निवासस्थानाबाहेर स्टेज उभारण्यास सुरूवात\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी हरिद्वारमध्ये गंगेत विसर्जित\nआता मराठा आरक्षणासाठी २० ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nअजित पवारांनी ‘ते’ मनाला लावून का घेतले\nमोठी कारवाई: कोल्हापूरातील आयआरबी कार्यालयातील पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/teacher-interdistrict-transfer-121562", "date_download": "2018-08-20T10:57:31Z", "digest": "sha1:CUOSTA2QZJQIU44ELFTXPGC2DML7CC7M", "length": 13079, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "teacher interdistrict transfer आंतरजिल्हा बदलीस पात्र शिक्षकांची फरपट | eSakal", "raw_content": "\nआंतरजिल्हा बदलीस पात्र शिक्षकांची फरपट\nमंगळवार, 5 जून 2018\nभंडारा - भंडारा जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांची १२४ पदे रिक्त असताना फक्त दोनच पदे शासनस्तरावर भरल्याने बदलीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांची फरपट सुरू आहे. आंतरजिल्हा बदलीद्वारे येणाऱ्या शिक्षकांना विशेष बाब म्हणून पदस्थापना दिली जावी, अशी मागणी शिक्षकांची आहे.\nभंडारा - भंडारा जिल्हा परिषदे��� प्राथमिक शिक्षकांची १२४ पदे रिक्त असताना फक्त दोनच पदे शासनस्तरावर भरल्याने बदलीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांची फरपट सुरू आहे. आंतरजिल्हा बदलीद्वारे येणाऱ्या शिक्षकांना विशेष बाब म्हणून पदस्थापना दिली जावी, अशी मागणी शिक्षकांची आहे.\n२३ नोव्हेंबर २०१६ ला भंडारा जिल्हा परिषदेने ११७ प्राथमिक शिक्षकांना नियमबाह्यरीत्या आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिली. याबाबत अनेक तक्रारी शासनदरबारी झाल्या. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात यासंदर्भात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. विभागीय आयुक्त नागपूर, तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष चौकशी समिती नेमली. समितीच्या तपासात अनेक गंभीर बाबी समोर आल्याने या बदल्या रद्द करण्यात आल्या. परंतु, राजकीय दबावमुळे अद्याप ११७ प्राथमिक शिक्षकांना भंडारा जिल्हा परिषदेतून भारमुक्त करण्यात आले नाही. या शिक्षकांमुळे बदलीसाठी खऱ्या अर्थाने पात्र असणाऱ्या शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्यापासून वंचित राहावे लागत आहे. २०१७ पासून शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचे धोरण स्वीकारले आहे.\n१२४ रिक्तपदे; भरली दोन\nभंडारा जिल्हा परिषदेत ऑनलाइनच्या दुसरा टप्पा ८ मे ते ३१ मेपर्यंत संभाव्य ९६ पदे रिक्त आहेत. परंतु, फक्त दोन पदे भरण्यात आली. २८ प्राथमिक शिक्षकांची भंडारा जि. प.मधून अन्य जिल्ह्यांत बदली झाली. दोन्ही मिळून १२४ पदे रिक्त असताना फक्त दोनच पदे शासनस्तरावर भरली.\nभंडारा जिल्हा परिषदेला बदलून येऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होत आहे. विशेष बाब म्हणून प्राथमिक शिक्षकांच्या त्वरित बदल्यांवर शासनस्तरावर निर्णय घ्यावा यासाठी २५ मेपर्यंत मुदत दिली होती.\n- शशिकांत वसू, प्रहार शिक्षक संघटना, भंडारा\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्ण���ंना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nअवैध वाळूचे \"नेक्सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://amar-puranik.blogspot.com/2016/09/blog-post_25.html", "date_download": "2018-08-20T11:02:25Z", "digest": "sha1:OKRJBF7BZNGWCUBWIDGIBO2GWPHWGFIK", "length": 38817, "nlines": 290, "source_domain": "amar-puranik.blogspot.com", "title": "AMAR PURANIK : CHAUPHER...|अमर पुराणिक : चौफेर... AMAR PURANIK : CHAUPHER, अमर पुराणिक : चौफेर: भारतीय जनतेचा युद्धक्षोभ", "raw_content": "\nराष्ट्रीय धोरणाबाबत कॉंग्रेसचे हीन राजकारण\nएंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण\n) नेत्यांची वेल्थ गेम\nअणू दुर्घटना: नुकसानभरपाई विधेयक\nदरिद्रयाच्या खाईत रुततोय देश\nइंधन दरवाढ हे सरकारी षड्यंत्र\nसुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राची दुर्दशा\nमुश्रिफांनी तोडले अकलेचे तारे...\nनिकालांची दशा आणि दिशा\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nदेशोद्धार गांधी-नेहरू घराण्यांनीच केला काय\nवक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम\nवर्गवार्यांत अडकले जणगणनेचे राजकारण\nमातृ-पितृसेवेचा रोटरी क्लबचा पुण्यप्रद उपक्रम\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\nनितीन गडकरी : स्वयंसेवक ते पक्षाध्यक्ष\nसोलापूरची उद्योग भरारी : १ »\nसोलापूरची उद्योग भरारी : २ »\nहिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर\nसोलापूरची उद्योग भरारी : ३ »\nउद्योगरत्न ए.जी. प���टील : एक नीतिमान कर्मयोगी\nबंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा\nरिचवुड फर्निचर : ग्राहकांच्या घरात आणि मनात\nसोलापूरची उद्योग भरारी : ४ »\nबँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक\nआशाताई : एक सृष्टिगांधर्वी\n...मौत भी मै शायराना चाहता हूँ|\nमेघदूत : आषाढस्य प्रथम दिवसे...\nमेहदी हसन : अबके हम बिछडे\nगुरु तेग बहादुर सिंह\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवडक विचार »\nहिंदुस्थान : स्वा. सावरकरांचे विचार\nखरा सनातन धर्म कोणता\nसिद्धयोग संवर्धक नारायणकाका ढेकणे\nनानाजी देशमुख : एक ‘राजर्षी’\nबुद्धीबळ भिष्माचार्य : भाऊ पडसलगीकर\nभारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा\nजेऊरकरांच्या ‘अश्वत्था’खाली संगणक ज्ञानयज्ञ\nके.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ\nइंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान, संस्कारांचा समन्वय\nशैक्षणिक धोरणांनींच (बी)घडवला देश\nफक्त कायदे करुन काय होणार\nगर्भाशयाच्या शस्त्रक्रियेला पर्याय ‘बलून थेरपी’\nबँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची क्रांती\nजलवायू परिवर्तन व भारताची भूमिका\nचीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे\nशीतयुद्धाचा नवा पवित्रा : सायबरकावा\nराष्ट्रीय : अमर पुराणिक\n•चौफेर : अमर पुराणिक•\n युद्ध तर मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच सुरु झाले आहे. कदाचित प्रत्यक्ष युद्धाची गरजही पडणार नाही. खरा मुत्सद्दी त्याला म्हणतात जो सत्तर टक्के युद्ध प्रत्यक्ष सैनिकी युद्धाविनाच जिंकतो. पंतप्रधान मोदी यावर योग्य उपाय योजतीलच. त्यांनी आजपर्यंत राबवलेली नीती हेच सांगते की, कमीतकमी जीवीत हानी आणि कमीतकमी अर्थहानी करुन पाकिस्तानला नेस्तोनाबूत करतील. आणि जर युद्धाचा प्रसंग उद्भवला तर ते मागे हटणार नाहीत हे नक्की\nमागच्या रविवारी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशवासीयांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियातून अतिशय आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत. जस जशी पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी होऊ लागली आहे तस तसा पाकिस्तान बिथरत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानची पाकव्याप्त काश्मिर- गिलगीट-बाल्टिस्तान, बलूचिस्तान, सिंध, इराण, अफगाणीस्तान अशी कोंडी करायला सुरुवात केली आहे. मोदींनी सर्व बाजूने फास आवळायला सुरुवात केल्यानंतर अशी आत्मघातकी कृत्यं पाकिस्तानकडून होणे अपेक्षितच होते. येत्याकाळात आणखीन असा थयथयाट पाकिस्तान करेल.\nउरी येथील दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद आणि १९ जवान जखमी झाल्यामुळे देशवासीयांमध्ये प्रचंड संताप आहे. पाकिस्तानविरुद्ध आता कठोर कारवाई करण्याची वेळ आली असल्याची देशवासीयांनी सोशल मिडियातून मागणी सुरु केली आहे. ही मागणी इतक्या तीव्रतेने व्हायचे कारण तर जगजाहीरच आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तानने सतत भारताच्या कुरापती काढल्या आहेत. दोन युद्धात दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने भारताशी थेट युद्ध करुन आपण भारताविरुद्ध आपण जिंकू शकत नाही, हे हेरुन१९९० पासून काश्मिरमध्ये पाकिस्तानने अतिरेकी कारवायांच्या माध्यमातून छूपे युद्ध सुरु केले आहे. यासर्व कालावधीत भारताने सांमजस्याची भूमिका घेतली होती. पण पाकिस्तानने त्याला दाद दिली नाही. कॉंग्रेसचे सरकार असताना तर कॉंग्रेस सरकारने पाकिस्तानच्या कुरापतींपुढे नांगी टाकली होती.\nआता गेल्या दोन वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने यावर कायमचे उपाय योजन्याच्यादृष्टीने पावले टाकायला सुरुवात केल्यापासून पाकिस्तानचा थयथयाट आणखी वाढला आहे. पठाणकोट हल्ल्यानंतर आता उरी येथील हल्ला झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, अर्थमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकार्यांची तात्काळ बैठक घेतली. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी लष्करातर्फे जोरदार मोहीम राबवली जाणार आहे. तसेच भारतात घुसलेल्या घुसखोरांना हुडकून काढण्यासाठी शोधमोहीम राबवण्याबाबतचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सरकारकडून यावर सतत प्रयत्न सुरु आहेतच. प्रसंगी युद्धही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युद्ध झाले तर भारत काही दिवसांतच पाकिस्तानची नांगी ठेचून शकेल यात वाद नाही. पण युद्धामुळे देश अनेकवर्षे मागे जाईल हे विसरता कामा नये.\nपाकिस्तानला नामोहरम करण्याचा युद्ध हा एकच उपाय नाही. युद्धनीतीप्रमाणे प्रत्यक्ष सैनिकी युद्धापेक्षा रणनीती ���णि मुत्सद्देगीरीवर अर्ध्याहून अधिक युद्ध जिंकले जाते. पंतप्रधान मोदी यांनी तसे प्रयत्न सत्तेत आल्यापासूनच सुरु केलेले आहेत. कदाचित युद्ध न करताही मोदी पाकिस्तानला चारीमुंड्याचीत करु शकतात. मोदींच्या आजपर्यंतच्या वाटचाली आणि कूटनीती पाहिल्यास याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. जेव्हा मोदी सरकार सत्तारुढ झाले त्यानंतर काही महिन्यातच पाकव्याप्त काश्मिर आणि गिलगीट-बाल्टिस्तानात पाकिस्तानविरुद्ध जोरदार निदर्शने आणि मोर्चे काढण्यात आले. माध्यमांनी याला म्हणावी तशी प्रसिद्धी दिली नाही. खरे तर पाकिस्तानमध्ये खळबळ माजण्यास तेव्हापासूनच सुरुवात झाली. त्यानंतर मोदी यांनी अतिशय शिस्तबद्धरितीने परराष्ट्रधोरण राबवायला सुरुवात केली. अफगाणीस्तान तर खूप आधीपासून भारताचा स्नेही आहे. पण मोदी यांनी आधी पाकिस्तानचा जवळचा सहकारी असलेल्या इराणशी घनिष्ट मैत्री स्थापित करण्यान न भूतो न भविष्यती असे यश मिळवले. येथूनच मोदी यांनी पाकिस्तानची कोंडी करण्यास खरी सुरुवात केली. त्यावेळी मोदी यांनी चाबहार बंदराचा विकास करण्याचा करार केला आणि तशी कार्यवाही सुद्धा सुरु केली. चबहार बंदर जसे आर्थिकदृष्टीने भारतासाठी महत्त्वाचे आहे तसेच सामरिकदृष्टीनेही पाकिस्तान आणि चीनची कोंडी करण्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. नंतर मोदी यांनी अरब अमिरातीशी दोस्ती केली. मोदी यांनी पाकिस्तानच्या आजूबाजूच्या देशांशी संबंध दृढ करत देशाचे अर्थकारण जसे सुधारले तसेच सामरिकनीतीत सुद्धा यश मिळवले. या धोरणातून मोदी यांनी पाकिस्तानची आर्थिक नाडी आवळायला सुरुवात केली होती. पाकिस्तानची आर्थिक नाडी आवळण्याच्यादृष्टीने मोदी यांनी अमेरिकेशी तसे संबंध प्रस्थापित केले. अमेरिकेशी चांगले संबंध प्रस्थापित करणे हे केवळ पाकिस्तानची कोडी करण्यासाठी नव्हते, देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी मोदींनी राबवलेल्या परराष्ट्र धोरणाचा, अर्थिकनीतीचा हा भाग होता. पण, या संबंधामुळे भारत जागतिक स्थरावरून पाकिस्तानवर दबाव आणण्यात यशस्वी झाला. आता अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक मदत देण्यापासून आपले हात आखडते घेतले आहेत. पाकिस्तानची कुकृत्ये जागतिक पटलावर आणली जाऊ लागल्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादी चेहर्याबाबत आता जगाचा विश्वास ठाम झाला आहे. मोदींनी ���ाबवलेल्या परराष्ट्र धोरणाचा देशाला आर्थिक व्यापारिक फायदा झालाच, पण त्याच बरोबर पाकिस्तानची आर्थिक आणि सामरिक नाकेबंदी करण्यात मिळवलेले यश म्हणजे मोदीच्या परराष्ट्र धोरणाचा बाय प्रॉडक्ट आहे.\nयानंतर मोदी यांनी मागच्या महिन्यात स्वांतत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन बलूचिस्तान आणि गिलगिट-बाल्टीस्तानमधील मानवअधिकारांच्या उल्लंघनाचा विषय मांडून पाकिस्तानच्या पाचावर धारण बसवली. पाकिस्तान खर्या अर्थाने बिथरला तो या भाषणानंतर. कारण त्यामुळे पाकिस्तानमधील असंतोषाला वाचा फूटली, खदखद बाहेर पडू लागली. बलूचिस्तानमध्ये स्वंतत्र बलूचिस्तानच्या आंदोलनाला वेग आला. जागतिक स्थरावरुन स्वतंत्र बलूचिस्तानच्या मागणीला पाठिंबा वाढू लागला. बलूचिस्तान बरोबरच आता गेल्या काही आठवडयापासून स्वतंत्र सिंधची मागणी होऊ लागली. त्यामुळे सिंध प्रांतही पेटला आहे. येत्या काळात सिंध प्रांतातील आंदोलने वाढणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र पख्तूनिस्तानचीही मागणी होत आहे. आता काही दिवसांतच पख्तूनिस्तानची मागणीही जोर धरेल. त्यामुळे पाकिस्तानला अंतर्गत युद्धाची भीती सतावते आहे. पाकिस्तानला देशांतर्गत शांतता राखणे, पाकिस्तानचे अखंडत्व कायम राखणे आता अतिशय बिकट जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तान प्रचंड धास्तावला आहे त्याच त्राग्यातून उरी येथील हल्ला झाला. अशा घातपाताच्या घटना आणि हल्ले घडवून ‘आम्ही घाबरलेलो नाही’ असे दर्शवण्याचा दहशतवादी, आयएसआय आणि पाकिस्तानचा केवीलवाणा प्रयत्न आहे. आजपर्यंत पाकिस्तानने आपल्याच देशवासियांना दहशतीखाली ठेवले होते. त्यामुळे बलूचिस्तान, पख्तूनिस्तान, सिंध या प्रांतातील नागरिकांना पाकिस्तानी पंजाब्यांच्या दहशतीखाली जगावे लागत होते. यांचे आवाज दाबून ठेवले गेले होते, यांची आंदोलन क्रुरपणे चिरडली गेली होती, अनेक आंदोलकांना क्रुरपणे पाकिस्तानी सैन्याने यमसदनी धाडले होते. हा ज्वालामुखी आता बाहेर पडू पहात आहे आणि त्याला आता नक्कीच वाट मिळेल.\nभारतातल्या काही माध्यमांची आणि पाकप्रेमी सेक्यूलरांची उरी हल्ल्याबाबत दातखीळी बसली आहे. काश्मिरातील फुटीरवाद्यांची तळी उचलणारे हे लोक १७ जवानांच्या मृत्यूचा जाब अतिरेक्यांना आणि पाकिस्तानला विचारणार नाही. उलट जवानांचेच मनोबल खच्ची करण्याचे उद्योग सुरु आहेत. सोशल मिडीयातून सुरु असलेल्या युद्धाच्या मागणीचीही हे सेक्यूलर लोक टर उडवत आहेत. ‘भोले युद्धपिपासू’ असा उल्लेख सोशल मिडीयातून व्यक्त होणार्या जनतेचा करत आहेत. ‘या युद्धपिपासू लोकांसमोर केवळ युद्ध हाच पर्याय आहे काय’ असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी विचारांची जनता, नेते यांना विचारत आहेत. सोेशल मिडीयावर जनतेने प्रश्न उपस्थित केला आहे की, ‘आतंकवाद्यांना पोसणारा पाकिस्तान काही केल्या सुधारत नाही तर युद्धाशिवाय कोणता पर्याय आहे’ असा प्रतिप्रश्न राष्ट्रवादी विचारांची जनता, नेते यांना विचारत आहेत. सोेशल मिडीयावर जनतेने प्रश्न उपस्थित केला आहे की, ‘आतंकवाद्यांना पोसणारा पाकिस्तान काही केल्या सुधारत नाही तर युद्धाशिवाय कोणता पर्याय आहे’ असे प्रश्न विचारणार्या जनतेला विरोध करणार्या या तथाकथित माध्यमातील ‘प्रकांडपंडितां’ना(’ असे प्रश्न विचारणार्या जनतेला विरोध करणार्या या तथाकथित माध्यमातील ‘प्रकांडपंडितां’ना() जनता अशीच व्यक्त होत असते हे समजत नाही का) जनता अशीच व्यक्त होत असते हे समजत नाही का जनतेच्या भावना अशाच असतात, जनता जे बोलते, करते ते मनापासून करत असते, जनतेच्या भावना फार तीव्र असतात. देशावर, सैनिकांवर जेव्हा संकट येते तेव्हा जनता क्षणात देशद्रोह्यांना नेस्तानाबूत करत असते, जवानांच्या जीवासाठी जनतेचा जीव तुटत असतो, जनतेच्या या भावनांचा अनादर करणार्या सेक्यूलरांनी याचे धडे आधी गिरवावेत मग जनतेकडे बोट दाखवावे.\nकाही विद्वान पत्रकारांनी सरकारचा फुकटचा सल्ला सुचवला आहे, की हल्ले रोखण्यासाठी फुलप्रुफ योजना करा त्यायोगे आतंकवाद्यांचा हल्लाच होणार नाही. हे सांगताना हे विद्वान अमेरिकेचे उदाहरण देतात की, एकदाच हल्ला झाला तर अमेरिकेने अशा योजना केल्या की तेथे पुन्हा हल्ले झाले नाहीत. चॅनल समोर बसून असले सल्ले देणे सोपे असते पण प्रत्यक्षात भारतासारख्या देशात त्या राबवणे अतिशय जिकरीचे असते. अशाही परिस्थितीत अनेक हल्ल्यांच्या योजना आधीच उधळून लावल्या जातात. योजना कितीही फुलप्रुफ असल्या तरीही एखादी दुदैवी घटना घडते. गेल्या साठ वर्षात कॉंग्रेसने केवळ राजकारण न करता याबाबींवर देशहिताचे निर्णय घेतले असते तर ही वेळ आली नसती.\n युद्ध तर मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच सुरु झाले आहे. कदा���ित प्रत्यक्ष युद्धाची गरजही पडणार नाही. खरा मुत्सद्दी त्याला म्हणतात जो सत्तर टक्के युद्ध प्रत्यक्ष सैनिकी युद्धाविनाच जिंकतो. पंतप्रधान मोदी यावर योग्य उपाय योजतीलच. त्यांनी आजपर्यंत राबवलेली नीती हेच सांगते की, कमीतकमी जीवीत हानी आणि कमीतकमी अर्थहानी करुन पाकिस्तानला नेस्तोनाबूत करतील. आणि जर युद्धाचा प्रसंग उद्भवला तर ते मागे हटणार नाहीत हे नक्की राष्ट्रीय सुरक्षांची धोरणे गोपनिय असतात, त्यामुळे सर्व बाबी उघड केल्या जात नसतात. मनोहर पर्रिकरांनी जेव्हा संरक्षण मंत्रीपदाची सुत्रं हातात घेतली तेव्हा, भारताच्या ‘डीप असेटस्’ नसल्याची खंत व्यक्त केली होती. पण आता आपल्या लक्षात येईल की दोन वर्षात उभ्या केलेल्या डीप असेटस किती प्रभावीपणे काम करत आहेत. मोदी सरकार योग्य पद्धतीने यावर काम करत आहे. जवानही आपले कार्य सक्षमपणे पार पाडत आहेत. त्यामुळे देश योग्य दिशेने मार्गाक्रमण करत आहे. फक्त आपल्याला योग्य वेळेची वाट पहावी लागेल. आणि हो राष्ट्रीय सुरक्षांची धोरणे गोपनिय असतात, त्यामुळे सर्व बाबी उघड केल्या जात नसतात. मनोहर पर्रिकरांनी जेव्हा संरक्षण मंत्रीपदाची सुत्रं हातात घेतली तेव्हा, भारताच्या ‘डीप असेटस्’ नसल्याची खंत व्यक्त केली होती. पण आता आपल्या लक्षात येईल की दोन वर्षात उभ्या केलेल्या डीप असेटस किती प्रभावीपणे काम करत आहेत. मोदी सरकार योग्य पद्धतीने यावर काम करत आहे. जवानही आपले कार्य सक्षमपणे पार पाडत आहेत. त्यामुळे देश योग्य दिशेने मार्गाक्रमण करत आहे. फक्त आपल्याला योग्य वेळेची वाट पहावी लागेल. आणि हो केवळ अस्त्राने युद्ध लढलं जात नाही, युुद्ध केवळ सैनिकच लढत नाहीत तर जनतेला सुद्धा अप्रत्यक्ष युुद्ध लढावे लागेल. जे तुम्ही आम्ह लढू आणि जिंकूही\nहोमी भाभा यांची जन्मशताब्दी भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा •अमर पुराणिक भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या काम...\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’\nभारताच्या अभ्युदयाचा मार्ग ‘सिद्धयोग’ सिद्धयोग संवर्धक प.पू. नारायणकाका महाराज ढेकणे यांचे महत्कार्य • अमर पुराणिक प.पू. नारायणकाका महा...\nपारशी नववर्षारंभ : ‘पतेती’\n•अमर पुराणिक• मानवतेच्या धर्मात सर्वात जास्त महत्त्व माणुसकीचे. ही माणुसकी जपणारी माणसे आजच्या जगात दुर्मिळ��. हूमत-पवित्र विचार, हूकत-...\nआतंकवाद आणि त्याचा सामना\nआतंकवाद आणि त्याचा सामना आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक...\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन अमर पुराणिक ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेब...\n|| वंदे मातरम ||\nमोदी सरकारचे पुर्वेकडील समुद्रीसाहस\nउर्जित पटेल यांची निवड आणि आव्हाने\nअन्वयार्थ : तरुण विजय (4)\nआंतरराष्ट्रीय : अमर पुराणिक (19)\nऐतिहासिक : अमर पुराणिक (8)\nऔद्योगिक : अमर पुराणिक (10)\nकै. नानासाहेब वळसंगकर (3)\nदिल्ली दरबार: रविंद्र दाणी (1)\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (4)\nपंचनामा : भाऊ तोरसेकर (47)\nपरराष्ट्र : अमर पुराणिक (6)\nपर्यटन : प्रा. ए. डी. जोशी (1)\nप्रहार : दिलीप धारुरकर (5)\nभाष्य : मा.गो. वैद्य यांचे लेख (16)\nमुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन (2)\nराजकीय : अमर पुराणिक (63)\nराष्ट्ररक्षा : व्रि. हेमंत महाजन (1)\nराष्ट्रीय : अमर पुराणिक (31)\nविज्ञान-तंत्रज्ञान : अमर पुराणिक (3)\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले (2)\nव्यक्ती विशेष : अमर पुराणिक (4)\nशैक्षणिक : अमर पुराणिक (7)\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर (56)\nसामाजिक : अमर पुराणिक (19)\nसांस्कृतिक : अमर पुराणिक (17)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mehtapublishinghouse.com/author/Dr-dt--Vinaya-Dharwadkar.aspx", "date_download": "2018-08-20T10:38:06Z", "digest": "sha1:N2GPJ6V6357HMAWVAJCEUQUJHRHWT6BC", "length": 21344, "nlines": 122, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nउत्कंठावर्धक कहाणी... पै. गणेश मानुगडे हे नाव समाजमाध्यमांवर कुस्ती या खेळाबद्दलच्या सातत्यपूर्ण लेखनामुळे अनेकांना परिचयाचे आहे. त्यांची ‘धना’ ही कादंबरी अलीकडेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रसिद्ध केली आहे. पहिलवान असलेला धना आणि राजलक्ष्मी यांच्या परेमाची ही कहाणी आहे. राजलक्ष्मी ही सर्जेराव नामक तालेवाराची कन्या. या सर्जेरावचा धनाने कुस्ती खेळण्यास विरोध असल्याने आणि धनाला तो अमान्य असल्याने त्याचा धना-राजलक्ष्मी यांच्या लग्नास विरोध करतो. पुढे नरभक्षक वाघाला ठार करून धना आपले शौर्य दाखवतो. यात जखमी झालेल्या धनाला इस्पितळात दाखल केले जाते. इथून या कहाणीला वेगळेच वळण मिळते. याचे कारण यशवंत महाराज यांची माणसे धनाचे अपहरण करतात. ते धनाला त्यांच्या फौजेचे नेतृत्व देऊ करतात. मात्र, त्यासाठी धनाला राजलक्ष्मीचा त्याग करावा लागणार असतो. राजलक्ष्मीवर प्रेम असूनही धना ती अट मान्य करून फौजेचे नेतृत्व स्वीकारतो. दरम्यान वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गावात सूर्याजी हा वन खात्याचा अधिकारी येतो. राजलक्ष्मीचे धनावरील प्रेम पाहून तो या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यात अनेक घटना घडत जातात, त्यातून फौजेची गुप्तता धोक्यात येऊ लागते, राजलक्ष्मी आणि सूर्याजी यांना संपवण्याचा आदेश धनाला दिला जातो... जे सारे कसे आणि का घडते, याचा उलगडा होण्यासाठी ही उत्कंठावर्धक कादंबरी वाचावी लागेल. ...Read more\nअनुवादाने समृद्ध केलेले सहजीवन… उत्तमोत्तम कन्नड साहित्याचा मराठीत अनुवाद करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांचं `संवादु अनुवादु` हे आत्मकथन अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. सर्जनशील व्यक्तीविषयी, त्याच्या कलाकृतीमागच्या प्रक्रियेविषयी वाचकांना नेहमीच कुतूहल असत. स्वतंत्र लेखनाइतकंच, किंबहुना काकणभर अधिक अवघड आणि तेवढ्याच सर्जनशील असणाऱ्या अनुवादाच्या क्षेत्रात गेली जवळजवळ साडेतीन दशकं काम करणाऱ्या उमाताईंनी अनुवादाच्या हातात हात घालून घडलेला आपल्या सहजीवनाचा प्रवास या आत्मकथनात मांडला आहे. त्यामुळेच अनुवादाच्या क्षेत्रात आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या, भाषेइतक्याच माणसांमध्येही रमणाऱ्या, त्यांच्यात जीव गुंतवणाऱ्या एका कुटुंबवत्सल स्त्रीचं समाधानी आयुष्यही या पुस्तकातून समोर आलेलं दिसतं. बेळगावात मध्यमवर्गीय कुटुंबात गेलेलं बालपण, पाच भाऊ आणि एक बहीण यांच्या सोबतीनं अनुभवलेलं बेळगावातलं शांत आयुष्य, देशस्थी नात्यांचा मोठा गोतावळा, विविध भाषा बोलणारे शेजारीपाजारी, जवळच्या मैत्रिणी, घरातून मनात रुजलेली संगीत आणि वाचनाची आवड, याविषयी उमाताईंनी समरसून लिहिलं आहे. लग्न होऊन विरुपाक्ष कुलकर्णींच्या कानडी, कडक सोवळं-ओवळं पाळणाऱ्या कुटुंबात उमाताई गेल्या. अर्थात इंजिनीअर असलेल्या विरुपाक्षांच्या नोकरीमुळे त्या पुण्यात भाड्याच्या घरात स्थायिक झाल्या. या घरी सतत असणारा सासर-माहेरच्या माणसांचा राबता, कानडी बोलायला शिकण्यासाठी विरुपाक्षांनी केलेला आग्रह, याचा सुरुवातीला वाटणारा धाक आणि हळूहळू मनातली भीती जाऊन जिभेवर रुळलेली कानडी भ���षा, आसपासच्या कुटुंबांशी झालेली जवळीक, दररोज संध्याकाळी विरूपाक्षांसह चालायला जाण्याचा नेम, राजकीय भाषणं, साहित्यिक कार्यक्रम आणि सांगीतिक मैफलींना आवर्जून जाण्याचा दोघांचा छंद, येता-जाता होणाऱ्या गप्पा आणि यातून फुलत गेलेलं नातं, या सगळ्याविषयी उमाताईंनी अतिशय प्रांजळपणे आणि साध्या-सरळ शैलीत निवेदन केलं आहे. उमाताईंनी केलेले कन्नड-मराठी अनुवाद आणि विरुपक्षांनी केलेले मराठी-कन्नड अनुवाद यामुळे या दोघांच्या सहजीवनाला आणखी एक रेशमी पदर मिळाला आणि त्यानं या दोघांना परस्परांमध्ये अधिक गुंतवलं, हे खरंच. पण मुळातही एकमेकांपर्यंत पोचण्यासाठी दोघांनी समजुतीचे धागे अगदी सहज विणले होते, असं उमाताईंच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी म्हटलंय, \"आमच्या वयात दहा-साडे दहा वर्षांचं अंतर असल्यामुळे मी यांचं `मोठेपण` मान्य करून टाकलं होतं आणि माझं `लहानपण` यांनाही ठाऊक असल्यामुळे चुका करायचा मला जणू परवानाच मिळाला होता. मनातलं बोलून टाकायचा स्वभाव असल्यामुळे मनात काही ठेवायचं नाही, ही मानसिकता कायमचीच राहिल्यामुळे संसारात `तू-तू, मैं-मैं `चे प्रसंग कधीच आले नाहीत. आम्ही दोघांनी नेहमीच आपला `मोठेपणा`चा आणि `लहानपणा`चा हट्ट कायम सांभाळला.\" पुढे सतत अनुभवाला येत गेलेलं विरुपाक्षांचं हे मोठेपण उमाताईंनी अतिशयोक्तीचा दोष बाजूला ठेवून आत्मकथनात अतिशय प्रांजळपणे पुनःपुन्हा नोंदवलं आहे. डॉ. शिवराम कारंत यांच्या `मुकज्जीची स्वप्ने` या कादंबरीला मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी वाचून ती समजून घेण्याची तीव्र इच्छा झाल्यावर विरुपाक्षांनी धारवाडच्या मित्राकरवी ती मागवणं, कानडी बोलता येत असलं तरी वाचता येत नसल्यामुळे, उमाताईंना कादंबरी वाचून दाखवणं, पुढच्या कादंबऱ्यांच्या अनुवादासाठी उमाताईंच्या नावानं कानडी लेखकांना पत्रं पाठवणं, ऑफिसमधून आल्यावर दररोज संध्याकाळी पुस्तक वाचून उमाताईंसाठी रेकॉर्ड करून ठेवणं आणि हा नेम तीन-साडे तीन दशकं चालू ठेवणं इथपासून ते सुरुवातीच्या दिवसात माहेरच्या आठवणीने रडणाऱ्या उमाताईंना दुसऱ्याच दिवशी बसमध्ये बसवून देणं, स्वयंपाकाची आणि बँक, पोस्ट यांसारख्या बाहेरच्या कामांची ओळख नसणाऱ्या उमाताईंना निरनिराळे पदार्थ आणि व्यवहार शिकवणं, त्यांना अनुवादाला पुरेसा वेळ मिळावा म्हणून न��वृत्तीनंतर सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी घेणं, अपत्यहीनतेच्या उणिवेचा बाऊ न करणं आणि उमाताईंनाही या दुःखाला गोंजारु न देणं हे सगळे प्रसंग दोघांच्या समंजस सहजीवनाची वाटचाल स्पष्ट करणारे आहेत. उमाताईंच्या आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांची संयत शैली. टीका, कडवटपणा, अहंकार यांचा तिला पुसटसाही स्पर्श नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कुठलेही दोषारोप किंवा न्यायनिवाडा न करता त्यांनी आपलं जगणं वाचकांसमोर ठेवलं आहे. सुरुवातीला अनुवादाच्या प्रकाशनासाठी आलेले नकार किंवा अनुवादकाला दुय्यम लेखणारी मानसिकता यांचा उल्लेखही त्यांनी वस्तुनिष्ठपणे केला आहे. समीक्षकांनी अनुवाद या साहित्यप्रकाराची पुरेशी दखल घेतली नसल्याची खंत बोलून दाखवतानाच मूळ लेखकापेक्षाही अनुवादकाच्या वाट्याला येणाऱ्या भाग्याचा उच्चारही त्यांनी केला आहे. पुरस्कारांमुळे झालेला आनंद जसा त्यांनी निरागसपणे सांगितला आहे, त्याच साधेपणाने काही क्लेशकारक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. अनुवादामुळे मिळालेला नावलौकिक आणि पुरस्कार यांच्याइतकीच कारंत, भैरप्पा, अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, पूर्णचंद्र तेजस्वी, वैदेही यांच्यासारखे प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि अनेक मराठी लेखक आणि विद्वान मंडळींचा सहवास ही उमाताईंसाठी मोठी मिळकत असल्याचं त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. थोरामोठ्यांच्या सहवासानं आपलं आयुष्य उजळून निघाल्याची भावना उमाताईंनी पुनःपुन्हा व्यक्त केली आहे. सर्जनशील माणसासाठी असणारं या समृद्धीचं मोल त्यांच्या आत्मकथनानं अधोरेखित केलं आहे. आपल्या सहजीवनाच्या बरोबरीनं उमाताईंनी स्वतःच्या वैचारिक वाटचालीचा एक धागाही आत्मकथनात पुढे नेला आहे. देव आणि धर्म या संकल्पना असोत, स्त्री-पुरुष संबंध असोत, स्त्रियांची आंतरिक ताकद असो, किंवा नातेसंबंध आणि त्यातली गुंतागुंत असो, किंवा जगण्यातली क्लिष्टता असो, अनुवादाचं बोट धरून जगताना या सगळ्याच बाबतीतली समजूत कशी गाढ होत गेली, हे उमाताईंनी आत्मकथनात सांगितलं आहे. मूळ लेखक कोणत्याही राजकीय विचारधारेचा असला तरी त्याच्या कथा-कादंबरीचा अनुवाद करताना, आपण स्वतः आहे त्या जागेवरून आणखी पुढे गेलो की नाही, हे तपासत राहिल्यामुळे आपली मतं कठोर-कडवट राहिली नाहीत, असंही उमाताईंनी स्पष्ट केलं आहे. मुख्य म्हण��े, अनुवादामुळे आपल्या आकलनाचा, समजुतीचा आणि संवेदनशीलतेचा परीघ विस्तारला आणि एकूण मानवतेची जाणीवच व्यापक होत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. उत्तम अनुवादक हा आधी संवेदनशील वाचक असतो, याची प्रचिती उमाताईंचं आत्मकथन वाचताना येत राहते. कादंबरी समजून घ्यावी म्हणून निर्हेतुकपणे केलेला अनुवाद, मग इतरांपर्यंत ती पोचवावी म्हणून केलेला अनुवाद आणि नंतर जगण्याचा एक आवश्यक आणि अपरिहार्य भाग झालेला अनुवाद, असा प्रदीर्घ प्रवास मांडताना त्याच प्रवाहात मिसळून गेलेलं आपलं कौटुंबिक आयुष्य उलगडणारं उमाताईंचं आत्मकथन मराठी वाचकांना तर आवडेलच, पण स्त्रियांना स्वतःमध्ये डोकावून आपल्या आंतरिक सामर्थ्याची ओळख करून घेण्यासाठी प्रेरितही करू शकेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/577666", "date_download": "2018-08-20T11:24:26Z", "digest": "sha1:ZPESJUO4U6QP76OAFFUBV6VM5UVCMCL4", "length": 6338, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\n‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव’ अशी भन्नाट टॅगलाईन असलेल्या वाघेऱया गावात ऋषिकेश जोशी पुरता अडकला आहे… गौरमा मीडिया अँड एंटरटेन्मेंट प्रा. लि. चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रॉडक्शनचे केतन माडीवले यांची निर्मिती असलेल्या तसेच बॉईजसारखा सुपरहिट सिनेमा देणारे सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या आगामी ‘वाघेऱया’ या सिनेमाद्वारे ऋषिकेश जोशी झळकणार आहे. धम्माल विनोदीपट असलेल्या या सिनेमात त्याची हटके भूमिका असून ‘वाघेऱया’ नामक वेडय़ांच्या गावात एका शहाण्या ऑफिसरच्या व्यक्तिरेखेत तो दिसेल. समीर आशा पाटील दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांसाठी हास्याची खुमासदार मेजवानी घेऊन येत आहे.\nलग्नाच्या बोहल्यावरून थेट कामावर रुजू झालेल्या एका नवविवाहित तरुणाची कैफियत यात ऋषिकेश मांडणार आहे. आतापर्यंत सदरा, झब्बा तसेच पायजमामध्ये दिसणारा ऋषिकेश या सिनेमात मात्र शहरी लुकमध्ये पहायला मिळेल. ग्रामीण जीवनातील हलके फुलके विनोद मांडणाऱया या सिनेमात ऋषिकेशबरोबरच, किशोर कदम, भारत गणेशपुरे, सुहास पळ���ीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या मराठी सिनेसफष्टीतील दिग्गज विनोदवीरांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हास्याची तुफान आतषबाजी करणाऱया या सिनेमातील वाघेऱया गावाची गंमत 18 मे रोजी अनुभवायला मिळणार आहे.\nमुंबईत सेलेब्रिटींनीही बजावला मतदानाचा हक्क\n‘कच्च लिंबू’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित\n9/11 च्या दहशवादी हल्ल्यानंतरचे बदलते वास्तव\nयेत्या शुक्रवारी पुष्पक विमानचे उड्डाण\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%97.html", "date_download": "2018-08-20T11:37:15Z", "digest": "sha1:VHGJ3R4XPIPI6HFQTTKLQBLFEFEQNIVX", "length": 23238, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | संसदभवनात भीषण आग", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरो���ात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » संसदभवनात भीषण आग\nवातानुकूलित विभागातील यंत्रणा जळून खाक\nअवघ्या ३० मिनिटात स्थिती नियंत्रणात=\nनवी दिल्ली, [२२ मार्च] – भारतीय लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणार्या संसद संकुलातील वातानुकूलित विभागात आज रविवारी दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळांसोबतच दाट धुराचे उंच लोट आकाशात उठत होते. अग्निशमन विभागाच्या पाण्याच्या दहा बंबांच्या साह्याने अवघ्या अर्ध्या तासात ही आग नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालायने या प्रकरणी तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.\nया आगीत वातानुकूलित विभागातील यंत्रणा जळून खाक झाली. दुपारी अडीचच्या सुमारास आगीची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर काही मिनिटातच पाण्याचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीत कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नसली, तरी सयंत्रांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या वातानुकूलित विभागाने सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले नसल्यानेच ही आग लागली, असे दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख ए. के. शर्मा यांनी सांगितले. तर, वेल्डिंगचे काम सुरू असताना शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले आहे.\nसंसदेच्या मुख्य इमारतीपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावरच ही आग लागली होती. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट या मुख्य इमारतीवरूनच आकाशात उठत होते. तथापि, इमारतीचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे त्यांनी सांगितले.\nआग नेमकी कशामुळे लागली आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे, याचा आम्ही शोध घेणार आहोत. चौकशीला आम्ही सुरुवात केली आहे, असे पोलिस उपायुक्त एम. के. मीना यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य राजकीय नेत्यांनी या दुर्घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, संसदेच्या संकुलात आग लागण्याची गेल्या चार दिवसातील ही दुसरी घटना आहे. गेल्या गुरुवारी पाच क्रमांकाच्या प्रवेशद्वारावरील वातानुकूलित वायरिंगला आग लागली होती.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढ��े आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nदहशतवादविरोधी कारवाईचे थेट प्रक्षेपण नको\n=माध्यमांसाठी नियमावली जारी= नवी दिल्ली, [२२ मार्च] - राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून माध्यमांनी दहशतवादविरोधी कारवाईचे थेट प्रक्षेपण करू नये, असे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mazeywaacha.blogspot.com/2010/05/blog-post_25.html", "date_download": "2018-08-20T11:19:44Z", "digest": "sha1:OTMMUNMPB7GQLGOEGEQ6HXP47AZB4AD5", "length": 5183, "nlines": 76, "source_domain": "mazeywaacha.blogspot.com", "title": "maaz: च्यायला, सांगायचं कसं?", "raw_content": "\nजगात आहे तोवर माज करावा. मेल्यावर कोण मेलं माज करतंय\nमला आज एक मित्र भेटला होता (नाव नका घ्यायला सांगू मैत्रिणींनो) तो जरा hyper झाला होता. त्याला त्याच्या ’झेंगाटा’ला प्रपोज मारायचं होतं, पण ते कसं मारावं ते त्याला कळत नव्हतं. म्हणून तो मला विचारत होता (ह्यावरून त्याची ’चॉईस’ काय असेल ह्याचा अंदाज यावा). त्याच्या त्यावेळच्या मूडवरून सुचलेली ही कविता..\nतिला सांगितल्याशिवाय, काही चैन पडत नाही,\nन सांगायला, ती काय बहीण लागत नाही,\nपण सांगायला गेलो तर,\nआज तिला सांगायचंच , हा बेत ठरवला,\nकेसातून कधी नव्हे ते एकदा कंगवा फिरवला,\nनुसतं म्हटलं हॅलो कसंबसं,\nमित्रांनी काय, नुसते दिले फुकटचे सल्ले,\nकुणी म्हणे बोकडदाढी, कुणी सुचविले कल्ले,\nमाझं कोडं जसंच्या तसं,\nउद्या सांगू करत एक-एक दिवस सरत चालला,\nजाणारा दिवस, अधिक अस्वस्थ करत चालला,\nनुसती वाया घालवली पिसं,\nतिला सांगितलं नाही, तर ती मला कशी मिळणार\nमाझ्या मनात काय आहे, तिला कसं कळणार\nप्ण सांगायला गेलो की होतं,\nअहो, कुणीतरी सांगा की,\nहो हो हो - एक दिलखुलास हास्य.\n[i] म्हणून तो मला विचारत होता [b](ह्यावरून त्याची ’चॉईस’ काय असेल ह्याचा अंदाज यावा)[/b] [/i]\nप्रपोज़ कसं करायचं हे तुला विचारणं म्हणजे स्वर्गात कसं जायचं हे सैतानाला विचारण्यासारखं आहे. :P\nअगदी पाडगावकर आठवले बघ\n(btw माझं नाव सुशांत खोपकर.\nमकरंद आणि शशांक आपले common friends आहेत.)\nएक सीरियस कविता( :D)\nमी लई भारी आहे...\nकानडे शशांक \" भिभेक \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/rajiv-gandhi-zoo-45704", "date_download": "2018-08-20T11:17:07Z", "digest": "sha1:C7BABJSFS252555MEJE6GTOJPYTUGANA", "length": 13237, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajiv Gandhi Zoo सिंहगर्जना होताच पर्यटकांचा जल्लोष ! | eSakal", "raw_content": "\nसिंहगर्जना होताच पर्यटकांचा जल्लोष \nबुधवार, 17 मे 2017\nपुणे - जंग���चा राजा असणारा सिंह कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल झाल्यापासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढली आहे. आठवड्याच्या अखेरीस जवळपास 17 ते 18 हजार पर्यंटक प्राणिसंग्रहालयाला भेट देत आहेत. गर्द झाडीत विश्रांती घेणाऱ्या सिंहाची एक झलक पाहताच... अन् त्याची गर्जना होताच बच्चे कंपनीसह इतर पर्यटक एकच जल्लोष करत असल्याचे प्राणिसंग्रहालयात दिसून येते.\nपुणे - जंगलचा राजा असणारा सिंह कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल झाल्यापासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढली आहे. आठवड्याच्या अखेरीस जवळपास 17 ते 18 हजार पर्यंटक प्राणिसंग्रहालयाला भेट देत आहेत. गर्द झाडीत विश्रांती घेणाऱ्या सिंहाची एक झलक पाहताच... अन् त्याची गर्जना होताच बच्चे कंपनीसह इतर पर्यटक एकच जल्लोष करत असल्याचे प्राणिसंग्रहालयात दिसून येते.\nसिंहदर्शनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पुणेकरांना तब्बल बारा वर्षांनंतर सिंह पाहायला मिळत आहे. प्राणिसंग्रहालयात सिंह आम्हाला पाहायला मिळावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटक करत होते. त्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्राणिसंग्रहालय गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करत होते. गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून (जुनागढ) सिंहाची एक जोडी पुण्यात आणण्यात कात्रज प्राणिसंग्रहालयाला डिसेंबर 2016 मध्ये यश आले. तेजस आणि सुबी ही सिंहाची जोडी 26 डिसेंबर 2016 मध्ये पुण्यात दाखल झाली. त्यानंतर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या जोडीला काही काळासाठी पर्यटकांपासून दूर ठेवण्यात आले. पुण्यातील वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर या सिंहांना 9 एप्रिल 2017 पासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुले केले आहे. खरंतर सिंहांसाठीचा स्वतंत्र खंदक बांधण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र तरीही पर्यटकांना सिंह पाहता यावा, म्हणून पांढऱ्या वाघाच्या खुल्या खंदकात या सिंहांना तात्पुरते ठेवण्यात आले आहे.\nउन्हाळ्याची सुटी असल्यामुळे प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची संख्या तुलनेने अधिक असते. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेर��की वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nपुराच्या पाण्यात युवक वाहून गेला\nशिवणे : खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदीवरील शिवणे-नांदेड पुलावरून शनिवारी रात्री साडेनऊ वाजता पाणी वाहत होते. त्याचवेळी एका दुचाकीचालकाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/saundarya/", "date_download": "2018-08-20T10:50:42Z", "digest": "sha1:E7MDY3GJEJ6NHWBHF3FOVX5NWFDTEEOF", "length": 7499, "nlines": 230, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सौंदर्य Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nघामामुळेही वाढते केस गळती\nघरगुती उपायातून पिंपलस् होतात गायब\nगूळ खाऊन सौंदर्य वाढवा\nत्वचेची उन्हाळ्यात अशी घ्या काळजी\nबटाट्याचा रस केसांच्या आरोग्यासाठी उपयोगी\nकेस जाड होण्यासाठी ‘हे’ उपाय करा\nताणतणावाचा केसांच्या आरोग्यावर होतो या ‘4’ प्रकारे परिणाम\nअशाप्रकारे चेहऱ्यावरील केस काढू शकता\nअॅक्युप्रेशरने वेदना दूर होतात\nहे, व्हिटॅमिन्स केस वाढण्यास फायदेशीर\nघरीच करा हेअर स्पा\nमुलायम ओठांसाठी खास स्क्रब\nकेस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करत असाल तर काळजी घ्या\nनैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी कृत्रिम उपाय\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA.html", "date_download": "2018-08-20T11:37:10Z", "digest": "sha1:TEX3HY4CRZMOI65QW6VHYVBESFULP4S4", "length": 23036, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | पीएफमधून ऑनलाईन मिळणार पैसे", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पीएफमधून ऑनलाईन मिळणार पैसे\nपीएफमधून ऑनलाईन मिळणार पैसे\n=मार्चअखेरपर्यंत योजना अंमलात येणार=\nनवी दिल्ली, [१६ ऑक्टोबर] – कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (पीएफ) आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी कार्यालयात जा, कागदोपत्रांची औपचारिकता पूर्ण करा, यासारख्या कटकटीपासून आता कायमचीच मुक्ती मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने आपल्या सुमारे पाच कोटी सदस्यांना पीएफचे पैसे ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पावले उचलली असून, ���ुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत ही योजना अंमलात येण्याची शक्यता आहे.\nपीएफसह काही महत्त्वाच्या सरकारी योजनांसाठी आधार कार्ड ऐच्छिक असावे, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. त्यामुळे पीएफमधून ऑनलाईन पैसे काढण्याची सुविधा पुरविण्याच्या प्रयत्नांना आणखी गती मिळाली आहे.\nईपीएफओचे पाच कोटींपेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यांचे पैशाचे दावे निकाली काढण्यासाठी आवश्यक असलेली कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करताना बरेच दिवस लागतात. पण, ऑनलाईन सुविधा अस्तित्वात आल्यानंतर सदस्याने अर्ज सादर करताच अवघ्या तीन तासांतच त्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, अर्ज करण्यासाठी सदस्याला कार्यालयात जाण्याचीही गरज राहणार नाही. त्याला घरीच बसून ऑनलाईन अर्ज देता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त के. के. जालान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.\nही सुविधा सर्वच पीएफ खातेधारकांना मिळावी, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही श्रम मंत्रालयाला लेखी विनंती केली आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या योजनांकरिता आधार कार्ड अनिवार्य केले जाऊ नये, असा निकाल दिला असल्याने श्रम मंत्रालयाकडून लवकरच मंजुरी मिळेल आणि पुढील वर्षीच्या मार्च अखेरपर्यंत योजना देशभरात लागू होईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिर���ा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nसामान्य जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार\nआरटीआयचे उत्तर वेळीच द्यावे पंतप्रधानांनी स्पष्ट भूमिका सरकारी विभागांना दिला तीन ‘टी’चा मंत्र नवी दिल्ली, [१६ ऑक्टोबर] - राज्यकारभारातील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/ransom-was-demanded-school-46976", "date_download": "2018-08-20T11:19:02Z", "digest": "sha1:I4T23DEJCQTKYUOFCVNXFZFTZD4UHZ6M", "length": 16122, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "The ransom was demanded by the school शाळेवर कब्जा करून मागितली खंडणी | eSakal", "raw_content": "\nशाळेवर कब्जा करून मागितली खंडणी\nसोमवार, 22 मे 2017\nनागपूर - गिट्टीखदानमधील रसूल प्राथमिक शाळेच्या इमारतीवर जर्मन-जपान गॅंगच�� म्होरक्या कुख्यात गुंड अजहर खान आणि त्याच्या १० ते १२ साथीदारांनी कब्जा केला. शाळेवरील ताबा सोडण्यासाठी शाळा संचालकाला ५० लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी शाळा संचालक महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.\nनागपूर - गिट्टीखदानमधील रसूल प्राथमिक शाळेच्या इमारतीवर जर्मन-जपान गॅंगचा म्होरक्या कुख्यात गुंड अजहर खान आणि त्याच्या १० ते १२ साथीदारांनी कब्जा केला. शाळेवरील ताबा सोडण्यासाठी शाळा संचालकाला ५० लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी शाळा संचालक महिलेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.\nसमसूननिसा मोहम्मद इस्माईल पठाण (वय ६२, रा. कोराडी नाका) यांनी गिट्टीखदानमधील जाफरनगरातील टीचर्स कॉलनीत प्रोग्रेसिव्ह को-ऑपरेटिव्ही सोसायटीच्या माध्यमातून १९८७ ला मोठा भूखंड विकत घेतला होता. तेथे गरीब परिस्थिती असलेल्या लहान मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी रसूल प्राथमिक शाळा बांधली. ७ जानेवारी २०११ मध्ये गिट्टीखदानमधील कुख्यात गुंड आणि जर्मन-जपान गॅंगचा प्रमुख अजहर खानने शाळेत जाऊन समसूननिसा पठाण यांची भेट घेतली. त्याने भूखंडावर शाळा कशी बांधली शाळा चालवायची असेल, तर ५० लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असा दम भरत पैशाची मागणी केली. मात्र, शाळेत ज्ञानदानाचे कार्य सुरू असल्याचे सांगून शेजाऱ्यांनी अजहर खानला हुसकावून लावले होते. मात्र, २०१३ मध्ये अजहर खान आणि त्याचे साथीदार पुन्हा शाळेत आले. त्यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुलांना शाळेत पाठविल्यास त्यांचे अपहरण करण्यात येईल, अशी धमकी दिली. तेव्हापासून ती शाळा बंद पडली. त्यानंतर समसूननिसा यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला. जीवाच्या भीतीने मुले शाळेकडे भटकलीच नाही. त्यानंतर १५ मे २०१७ ला समसूननिसा या मुलगी फातिमा यांच्यासोबत शाळेची स्थिती बघायला गेल्या होत्या. त्यावेळी अजहर खान, अमदज खान (वय २५), शेरा ऊर्फ वसीम खान (वय २५), राजा खान (वय २१), (सर्व रा. गंगानगर झोपडपट्टी) आणि शेराचा मित्र जावेद खान आणि अन्य दोन ते चार युवक शाळेत आले. त्यावेळी समसूननिसा या शाळेत हजर होत्या. गुंडांनी त्यांना शाळेचा ताबा पाहिजे असल्यास खंडणीची मागणी केली. समसूननिसा यांनी खंडणी देण���यास नकार दिला. त्यामुळे गुंडांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण करून त्यांना पळवून लावले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.\nशेरा खानला गुरुवारपर्यंत पीसीआर\nगल्लीतील गुंड असलेला शेरा ऊर्फ वसीम खान हा चोऱ्या, घरफोड्या आणि रात्रीची लूटमार करीत होता. मात्र, काही पोलिसांच्या आशीर्वादाने तो वसीमचा ‘शेरा भाई’ बनला. त्याने खंडणी, वसुली आणि खाली भूखंडावर कब्जा मिळविण्यास सुरुवात केली. मात्र, एसीपी वाघचौरेच्या नजेरतून तो सुटला नाही. त्याला रविवारीच बेड्या ठोकण्यात आल्या. गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.\nअजहरने शाळा खाली करून तेथे ताबा मिळवला. त्या शाळेत त्याने अवैध धंदे सुरू केले होते. जुगारअड्डा आणि अंमली पदार्थाची तो विक्री करायचा. गिट्टीखदान ठाण्यातील तत्कालीन काही पोलिस अधिकाऱ्यांशी त्याचे साटेलोटे होते. त्यामुळे समसूननिसा यांच्या तक्रार अर्जाला नेहमी केराची टोपली दाखविली जायची. मात्र, एसीपी सोमनाथ वाघचौरे यांनी गांभीर्याने दाखल घेऊन गुंडांना बेड्या ठोकल्या.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/572533", "date_download": "2018-08-20T11:27:15Z", "digest": "sha1:DLRXIMHPVK6DZKXX22CQCIG27DVAIUGM", "length": 7300, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "प्राथमिक आरोग्य केंद्रेही खासगी होणार ; 27 रोजी आदेश - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » प्राथमिक आरोग्य केंद्रेही खासगी होणार ; 27 रोजी आदेश\nप्राथमिक आरोग्य केंद्रेही खासगी होणार ; 27 रोजी आदेश\nमहाराष्ट्रात प्रथमच प्रायोगिक तत्वावर 2 प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय चालवणार खासगी संस्था\nराज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे अप्पर सचिव प्रमोद बलकवडे यांनी 27 रोजी अद्यादेश काढला आहे. त्यामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि तळदेव व तापोळा ही दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे प्रायोगिक तत्त्वावर 1 वर्षाकरिता चालवण्यास देणे. त्यामुळे राज्यात प्रथमच सातारा जिह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एक ग्रामीण रुग्णालय हे खाजगी संस्था चालवणार असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.\nमहाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर व पाचगणी ही दोन शहरे वगळता सर्व तालुका दुर्गम आणि डोंगराळ असाच आहे. भौगोलिक परिस्थितीच्या कारणास्तव तेथे काम करण्यासही कर्मचारी जात नाहीत. सध्या असलेल्या तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्र, तापोळा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी मिळत नाहीत. याच कारणास्तव शासनानेच ही तीन रुग्णालये स्वयंसेवी संस्थेस प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यास देण्याच्या प्रस्तावाचा जीआरच 27 रोजी झळकला. इंडियन रेड क्रॉस सोसायटी पाचगणी संचलित बेल एअर हॉस्पिटल या संस्थेस 1 वर्षाच्या कालावधीकरिता प्रायोगिक तत्त्वावर अटीशर्तीवर चालवण्यास देण्यात ��ेणार आहे. त्या अटींमध्ये ही रुग्णालये बेल एअर हॉस्पिटल या संस्थेस जसे आहे तसेच एक वर्षासाठी हस्तांतरीत करावे, या रुग्णालयात केवळ वैद्यकीय सेवा व राज्य शासन पुरस्कृत आरोग्य विषयी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे संस्थेवर राहील, आदी अटींचा यात समावेश करण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दरम्यान, यामुळे शासकीय 150 कर्मचाऱयांचे वादे होणार आहेत. त्यामुळे चर्चा सुरु आहे.\nश्रीयमाईदेवीचा यात्रोत्सवासाठी औंध नगरी सजली\nनीरा गुळाची परदेशी सफर; मागणी वाढली\nकराड बसस्थानकाचे काम जूनअखेर पूर्ण करा\n‘उंडगा’तील गण्याचा अनोखा ‘संघर्ष’\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे मारेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/amboli-news-success-students-who-learned-hut-53765", "date_download": "2018-08-20T11:13:03Z", "digest": "sha1:RLJJ5VK4VOYPORMKEFZKWANRNDVPSPVD", "length": 13755, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "amboli news The success of the students who learned in the hut झोपडीत शिकलेल्या त्या विद्यार्थ्यांचे लख्ख यश | eSakal", "raw_content": "\nझोपडीत शिकलेल्या त्या विद्यार्थ्यांचे लख्ख यश\nसोमवार, 19 जून 2017\nचौकुळ धनगरवाडीतील शाळा - ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न फळाला\nआंबोली - गवताच्या झोपडीत असलेल्या शाळेत शिकलेल्या पंखानी मोठी भरारी घेण्यासाठी उडी घेतली आहे. चौकुळ धनगरवाडी येथील चुरणीच्या मुसमधील शिकणारी ही मुले आता महाविद्यालयात शिक्षण घेणार आहेत. धनगर वाड्यातील या शाळेची आज परिस्थिती बदलली आहे. गवताच्या ठिकाणी सिमेंटचे खांब आले आहेत; मात्र यासर्व प्रवासात शाळेच्या शिक्षकांसह लोकप्रतिनिधी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ‘सकाळ’ने हा विषय मांडला होता.\nचौकुळ धनगरवाडीतील शाळा - ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न फळाला\nआंबोली - गवताच्या झोपडीत असलेल्या शाळेत शिकलेल्या पंखानी मोठी भरारी घेण्यासाठी उडी घेतली आहे. चौकुळ धनगरवाडी येथील चुरणीच्या मुसमधील शिकणारी ही मुले आता महाविद्यालयात शिक्षण घेणार आहेत. धनगर वाड्यातील या शाळेची आज परिस्थिती बदलली आहे. गवताच्या ठिकाणी सिमेंटचे खांब आले आहेत; मात्र यासर्व प्रवासात शाळेच्या शिक्षकांसह लोकप्रतिनिधी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. ‘सकाळ’ने हा विषय मांडला होता.\nही यशाची गोष्ट आहे चौकुळ चुरणीची मुस येथील शाळेची. नगरवाड्यातील त्या मुलांची शाळा गवताच्या झोपडीत भरत होती. भर पावसात उन्हात कढत त्या मुलांनी शाळेतील दिवस पूर्ण करून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.\nचौकुळ चुरणीची मुस येथील धनगरवाडीतील मुलांनी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षणाची कास धरली. झोपडीतीलच त्यांची वस्ती. तेथेच एक झोपडी उभारून शाळा उभारली आणि अवघ्या पाच मुलांची शाळा सुरू झाली. मिनी अंगणवाडीही सुरू करण्यात आली. आंबोली युनीयन इंग्लिश हायस्कुलची दररोज सहा किलोमीटर सकाळी व सायंकाळी सहा किलोमीटर दिवसा १२ किलोमीटर जंगलवाटेने पायपीट करत चुरणीच्या मुस येथील मुलांनी दहावीच्या परीक्षेत मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे. या वाडीत प्रथम दहावीची परीक्षा पास झाली. यात मुख्य म्हणजे मुलींनी मिळविलेले यश वाखाणण्याजोगे आहे. यात २००८ ला या वाडीतील तीन विद्यार्थ्यांची पहिली बॅच आहे. बनगरवाडी या व्यंकटेश माडगुळकरांच्या कादंबरीतील व्यक्तीरेखाप्रमाणे या शाळेतील विद्यार्थीही आता मोठे झाले आहेत. यंदा दहावीत सोनी जानू कोकरे (६७ टक्के), संगीता कोकरे (४८.२०), गंगू नवलू झोरे (४८) यांनी यश मिळविले. आंबोली हायस्कुलचा नांगरवाकवाडी येथील तुकाराम गणपत पाटील या विद्यार्थ्याने ८७ टक्के गुण मिळवून हायस्कुलमध्ये दुसरा आला आहे.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळव���ढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathicineyug.com/news/exclusive?start=12", "date_download": "2018-08-20T10:46:22Z", "digest": "sha1:7YIOSFN6LQ7YVHKT5KY6Y37SBMLYXXCU", "length": 12685, "nlines": 222, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Exclusive - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"विद्याच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले\" – सई ताम्हणकर\nरविवारी झालेल्या सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन सशक्त अभिनेत्रींना एकत्र पाहण्याचा योग उपस्थितांना आला. बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेत्री सई ताम्हणकर ह्या सोहळ्यामध्ये एकत्र आलेलं पाहणं, ह्या दोघींच्याही चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच होती.\nFather's Day Special: 'बाबा, मला तुमची सेवा करू द्या' - हेमंत दयानंद ढोमे\nमाझे बाबा पोलीस खात्यात असल्याकरणामुळे, मी देखील पोलीस खात्यात किंवा शासकीय विभागात काम करावे असे त्यांना वाटत होते, मात्र, माझा कल अभिनयावर जास्त असल्याकारणामुळे त्यांचा विरोध हा साहजिकच होता परंतु, नाटक आणि सिनेमात कालानुक्रमे माझी झालेली यशस्वी वाटचाल पाहिल्यावर त्यांचा विरोध मावळला. मी लहानपणापासून त्यांना कडक आणि शिस्तबद्ध असे पाहिले आहे, पण तितकेच ते हळवेदेखील आहेत. मी कॉलेजमध्ये असताना गंभीररीत्या आजारी पडलो होतो, मला दवाखान्यात दाखल करावे लागले होते. त्यादरम्यान माझ्या हाताला लावलेली सलाईन निघाली होती. त्यावेळी माझा संपूर्ण हात आणि कपडे अक्षरशः रक्ताने माखले होते. तेव्हा माझ्या बाबांना पहिल्यांदाच मी हतबल झालेलं पाहिलं होतं. तो क्षण आजही आठवला कि माझे डोळे पाणावतात. फादर्स डे च्या निमित्ताने मी त्यांना इतकच सांगेन कि, सगळ्यांसाठी तुम्ही खूप केलंत , आता स्वतःसाठी वेळ काढा, मला तुमची सेवा करू द्या, आणि नेहमी आनंदी राहा. Happy Father's डे...\nFather's Day Special: बाबांना रडताना नाही पाहू शकत - श्रुती मराठे\nमाझे बाबा माझ्या फार जवळ आहेत. त्यांच्याशी मी सर्व गोष्टी शेअर करते. ते मला वडील म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून मार्गदर्शन करत असतात. अभिनय क्षेत्रात काम करण्याच्या माझ्या निर्णयावर बाबांनी मला खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी इथे आहे. ते खूप स्ट्राँग आहेत, आयुष्यात त्यांनी खूप संघर्ष अनुभवले, पण कधीच त्यांना रडताना मी पाहिले नाही. परंतु माझ्या लग्नात मला सासरी पाठवताना ते खुप रडले. दीड वर्षापूर्वी पुण्यात माझे लग्न झाले, त्यावेळी मी काही रडणार नाही असे मनोमन ठरवले होते, पण माझी सासरी रवानगी करताना माझ्या बाबांना अश्रू अनावर झाले नाही, त्यांना असे रडताना पाहून मग मी अक्षरशः कोसळलेच. योगायोगाने 'शुभ लग्न सावधान' हा माझा आगामी सिनेमादेखील लग्नसंस्थेवर आधारित आहे. त्यामुळे माझ्या लग्नाचा दिवस मला आठवतो, आणि त्यासोबत माझे भावूक झालेले बाबा डोळ्यासमोर येतात. त्यांच्या डोळ्यात मी कधीच अश्रू पाहू शकत नाही. त्यांना रडताना पाहिल्यावर आजही मी खूप अस्वस्थ होते.\n'ड्राय डे' सिनेमासाठी कलाकारांना प्यावी लागली दारू\n'मद्यपान आणि धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे' अशी सूचना आपण सिनेमातील संबंधित दृश्याच्या खाली झळकताना पाहतो. मात्र, या दृश्याच्या चित्रीकरणासाठी त्या सिनेमातील पात्रांच्या अभिनयाचा खरा कस लागतो. तरुणाईवर आधारित असलेल्या पांडुरंग जाधव दिग्दर्शित आगामी 'ड्राय डे' सिनेमात देखील असाच एक प्रयोग करण्यात आला. अभिनयात नैसर्गिकपणा आणण्यासाठी '���्राय डे' च्या कलाकारांना 'दारू' प्यावी लागली असल्याची ही पडद्यामागील गोष्ट नुकतीच समोर आली.\n\"देवाशप्पथ च्या सेटवर कधीच कंटाळा येत नाही\" – अमृता देशमुख\nदेवाचं अस्तित्व खरंच आहे की नाही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक काय श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक काय आस्तिक असणं योग्य आहे की नाही आस्तिक असणं योग्य आहे की नाही समाजामध्ये सुरु असलेल्या या द्वंद्वावर भाष्य करणाऱ्या झी युवा या वाहिनीवरील 'देवाशप्पथ' या मालिकेतील श्लोक म्हणजे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा नास्तिक आहे. त्याचा घरच्यांचा अति देव-देव करणं त्याला अजिबात पटत नाही. हरिपूर या गावातील ही कथा असून क्रिश हा आधुनिक कृष्ण भगवान नास्तिक श्लोकची मदत करायला मानव रुप धारण करून येतो. अहंकारी व नास्तिक असलेला श्लोक आणि त्याचे देवावर अतिशय श्रध्दा असणारे पुजारी वडील, विश्वासराव यांच्यात समतोल साधण्याचा तो प्रयत्न करत आहे.\nमराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\n'आदर्श शिंदे' ची लयभारी स्टाईल\n'राकेश बापट' ने धरली अध्यात्माची कास\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012/03/blog-post_21.html", "date_download": "2018-08-20T11:03:24Z", "digest": "sha1:OSLXIVJAJFAWHJX3IGTNR3N7RKROQJPI", "length": 24959, "nlines": 366, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: रमाबाई", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\n\"उंच माझा झोका\" बघायची अजून संधी नाही मिळाली मला. पण रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर कुणाला मालिका काढावीशी वाटली याचाच इतका आनंद झालाय\nरमाबाई पहिल्यांदा मला भेटल्या त्या आजीने सांगितलेल्या आठवणींमधून. गावंच्या गावं ओस पाडणार्या प्लेगच्या साथीमध्ये आजीचे वडील तिच्या जन्मापूर्वीच दगावले, तिच्या अजाणत्या वयात आईही पुन्हा प्लेगलाच बळी पडली. मामाने भाचरांना आधार देण्याऐवजी होतं नव्हतं ते घशात घातलं, आणि ही भावंडं उघड्यावर पडली. सगळ्यात मोठा भाऊ बारा तेरा वर्षांचा, ही सगळ्यात धाकटी तीन-चार वर्षांची - जे घडून गेलं ते कळण्याचंही वय नसलेली. बाकीच्या भावंडांचं काय होईल ते होईल, किमान हिला तरी मी शिकवणार, शहाणी करणार म्हणून त्या बारा-तेरा वर्षांच्या ‘मोठ्या’ भावाने हिला पुण्यात सेवासदनला आणून सोडलं. ज्या काळात चांगल्या खात्यापित्या घरचे शहरातले आईबापसुद्धा मुलींच्या शिक्षणाचा फारसा विचार करत नव्हते, तेंव्हा त्या आडगावातल्या, जवळ शून्य पुंजी घेऊन आलेल्या भावाला आपल्या बहिणीला शिकवण्याची संधी दिली, ती सेवासदनने. तिच्यासारख्या कितीतरी निराधार मुली तिथे शिकल्या, कुणा नातेवाईकाच्या आश्रित होण्याऐवजी स्वाभिमानाचं जगणं जगल्या. रमाबाई रानडेंची ओळख म्हणजे केवळ न्यायमूर्ती रानड्यांची दुसरेपणावरची पत्नी एवढीच नाही. या माऊलीने सेवासदनमधल्या सगळ्या मुलींना आईची माया दिली. आजीच्या किश्श्यांमधून मला भेटल्या त्या सेवासदनमधल्या मुलींची पंगत बसल्यावर त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवत चौकशी करणार्या, त्यांना सुट्टीला आपल्या बंगल्यावर बोलावणार्या रमाबाई \nपुढे नंतर त्यांची अजून ओळख झाली ती \"आमच्या आयुष्यातील काही आठवणी\" वाचताना. न्यायमूर्ती रानड्यांच्या योग्यतेच्या पुरुषाने एका लहान वयाच्या मुलीशी पुनर्विवाह करावा कितीतरी वर्षं पटलं नव्हतं हे. पण रमाबाईंच्या आठवणी वाचताना जाणवलं, त्यांच्याइतकं परस्परपूरक आणि समृद्ध सहजीवन त्या काळात फार थोड्यांच्या वाट्याला आलं असेल. पेशवाईतल्या रमाबाई - माधवरावांसारखीच हीसुद्धा एक रमा-माधवाची जोडी. आणि रमाबाई केवळ न्यायमूर्तींची सावली बनून राहिल्या नाहीत. त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्त्वानेही त्या तितक्याच मोठ्या वाटतात मला.\nरमाबाई, तुम्ही घराबाहेर पडला नसतात तर आजीचं काय झालं असतं माझ्या\nबिपिन, आजीच्या आठवणीतल्या रमाबाई म्हणजे खरोखर तिच्या आईच्या जागी होत्या. तिची आठवण झाली की जाणवतं, आपल्या मागच्या पिढ्यांनी किती संघर्ष केलाय, आणि आपलं आयुष्य त्यांच्यापेक्षा किती सोपं आहे \nगौरी मला या मालिकेबद्द्ल काही माहिती नाहीये पण आताशा वृत्तपत्रांमध्येही कव्हरेज येतंय त्यावरूनही वाटतंय पाहायला हवी..यू ट्युबवर जाऊन मालिका पाहायचा पेशंस माझ्यात नाहीये पण प्रयत्न करेन.....\nही पोस्ट जास्त अशासाठी भावली की तुझ्यातलं वेगळेपण (चांगल्या अर्थानेच���...) कशामधून आलंय त्याचा थोडाफ़ार शोध लागला आहे असं वाटतंय...आणि तू ते इतक्या साधेपणाने मांडलंस याबद्दल तुझं खूप अभिनंदन.....\nअपर्णा, आपण आपल्या आई-वडिलांचे, त्यांच्या आई-वडिलांचे, भावंडांचे, सगळ्यांचे अनुभव आपल्यात घेऊन मोठं होतो, नाही का\nगौरी, ही मालिका मी बघते अधूनमधून. 'छोटीशी रमा' ही फार दूर नाहीये आपल्या. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच वर्ष मागे आहे. माझ्या लेकीला मी हे नेहेमी म्हणत असते. तिचं ते नववारी साडीतलं हसरंखेळतं रूप बघून माझ्या पोटात कालवाकालव होते \nरत्नागिरीत आलेल्या प्लेगने माझ्या बाबांना उघड्यावर टाकलं होतं. हे सगळं असं कितीसं दूर आहे आपल्या \nशेवटचं वाक्य, खूप हृदयस्पर्शी झालंय....खूप सुंदर. :)\nआमच्या घरी तशी कुठलीही धारावाहिक मालिका पाहिली जात नाही पण हल्ली \"उंच माझा झोका\" ही मालिका मात्र न चुकता लागते. मी देखील काही भाग पाहिले आहेत. छान आहे मालिका. जुना काळ, त्या वेळचे रीती रिवाज, जीवन शैली हे सगळे अतिशय उत्तमरित्या दाखवले आहे.\n> रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर कुणाला मालिका काढावीशी वाटली याचाच इतका आनंद झालाय\nप्रियरंजन, मी अजून बघितली नाहीये मालिका. घरी टिव्हीवर मला झी मराठी कुठे लागतं ते सुद्धा शोधावं लागेल अशी परिस्थिती आहे, आणि रात्री दहाच्या आधी काहीही बघायला सवड मिळण्याची शक्यता नाही. पण यूट्यूबवर आहे असं ऐकलंय. मुद्दाम सवड काढून बघायचा बेत आहे.\nअनघा, खरंय ग ... हे सगळं फार तर एक दोन पिढ्यांमागचं वास्तव आहे ... आणि प्लेगने गाव साफ करणं ही तर तेंव्हा दर चार -पाच वर्षांनी होणारी गोष्ट होती. माझ्या आजीसारख्या किती जणींची हीच कहाणी असेल\nसिद्धार्थ, तसेही टीव्हीवर बघण्यालायक कार्यक्रम कितीसे असतात आपल्याकडे तू केलेल्या वर्णनावरून वाटतंय मला बघायलाच हवी मग ही मालिका ... वेळ जमवता आली पाहिजे.\nखुपच छान पोस्त झाली आहे...\nमी फक्त उंच माझा झोका आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिका पाहतो...\nरमाबाईंबद्द्ल माहीती कमीच आहे.. या मालिकेमुळे त्या कायमच्या लक्षात राहतील..\nन्यायमुर्ति रानडे आणि रमाबाई रानडें यांवरील पुस्तके माहीत असतिल तर कळव..\nसुरेख. असं काही वाचलं की आपल्या रोजच्या अडचणी भातुकलीतल्या खेळासारख्या वाटायला लागतात.\nकीर्ती, खरंच किती अवघड परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढला तेंव्हा माझी आजी शिकली, थोडे दिवस तिने से��ासदनमध्येच नोकरी केली, मग अतिशय कर्तबगार माणसाशी, पण दुसरेपणावर असं तिचं लग्न झालं. आयुष्याच्या सुरुवातीसारखी हालाखीची परिस्थिती तिला पुन्हा कधी भोगावी लागली नाही. तिनेही आयुष्यात खूप काही केलं, खूप जग बघितलं, संकटांशी सामना केला आणि आनंदही उपभोगला. वयाच्या पंचाण्णवाव्या वर्षी गेली ती. तिचं आयुष्य मला एखाद्या कादंबरीसारखं वाटतं कधीकधी माझी आजी शिकली, थोडे दिवस तिने सेवासदनमध्येच नोकरी केली, मग अतिशय कर्तबगार माणसाशी, पण दुसरेपणावर असं तिचं लग्न झालं. आयुष्याच्या सुरुवातीसारखी हालाखीची परिस्थिती तिला पुन्हा कधी भोगावी लागली नाही. तिनेही आयुष्यात खूप काही केलं, खूप जग बघितलं, संकटांशी सामना केला आणि आनंदही उपभोगला. वयाच्या पंचाण्णवाव्या वर्षी गेली ती. तिचं आयुष्य मला एखाद्या कादंबरीसारखं वाटतं कधीकधी मामा आजोबाही खूप शिकून पुढे आले. पण उत्तरायुष्यात आजीची आणि त्यांची विशेष जवळीक राहिली नाही त्यामुळे त्यांच्या विषयी मला पुढची फारशी माहिती नाही.\nआ का, \"आमच्या आयुष्यातील काही आठवणी\" हे रमाबाईंनी लिहिलेलं पुस्तक हे मराठी स्त्रियांच्या अगदी सुरुवातीच्या आत्मचरित्रांपैकी आहे - बहुतेक पहिलंच. उपलब्ध आहे हे बाजारात. आवर्जुन वाचण्यासारखं.\nराज, खरंय. अडचणी काय असतात आणि त्यावर कशी मात करावी हे यांच्याकडे बघून शिकावं. माझे आजोबा आफ्रिकेत होते. तिथेच खूप आजारी पडले. ही आजी आजोबांना गाडीत घालून स्वतः गाडी चालवत चाळीस मैलांवर कुठे दवाखाना होता तिथे एकटी घेऊन गेली होती इलाजासाठी. तिथेही इलाज होत नाही म्हटल्यावर थेट लंडनला नेलं तिने आजोबांना\nगौरे अगं आमच्याकडे फक्त मीच नाही तर दोन्ही मुलंही सध्या न चुकता चिमुकली ’रमा (यमुना)’ पहाताहेत ....\nमला पुढे काय असणार मालिकेत माहित असुनही एकही भाग चुकवावा वाटत नाहीये.\nबाकि तुझ्याच भाषेत सांगायचे तर...\n>>>आपल्या मागच्या पिढ्यांनी किती संघर्ष केलाय, आणि आपलं आयुष्य त्यांच्यापेक्षा किती सोपं आहे \nमी रमाबाई आणि ही सिरीयल दोन्हींबद्दल सारखाच अनभिज्ञ आहे. युट्युबवर मिळतेय का बघतो ही सिरीयल. पुस्तकही बघतो कुठे मिळालं तर.\nतन्वे, नक्की बघ ग ... माझा सद्ध्या रमाबाईंचं पुस्तक मिळवण्याच प्रयत्न चाललाय. पुन्हा वाचायचंय एकदा तरी. ते मिळालं तर त्याविषयी लिहिते.\nहेरंब, पुस्तक बाजारात आहे सद्ध्या. प्रकाशन माझ्या लक्षात नाही. :(\nज्या लोकांनी फार मोठं काम केलं पण त्यांचं काम विशेष कुणाला माहित नसतं अश्यांपैकी मला न्ययमूर्ती रानडे आणि रमाबाई वाटतात. अश्या आपल्याला माहित नसलेल्या अनेकांनी एक एक कोपरा उजळल्यावर आपल्याकडचा अंधार जरा कमी झाला, नाही का\n’आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे पुस्तक वरदा प्रकाशनाचे आहे.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nरंग न डारो शाम जी ...\nकं पोस्ट ३ - अर्थात कचर्यातून घेतलेले धडे\nकं पोस्ट २ अर्थात चुकत माकत कंपोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%82/", "date_download": "2018-08-20T11:11:40Z", "digest": "sha1:GH33TMKM2NLIP4G727MGCH4GQU3RKY23", "length": 24936, "nlines": 127, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "मुलं आणि पौष्टिक खाणं – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमुलं आणि पौष्टिक खाणं\nआज सकाळपासून दुसऱ्या, आठवड्यातल्या पाचव्या आणि महिन्यातल्या कितव्यातरी तक्रारीचं निराकरण करायच्या प्रयत्नात होते. तक्रार तरी कसं म्हणायचं याला अक्षरशः हवालदिल झालेल्या पालकांना धीर देणे, हे मुख्य काम होऊन गेलं आहे. हरकत नाही अक्षरशः हवालदिल झालेल्या पालकांना धीर देणे, हे मुख्य काम होऊन गेलं आहे. हरकत नाही पालक आणि मूल हे वेगळं काढता येतच नाही. परस्परावलंबी आहे हे नातं पालक आणि मूल हे वेगळं काढता येतच नाही. परस्परावलंबी आहे हे नातं इतर नात्यांपेक्षा जरा अधिक जबाबदारीची मागणी असलेलं.\nतर तक्रार अशी असते की, ‘माझं मूल खात नाही. आवडीने तर काहीच नाही. पौष्टिक खाण्याचा प्रश्नच नाही. इतके कष्ट करून सगळं करतो मुलांसाठी. पण त्यांना काहीच वाटत नाही. घरचं ताजं अन्न नको म्हणतात. जंक फूड रोज द्या. नको नको म्हणेपर्यंत खाऊन दाखवतील. मी काय केलं म्हणजे माझं मूल योग्य खाईल कोणते पदार्थ शिवाय, दोनपेक्षा जास्त घास, भरवायला न लागता, रडारड न करता मनापासून, आवडीने, हसतखेळत जेवणं… कसं जमेल हे ऑफिसमधून दमून घरी आलं की पोरांचे हे असे चेहरे आणि कटकट… तीही रोजच्या जेवणावरून ऑफिसमधून दमून घरी ��लं की पोरांचे हे असे चेहरे आणि कटकट… तीही रोजच्या जेवणावरून How can I make the diner time enjoyable and not traumatic for everyone\nमुलांच्या जेवणाच्या प्रश्नांकडे कसं बघावं, ते कसे सोडवता येतील जेणेकरून आरोग्य आणि आनंदही मिळवता येईल… या मुद्यांवर मी थोडं सांगणार आहे.\nसकस आणि ताजं अन्न चवीचवीने खात, सर्व कुटुंबाने एकत्र बसून, दिवसभरातल्या हकिकती सांगत आणि ऐकत मनापासून जेवावं, हे सगळ्यांना तत्त्व म्हणून पाठ असतं. पण मग असं काय बरं झालं आहे, की लहान मुलं जेवायला उत्सुक नाहीत बऱ्याच मुलांसाठी, जेवण ही एक त्रासदायक घटना झाली आहे. आईबाबांनी अक्षरशः गयावया केलं, तासभर मनधरणी केली तर काही घास कसेबसे पोटात जाणार. म्हणजे, कोणासाठीच हे सुखाचं नाही. पर्यायाने पचन, आरोग्य, मनःस्थिती या सगळ्यावर दुष्परिणाम. जेवणाची वेळ जवळ यायला लागली की ताण सुरू बऱ्याच मुलांसाठी, जेवण ही एक त्रासदायक घटना झाली आहे. आईबाबांनी अक्षरशः गयावया केलं, तासभर मनधरणी केली तर काही घास कसेबसे पोटात जाणार. म्हणजे, कोणासाठीच हे सुखाचं नाही. पर्यायाने पचन, आरोग्य, मनःस्थिती या सगळ्यावर दुष्परिणाम. जेवणाची वेळ जवळ यायला लागली की ताण सुरू मुलांची रडारड आणि पालकांचं ताट घेऊन त्यांच्या मागे धावणं, अजिजी करणं, धाक घालणं, आवाज चढणं वगैरे. मूल हार मानतंय की आधीच दमलेले आई-बाबा मुलांची रडारड आणि पालकांचं ताट घेऊन त्यांच्या मागे धावणं, अजिजी करणं, धाक घालणं, आवाज चढणं वगैरे. मूल हार मानतंय की आधीच दमलेले आई-बाबा मुलाने ‘भोकाड’ नावाचं हमखास यशस्वी शस्त्र काढलंय की त्या आधीच आईनं नंबर लावलाय मुलाने ‘भोकाड’ नावाचं हमखास यशस्वी शस्त्र काढलंय की त्या आधीच आईनं नंबर लावलाय आजच्या जेवणाची लढाई कोण जिंकणार आजच्या जेवणाची लढाई कोण जिंकणार मूल की आई – बाबा\nबालविकासाच्या क्षेत्रात काम करताना मुलं आणि त्याहीपेक्षा पालकांबरोबर काम करणं आवश्यक असतं. मुलांच्या बाबतीतले बरेच निर्णय आई-बाबा घेणार असल्यामुळे आधी त्यांचं म्हणणं समजावून घेणं महत्त्वाचं असतं. त्यातून मुलांचा आणि संपूर्ण कुटुंबाचा प्रश्न सुटू शकतो.\nमूल नीट नं जेवणं हा आईबापांसाठी खरोखर मोठा प्रश्न होऊन बसला आहे, यावर आता विश्वास ठेवावा लागेल. चिंता, काळजी, अपराधीपणाची भावना हे सगळं पालकांमध्ये वस्तीला येऊ बघतंय. We have the means but have we lost the ways\nशास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय की ���ाण्याचे प्रश्न योग्य वयात सुटले नाहीत तर ते अधिक क्लिष्ट पद्धतीने पुढच्या आयुष्यात भेडसावू शकतात. बुलिमिया (अतिरिक्त खाणे) अनोरेक्सिया (अजिबातच न खाणे) याशिवाय ‘सिलेक्टिव इटिंग डीसॉर्डर’ (एकच पदार्थ नेहमी खाणे. उदाहरणार्थ फक्त बटाटयाचे काप. इतर कोणताही पदार्थ खायची कल्पनादेखील यांना अस्वस्थ करू शकते) हे आजार आहेत. आणि अशा प्रकारच्या आजारांचा अभ्यास चालू आहे. असं मानलं जातंय की पुढच्या आयुष्यात, करियरमध्ये, नातेसंबंधांतसुद्धा या आजाराची लक्षणं दिसून येऊ शकतात. कोणत्याही नवीन अनुभवाची, नात्याची, घटनेची अशा व्यक्तींना भीती बसू शकते.\nअर्थात लहानपणी खाण्याच्या बाबतीत थोडी आवड-निवड असणं, कंटाळा करणं, हट्ट करणं हे जितकं सहज दिसून येतं तितकं ते सोप्या पद्धतीने हाताळतादेखील येऊ शकतं. प्रश्न सोडवता येऊ शकतो.\nतूर्तास याकडे आजार म्हणून न बघता निव्वळ सामान्य दृष्टिकोनातून बघू या.\nसमुपदेशन करताना मुळात कुटुंबाच्या संपूर्ण वातावरणाचा विचार करावा लागतो. स्वयंपाक कोण करतं, भाजीपाला- फळे कोण खरेदी करतं, नवीन पदार्थ करून बघण्याचा उत्साह आहे का, कुटुंबातल्या एकाला तरी nutrition हा विषय साधारणपणे माहीत आहे का जेवणाची जागा टेलिव्हिजनसमोर आहे का जेवणाची जागा टेलिव्हिजनसमोर आहे का हे आणि असं बरंच काही विचारात घ्यावं लागतं.\n‘लागली भूक की चट खातील’ हे आपल्या पिढीच्या ओळखीचं वाक्य आहे पण काही कारणांमुळे ते आता तितकंसं परिणामकारक राहिलेलं नाही. कुटुंबं बऱ्याचदा तीन-चार व्यक्तींचीच असतात, हाताशी मोकळा वेळ कमी असतो, जेवणासारखी ‘रोजची कामं’ पटकन उरकावीत अशी मनःस्थितीही मूळ धरू लागली आहे कदाचित. बदलत्या काळाचा परिणाम\nतर समुपदेशनाची सुरुवात कुठून करावी लागते सगळ्यात आधी काही महत्त्वाचं तपासलं गेलं आहे ना, हे बघावं लागतं.\nमुलाची प्रकृती उत्तम आहे ना वाढीसाठी आवश्यक जीवनसत्त्व, विशेषतः लोह आणि हिमोग्लोबिन पुरेसं आहे ना वाढीसाठी आवश्यक जीवनसत्त्व, विशेषतः लोह आणि हिमोग्लोबिन पुरेसं आहे ना याची तपासणी वर्षातून एकदा नक्की करावी.\nउंचीच्या वाढीकडे लक्ष असावं.\nमूल नीट जेवत नसलं तरी पाणी / द्रव पदार्थ आवडीने मागतंय ना\nमूल उत्साही आहे ना व्यायाम / खेळ चालू आहे ना\nमूल आणि पालक यांच्या गप्पा होतात ना मुलांना पालकांच्या आयुष्यात मित्राचं / बरोबरीचं स्थान, रोज, काही मिनिटांसाठी तरी आहे ना मुलांना पालकांच्या आयुष्यात मित्राचं / बरोबरीचं स्थान, रोज, काही मिनिटांसाठी तरी आहे ना की धाक जास्त आहे की धाक जास्त आहे आणि त्यामुळे संवाद नाही\nआई-बाबा आणि घरातली इतर मोठी माणसं काय आणि कसं खातात मुलांसाठी ‘खास आवडीचं’ जेवण रोज तयार केलं जातंय का\n‘एकत्र जेवण’ या विषयाबद्दल आस्था आहे की येताजाता, घाईने, कसंतरी, पटकन करून टाकण्याची गोष्ट आहे ती\nअशी सगळी माहिती घेऊन, प्रत्येक कुटुंबाची जीवनपद्धती आणि त्याबद्दलचा विचार लक्षात घेऊन मग मुलांच्या खाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करता येतं. मार्गदर्शन करता येतं. उपाय सुचवता येतात.\nरोजच्या स्वयंपाकात काही सोपे आणि छुपे बदल करता येतात. मूल पुरेसं खात नसेल, पण जे खाईल त्यात पौष्टिक घटक असतील याची खात्री करता येते. हे उपाय ‘लपवून’ करायचे असले, तरी गुन्हा ठरणार नाहीत.\n त्यात टोमॅटो, बसिलच्या बरोबरीने शिजवलेले आख्खे मसूर सालासकट घाला. पास्ता सॉसमध्ये सहज खपून जातात. कोणत्याही मसालेदार चविष्ट रश्श्यामध्ये (चिकन, कोळंबी, बटाटा, पनीर) पालक प्युरी करून घाला. मसाल्यांमुळे चव बदलत नाही फार. पिझ्झा सॉस आणि सँडविचमध्ये भारतीय चटण्या घालून बघा. (दाणे, कोथिंबीर, खोबरं) चीज भरपूर असल्यामुळे चव फार बदलत नाही.\n मग पदार्थाचं रूप बदलून बघा. गाजर वाफवून, मीठ लिंबू घालून द्या. काकडी छान चिरून डीपबरोबर द्या. फळांच्या कबाब स्टिक्स करून द्या. फळे, भाजी चिरण्यात नाविन्य आलं तरी मुलांना मस्त बदल वाटू शकतो. (आपल्याला सुद्धा\nस्वयंपाकाचं नियोजन करताना मुलांना बरोबर घ्या. बेत ठरवा. त्याचं एक कॅलेंडर करायचं काम मुलांना द्या. मास्टर शेफ सारखे कार्यक्रम एकत्र बघा. रेसिपीची पुस्तकं आणा. एकत्र चाळा. भाजी खरेदी हा उपक्रम एकत्र करा. खरेदी झाली की चक्क ice cream खायला एकत्र जा.J\nथोडक्यात, रोजच्या दिनक्रमात मुलांना सामावून घ्या. जबाबदारी द्या.\nविचारांमध्ये / मानसिकतेमधेकरता येतील असे बदल :\nप्रयत्नांचं आवर्जून कौतुक करायला हवं ‘कोणी केलीये रे आज सलाडची सजावट ‘कोणी केलीये रे आज सलाडची सजावट’ असा साधा कौतुकपूर्ण प्रश्नसुद्धा मुलांची जेवणाबद्दलची मानसिकता बदलू शकतो. मुळात आई-बाबा आणि घरातल्या इतरांनी सगळे प्रयत्न आणि बदल आनंदाने करायला हवेत. चिडून, नाइलाजाने नाही.\nमुलांसाठी ताजं, सकस अन्न उपलब्ध करून देणं ही आणि खरं तर एवढीच जबाबदारी पालकांची आहे. तुम्ही स्वतः योग्य वेळेला, योग्य अन्न, योग्य प्रकारे खात असाल तर तुमचं निरीक्षण करून आज ना उद्या मुलं शिकणारच आहेत. त्यांच्या मागे लागून काही फार उपयोग होत नाही असाही सिद्धान्त आहेच. त्यामुळे, पालकांनी स्वतः उत्तमप्रकारे आनंद घेत जेवलं पाहिजे, निरनिराळे पदार्थ खाण्यात, करण्यात रस घेतला पाहिजे. तुमचा आनंद बघून मुलं शिकणार आहेत.\nबऱ्याचदा लागू पडणारा मानसिकतेशी संबधित असा एक उपाय. चक्क वाटाघाटी / deal करा.\n मग आवडता पदार्थ दोन वेळा मिळेल’ deal\n२ तास जास्त टेलिव्हिजन बघ. पण संध्याकाळी मी वाढेन, ते खाशील का\nशाळेच्या डब्यात तुला हवं, ते देईन. पण रात्रीचं जेवण मी सांगेन ते\nसकस का खायचं हे समजावून सांगा. Nutrition बद्दलची पुस्तकं आणा, एखादा छोटा कोर्स एकत्र करा (ऑनलाईनही असू शकतो)\nसुट्टीतला प्रोजेक्ट म्हणून एकत्र माहिती शोधा. यू ट्युबवर काही व्हिडीओ सापडतील. जंक फूड का खाऊ नये याबद्दल पुष्कळ माहिती सोप्या पद्धतीने त्यात सांगितलेली असते.J ‘दुष्ट’ उपाय आहे पण कान सोनाराने टोचले तर दुखत नाहीत. तसंच आहे.\nखूप ताण घेऊ नका काही मुलं थोडंच खाणारी असतात. किंवा ‘चरणारी’ काही मुलं थोडंच खाणारी असतात. किंवा ‘चरणारी’ एका वेळी, नीट बसून व्यवस्थित जेवणार नाहीत, पण थोडं थोडं, दिवसभर ‘चरत’ असतील, तरी चालेल \nआपल्या मुलांचा स्वभाव, पिंड, वागण्याची पद्धत ओळखा. थोडं त्यांच्या कलाने घ्या. आणि त्यांना थोडं तुमच्या कलानं घ्यायचा आग्रह करा. प्रोत्साहन द्या ‘मी म्हणेन तेच आणि तसंच जेवलं पाहिजे’ असा हट्ट करू नका. काय केल्याने मूळ हेतू (सकस आणि पौष्टिक अन्न पोटात जाणे) साध्य होईल ते बघा. प्रत्येक मुलाच्या आवडीप्रमाणे जुळवून घेणं अवघड असू शकतं; पण अशक्य नाही.\nशेवटचा कानमंत्र. मुलांनी नीट न जेवण्याचे दिवसही संपतील. मुलांच्या वाढीच्या आयुष्यात एकेक काळ असतो, तो काळ संपतो. त्या काळात रोज बटाट्याचीच भाजी हवी असेल तर काही दिवस तसेच होवो. अखेर त्यालाही मुलं कंटाळतील आणि ‘बदल हवा’ म्हणतील.\nमग राज्य तुमचंच आहे. त्याची तयारी मात्र चालू ठेवा.\nचाईल्ड डेवेलपमेंट तज्ज्ञ. मुलांची सर्वांगीण वाढ होण्यासाठी साहित्य, चित्रपट, संगीत आणि ‘पालकांशी संवाद’ अशा तत्वावर गेली २० वर्ष विविध माध्यमातून मुलांबरोबर आणि मुलांसाठी काम. मुलं आणि हिंसाचार या विषयात सध्या अमेरिकेत विशेष प्रोजेक्ट चालू.\nफोटो – इंटरनेट फोटो (स्वामित्व हक्क त्या-त्या स्त्रोताकडे) व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृतीखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकवेगळे खाद्यानुभवDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post एका चवीचं जन्मरहस्य उलगडताना\nNext Post सर्वसमावेशक खाद्यसंस्कृती – सुरिनाम\nछान आणि उपयुक्त टिप्स.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-20T10:21:37Z", "digest": "sha1:3L5Z4RFFP3JXHY3HHO44WWYKO6PV5V2N", "length": 12632, "nlines": 75, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "बस – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\njalinadr on लग्न का करावे\nVijay on लग्न का करावे\nगौरव जगन्नाथ ताठे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nhemantathalyeblog on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nअनिकेत गमे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nwaranvg on लग्न का करावे\nwaranvg on लग्न का करावे\nNirmala on लग्न का करावे\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nभारतातील भारतीय बनावटीचे पहिले व्यावसायिक हेलिकॉप्टर सांगलीच्या प्रदीप मोहिते यांनी तयार केले. जळगावात बाविस्कर यां… twitter.com/i/web/status/1… 42 minutes ago\nRT @Sampat_sakaal: मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार sarkarnama.in/maratha-busine… @Sampat_sakaal @… 1 hour ago\nइथं अनेकांच एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न असत पण आमच्या भारतात आपण स्वतःच खरंखुरं विमान तयार करावं हे स्वप्न… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\nअबू धाबीचा राजाला व्यवसायात भागीदार करून तिथे कमाई करून ती भारतात आणणारा पहिला भारतीय उद्योजक जर कोण असेल तर ते आहे… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\n पेनला नीफ नाही. क��ालीचे दारिद्र्य चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली\nअनेक आई इंग्लिश कंपनी काका क्रिकेट खर्च गणपती गर्लफ्रेंड घर चिंचवड चित्रपट जेवण डोळे ती दसरा दादा दिवाळी दुखी नगर नाही नोकरी पंतप्रधान परप्रांतीय पाऊस पुणेकर पुणे स्टेशन पूणे प्रेमिका बँक बस बहिण बॉस भाई भाऊ भारत भाषण भैय्या मनमाड मनसे मराठी मावशी मास्क मित्र मिरवणुक मी मुंबई मुर्ख मुलगी मुली रक्षाबंधन राज राज ठाकरे राष्ट्रवादी राहुरी रेल्वे लग्न लोकल लोणावळा वकृत्व वडिल वर्तमानपत्र विचार विधानसभा विलासराव शिवसेना शिवाजीनगर संगणक सकाळी सर्दी सहकारी सोनिया स्वाइन फ्लू स्वातंत्र्य हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nकंपनीकिशोर कुमारगर्लफ्रेंडगाणीचालकचिंचवडचित्रपटतालुकातीदर्दे दिलदुखीनगरपूणेबसबॉसमराठीमिरवणुकमीरेडीओरेडीओ मिरचीलग्नविचारविसर्जनहिंदी\nआज सकाळी नेहमीप्रमाणे लोकल चुकली. बस स्थानकात आलो तर बस मिळेना. शेवटी खाजगी वाहनाने येरवड्याला गेलो. आता खाजगी म्हटल्यावर हिरो लोक असणारच, एकाचा एमपीथ्री प्लेअर सुरु. सकाळी उशीर झाला होता म्हणून आधीच वैतागालेलो. त्यात त्याच ‘पेहली पेहली बार मोहब्बत कि है‘. आता त्याच्या एकूणच अवताराकडे बघून हे गाणे एकदम विरुद्ध वाटले. पण गाणे छान लावले होते. कंपनीत माझ्या सिनिअरने ‘मन का रेडीओ बजने दे जरा’ अस म्हटल्या म्हटल्या माझ्या बॉसने त्याला थांबून म्हटला ‘बस्स’. हे ऐकून सगळेच हसू लागले. परवा देखील असंच चिंचवडच्या बसमध्ये बसलो तर त्यात गाणी चालू. आता पीएमपीएल मध्ये गाणे ऐकण्याची ही माझी दुसरी वेळ. बर गाणी सुद्धा निवडून काढलेली. ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ ऐकून ताबडतोप माझ्या मोबाईलचे हेडफोन कानाला लावले. बहुतेक यावेळी बोनस न मिळाल्याच्या दुख उफाळून आले असावे त्या बस चालकाला. बर गाणी हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे की काय अस वाटत आहे. Continue reading →\n१ प्रतिक्रिया ऑक्टोबर 15, 2009 ऑक्टोबर 15, 2009 हेमंत आठल्ये\nसकाळी सव्वादहाची लोकल पकडून शिवाजीनगरला आलो. पण नगरच्या गाड्यांना गर्दी फार. मग काय थोड्या वेळ थांबव लागल. सव्वा अकरा वाजता एक बस मिळाली. ती नगरमध्ये पोचायला सव्वा दोन वाजता आली. पण तिथून आमच्या गावी जाणारी सव्वा दोनची गाडी ‘इलेक्शन ड्युटीला’. तीन वाजता प���ढची गाडी होती. मित्रासोबत गप्पा मारताना एका जणाचा मोबाईल चोरून एक चोर पळाला. लोकांनी आणि त्याने पाठलाख केला, पण तो काही सापडला नाही. बस स्थानकातील पोलीस चौकीत नेहमीप्रमाणे गायब. तीन वाजताची बस आली, साडेतीन वाजता. बर गावात जायला पुढे एक तास. मतदान चुकू नये म्हणून आटापिटा. शेवटी मतदान झाल माझ. गावात अंदाजे नव्वदीच्या घरात यावेळी मतदान झाल. बर ह्या सगळ्या मधल्या काळात वडिलांचे दोन, लहान भावाचा एकदा, आईचा एकदा आणि मित्रांचे दोनदा फोन येऊन गेले. माझ्या मतदानाला गल्ली सेना हजर होती. Continue reading →\nटिप्पणी ऑक्टोबर 14, 2009 ऑक्टोबर 14, 2009 हेमंत आठल्ये\nपुण्यात स्वाइन फ्लू पेक्षाही घातक मास्क फ्लू\nआज सकाळी ९ ची लोकल हुकली. बसने गेलो. कंपनीत आल्या आल्या माझ्या काही सहकारी मैत्रिणी मला विचारू लागल्या की, तू रोज लोकल ने येतो ना मग मास्क घेतला का मग मास्क घेतला का मी म्हटल की लोकलने येतो परंतु मास्क घेतला नाही. झाल त्याना जणू काही भुत बघितल्या सारखेच माझ्याकडे बघू लागल्या. मला म्हणाल्या की, तू घे नाही तर आम्हालाही होइल. एकून डोकाच सरकल. मी त्याना सरळ सांगितल की अस वाटत असेल तर माझ्यापासून दूर रहात जा. बर संगणक चालू करतो तोच माझा एक दोस्तने जी टॉक वर मला तोच प्रश्न की मास्क घेतल का मी म्हटल की लोकलने येतो परंतु मास्क घेतला नाही. झाल त्याना जणू काही भुत बघितल्या सारखेच माझ्याकडे बघू लागल्या. मला म्हणाल्या की, तू घे नाही तर आम्हालाही होइल. एकून डोकाच सरकल. मी त्याना सरळ सांगितल की अस वाटत असेल तर माझ्यापासून दूर रहात जा. बर संगणक चालू करतो तोच माझा एक दोस्तने जी टॉक वर मला तोच प्रश्न की मास्क घेतल का आधीच या प्रश्नाने डोक सरकवल होत त्यात हा. त्याला म्हटल की नाही घेतला, आणि घेइल की नाही त्याचा अजुन विचार केलेला नाही. कदाचित त्याला समजल असाव. तो फक्त अस म्हणाला की, घेतल नाही तरी काही बिघडत नाही परंतु काळजी घे. Continue reading →\n2 प्रतिक्रिया ऑगस्ट 12, 2009 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B7-%E0%A4%A8%E0%A4%B5.html", "date_download": "2018-08-20T11:33:17Z", "digest": "sha1:5ALMUE45JGZP26VHX26XTOEMJYQBWWZY", "length": 25466, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | दारिद्र्य रेषेचे निकष नव्याने ठरणार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » दारिद्र्य रेषेचे निकष नव्याने ठरणार\nदारिद्र्य रेषेचे निकष नव्याने ठरणार\n=नीती आयोग पुढील महिन्यात देणार अहवाल=\nनवी दिल्ली, [१२ मे] – देशभरातील गरिबांची कू्ररपणे थट्टा करणारा पूर्वीच्या संपुआ सरकारचा दारिद्र्य रेषेबाबतचा निकष पूर्णपणे बदलविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाने घेतला आहे. नीती आयोग पुढील महिन्यात दारिद्र्य रेषेची नवी परिभाषा ठरविणारा आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे.\n२०११ मधील राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने प्राप्त केलेल्या माहितीचा आधार घेण्याचे नीती आयोगाने ठरविले असून, त्यानुसार एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के गरिबांची मर्यादा निश्चित करण्यात येणार आहे. परिणामी देशातील गरिबांच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ होणार असली, तरी त्यांच्या जीवनमानाचा दर्जा मात्र सुधारणार आहे, असे नीती आयोगाशी संबंधित एका अधिकार्याने सांगितले.\nपूर्वीच्या कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकारच्या नियोजन आयोगाच्या काळात देशभरातील गरिबांची संख्या ३६.३ कोटी इतकी होती. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के इतके होते. नीती आयोगाने ४० टक्क्यांचा निकष लावल्यास ही संख्या ४८.४ कोटींवर जाणार आहे.\nनीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगरिया यांच्या अध्यक्षतेखालील १४ सदस्यांचा कार्यगट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जून महिन्यात आपल्या निकषांसह सर्वंकष अहवाल सादर करणार आहे. हा कार्यगट गरिबीची व्याख्या निश्चित करण्यासाठी विविध मोजणींचा आधार घेणार असला, तरी गरिब��ंची संख्या निश्चित करण्यात जवळजवळ बहुमत आहे. तळागाळापर्यंत विकास नेण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे, असे अधिकारी म्हणाला.\nगरिबीची व्याख्या निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या आकडेवारीचा प्रत्येक पाच वर्षांनी आढावा घेतला जातो. यामुळे सामाजिक विभागासाठी राबविण्यात येणार्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही, हे कळण्यास मदत होत असते. सोबतच, दरडोई उत्पन्नावर आधारित दारिद्र्य रेषेच्या व्याख्येवरून आतापर्यंत निर्माण झालेले वादही यामुळे टाळता येणार असल्याचे अन्य अधिकार्याने सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात सर्वप्रथम सुरेश तेंडुलकर समितीने ग्रामीण भागात २७ रुपये आणि शहरी भागात ३३ रुपयांपेक्षा कमी उत्पन्न कमविणारी व्यक्ती दारिद्र्यरेषेखााली येईल, अशी व्याख्या निश्चित केली होती. या निकषात देशातील एकूण लोकसंख्येच्या २२ टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आली होती. गरिबांची कू्रर थट्टा करणार्या या व्याख्येवरून देशभरातच प्रचंड वाद निर्माण झाल्यानंतर गठित करण्यात आलेल्या सी. रंगराजन समितीने ग्रामीण आणि शहरी भागाकरिता ही मर्यादा अनुक्रमे ३२ आणि ४७ रुपये अशी वाढवली होती. या निकषामुळे ३० टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आली होती. मात्र, ही परिभाषादेखील गरिबांची थट्टा करणारीच ठरली होती. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गरिबांचे जीवनमान उंचावणारी गरिबीची नवी व्याख्या तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविका��� डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडि��ा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n=बेहिशेबी संपत्ती प्रकरण, १७ मे रोजी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ= बंगळुरू, [११ मे] - बेहिशेबी संपत्तीप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्यानंतर चार वर्षांच्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AC", "date_download": "2018-08-20T10:58:10Z", "digest": "sha1:Z2ZCL7STTNIVJQYYYXJYD6DNQG53DNM4", "length": 5812, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११०६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: १०८० चे - १०९० चे - ११०० चे - १११० चे - ११२० चे\nवर्षे: ११०३ - ११०४ - ११०५ - ११०६ - ११०७ - ११०८ - ११०९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nऑगस्ट ७ - हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट.\nइ.स.च्या ११०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१६ रोजी ०९:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_5.html", "date_download": "2018-08-20T10:58:19Z", "digest": "sha1:MBYJHN4EIA5XH4EM7FUQKQIZNM77F4F3", "length": 22353, "nlines": 204, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक आठवा : समास चवथा : सूक्ष्मपंचभूतेंनिरुपण", "raw_content": "\nदशक आठवा : समास चवथा : सूक्ष्मपंचभूतेंनिरुपण\nसमास चवथा : सूक्ष्मपंचभूतेंनिरुपण || ८.४ ||\n॥श्रीराम॥ मागील आशंकेचें मूळ | आतां होईल\nप्रांजळ | वृत्ति करावी निवळ | निमिष्य येक ||१||\nब्रह्मीं मूळमाया जाली | तिच्या पोटा माया आली |\nमग ते गुणा प्रसवली | म्हणौनि गुणक्षोभिणी ||२||\nपुढें तिजपासाव कोण | सत्वरजतमोगुण |\nतमोगुणापासून निर्माण | जाली पंचभूतें ||३||\nऐसीं भूतें उद्भवलीं | पुढें तत्त्वें विस्तारलीं |\nएवं तमोगुणापासून जालीं | पंचमाहाभूतें ||४||\nमूळमाया गुणापरती | तेथें भूतें कैचीं होतीं |\nऐसी आशंका हे श्रोतीं | घेतली मागां ||५||\nआणीक येक येके भूतीं | पंचभूतें असती |\nतेहि आतां कैसी स्थिती | प्रांजळ करूं ||६||\nसूक्ष्मदृष्टीचें कौतुक | मूळमाया पंचभूतिक |\nश्रोतीं विमळ विवेक | केला पाहिजे ||७||\nआधीं भूतें तों जाणावीं | रूपें कैसीं वोळखावी |\nमग ते शोधून पाहावीं | सूक्ष्मदृष्टीं ||८||\nवोळखी नाही अंतरी | ते वोळखावी कोणेपरी |\nम्हणोनि भूतांची वोळखी चतुरीं | नावेक परिसावी ||९||\nजें जें जड आणी कठिण | तें तें पृथ्वीचें लक्षण |\nमृद आणी वोलेपण | तितुकें आप ||१०||\nजें जें उष्ण आणी सतेज | तें तें जाणावें पैं\nतेज | आतां वायोहि सहज | निरोपिजेल ||११||\nचैतन्य आणी चंचळ | तो हा वायोचि केवळ |\nसून्य आकाश निश्चळ | आकाश जाणावें ||१२||\nऐसीं पंचमाहाभूतें | वोळखी धरावी संकेतें |\nआतां येकीं पांच भूतें | सावध ऐका ||१३||\nजें त्रिगुणाहूनि पर | त���याचा सूक्ष्म विचार |\nयालागीं अति तत्पर | होऊन ऐका ||१४||\nसूक्ष्म आकाशीं कैसी पृथ्वी | तेचि आधीं\nनिरोपावी | येथें धारणा धरावी | श्रोतेजनीं ||१५||\nआकाश म्हणजे अवकाश सुन्य | सुन्य म्हणिजे तें\nअज्ञान | अज्ञान म्हणिजे जडत्व जाण | तेचि पृथ्वी ||१६||\nआकाश स्वयें आहे मृद | तेंचि आप स्वतसिद्ध |\nआतां तेज तेंहि विशद | करून दाऊं ||१७||\nअज्ञानें भासला भास | तोचि तेजाचा प्रकाश |\nआतां वायो सावकाश | साकल्य सांगों ||१८||\nवायु आकाशा नाहीं भेद | आकाशाइतुकां असे स्तब्ध |\nतथापी आकाशीं जो निरोध | तोचि वायो ||१९||\nआकाशीं आकाश मिसळलें | हें तों नलगे किं बोलिलें |\nयेणें प्रकारें निरोपिलें | आकाश पंचभूत ||२०||\nवायोमध्यें पंचभूतें | तेहि ऐका येकचित्तें |\nबोलिजेती ते समस्तें | येथान्वयें ||२१||\nहळु फूल तरी जड | हळु वारा तरी निबिड |\nवायो लागतां कडाड | मोडती झाडें ||२२||\nतोलेंविण झाड मोडे | ऐसें हें कहिंच न घडे |\nतोल तोचि तये जडे | पृथ्वीचा अंश ||२३||\nयेथें श्रोते आशंका घेती | तेथें कैचीं झाडें होतीं |\nझाडें नव्हतीं तरी शक्ती | कठिणरूप आहे ||२४||\nवन्हीस्फुलिंग लाहान | कांहीं तऱ्ही असे उष्ण |\nतैसें सूक्ष्मीं जडपण | सूक्ष्मरूपें ||२५||\nमृदपण तेंचि आप | भास तेजाचें स्वरूप |\nवायो तेथें चंचळरूप | सहजचि आहे ||२६||\nसकळांस मिळोन आकाश | सहजचि आहे अवकाश |\nपंचभूतांचे अंश | वायोमधें निरोपिले ||२७||\nआतां तेजाचें लक्षण | भासलेंपण तें कठीण |\nतेजीं ऐसी वोळखण | पृथ्वीयेची ||२८||\nभासला भास वाटे मृद | तेजीं आप तेचि प्रसिद्ध |\nतेजीं तेज स्वतसिद्ध | सांगणेंचि नलगे ||२९||\nतेजीं वायो तो चंचळ | तेजीं आकाश निश्चळ |\nतेजीं पंचभूतें सकळ | निरोपिलीं ||३०||\nआतां आपाचें लक्षण | आप तेंचि जें मृदपण |\nमृदपण तें कठिण | तेचि पृथ्वी ||३१||\nआपीं आप सहजचि असे | तेज मृदपणें भासे |\nवायो स्तब्धपणें दिसे | मृदत्वाआंगी ||३२||\nआकाश नलगे सांगावें | तें व्यापकचि स्वभावें |\nआपीं पंचभूतांचीं नांवें | सूक्ष्में निरोपिलीं ||३३||\nआतां पृथ्वीचें लक्षण | कठिण पृथ्वी आपण |\nकठिणत्वीं मृदपण | तेंचि आप ||३४||\nकठिणत्वाचा जो भास | तोचि तेजाचा प्रकाश |\nकठिणत्वीं निरोधांश | तोचि वायो ||३५||\nआकाश सकळांस व्यापक | हा तों प्रगटचि\nविवेक | आकाशींच कांहीं येक | भास भासे ||३६||\nआकाश तोडितां तुटेना | आकाश फोडितां\nफुटेना | आकाश परतें होयेना | तिळमात्र ||३७||\nअसो आतां पृथ्वीअंत | दाविला भूतांचा संकेत |\nयेक भूतीं पंचभूत | तेंहि निरोपिलें ||३८||\nपरी हें आहाच पाहातां नातुडे | बळेंचि पोटीं संदेह\nपडे | भ्रांतिरूपें अहंता चढे | आकस्मात ||३९||\nसूक्ष्मदृष्टीनें पाहातां | वायोचि वाटे तत्वता |\nसूक्ष्म वायो शोधूं जातां | पंचभूतें दिसती ||४०||\nएवं पंचभूतिक पवन | तेचि मूळमाया जाण |\nमाया आणी सूक्ष्म त्रिगुण | तेहि पंचभूतिक ||४१||\nभूतें गुण मेळविजे | त्यासी अष्टधा बोलिजे |\nपंचभूतिक जाणिजे | अष्टधा प्रकृति ||४२||\nशोधून पाहिल्यावीण | संदेह धरणें मूर्खपण |\nयाची पाहावी वोळखण | सूक्ष्मदृष्टीं ||४३||\nगुणापासूनि भूतें | पावलीं पष्ट दशेतें |\nजडत्वा येऊन समस्तें | तत्वें जालीं ||४४||\nपुढें तत्वविवंचना | पिंडब्रह्मांड तत्वरचना |\nबोलिली असे ते जना | प्रगटचि आहे ||४५||\nहा भूतकर्दम बोलिला | सूक्ष्म संकेतें\nदाविला | ब्रह्मगोळ उभारला | तत्पूर्वीं ||४६||\nया ब्रह्मांडापैलिकडिल गोष्टी | जैं जाली नव्हती\nसृष्टी | मूळमाया सूक्ष्मदृष्टीं | वोळखावी ||४७||\nसप्तकंचुक प्रचंड | जालें नव्हतें ब्रह्मांड |\nमाये अविद्येचें बंड | ऐलिकडे ||४८||\nब्रह्माविष्णुमहेश्वर | हा ऐलिकडिल विचार |\nपृथ्वी मेरु सप्त सागर | ऐलिकडे ||४९||\nनाना लोक नाना स्थानें | चन्द्र सूर्य तारांगणें |\nसप्त द्वीपें चौदा भुवनें | ऐलिकडे ||५०||\nशेष कूर्म सप्त पाताळ | येकविस स्वर्गें अष्ट\nदिग्पाळ | तेतिस कोटी देव सकळ | ऐलिकडे ||५१||\nबारा आदित्य अक्रा रुद्र | नव नाग सप्त\nऋषेश्वर | नाना देवांचे अवतार | ऐलिकडे ||५२||\nमेघ मनु चक्रवती | नाना जीवांची उत्पत्ती |\nआतां असो सांगों किती | विस्तार हा ||५३||\nसकळ विस्ताराचें मूळ | ते मूळमायाच केवळ |\nमागां निरोपिली सकळ | पंचभूतिक ||५४||\nसूक्ष्मभूतें जे बोलिलीं | तेचि पुढें जडत्वा आलीं |\nते सकळही बोलिलीं | पुढिले समासीं ||५५||\nपंचभूतें पृथकाकारें | पुढें निरोपिलीं विस्तारें |\nवोळखीकारणें अत्यादरें | श्रोतीं श्रवण करावीं ||५६||\nपंचभूतिक ब्रह्मगोळ | जेणें कळे हा प्रांजळ |\nदृश्य सांडून केवळ | वस्तुच पाविजे ||५७||\nमहाद्वार वोलांडावें | मग देवदर्शन घ्यावें |\nतैसें दृश्य हे सांडावें | जाणोनियां ||५८||\nम्हणोनि दृश्याचा पोटीं | आहे पंचभूतांची दाटी |\nयेकपणें पडिली मिठी | दृश्य पंचभूतां ||५९||\nएवं पंचभूतांचेंचि दृश्य | सृष्टी रचली सावकास |\nश्रोतीं करून अवकाश | श्रवण करावें ||६०||\nसूक्ष्मपंचभूतेंनिरुपणनाम समास चवथा || ८.४ ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश��न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/north-maharashtra/", "date_download": "2018-08-20T10:49:11Z", "digest": "sha1:LZZZ4DC5NVOXHQLX4J7VLFOMMCEDVPMT", "length": 8212, "nlines": 220, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "उत्तर महाराष्ट्र Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nव्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून अहमदनगरमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला\nभाच्याला वाचवीतांना मामीसह दोन भाच्यांचा बुडून मृत्यू\nविजेच्या तारांना स्पर्श, कापसाचा ट्रक पेटला\nगोळी झाडून पेट्रोल पंप मालकाची हत्या\nअहमदनगरच्या हत्याकांडातील दोन्ही शिवसैनिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख ५० हजाराची मदत\nहोम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र\nदेवेंद्र फडणवीस सरकार निकम्मं-उद्धव ठाकरे\nभाजपमधील ‘हिरे’ राष्ट्रवादीच्या वाटेवर\nमराठमोळ्या तेजस्विनीने राष्ट्रकुल स्पर्धेतलं पदक शहीद जवानाला केलं समर्पित\nशिवसैनिक हत्याकांड: आमदार संग्राम जगतापसह इतरांच्या कोठडीत वाढ\nमामाच्या गावी जाणाऱ्या तरुणीवर आठ दिवस बलात्कार\nअहमदनगर: शिवसैनिकांच्या हत्याकांड तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना\nशिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर अटक करून घेणार\nआंबेडकर जयंती मिरवणुकीत गिरीश महाजन लेझीम नृत्यवार थिरकले\nपोलीस पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या\nजामनेर नगरपालिकेवर गिरीश महाजनांचा कब्जा\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/thane-citizen-railway-digital-ticket-1631912/", "date_download": "2018-08-20T11:36:54Z", "digest": "sha1:EOPXVP3AR7CFJKPDZWYPHLJ5QIWZAPWB", "length": 15504, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "thane citizen railway digital ticket | डिजिटल ‘तिकीट’ काढण्यात ठाणेकरांची आघाडी | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nडिजिटल ‘तिकीट’ काढण्यात ठाणेकरांची आघाडी\nडिजिटल ‘तिकीट’ काढण्यात ठाणेकरांची आघाडी\nई-तिकीट विक्रीमध्ये ठाणेकर प्रवाशांचा वाटा सर्वाधिक म्हणून १६ टक्क्यांहून अधिक आहे.\nई-तिकीट काढणाऱ्यांपैकी १६ टक्के ठाणेकर\nरेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांसमोरील रांगा कमी करण्यासोबतच तिकीट यंत्रणा कागदविरहित करण्याच्या हेतूने रेल्वे प्रशासनाने २०१५ मध्ये सुरू केलेल्या अनारक्षित तिकीट यंत्रणा (यूटीएस) प्रणालीला प्रवाशांचा अधिकाधिक प्रतिसाद मिळू लागला आहे. स्थानकात पोहोचण्याआधीच तिकीट काढण्याची सुविधा, रांगेतून सुटका आणि डिजिटल पेमेंटची सोय यामुळे प्रवासी ‘यूटीएस’ प्रणालीला पसंती देऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेवरील एकूण ई-तिकीट विक्रीमध्ये ठाणेकर प्रवाशांचा वाटा सर्वाधिक म्हणून १६ टक्क्यांहून अधिक आहे.\nयूटीएस प्रणालीचा वापर करून ठाणे स्थानकात तिकिट काढणाऱ्यांची संख्या एप्रिल २०१७ मध्ये सरासरी ३ हजार ८५१ इतकी होती. जानेवारी २०१८ मध्ये ही संख्या स���ासरी ९ हजार ८८९ इतकी झाली आहे. प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे मध्य रेल्वे मार्गावरील यूटीएस प्रणालीचा वापर करून तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या एप्रिल २०१७ मध्ये ३५ हजार ७७२ इतकी होती, ती जानेवारी २०१८ मध्ये ५९ हजार ८५६ इतकी झाली आहे. थोडक्यात मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांदरम्यान काढण्यात आलेल्या एकूण पेपररहित तिकीट विक्रीत ठाणेकर प्रवाशांचे प्रमाण १६.५० टक्के इतके आहे.\nकागदरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे तिकीट यंत्रणेत यूपीएस प्रणालीची सुरुवात करण्यात आली; परंतु मोबाइलद्वारे तिकीट काढण्याच्या या यंत्रणेला प्रवाशांकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रणालीत अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी प्रवाशांमार्फत केल्या जात होत्या. मात्र या यंत्रणेतील त्रुटी दुरुस्त केल्याचा दावा रेल्वे प्रशासनातर्फे केला जात आहे. प्रवाशांचा या प्रणालीला प्रतिसाद वाढावा यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे जुलै महिन्यापासून वेगवगळ्या उपक्रमांमार्फत प्रवाशांमध्ये या प्रणालीविषयी जागरूकता निर्माण केली जात होती. रेल्वे प्रशासनाच्या या उपक्रमांना यश आल्याचे जानेवारी महिन्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.\nअॅपचा वापर वाढवण्यासाठी क्लृप्त्या\nयूटीएस प्रणाली प्रवाशांमध्ये अजून लोकप्रिय होण्यासाठी प्रशासनाद्वारे वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. या प्रणालीमध्ये तिकिटाचे शुल्क भरण्यासाठी आता सरकारच्या भीम अॅपचाही वापर करता येतो. दहा दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनातर्फे भीम या अॅपद्वारे तिकीट यंत्रणेत शुल्क भरण्याच्या तंत्राची सुरुवात करण्यात आली. यूटीएस प्रणालीत ठिकाण निश्चित करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांमार्फत केल्या जात होत्या. येत्या काळात क्यूआर कोडचा वापर करून या अॅपमध्ये ठिकाण निश्चित करणे शक्य होणार आहे. क्यूआर कोड सध्या प्रायोगिक तत्त्वावर रेल्वे स्थानकांच्या तिकिटघरांबाहेर लावलेले असले तरी येत्या काही महिन्यांत हे तंत्रही रोजच्या वापरात येणार असल्याचे अधिकाऱ्यामार्फत सांगण्यात येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : ���ुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-d3200-with-18-55-mm-lens-combo-tripod-additional-16-gb-card-uv-filter-black-price-pdlmCx.html", "date_download": "2018-08-20T11:10:53Z", "digest": "sha1:YW6DY5FUWZYILTX2UAURJ5KQE7NBG6BI", "length": 18952, "nlines": 452, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्��ुसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक\nनिकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक\nनिकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक नवीनतम किंमत Aug 20, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅकस्नॅपडील उपलब्ध आहे.\nनिकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 29,127)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 1551 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फि��्टर ब्लॅक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 18 - 55 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 Above\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/4000 Sec\nमिनिमम शटर स्पीड 30 Sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3.0 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 921000 Dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080\nईमागे फॉरमॅट JPEG, RAW\nबिल्ट इन फ्लॅश Yes (Pop-Up)\nनिकॉन द३२०० विथ 18 5 मम लेन्स कॉम्बो ट्रायपॉड ड़डिशनल 16 गब कार्ड U&V फिल्टर ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/life-is-beautiful-news/pratima-kulkarni-articles-in-marathi-on-her-experience-of-life-1612155/", "date_download": "2018-08-20T11:39:15Z", "digest": "sha1:OJZ4AGAZKKNGH4J4JYP4EW565EXIC3YA", "length": 24076, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pratima Kulkarni Articles in Marathi on her experience of life | ज्याचा त्याचा कोपरा! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nलाइफ इज ब्युटिफुल »\nकादंबरी वाचायला सुरुवात केली..\nऑस्ट्रेलियन लेखक ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स यांनी लिहिलेली ‘शांताराम’ ही कादंबरी दुकानांमध्ये झळकली आणि ती वाचलीच पाहिजे असं वाटलं. त्याचं एक कारण असं होतं की, लेखक ऑस्ट्रेलियन असला तरी ती कादंबरी मुंबईमध्ये घडणारी कथा सांगत होती आणि कादंबरी काल्पनिक असली तरी त्याला वास्तवाचा भक्कम आधार होता. नेहमी आपण ज्या नायकांबद्दल वाचतो त्यापेक्षा वेगळा लेखक-नायक, तुरुंगवास भोगून, तुरुंग फोडून बाहेर आलेला आणि आपल्यासाठी सगळ्यात भिडणारी गोष्ट म्हणजे मराठी बोलणारा, महाराष्ट्राच्या खेडय़ात राहून आलेला..\nकादंबरी वाचायला सुरुवात केली.. कुलाबा, रिगल सिनेमा, कफ परेड, भायखळा अशा सगळ्या ओळखीच्या, आवडत्या ठिकाणांचा उल्लेख आला, मी रंगत गेले आणि कधी तरी नकळत कादंबरी एका वेगळ्याच दुनियेत शिरली. ती मुंबई माझ्या ओळखीची नव्हती. अर्थात ती कादंबरी आहे, काल्पनिक आहे, हे झालंच, पण त्यात लिहिलेल्या गोष्टी पूर्णत: काल्पनिक नक्कीच नव्हत्या. मला वाटलं, ही मुंबई आहे मुंबईत हे पण आहे मुंबईत हे पण आहे त्या मुंबईत जाण्याचा रस्ता कुठला त्या मुंबईत जाण्याचा रस्ता कुठला हॅरी पॉटरच्या शाळेकडे जाणारी ट्रेन जशी पावणेदहा (९ ३/४) नंबरच्या फलाटावर येते, तसा एखादा वेगळाच छुपा रस्ता आहे का या मुंबईक��े जाणारा हॅरी पॉटरच्या शाळेकडे जाणारी ट्रेन जशी पावणेदहा (९ ३/४) नंबरच्या फलाटावर येते, तसा एखादा वेगळाच छुपा रस्ता आहे का या मुंबईकडे जाणारा ज्या ठिकाणांचा उल्लेख होता, ती ठिकाणं माझी नेहमी जाण्याची ठिकाणं होती, तरीही मला त्या लिहिलेल्या गोष्टींचा सुगावाही नव्हता. मला कधी ती मुंबई दिसलीच नव्हती, तिथेच फिरणारी ती माणसं दिसलीच नव्हती ज्या ठिकाणांचा उल्लेख होता, ती ठिकाणं माझी नेहमी जाण्याची ठिकाणं होती, तरीही मला त्या लिहिलेल्या गोष्टींचा सुगावाही नव्हता. मला कधी ती मुंबई दिसलीच नव्हती, तिथेच फिरणारी ती माणसं दिसलीच नव्हती ‘शांताराम’मध्ये न पाहिलेली जी मुंबई भेटली त्या मुंबईत काही खतरनाक, विकृत गोष्टी होत्या; पण तोपर्यंत गुन्हेगारी जग जसं असतं असं मला वाटत होतं त्यापेक्षा त्या खूप वेगळ्या होत्या, पण वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या असाव्यात अशा रीतीने लिहिलेल्या होत्या. गुन्हेगारी जग कसं असतं याच्याबद्दलच्या माझ्या ज्ञानाचं स्रोत अर्थातच ८०-९०च्या काळातला हिंदी सिनेमा ‘शांताराम’मध्ये न पाहिलेली जी मुंबई भेटली त्या मुंबईत काही खतरनाक, विकृत गोष्टी होत्या; पण तोपर्यंत गुन्हेगारी जग जसं असतं असं मला वाटत होतं त्यापेक्षा त्या खूप वेगळ्या होत्या, पण वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या असाव्यात अशा रीतीने लिहिलेल्या होत्या. गुन्हेगारी जग कसं असतं याच्याबद्दलच्या माझ्या ज्ञानाचं स्रोत अर्थातच ८०-९०च्या काळातला हिंदी सिनेमा त्या चित्रपटाचं जगच वेगळं त्या चित्रपटाचं जगच वेगळं ते चित्रपट पाहणाऱ्यालाही मंजूर. उलट तो चित्रपट पाहणं हे मुळी आपल्या जगातून दुसऱ्या जगात पाऊल टाकण्यासारखं ते चित्रपट पाहणाऱ्यालाही मंजूर. उलट तो चित्रपट पाहणं हे मुळी आपल्या जगातून दुसऱ्या जगात पाऊल टाकण्यासारखं कादंबरी वाचून मी चक्रावले कादंबरी वाचून मी चक्रावले प्रत्येक जण आपापल्या जगात राहत असतो आणि आपल्याच कोपऱ्याला जग समजतो.. आणि जाणवलं ज्याचात्याचा कोपरा त्याच्यापुरताच असतो खरा\nअनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे- त्या काळात मी जपानी भाषेची दुभाषी म्हणून काम करत होते. अनेक वेगवेगळ्या लोकांसाठी, कंपन्यांसाठी काम करायचे. दर वेळेला नवा व्यवसाय, तिथे भेटणारी नवी माणसं, त्यांच्या विचाराची पद्धत, त्यांच्या व्यवसायाची आव्हानं, सगळंच नवं असायचं. त्या का���ात एका आयटी कंपनीचे जपानी अधिकारी भेटले. कामाशिवायच्या वेळात आमच्या गप्पा चालायच्या. बोलता-बोलता मी त्यांना सांगितलं, मी नाटक करते, दिग्दर्शक आहे, लिहितेही. चित्रपटही करायचा आहे, पण तिकडे जम बसेपर्यंत हे काम करते आहे वगैरे वगैरे. त्यांनी मला त्यांच्याकडे नोकरी करशील का, म्हणून विचारलं. काम काय, तर त्यांच्याकडे काम करणाऱ्या माणसांशी गप्पा मारायच्या. असंही काम असतं मला खूपच मजा वाटली मला खूपच मजा वाटली जी गोष्ट करण्यासाठी अनेक वेळा शाळेत शिक्षा झाली त्या कामासाठी पगार मिळणार जी गोष्ट करण्यासाठी अनेक वेळा शाळेत शिक्षा झाली त्या कामासाठी पगार मिळणार मी लगेच हो म्हणायला हवं होतं, पण माझ्या डोक्यात नाटक पक्कं बसलं होतं, त्यामुळे मी ती नोकरी नाही घेतली; पण मी त्यांना विचारलं की, हे काय काम मी लगेच हो म्हणायला हवं होतं, पण माझ्या डोक्यात नाटक पक्कं बसलं होतं, त्यामुळे मी ती नोकरी नाही घेतली; पण मी त्यांना विचारलं की, हे काय काम तर ते म्हणाले की, आमच्याकडे- म्हणजे जपानमध्ये- लोक खूप जास्त काम करतात. त्या कामाच्या व्यापात त्यांना इतर काही बघायला वेळ मिळत नाही, मग ते हळूहळू बंदिस्त होत जातात, त्यांचं जग छोटं आणि अधिक छोटं होत जातं. त्यांना जगात इतरही अनेक गोष्टी आहेत याचं भान असायला हवं. तर असं कुणी तरी हवंय जे त्यांच्याशी त्यांचं काम सोडून इतर विषयावर बोलेल. कुठचाही विषय, त्यांना ज्यात रस वाटेल असा. मला वाटलं मी किती लकी आहे तर ते म्हणाले की, आमच्याकडे- म्हणजे जपानमध्ये- लोक खूप जास्त काम करतात. त्या कामाच्या व्यापात त्यांना इतर काही बघायला वेळ मिळत नाही, मग ते हळूहळू बंदिस्त होत जातात, त्यांचं जग छोटं आणि अधिक छोटं होत जातं. त्यांना जगात इतरही अनेक गोष्टी आहेत याचं भान असायला हवं. तर असं कुणी तरी हवंय जे त्यांच्याशी त्यांचं काम सोडून इतर विषयावर बोलेल. कुठचाही विषय, त्यांना ज्यात रस वाटेल असा. मला वाटलं मी किती लकी आहे माझ्या कामाच्या निमित्ताने मला रोज नवीन माणसं भेटतात, नवीन जग बघायला मिळतं माझ्या कामाच्या निमित्ताने मला रोज नवीन माणसं भेटतात, नवीन जग बघायला मिळतं तरीही किती राहूनच जातं.. एका पुस्तकाच्या दुकानाच्या कॅरी-बॅगवर एक छान चित्र होतं. एक खूप मोठ्ठा पुस्तकांचा ढिगारा आणि त्याच्यासमोर एशियन पेन्टच्या गट्टूसारखा दिसणारा एक मुल��ा- तो त्या ढिगाऱ्याच्या कळसाकडे बघत म्हणतोय, ‘‘किती कमी वेळ आणि किती ऱ्हायलंय वाचायचं..’’ माझ्या मनातलंच कुणी तरी सांगतंय असं वाटलं. माझा कोपरा मोठा\nहोत असला तरी तो कोपराच राहतो. किती अफाट आहे जग.. किती आहे बघण्यासारखं.. किती पाहिलं तरी न पाहिलेलं खूप काही शिल्लक राहतंच..\nकाही वर्षांपूर्वी मी ‘दूरदर्शन’साठी पर्यावरण या विषयावर एक मालिका केली होती- ‘हमारी जमीन हमारा आसमान’ या नावाची. म्हणजे माझ्या कोपऱ्याच्या बाहेरचाच विषय त्यातलाच एक भाग होता सागरी पर्यावरण, मासेमारी, माशांची रोडावणारी पैदास इत्यादी. त्या वेळी मी पहिल्यांदा ऐकलं की ठरावीक मासे समुद्राच्या ठरावीक भागात राहतात. त्यांची खोली, विभाग, पाण्याची उष्णता, सगळं ठरलेलं असतं. हा शोध लागल्यावर लगेच मी ते माझ्या एका ज्येष्ठ मित्राला सांगितलं. ते म्हणाले, मग तुला काय वाटलं त्यातलाच एक भाग होता सागरी पर्यावरण, मासेमारी, माशांची रोडावणारी पैदास इत्यादी. त्या वेळी मी पहिल्यांदा ऐकलं की ठरावीक मासे समुद्राच्या ठरावीक भागात राहतात. त्यांची खोली, विभाग, पाण्याची उष्णता, सगळं ठरलेलं असतं. हा शोध लागल्यावर लगेच मी ते माझ्या एका ज्येष्ठ मित्राला सांगितलं. ते म्हणाले, मग तुला काय वाटलं अख्ख्या जगात अशा किती तरी अदृश्य भिंती आहेत, गज आहेत. आपल्याला वाटतं पक्षी किती नशीबवान- आपण पक्षी व्हावं, उंच-उंच आकाशात उडावं, असं काही नसतं. त्यांचा उडण्याचा मार्ग, उंची सगळं काही ठरलेलं असतं. कुणी प्रवासी पक्ष्यानं ठरवलं की, या वर्षी मी रशियाहून भारतात नाही, तर आफ्रिकेला जाईन, तरी त्याला तसं करता येत नाही. त्याचं जग, त्याच्या सीमा ठरलेल्या असतात. तो काही अफाट गगनात हिंडत वगैरे नाही अख्ख्या जगात अशा किती तरी अदृश्य भिंती आहेत, गज आहेत. आपल्याला वाटतं पक्षी किती नशीबवान- आपण पक्षी व्हावं, उंच-उंच आकाशात उडावं, असं काही नसतं. त्यांचा उडण्याचा मार्ग, उंची सगळं काही ठरलेलं असतं. कुणी प्रवासी पक्ष्यानं ठरवलं की, या वर्षी मी रशियाहून भारतात नाही, तर आफ्रिकेला जाईन, तरी त्याला तसं करता येत नाही. त्याचं जग, त्याच्या सीमा ठरलेल्या असतात. तो काही अफाट गगनात हिंडत वगैरे नाही हे ऐकून मला म्हटलं तर थोडं वाईट वाटलं, पण जरा बरंही वाटलं- आपल्यावर काही सक्ती नाही सगळंच माहीत असण्याची. आपला कोपरा आपण शक्य तितका उजळून काढला की झालं\nमला मृत्यूनंतरच्या जगाबद्दल- आफ्टर-लाइफबद्दल फार आकर्षण आहे. मी त्याच्यावरची अनेक पुस्तकं वाचली आहेत. आपल्या जगात जसे देश किंवा प्रदेश असतात, तसे त्या जगात स्तर असतात, विभाग असतात. आपसातला संवाद फक्त लहरींद्वारे- व्हायब्रेशन्सद्वारे – होत असतो. जर दोन व्यक्तींच्या व्हायब्रेशन्सची फ्रीक्वेन्सी जुळली नाही, तर त्यांच्यात संवाद होऊ शकत नाही म्हणजे त्यांच्या जगात त्यांच्यासारख्याच आणि फक्त त्यांच्यासारख्याच माणसांशी त्यांचा संवाद होऊ शकतो. त्यामानाने आपण फार भाग्यवान आहोत. म्हणजे उद्या जर मला फक्त माझ्यासारख्याच लोकांशी बोलता आलं, त्यांच्याचबरोबर ऊठ-बस करावी लागली, तर मला नवनवीन गोष्टी कळणार कशा म्हणजे त्यांच्या जगात त्यांच्यासारख्याच आणि फक्त त्यांच्यासारख्याच माणसांशी त्यांचा संवाद होऊ शकतो. त्यामानाने आपण फार भाग्यवान आहोत. म्हणजे उद्या जर मला फक्त माझ्यासारख्याच लोकांशी बोलता आलं, त्यांच्याचबरोबर ऊठ-बस करावी लागली, तर मला नवनवीन गोष्टी कळणार कशा म्हणजे माझ्या मनातले तेच ते हेवेदावे, राग-लोभ हेच मला बघायला-ऐकायला मिळणार म्हणजे माझ्या मनातले तेच ते हेवेदावे, राग-लोभ हेच मला बघायला-ऐकायला मिळणार म्हणजे जे काही शिकायचं, आत्मसात करायचं ते याच जगात, याच जन्मात म्हणजे जे काही शिकायचं, आत्मसात करायचं ते याच जगात, याच जन्मात प्रगतीची, विकासाची संधी जितकी या जगात आहे, तितकी त्या जगात नाही प्रगतीची, विकासाची संधी जितकी या जगात आहे, तितकी त्या जगात नाही मात्र त्यासाठी आपल्याला आपल्या कोपऱ्याबाहेर बघण्याची सवय लावायला हवी. आपल्या कोपऱ्यासारखेच (आणि तितकेच सनदशीर मात्र त्यासाठी आपल्याला आपल्या कोपऱ्याबाहेर बघण्याची सवय लावायला हवी. आपल्या कोपऱ्यासारखेच (आणि तितकेच सनदशीर) असंख्य कोपरे मिळून हे जग बनलंय हे लक्षात घ्यायला हवं..\nमी पूर्णपणे माझा कोपरा उल्लंघून जाऊ शकत नसले तरी मला इतरांच्या कोपऱ्यात डोकावता येतं, त्यात काही चांगलं दिसलं तर घेता येतं, माझ्यातलं हीण टाकता येतं.. म्हणूनच हे जग सुंदर आहे.. हे आयुष्य सुंदर आहे.. लाइफ इज ब्युटिफुल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताच�� पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5647531877765750821&title=Bagha%20Won%20Second%20Prize%20in%20JIFF%202018&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2018-08-20T10:31:41Z", "digest": "sha1:BADTM3IU6BDLAG7QBKIFFJSGWACSLHRN", "length": 7851, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मुलांनी बनविलेल्या ‘बाघा’ लघुपटाला द्वितीय पुरस्कार", "raw_content": "\nमुलांनी बनविलेल्या ‘बाघा’ लघुपटाला द्वितीय पुरस्कार\nपुणे : ‘एफटीआयआय’तर्फे जयपूरमध्ये घेण्यात आलेल्या फिल्म ओरिएन्टेशन कोर्समधील मुलांनी बनवलेल्या ‘बाघा’ या लघुपटाला पहिल्या जयपूर इंटरनॅशनल चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट विभागात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. २५ ते २७ जुलैदरम्यान या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुण्यातील ‘एफटीआयआय’च्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांनी मिळवलेले हे यश ‘एफटीआयआय’साठी कौतुकाचे आहे.\nजूनमध्ये ‘एफटीआयआय’तर्फे जयपूरमध्ये चित्रपटांची तोंडओळख करून देणाऱ्या ‘स्किफ्ट’ या दहा दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ११ ते १६ वर्षे वयोगटातील ३० मुले सहभागी झाली होती. या शिबिरादरम्यान त्यांनी ‘बाघा’ हा लघुपट तयार केला. हा लघुपट चार मिनिटांचा असून, एक गरीब मुलगा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कसा मार्ग काढतो याची कथा मुलांनी यातून मांडली आहे.\nया चित्रपटाचे दिग्दर्शन मैत्रेय कुलश्रेष्ठ याने केले. दहा देशांमधील ३८ लघुपटांमधून या लघुपटाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या शिबिरात रितेश ताकसांडे यांनी मार्गदर्शन केले. राजस्थानच्या सांस्कृतिक विभागाच्या जवाहरलाल नेहरू कला केंद्राच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.\n‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कृतींना आळा कंपन्यांचे तिमाही निकाल शेअर खरेदीला अनुकूल माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला ‘जलदक्षिणा’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/western-maharashtra/", "date_download": "2018-08-20T10:49:54Z", "digest": "sha1:74G5V4S2ZUONO4K7S6HNVYVRMTJ5RP4B", "length": 8131, "nlines": 220, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "पश्चिम महाराष्ट्र Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nपुणे: अनैसर्गिक सेक्ससाठी नवऱ्याची जबरदस्ती, पत्नीने केली तक्रार दाखल\nकोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा बोंद्रे यांची निवड\nपलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपने घेतली माघार\n2 कोटी विद्यार्थ्यांना विमा संरक्षण :तावडे\nइंस्टाग्राम लाईव्हने पुण्यात घेतला एका तरुणाचा बळी एक गंभीर जखमी\nहोम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र\nकाँग्रेसच्या विश्वजीत कदम यांना शिवसेनेचा पाठिंबा\nशरद पवार म्हणाले माझ्यापुढे सगळ्यांच्या कॉलर खाली येतात\nअन्… दार उघडत नसल्यामुळे शरद पवार दहा मिनिटे अडकले\nराजकीय परिस्थिती बदलण्यास वातावरण अनुकूल : शरद पवार\nडीएसकेंच्या हाती गुन्ह्याची पाटी, त्यावर लिहिलेली कलमं\nपोटनिवडणुकीसाठी ‘विश्वजीत कदम’ यांचा उमेदवारी अर्ज दाखल\nवसतीगृहात हार्ट अटॅकने २३ वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू\nलग्न ठरत नसल्याने तरुणाने घेतला गळफास\nज्येष्ठ दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन\nसांगली महापालिकेच्या विकासकामात भाजपाकडून जाणीवपूर्वक अडथळे : अशोक चव्हाण\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/overcome-unemployment-banana-wafers-sailing-46653", "date_download": "2018-08-20T11:23:17Z", "digest": "sha1:A47OTXUJMT7IOFAA6WOYMEFTF3TBS4RR", "length": 13633, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Overcome unemployment by banana wafers sailing केळी वेफर्स विक्रीतून बेरोजगारीवर मात | eSakal", "raw_content": "\nकेळी वेफर्स विक्रीतून बेरोजगारीवर मात\nरविवार, 21 मे 2017\nपाचोरा तालुक्यातील करंगीच्या भोई दांपत्याच्या भटकंतीला नाशिकमध्ये यश\nपाचोरा तालुक्यातील करंगीच्या भोई दांपत्याच्या भटकंतीला नाशिकमध्ये यश\nनाशिक - पोटाची खळगी भरण्यासाठी जळगावहून नाशिक गाठलेले व मूळचे शेतमजूर असलेले भोई दांपत्य रस्त्यावर केळीच्या वेफर्सचे दुकान थाटत रोजीरोटीचा प्रश्न सोडवत आहे. मुलाबाळांनी उच्च शिक्षित होऊन चांगले दिवस आणावेत, या अपेक्षेने जीवाचे रान करताय. दोन-पाच किलो वेफर्सची विक्री ते दोन ते तीन क्विंटल वेफर विक्रीपर्यंतचा भोई दांपत्याचा प्रवास तरुणाईसाठी प्रेरणादायी असाच आहे.\nआशाबाई भोई व चतुर भोई हे दांपत्य मूळचे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामधील करंगी येथील. चार वर्षांपूर्वी रोजीरोटीसाठी त्यांनी नाशिक गाठले. पेरूचे बाग काढण्याचे काम हे दांपत्य करते.\nउन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे बागेत काम नसते. मुलगा राहुल विज्ञान शा���ेत तृतीय वर्षाला; तर मुलगी पूनम बारावीत शिक्षण घेत असल्याने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलविण्यासह कुटुंबाचा खर्च\nभागविण्याचे आव्हान या दांपत्यापुढे होते. हातात भांडवल नसल्याने व्यवसाय काय करायचा, असा प्रश्न होताच; पण \"इच्छा असेल तर मार्ग दिसेल' ही म्हण या दांपत्यासाठी तंतोतंत खरी ठरली. दीड वर्षापूर्वी मलमलाबादकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला त्यांनी केळीपासून वेफर्स बनवायला सुरवात केली. हिंमत न हारता, व्यवसायात कष्ट घेऊन त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. जिद्द, सचोटीच्या जोडीला अथक परिश्रमांचे फलीत म्हणून हंगामी कालावधीत आता हे दांपत्य तब्बल दोन ते तीन क्विंटल वेफर्सची विक्री करत आहे.\nमेहनतीला लेकरांचे लाभतेय बळ\nआई-वडील करत असलेल्या मेहनतीतून मुलगा-मुलगीदेखील प्रेरित झाले आहेत. एरवी सुट्यांच्या काळात किंवा वेळ मिळेल तेव्हा त्यांची मुलं व्यवसायाच्या ठिकाणी आई-वडिलांना त्यांच्या कामात आवर्जून हातभार लावतात. वेफर्स बनविण्यासाठी मदत करतात. कष्टकरी भोई दांपत्याच्या मेहनतीला त्यांच्या लेकरांचेही बळ लाभत आहे.\nआम्ही नाशिकला आलो, तेव्हा आमच्याकडे फार काही नव्हते. उन्हाळ्यात मजुरीचे काम नसल्याने व्यवसाय करण्याची संकल्पना आम्हाला सुचली. घेतलेल्या कष्टाचे चीज झाले असून, व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. मुलांनी खूप शिकून मोठे व्हावे, अशी आमची इच्छा आहे.\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nKerala Floods: जेव्हा बचावकार्यादरम्यान एनडीआरएफचा जवान पायरी होतो (व्हिडिओ)\nतिरुअनंतपूरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्याचे काम जोरात असून जवळपास 9...\nअवैध वाळूचे \"नेक्सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामा��्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\n२३ ऑगस्ट रोजी नाशकात संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली\nनाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/chala-hava-yeu-dya-50491", "date_download": "2018-08-20T11:10:55Z", "digest": "sha1:TQRFTQGVEFDBGQLJE47SA5GNS7DWYJQN", "length": 12648, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "chala hava yeu dya '..अन 'चला हवा येऊ द्या'ची मंडळी घाबरली | eSakal", "raw_content": "\n'..अन 'चला हवा येऊ द्या'ची मंडळी घाबरली\nसोमवार, 5 जून 2017\nआज छोट्या पडद्यावर सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'चला हवा येऊ द्या'चे नाव घेतले जाते. निलेश साबळे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे या सगळ्या मंडळींनी अत्यंत कष्टाने हा शो पुढे आणला. आता तर त्यांचा भारत दौरा सुरू आहे. या मधल्या काळात ही सगळी मंडळी 'एस्सेल वर्ल्ड'लाही जाऊन आली. त्याचा भागही प्रसारीत झाला आहे. यात वेगवेगळ्या राईडस वर त्यांनी केलेली धमाल दिसली. पण आतली बातमी थोडी वेगळी आहे. या शूटमध्ये सुरूवातीला सर्व मंडळी सहभागी झाले. पण नंतर मात्र त्या राईडसचा एकंदर अवतार पाहता अनेकांनी यात न बसणे पसंत केले.\nमुंबई : आज छोट्या पडद्यावर सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'चला हवा येऊ द्या'चे नाव घेतले जाते. निलेश साबळे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे या सगळ्या मंडळींनी अत्यंत कष्टाने हा शो पुढे आणला. आता तर त्यांचा भारत दौरा सुरू आहे. या मधल्या काळात ही सगळी मंडळी 'एस्सेल वर्ल्ड'लाही जाऊन आली. त्याचा भागही प्रसारीत झाला आहे. यात वेगवेगळ्या राईडस वर त्यांनी केलेली धमाल दिसली. पण आतली बातमी थोडी वेगळी आहे. या शूटमध्ये सुरूवातीला सर्व मंडळी सहभा��ी झाले. पण नंतर मात्र त्या राईडसचा एकंदर अवतार पाहता अनेकांनी यात न बसणे पसंत केले.\nया एपिसोडचे शूट करण्यासाठी 'चला हवा..'ची सगळी टीम एस्सेल वर्ल्डला दाखल झाली. पहिल्या दोन तीन राईडसमध्ये सगळे बसले. नंतर मात्र यातून काहींनी काढता पाय घ्यायचे ठरवले. कारण या उल्ट्या पुल्ट्या होणाऱ्या राईडसवर बसणे म्हणजे खरेतर पोटात गोळा यायचा प्रकार होता. त्यात बसल्यावर आरडाओरड होणेही साहजिक होते. यात मजा करताना पोटात होणारी कालवाकालव आणि सतत ओरडून बसणारा आवाज लक्षात घेता काहींनी या राईडसना लांबून टाटा करणेच पसंत केले. तो एपिसोड जर तुम्ही परत पाहिलात तर कोणी कोणी यात विश्रांती घेतली हे सहज लक्षात येते.\nया शूटला असलेले भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे यांनी रिस्क न घेता ही ट्रीप गमती जमती करत पूर्ण केली.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nसोलापूरचा पाऊस नोंदवण्यासाठी खास रडार\nःसोलापूर- भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात...\nअटलजींची तुलना केवळ नेहरू व इंदिरांजीशीच करावी लागेल- माधव भंडारी\nमुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/accident-nagar-aurangabad-highway-7-dead-47483", "date_download": "2018-08-20T10:47:49Z", "digest": "sha1:MJI77Q2N24XQEAS6HEPFJA4GBMOV74OR", "length": 11138, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "accident on nagar-aurangabad highway, 7 dead नगरजवळ अपघातात 7 जण ठार | eSakal", "raw_content": "\nनगरजवळ अपघातात 7 जण ठार\nबुधवार, 24 मे 2017\nमृतांमध्ये मनोहर रामदास गायकवाड (वय 45), मुबारक अबनास तांबोळी (वय 56), बाळू किसन चव्हाण (वय 50), स्वप्निल बाळू चव्हाण (वय 17), गोकुळ रामभाऊ गायकवाड (वय 40), अरुण पांडुरंग शिंदे (वय 50) आणि अंकुश दिनकर नेमाळे (वय 45) यांचा समावेश आहे.\nनगर - नगर-औरंगाबाद मार्गावर धनगरवाडी येथे आज (बुधवार) पहाटे बोलेरो आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जण ठार झाले आहेत. सर्व मृत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत येथील रहिवाशी आहेत.\nएमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत येथील नागरिक औरंगाबादकडे जात असताना आज पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. बोलेरोला (एमएच 12 एफएफ 3382) समोरून येणाऱ्या ट्रकने (एमएच 20 एटी 4650) धडक दिल्याने बोलेरो गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातात बोलेरो गाडीतील सात जण जागीच ठार झाले. हे सर्व बुलडाणा जिल्ह्यातील बाबा सैलानी येथे दर्शनासाठी जात होते.\nमृतांमध्ये मनोहर रामदास गायकवाड (वय 45), मुबारक अबनास तांबोळी (वय 56), बाळू किसन चव्हाण (वय 50), स्वप्निल बाळू चव्हाण (वय 17), गोकुळ रामभाऊ गायकवाड (वय 40), अरुण पांडुरंग शिंदे (वय 50) आणि अंकुश दिनकर नेमाळे (वय 45) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये बाप-लेकाचा समावेश आहे. अपघाताची बातमी समजताच यवत गावावर शोककळा पसरली आहे.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-ft25-camera-black-price-pdqmJX.html", "date_download": "2018-08-20T10:58:57Z", "digest": "sha1:G64KI3V3JQA5EGHZ2DJFSATC5PB6XCYN", "length": 14269, "nlines": 373, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच फ्ट२५ डिजिटल कॅमेरा\nपॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक\nपॅनासॉनिक लुमिक्��� फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक\nपॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jul 26, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 13,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nपॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nलेन्स तुपे DC VARIO\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 to 18 MP\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nपॅनासॉनिक लुमिक्स फ्ट२५ कॅमेरा ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/vidya-balan-will-groove-sridevis-iconic-track-hawa-hawai-mr-india-49702", "date_download": "2018-08-20T11:09:14Z", "digest": "sha1:GGGRXOH6DPLMK435QJMOSKUG4UE6S32G", "length": 11984, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidya Balan will groove to Sridevi's iconic track Hawa Hawai from Mr India विद्या बालन \"हवा हवाई' | eSakal", "raw_content": "\nविद्या बालन \"हवा हवाई'\nशुक्रवार, 2 जून 2017\nबॉलीवूडची \"उलाला गर्ल' विद्या बालनच्या अभिनयाचे जलवे सर्वांनीच पाहिलेत. \"डर्टी पिक्चर'मध्ये तिच्यातलं डान्सिंग स्कीलही दिसलं. पाहायला गेलं तर विद्या फार चांगली डान्सर नाही; पण तिचं \"उलाला' गाणं प्रचंड हिट झालं.\nतिच्या ठुमक्यांवर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. आता ती \"मिस्टर इंडिया' चित्रपटातील श्रीदेवीचं गाजलेलं गाणं \"हवा हवाई'वर थिरकताना दिसणार आहे. विद्याचा आगामी चित्रपट \"तुम्हारी सुलू'मध्य��� हे गाणं पाहायला मिळेल. \"तुम्हारी सुलू' टी सीरिज व एलिपिस एंटरटेन्मेंटची निर्मिती असून, तनिष्क बागची \"हवाहवाई' गाणं रिक्रिएट करत आहे.\nबॉलीवूडची \"उलाला गर्ल' विद्या बालनच्या अभिनयाचे जलवे सर्वांनीच पाहिलेत. \"डर्टी पिक्चर'मध्ये तिच्यातलं डान्सिंग स्कीलही दिसलं. पाहायला गेलं तर विद्या फार चांगली डान्सर नाही; पण तिचं \"उलाला' गाणं प्रचंड हिट झालं.\nतिच्या ठुमक्यांवर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. आता ती \"मिस्टर इंडिया' चित्रपटातील श्रीदेवीचं गाजलेलं गाणं \"हवा हवाई'वर थिरकताना दिसणार आहे. विद्याचा आगामी चित्रपट \"तुम्हारी सुलू'मध्ये हे गाणं पाहायला मिळेल. \"तुम्हारी सुलू' टी सीरिज व एलिपिस एंटरटेन्मेंटची निर्मिती असून, तनिष्क बागची \"हवाहवाई' गाणं रिक्रिएट करत आहे.\nतनिष्क बागची यांनी रिक्रिएट केलेली \"हम्मा हम्मा' व \"तम्मा तम्मा' गाणी चांगलीच हिट ठरलीत. चित्रपटाचं दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी करणार आहेत. \"हवाहवाई' गाण्याला कविता कृष्णमूर्तीच स्वरसाज देणार आहेत. कोरिओग्राफी राजीव सुरती यांची असेल. विद्यासोबत नेहा धुपियाही त्या गाण्यावर थिरकणार आहे. \"तुम्हारी सुलू' 1 डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येईल.\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\n'शुभ लग्न सावधान'मध्ये दिसेल बायकोला घाबरणारा सुबोध भावे\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते....\nकोल्हापूर - शहराच्या डोक्यावरील धोकादायक वीज तारांचे भुयारी वायरिंग करण्यासाठी केंद्र सरकारकडून २२ कोटींचा निधी महावितरणला आला आहे. रस्ते...\nसभेसाठी सव्वादोन वर्षांनी मुहूर्त\nकोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ ऑक्टोबरला महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे...\nपरळीत सहा दुकानांना आग लागून नुकसान\nपरळी (बीड) : येथील मार्केट परिसरातील स्टेशन रस्त्यावरील सरदारजी सायकल मार्ट जवळील सहा दुकानांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. ��ोमवारी (ता. 20) पहाटे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hemantathalye.wordpress.com/tag/%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2018-08-20T10:23:12Z", "digest": "sha1:KFAQQJ3RXCVLJDEPO3LH427RW4Z26XYN", "length": 7370, "nlines": 67, "source_domain": "hemantathalye.wordpress.com", "title": "ऑफिस – हेमंत आठल्ये", "raw_content": "\nगणेश उत्सव आणि प्रदूषण\njalinadr on लग्न का करावे\nVijay on लग्न का करावे\nगौरव जगन्नाथ ताठे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nhemantathalyeblog on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nअनिकेत गमे on राज ठाकरेंचे आंदोलन आणि म…\nwaranvg on लग्न का करावे\nwaranvg on लग्न का करावे\nNirmala on लग्न का करावे\nहेमंत आठल्ये आता ट्विट्टर मधे\nभारतातील भारतीय बनावटीचे पहिले व्यावसायिक हेलिकॉप्टर सांगलीच्या प्रदीप मोहिते यांनी तयार केले. जळगावात बाविस्कर यां… twitter.com/i/web/status/1… 44 minutes ago\nRT @Sampat_sakaal: मराठा आरक्षण...युवकांचा निर्धार नोकरी मागणारे नव्हे नोकरी देणारे उद्योजक होणार sarkarnama.in/maratha-busine… @Sampat_sakaal @… 1 hour ago\nइथं अनेकांच एकदा तरी विमानात बसावं असं स्वप्न असत पण आमच्या भारतात आपण स्वतःच खरंखुरं विमान तयार करावं हे स्वप्न… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\nअबू धाबीचा राजाला व्यवसायात भागीदार करून तिथे कमाई करून ती भारतात आणणारा पहिला भारतीय उद्योजक जर कोण असेल तर ते आहे… twitter.com/i/web/status/1… 1 hour ago\n पेनला नीफ नाही. कमालीचे दारिद्र्य चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली चप्पल पहिल्यांदा अकरावीत घातली\nअनेक आई इंग्लिश कंपनी काका क्रिकेट खर्च गणपती गर्लफ्रेंड घर चिंचवड चित्रपट जेवण डोळे ती दसरा दादा दिवाळी दुखी नगर नाही नोकरी पंतप्रधान परप्रांतीय पाऊस पुणेकर पुणे स्टेशन पूणे प्रेमिका बँक बस बहिण बॉस भाई भाऊ भारत भाषण भैय्या मनमाड मनसे मराठी मावशी मास्क मित्र मिरवणुक मी मुंबई मुर्ख मुलगी मुली रक्षाबंधन राज राज ठाकरे राष्ट्रवादी राहुरी रेल्वे लग्न लोकल लोणावळा वकृत्व वडिल वर्तमानपत्र विचार विधानसभा विलासराव शिवसेना शिवाजीन���र संगणक सकाळी सर्दी सहकारी सोनिया स्वाइन फ्लू स्वातंत्र्य हिंदी\nईमेलद्वारे नोंदी वाचण्यासाठी इथे स्वत:चा इमेल आयडीची नोंद करा.\nरेशनकार्डसाठी आज सकाळी मी निगडीतील रेशनकार्ड ऑफिसमध्ये गेलो होतो. तसं म्हणायला गेल तर मी मे महिन्यापासून चकरा मारतो आहे. आधी महानगरपालिकेत. आणि आता निगडीतील रेशनकार्ड ऑफिसमध्ये. सगळा गोंधळ ऑफिसमध्ये चालू होता. कोणाला कशाचा काही मेळ नाही. एकच कर्मचारी काम करीत होती. बाकीच्या टेबलावरचे निवडणुकीसाठी बाहेर गेलेले. आणखीन एक बाई होती. पण ती मी ‘इलेक्शन ड्युटीवर’ आहे अस सांगून प्रत्येकाला टाळत होती. बर जी काम करत होती. ती काम करण्यापेक्षा अधिक चीड चीड करत होती. मी तिला माझ्याकडील पावती दाखवली आणि विचारलं की ‘इथ कोणाला विचारायचं नवीन रेशनकार्ड बद्दल’ ती न नुसताच पाच एक मिनिट ती पावती पाहत राहिली. काही उत्तर न देता परत ती पावती परत दिले. Continue reading →\n१ प्रतिक्रिया सप्टेंबर 21, 2009 सप्टेंबर 21, 2009 हेमंत आठल्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/rajasthan-businessman-kidnapped-case-solve-by-mumbai-police-1631346/", "date_download": "2018-08-20T11:35:59Z", "digest": "sha1:KUBENFLYZG5KSCQ3S44KPIWTHUNKIFXA", "length": 20224, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rajasthan businessman kidnapped case solve by mumbai police | तपास चक्र : लांब केसांचा माणूस.. | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nतपास चक्र : लांब केसांचा माणूस..\nतपास चक्र : लांब केसांचा माणूस..\nसतवाणी हे राजस्थानमधील जोधपूरचे. भंगाराचे साहित्य खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता.\n२०१४ मध्ये जोधपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे एक न उलगडलेले प्रकरण सोपवले. ४ महिन्यांपूर्वी दिल्लीतून स्वामिनारायण सतवाणी (६२) या व्यापाऱ्याचे अपहरण झाले होते. चार महिने जंग जंग पछाडूनही जोधपूर पोलिसांना त्यांचा शोध घेता आला नव्हता. या व्यापाऱ्याचे अपहरण मुंबईतून झाले आहे, एवढीच माहिती जोधपूर पोलिसांच्या हातात होती. बाकी पुढचा तपास लावण्याचे काम मुंबई पोलिसांवर आले.\nसतवाणी हे राजस्थानमधील जोधपूरचे. भंगाराचे साहित्य खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. मे २०१४ पासून ते बेपत्ता झाले आणि त्याच्या पत्नीला अपहरणकर्त्यांचा खंडणीसाठी फोन यायला सुरुवात झाली. हा फोन सतवाणी यांच्याच भ्रमणध्वनीवरून आलेला होता. अपहरणकर्त्यांनी ३० लाख रुपये मागितले होते. सुरुवातीला सतवाणींच्या पत्नीने दुर्लक्ष केले. नंतर प्रकरणाचे गांभीर्य पाहून १९ मे २०१४ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अपहरणकर्त्यांनी खंडणीसाठी शेवटचा कॉल हा दिल्लीवरून केलेला होता. सतवाणी यांना दिल्लीत नेले असेल असा कयाल सावून जोधपूर पोलीस दिल्लीत धडकले. पोलिसांनी चार महिने दिल्लीत आणि मुंबईत शोध घेतला. काही हाती लागत नव्हते. हे प्रकरण कधीच सुटणार नाही याची खात्री पटल्यानंतर त्यांनी ते प्रकरण मुंबई पोलिसांकडे सोपवले आणि निघून गेले.\nचार महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या व्यक्तीचा शोध घ्यायचा होता. हातात काही सुगावा नव्हता. सतवाणी यांच्या कामाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनाही फारशी माहिती नव्हती. ते आपला भ्रमणध्वनीदेखील सतत बदलत असत. त्यामुळे पोलिसांना पूर्वेतिहासही माहीत नव्हता. अशा परिस्थितीत सतवाणी यांचा शोध घ्यायचा होता. चिंतेची बाब म्हणजे तीन महिन्यांपासून अपहरणकर्त्यांचे फोनही यायचे बंद झाले होते. त्यामुळे हे प्रकरण मोठे आव्हान बनलेले होते.\nमुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने या प्रकरणाच्या मुळापासून तपासाला सुरुवात केली. तत्कालीन उपायुक्त धनंजय कुलकर्णी, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांच्या पथकाने नव्याने तपास सुरू केला. शीव पोलीस ठाण्यात सतवाणी यांचा मित्र उमेश गोरे याने ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी गोरेकडे चौकशी केली. तो रेल्वेच्या सभागृहांची व्यवस्था पाहायचा. गुरू तेगबहादूर नगर स्थानकाजवळच्या (जीटीबी) रेल्वेच्या सभागृहात सतवाणी काही दिवस थांबले होते. त्याने माहिती दिली की, तीन माणसे आली होती. त्यांनी सतवाणी यांना जबरदस्तीने उचलून नेले.\nज्या वेळी सतवाणी यांना उचलून नेले त्या वेळी सभागृहाचे काम करणारे तीन कर्मचारी होते. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पोलिसांनी त्या तिघांकडे या अज्ञात तरुणांची वर्णने विचारली. चार महिन्यांपूर्वी आलेल्या त्या तिघांचे चेहरे या कर्मचाऱ्यांना आठवत नव्हते. स्मरणशक्तीला ताण देत त्यांनी वर्णन सांगितले. पण काही जुळत नव्हते. पोलिसांनी त्या संशयित इसमांची काही वेगळी खूण आहे का असे विचारले. तेव्हा त्यातील एका इसमाचे केस लांब होते असे त्या तिघांनी सांगितले. पोलिसांनी मग त्या लांब केस असलेल्या व्यक्तींचे रेखाचित्र अंदाजाने बनवून घेतले. लांब केसांचा माणूस, रेखाचित्रही फारसे जुळत नव्हते. पण पोलिसांना लाखोंच्या गर्दीतून लांब केसांचा माणूस शोधायचा होता.\nपोलिसांनी अभिलेखावरील (रेकॉर्डवरील) लांब केसांचे अनेक आरोपी आणि संशयित उचलून आणले. लांब केसांचे गुन्हेगार कुणी सक्रिय आहेत का त्यासाठी खबऱ्यांचे जाळे विणले. पण हाती काही येत नव्हते. जरी संशयित सापडला आणि त्याने केस कापलेले असतील तरी सगळ्या मेहनतीवर पाणी फिरले गेले असते. सतवाणी हे भंगार व्यवसायाशी निगडित होते. त्यामुळे आरोपी याच व्यवसायातले असावेत असा अंदाज लावला आणि मुंबई आणि परिसरातली सर्व भंगारांचे आगार, लहान-मोठी दुकाने पालथी घालायला सुरुवात केली. अंदाजाने वर्तवलेले रेखाचित्र आणि लांब केस एवढाच काय तो सुगावा होता. अखेर पोलिसांना यश आले. लांब केसांचा माणूस अन्वर सिद्दिकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्वरित वांगणी येथील अन्वरचे घर गाठले. अन्वर पोलिसांच्या हाती लागला नाही. परंतु अन्वरच्या मोबाइल क्रमांकाच्या तपशिलावरून (सीडीआर) पोलिसांना विशाल, आबीद आणि मिथुन या तीन तरुणांची माहिती मिळाली. पोलिसांनी तिघांना एकेक करून ताब्यात घेऊन बोलते केले. तेव्हा त्यांनीच अन्वरच्या मदतीने सतवाणी यांचे अपहरण केल्याची कबुली दिली, परंतु अपहरण करताच मारहाणीत सतवाणी यांचा मृत्यू झाल्याने मृतदेह माळशेज घाटात टाकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी आदिवासी आणि गिर्यारोहकांच्या मदतीने मृतदेहाचे अवशेष गोळा केले. सतवाणी यांच्या हत्येनंतर त्यांचा फोन दिल्लीत नेऊन खंडणीसाठी फोन करण्यात येत होते. अन्वर सिद्दिकी या अपहरण आणि हत्या प्रकरणातला सूत्रधार होता. या तीनही तरुणांना या कटात सामील करून घेतले. परंतु सतवाणी यांचा मृत्यू झाल्याने त्यांची योजना फसली होती.\nजोधपूर पोलिसांनी न उलगडणारे प्रकरण म्हणून हे काम सोडून दिले होते. परंतु मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केवळ लांब केस या धाग्यावरून या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा उलगडा केला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/yourdeal-sj4000-sj4000-gold-1080p-full-hd-30fps-12-mp-cmos-sensor-h264-price-p9ePw6.html", "date_download": "2018-08-20T10:54:21Z", "digest": "sha1:RKDBMBVV5YIP5LIDWQ6NAWC5GUYW2H4C", "length": 15407, "nlines": 344, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "यौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nयौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264\nयौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nयौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264\nयौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये यौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264 किंमत ## आहे.\nयौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264 नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nयौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264फ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nयौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264 सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 374)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nयौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264 दर नियमितपणे बदलते. कृपया यौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nयौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264 - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nयौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264 वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nमिनिमम शटर स्पीड 1 sec\nस्क्रीन सिझे Below 2 in.\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1920*1080\nउपग्रदेहाबळे मेमरी Yes, 32 GB\nबिल्ट इन फ्लॅश No\nयौर्डेल स्ज४००० स्ज४००० गोल्ड १०८०प फुल्ल हँड ३०फप्स 12 पं सामोसा सेन्सर H 264\n5/5 (2 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_62.html", "date_download": "2018-08-20T10:58:08Z", "digest": "sha1:MAUD46THBUCD7PW6X5BVCJAYENODM2QW", "length": 18692, "nlines": 162, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक पांचवा मंत्रं : समास पाचवा : बहुधाज्ञान", "raw_content": "\nदशक पांचवा मंत्रं : समास पाचवा : बहुधाज्ञान\nदशक पांचवा मंत्रं : समास पाचवा : बहुधाज्ञान\n॥श्रीराम॥ जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ | तंव सर्वकांहीं\nनिर्फळ | ज्ञानरहित तळमळ | जाणार नाहीं ||१||\nज्ञान म्हणतां वाटे भरम | काये रे बा असेल\nवर्म | म्हणोनि हा अनुक्रम | सांगिजेल आतां ||२||\nभूत भविष्य वर्तमान | ठाउकें आहे परिछिन्न |\nयासीहि म्हणिजेत ज्ञान | परी तें ज्ञान नव्हे ||३||\nबहुत केलें विद्यापठण | संगीतशास्त्र रागज्ञान |\nवैदिक शास्त्र वेदाधेन | हेंहि ज्ञान नव्हे ||४||\nनाना वेवसायाचें ज्ञान | नाना दीक्षेचें ज्ञान |\nनाना परीक्षेचें ज्ञान | हें ज्ञान नव्हे ||५||\nनाना वनितांची परीक्षा | नाना मनुष्यांची परीक्षा |\nनाना नरांची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||६||\nनाना अश्वांची परीक्षा | नाना गजांची परीक्षा |\nनाना स्वापदांची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||७||\nनाना पशूंची परीक्षा | नाना पक्षांची परीक्षा |\nनाना भूतांची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||८||\nनाना यानांची परीक्षा | नाना वस्त्रांची परीक्षा |\nनाना शस्त्रांची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||९||\nनाना धातूंची परीक्षा | नाना नाण्यांची परीक्षा |\nनाना रत्नांची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||१०||\nनाना पाषाण परीक्षा | नाना काष्ठांची परीक्षा |\nनाना वाद्यांची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||११||\nनाना भूमींची परीक्षा | नाना जळांची परीक्षा |\nनाना सतेज परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||१२||\nनाना रसांची परीक्षा | नाना बीजांची परीक्षा |\nनाना अंकुरपरीक्षा | हें ज्ञान नव्हे ||१३||\nनाना पुष्पांची परीक्षा | नाना फळांची परीक्षा |\nनाना वल्लींची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||१४||\nनाना दुःखांची परीक्षा | नाना रोगांची परीक्षा |\nनाना चिन्हांची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||१५||\nनाना मंत्रांची परीक्षा | नाना यंत्रांची परीक्षा |\nनाना मूर्तींची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||१६||\nनाना क्षेत्रांची प��ीक्षा | नाना गृहांची परीक्षा |\nनाना पात्रांची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||१७||\nनाना होणार परीक्षा | नाना समयांची परीक्षा |\nनाना तर्कांची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||१८||\nनाना अनुमानपरीक्षा | नाना नेमस्त परीक्षा |\nनाना प्रकार परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||१९||\nनाना विद्येची परीक्षा | नाना कळेची परीक्षा |\nनाना चातुर्य परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||२०||\nनाना शब्दांची परीक्षा | नाना अर्थांची परीक्षा |\nनाना भाषांची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||२१||\nनाना स्वरांची परीक्षा | नाना वर्णांची परीक्षा |\nनाना लेखनपरीक्षा | हें ज्ञान नव्हे ||२२||\nनाना मतांची परीक्षा | नाना ज्ञानांची परीक्षा |\nनाना वृत्तींची परीक्षा | हें ज्ञान नव्हे ||२३||\nनाना रूपांची परीक्षा | नाना रसनेची परीक्षा |\nनाना सुगंधपरीक्षा | हें ज्ञान नव्हे ||२४||\nनाना सृष्टींची परीक्षा | नाना विस्तारपरीक्षा |\nनाना पदार्थपरीक्षा | हें ज्ञान नव्हे ||२५||\nनेमकचि बोलणें | तत्काळचि प्रतिवचन देणें |\nसीघ्रचि कवित्व करणें | हें ज्ञान नव्हे ||२६||\nनेत्रपालवी नादकळा | करपालवी भेदकळा |\nस्वरपालवी संकेतकळा | हें ज्ञान नव्हे ||२७||\nकाव्यकुशळ संगीतकळा | गीत प्रबंद नृत्यकळा |\nसभाचातुर्य शब्दकळा | हें ज्ञान नव्हे ||२८||\nवाग्विळास मोहनकळा | रम्य रसाळ गायन कळा |\nहास्य विनोद कामकळा | हें ज्ञान नव्हे ||२९||\nनाना लाघवें चित्रकळा | नाना वाद्यें संगीतकळा |\nनाना प्रकारें विचित्र कळा | हें ज्ञान नव्हे ||३०||\nआदिकरूनि चौसष्टि कळा | याहि वेगळ्या नाना कळा |\nचौदा विद्या सिद्धि सकळा | हें ज्ञान नव्हे ||३१||\nअसो सकळ कळाप्रवीण | विद्यामात्र परिपूर्ण |\nतरी ते कौशल्यता, परी ज्ञान | म्हणोंचि नये ||३२||\nहें ज्ञान होयेसें भासे | परंतु मुख्य ज्ञान तें\nअनारिसें | जेथें प्रकृतीचें पिसें | समूळ वाव ||३३||\nजाणावें दुसर्याचें जीवीचें | हे ज्ञान वाटे साचें |\nपरंतु हें आत्मज्ञानाचें | लक्षण नव्हे ||३४||\nमाहानुभाव माहाभला | मानसपूजा करितां चुकला |\nकोणी येकें पाचारिला | ऐसें नव्हे म्हणोनी ||३५||\nऐसी जाणे अंतरस्थिती | तयासि परम ज्ञाता\nम्हणती | परंतु जेणें मोक्षप्राप्ती | तें हें ज्ञान नव्हे ||३६||\nबहुत प्रकारींची ज्ञानें | सांगों जातां असाधारणें |\nसायोज्यप्राप्ती होये जेणें | तें ज्ञान वेगळें ||३७||\nतरी तें कैसें आहे ज्ञान | समाधानाचें लक्षण |\nऐसें हें विशद करून | मज निरोपावें ||३८||\nऐसें शुद्ध ज्ञान पुसिलें | तें पुढिले समासीं निरोपिलें |\nश्रोतां अवधान दिधलें | पाहिजे पुढें ||३९||\nबहुधाज्ञाननाम समास पांचवा || ५.५ ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://manashakti.org/index.php?q=magazine/bal-diwali-2015", "date_download": "2018-08-20T11:16:25Z", "digest": "sha1:3L7XCYEB6FYVARCMGG3DQRC2H2SW2R66", "length": 5311, "nlines": 123, "source_domain": "manashakti.org", "title": "Bal-Diwali 2015 | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nमन घडणार्या वयातील बालदोस्तांसाठी,\nमनशक्ती बाल-दीपावली विशेषांक २०१५\nपंख मनाचे, नव्या क्षणांचे\nअतिथी संपादक: प्रा. प्रवीण दवणे (सुप्रसिद्ध लेखक व कवी)\nदेणगीमूल्य: रु. ४०/- कुरियर चार्जेस अधिकीचे.\nहा बाल-दिवाळी अंक, ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nजीवनाच्या विविध रंग-रुपाचा सकस आणि आशयघन वेध घेणारा हसरा-नाचरा, रंगीत-संगीत दीपावली अंक.\nया अंकाचे उत्तुंग दीपस्तंभ-\nज्ञाननिश्चयाची दीपावली - स्वामी विज्ञानानंद\nअंगठीची आदलाबदल - भारत ससाणे\nकोणती पुण्य अशी ये��े फळाला - ना.धों.महानोर\nमुक्तसंवाद :घडणाऱ्या आणि घडवणाऱ्या मनांशी\nशिक्षकाची दिवाळी - प्रा.सुहास बारटक्के\nएकछंद\" सही \" सही\nबहिणींची ओवाळणी - सतीस सोळांकुरकर\n - सायली नरेंद्र भांडारकवठेकर\nमहाराष्ट्राचा लाडका 'गण्या' - पुष्कर प्रमोद लोणारकर\nजो टोटा वरी विसंबला…\nझाडांची भाषा - मंगेश पाडगावकर\nहायकू - शिरीष पै\nगानोबाचं गाणं - लक्ष्मीकांत तांबोळी\nमाझं अंगण - अनुपमा उजगरे\nजय जय शिवराया - इंद्रजीत भालेराव\nहिरवे सत्य - किशोर पाठक\nचित्र - प्रदीप निफाडकर\nकोण जाणे कोणत्या मोरासाठी… \nशर्यत - प्रशांत असनारे\nमोर सरींचे - निलेश पाटील\nआपली मराठी - चिन्मय आलुरकर\nहुश्शार पोरं - एकनाथ आव्हाड\nताणमुक्त अभ्यासासाठी अभ्यासपद्धती- स्वामी विज्ञानानंद\nआयुर्वेद व योग - डॉ.अभिजित अजित रेडीज\nदिव्यावर चालणारे चक्र - मयूरचंदने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF/word", "date_download": "2018-08-20T11:23:40Z", "digest": "sha1:BBT3WRYMO4D6AHGTUZZO6ACVMNE5BD4K", "length": 11577, "nlines": 102, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - मनुस्मृति", "raw_content": "\nगणपतीची पूजा आणि व्रत फक्त पुरूषच करतात, मग फक्त स्त्रियांसाठी गणेश व्रत आहे काय\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृति - अध्याय पहिला\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृति - अध्याय दुसरा\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृति - अध्याय तिसरा\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nमनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, राजधर्म, व्यवहारनिर्णय, स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांच्या या स्मृतीमध्ये व्याख्या सांग..\nप्रथम खण्डः - एकपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - एकोनपञ्चाशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - अष्टचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - सप्तचत्वारिंशत्तमोऽध���यायः\nप्रथम खण्डः - षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - पञ्चचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - चतुश्चत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः\nप्रथम खण्डः - द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/26/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A8/", "date_download": "2018-08-20T11:11:24Z", "digest": "sha1:OYJPI3GAALO4BQ2Y6QJKYY4M2ANK5AIF", "length": 5181, "nlines": 85, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "मद्यपान – एक चिंतन – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमद्यपान – एक चिंतन\nआपल्या देशात आणि एकूणच संस्कृतीत मद्यपानाकडे फार चांगल्या दृष्टीनं बघितलं जात नाही. तर परदेशात मद्य हा बहुतेक खाद्यसंस्कृतींचा एक महत्त्वाचा भाग आहे. मग हा फरक का शिवाय भारतात मद्यपानाकडे एकूणच दांभिकतेनं बघितलं जातं ते का शिवाय भारतात मद्यपानाकडे एकूणच दांभिकतेनं बघितलं जातं ते का यासारख्या विचार करायला लावणा-या प्रश्नांचा ऊहापोह केला आहे हृषीकेश जोशी यांनी आपल्या मद्यपान – एक चिंतन या लेखात.\nत्यांचा हा लेख लोकप्रभा या नियतकालिकात यापूर्वी प्रसिद्ध झालेला आहे. या लेखाचं अभिवाचन करण्यासाठी राजन खान यांनी आम्हाला परवानगी दिल याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.\nअभिवाचनऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मद्यपान - एक चिंतनमराठी अभिवाचनमराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali MagazinePan-Indian food culture\nPrevious Post माझे खाद्यजीवन\nNext Post मालिकांमधलं स्वयंपाकघर\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://manashakti.org/index.php?q=magazine/bal-diwali-2016", "date_download": "2018-08-20T11:15:06Z", "digest": "sha1:C36S56RHFNQ5TUXRCYKY32T4OAEATVQZ", "length": 6036, "nlines": 127, "source_domain": "manashakti.org", "title": "Bal-Diwali 2016 | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nमन घडणाऱ्या वयातील बालदोस्तांसाठी,\nमनशक्ती बाल-दीपावली विशेषांक २०१६\nपंख मनाचे, नव्या क्षणांचे\nअतिथी संपादक: प्रा. प्रवीण दवणे (सुप्रसिद्ध लेखक व कवी)\nचतुरंगी मुखपृष्ठ: सचिन जोशी\nदेणगीमूल्य: रु. ४०/- कुरियर चार्जेस अधिकीचे.\nहा बाल-दिवाळी अंक, ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nजीवनाच्या विविध रंग-रुपाचा सकस आणि आशयघन वेध घेणारा हसरा-नाचरा, रंगीत-संगीत दीपावली अंक.\nया अंकाचे उत्तुंग दीपस्तंभ-\nबक्षिस सत्यालाच मिळते- स्वामी विज्ञानानंद\nकवितेच्या प्रांगणातील शुक्रतारा- डॉ. वर्षा तोडमल\nरंगभूमीकडून काय शिकलो-\tगंगाराम गवाणकर\nकराटे किड : आजचा अर्जुन- सिसिलिया कार्व्हालो\nथोरपणाच्या चाहूलखुणा- अतुल कहाते\n'क्षण' टिपणारे - रोमांचकारी 'क्षण'\nकर्तूत्वावचे शिल्पकार (भविष्याचे )\nनाबाद १००९ आणि तो- सतीश चाफेकर\nजरा याद करो कुर्बानी- रमेश जपे (माजी सैनिक )\nदेता किती घेशील दो कराने- प्रा. माधुरी शानभाग\nवाचन आणि प्रवास सुंदर- मकरंद जोशी\nमैत्री शिखरांशी- उमेश झिरपे\nकाळजीचा महापूर- डॉ. मनोज भाटवडेकर\nताणमुक्त अभ्यास यशासाठी- स्वामी विज्ञानानंद\nवैज्ञानिक प्रयोग- मयूर चंदने\nआहारातून आरोग्य- डॉ. श्रृती गोगटे\nनानारंगी तुझी खेळणी- रवींद्रनाथ टागोर अनुवाद : नरेद्र घाटे\nएक घंटा वाजली- सुरजित पातर अनुवाद :\n- कु. ऊृषाली काळे\nदेवाचे घरी- प्रा. देवबा शिवाजी पाटील\nसूर मी- कु. चिन्मय आलुरकर\nभरपूर हास्यचित्रे व प्रयोगक्षम उपक्रम चौकटी व बरेच काही.\nशाळांच्या भरघोस प्रतिसादात अंकाची नोंदणी सुरु आहे. आपली प्रत आजच राखून ठेवा \nनावनोंदीसाठी संपर्क: फोन - (०२११४) २३४३३०, २३४३३१, मोबाईल - ९५५२०९२८७०\nहा बाल-दिवाळी अंक, ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://mke.biblesindia.in/mke/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2018-08-20T11:03:47Z", "digest": "sha1:22R3NA6OP52ORMZL4JL4OAQ7C77QC57R", "length": 1845, "nlines": 38, "source_domain": "mke.biblesindia.in", "title": "संपर्क | Website building", "raw_content": "\nयी वेबसाईट बारामाय वोदारी जाण ओअरा हाटी तुमा आमेआरी संपर्क कोई सेकतेहें.\nचित्र सहित बायबल कहानी\nआमहाल तुमे टिपणी आन संदेश दोवाडा.\nनीच�� देनला गोया संपर्क फार्मा द्वारे तुमा आमहाल संदेश दोवाडी सेकतेहें.त्याज रिते तुमे नाव अथवा ईमेल पोतो हेय जेहेकोय का तुमा काय प्रश्न होदतेहे आन त्याआ जोवाब मिळवा मागतेहें.\nउचे कोड नोंद कोआ.: *\nASCll कला शैली माय कोड नोंद कोआ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://manashakti.org/index.php?q=magazine/bal-diwali-2017", "date_download": "2018-08-20T11:19:05Z", "digest": "sha1:FI5KEA5HQ3WUJXIMNX5CMC5VANME4IR4", "length": 5381, "nlines": 129, "source_domain": "manashakti.org", "title": "Bal-Diwali 2017 | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nमन घडणाऱ्या वयातील बालदोस्तांसाठी,\nमनशक्ती बाल-दीपावली विशेषांक २०१७\nपंख मनाचे, नव्या क्षणांचे\nसंपादक: श्रीहरी का. कानपिळे\nकार्यकारी संपादक: डॉ. वर्षा तोडमल\nचतुरंगी मुखपृष्ठ: अनिल उपळेकर\nदेणगीमूल्य: रु. ३८/- कुरियर चार्जेस अधिकीचे.\nहा बाल-दिवाळी अंक, ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nजीवनाच्या विविध रंग-रुपाचा सकस आणि आशयघन वेध घेणारा हसरा-नाचरा, रंगीत-संगीत दीपावली अंक.\nया अंकाचे उत्तुंग दीपस्तंभ-\nऋषितुल्य मूससाहेब- गिरिजा कीर\nकुहू कुहू- प्रवीण दवणे\nकुळु आणि कुळी- राजीव तांबे\nमुग्धा आणि खारटुली- महावीर जोंधळे\nखमंग दुपार- नीलिमा गुंडी\nगोष्ट लोककलेची- शुभांजली शिरसाट\nआत्मविश्वास गुण की दोष- पू. स्वामी विज्ञानानंद\nलढाई प्रदूषणाच्या राक्षसाशी- वर्षा गजेंद्रगडकर\nमाझ्या प्रयत्नांचं रिंगण- मकरंद माने\nआकाशाला गवसणी- रोहीत गोळे\nकार चे स्वप्न आणि स्वप्नातली कार- सुहास गुधाटे\nअग्नी परतणार नाहीत- विमल जोशी\nअॅनिमेशनची रंजक दुनिया - नितीन निगडे\nकंदीलपुष्प एक विलोभनीय फुल- सागर चंदने\nखिडकीतून - इंद्रजित भालेराव\nविजयपताका ढगास भिडवूया- किशोर पाठक\nगुगल आजी- एकनाथ आव्हाड\nधरणी माय- आदित्य दवणे\nआनंदाची पहाट- चिन्मय आलूरकर\nसाने गुरुजी- चित्रकथा रुपांतर मयूर चंदने\nवैज्ञानिक प्रयोग- मयूर चंदने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2016/08/iron-sharmila.html", "date_download": "2018-08-20T11:04:30Z", "digest": "sha1:ZNQF7VTINVL6HUXR5LC7ZWDBN5SR5UAA", "length": 13405, "nlines": 279, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: Iron Sharmila!!!", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ��याल.\n१९९९ ते २०१६. Armed Forces Special Powers Act च्या विरोधात १६ वर्षं चालू असलेलं उपोषण इरोम शर्मिलानी काल संपवलं. मणिपूरमधला AFSPA अजूनही गेलेला नाही, पण इरोम शर्मिलाचा लढाही संपलेला नाही. तिने हार मानलेली नाही, वेगळ्या मार्गाने लढायचं ठरवलंय. इतकी वर्षं उपोषण करणं सोपं नाहीच, पण त्यानंतर या मार्गाने आपला लढा सफल होत नाही हे मान्य करून दुसरा मार्ग स्वीकारणं, त्याप्रमाणे पावलं उचलणंही फार अवघड आहे. विशेषतः संघटनेचं पाठबळ नसतांना. खूप हिंमत लागते याला. Hats off to her will & determination.\nस्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणूकांपूर्वीच, १९५१ मध्ये नागा नॅशनल काऊन्सीलने अशी घोषणा केली, की त्यांनी घेतलेल्या सार्वमतानुसार ९९% नागांनी स्वतंत्र नागा राष्ट्राला मत दिलं आहे. पहिल्या सार्वत्रिक निवडणूकांवर बहिष्कार, सरकारी शाळा महाविद्यालये, कार्यालयांवर बहिष्कार असं आंदोलन सुरू झालं, आणि परिस्थिती पोलीस आणि निमलष्करी दलाच्या हाताबाहेर गेली. आसाममध्ये लष्कर तैनात करण्यासाठी १९५८ मध्ये लष्कराला आसाममध्ये विशेष अधिकार देणारा वटहुकूम जारी करण्यात आला, आणि त्याचंच पुढे AFSPA मध्ये रूपांतर झालं. ईशान्येच्या राज्यांमध्ये AFSPA लागू झाला, त्याला आता ५८ वर्षं झाली. गेल्या वर्षी त्रिपुराने राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सुधारल्यामुळे हा कायदा मागे घेतला. पंजाबातही असा कायदा १९८३ पासून १९९७ पर्यंत होता. जम्मू – काश्मीरमध्येही असा कायदा १९९० पासून लागू आहे.\nलष्कराचं काम शत्रूशी लढण्याचं. प्रामुख्याने सीमेपलिकडच्या. लष्कराचं प्रशिक्षणही त्यासाठीच झालेलं असतं. अंतर्गत सुरक्षेसाठी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात लष्कर तैनात करावं लागणं ही तात्पुरती, तातडीची उपाययोजना असते. लष्कराला आंतर्गत सुरक्षिततेसाठी दीर्घकाळ तैनात करावं लागणं त्या भागाच्याही हिताचं नाही, आणि लष्कराच्याही. मुळात हे त्या समस्येवरचं उत्तरच नाही. लष्कराला नीट काम करायचं असेल, तर त्याला विशेष अधिकार लागणार, AFSPA लागणार. ईशान्येच्या राज्यांमध्ये इतका प्रदीर्घ काळ हा कायदा असणं म्हणजे इतकी वर्षं तिथे आणिबाणीची स्थितीच आहे. It is a failure of governance. कशी सुधारेल तिथली परिस्थिती\nदिल्लीला माझी एक मणिपूरची मैत्रीण होती. दिल्लीहून तिच्या गावी पोहोचायला पाच दिवस लागायचे आधी रेल्वे, मग मिळालं तर विमान (दिवसाला एक आधी रेल्वे, मग मिळालं तर विमान (दिवसाला एक), ते चुकलं तर दुसर्या दिवशीपर्यंत वाट बघायची - नाहीतर बस, पुढे अजून एक बस बस असा प्रवास करून घरी पोहोचल्यावर पुढचे चार दिवस तिचे आराम करण्यात जायचे. याला वीस वर्षं झाली. अजूनही दिल्ली ते इम्फाळ हे २४०० किमी रेल्वेने जाता येत नाही), ते चुकलं तर दुसर्या दिवशीपर्यंत वाट बघायची - नाहीतर बस, पुढे अजून एक बस बस असा प्रवास करून घरी पोहोचल्यावर पुढचे चार दिवस तिचे आराम करण्यात जायचे. याला वीस वर्षं झाली. अजूनही दिल्ली ते इम्फाळ हे २४०० किमी रेल्वेने जाता येत नाही (दिल्ली ते कन्याकुमारीच्या २८०० किमी अंतराला रेल्वेने साधारण अडीच दिवस लागतात.) हे प्रवासाचं अंतर झालं. मनांचं अंतर यापेक्षा फार दूरचं होतं (आणि आहेही.) सगळ्या ईशान्येकडच्या लोकांना सरसकट चिंकी म्हणायचे होस्टेलवर. ते बाहेरचे, आपले नाहीत. आपल्या “पंजाब सिंधू गुजरात मराठा” आयडेंटिटीमध्ये त्यांना स्थान नाही. सीमेपलिकडची चिथावणी हा एक भाग झाला, फारसा आपल्या हातात नसणारा. पण सीमेच्या या बाजूला आपण ही अंतरं जोवर कमी करू शकत नाही, तोवर ईशान्येत लष्कर राहणार, AFSPA राहणार, इरोम शर्मिलाचा लढा अपयशी ठरत राहणार.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://alllifefun1.blogspot.com/2018/02/blog-post_23.html", "date_download": "2018-08-20T10:58:46Z", "digest": "sha1:WNUPTQ7NS4W7KZZA6IVLKLVUUP4NMC2E", "length": 14956, "nlines": 90, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे.", "raw_content": "\nपरमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे.\nआईकरिता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही, त्याप्रमाणे, समाधानाकरिता, आनंदाकरिता, धडपडणारा आपला जीव, परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही. म्हणून प्रपंचाची काळजी न करता, परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याची काळजी करा.\nभगवंतावर संपूर्णपणे निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर होणार नाही. सर्व जगताचा जो पालनकर्ता, तो आपले पालन नाही का करणार \nप्रत्येक गोष्टत्याच्याच सत्तेने होते हे लक्षात ठेवा, मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही. एक भगवंतावरची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा.\nआपण पुराणात वाचलेच आहे की, भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली. भीष्मप्रतिज्ञाच ती, मग ती खोटी कशी होऊ शकेल सर्व पांडव चिंताग्रस्त झाले, पण द्रौपदीची निष्ठा मात्र जबरदस्त होती. ती म्हणाली, “आपण श्रीकृष्णाला विचारू.” तिने सर्व वृत्तांत त्याला कथन केला. श्रीकृष्ण म्हणाला,”द्रौपदी, तू आता असे कर, रात्री भीष्माचार्यांच्या आश्रमात जा. तिथे फक्त संन्याशांना आणि स्त्रियांना मुभा आहे. मी तुझ्याबरोबर आश्रमापर्यंत येतो.” त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्माचार्यांच्या आश्रमापर्यंत गेले आणिबाहेरच तिचे अलंकार आणि इतर वस्तू सांभाळत बसले.\nश्रीकृष्णांनी तिला आत जाताना सांगितले की,”भीष्माचार्य आता झोपत आहेत अशा वेळी तू आत जा आणि बांगडया वाजवून नमस्कार कर.” त्याप्रमाणे द्रौपदी आत गेली, आणि बांगडया वाजवून नमस्कार केला.” त्यांनी लगेच तिला”अखंड सौभाग्यवती भव” म्हणून आशीर्वाद दिला. मग त्यांनी पाहिले तर द्रौपदी. तेव्हा ते म्हणाले, “द्रौपदी, ही अक्कल तुझी खचित नव्हे; तुझ्याबरोबर कोण आहे ते सांग.”\nती म्हणाली,”माझ्याबरोबर गडी आणला आहे; तो बाहेर उभा आहे.” भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले. त्यांनी श्रीकृष्णाला ओळखले, परंतु आता सर्व काम होऊन चुकले होते. म्हणून म्हणतो, परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे.\nया निष्ठेच्या आड जर काही येत असेल तर तो म्हणजे आपला अभिमान. हा अभिमान सर्वांना घातक आहे. तो घालवण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडले.\nअभिमानाची हरळी नाहीशी व्हायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही. नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरिता घेतले, आपण ते विषयासाठी घेऊ नये. नामापरते दुसरे सत्य नाही हे समजावे. याच जन्मात हे नाम शांतीचा आणि समाधानाचा ठेवा मिळवून देईल.\n🌼 नामस्मरणात स्त्रीपुरूष, श्रीमंतगरीब, हे भेद नाहीत. फक्त ते श्रद्धेने घेणे जरूर आहे.🌼\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग ���हे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-tennis/sports-news-austrolia-super-series-badminton-competition-54214", "date_download": "2018-08-20T11:23:42Z", "digest": "sha1:RYJLB3U5IFVITLKNUK2IY3MS63EBRQIA", "length": 11530, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news austrolia super series badminton competition कश्यप, सिरील, ऋत्विका मुख्य फेरीत | eSakal", "raw_content": "\nकश्यप, सिरील, ऋत्विका मुख्य फेरीत\nबुधवार, 21 जून 2017\nसिडनी - भारताच्या चारपैकी तीन बिगरमानांकित खेळाडूंनी पात्रता फेरीतून ऑस्ट्रेलिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. यामध्ये पी. कश्यप, सिरील वर्मा आणि ऋत्विका गड्डे यांचा समावेश आहे.\nपुरुष एकेरीत भारताच्या पी. कश्यप याने प्रथम चीनच्या हाओ जुनपेंगचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. त्यानंतर त्याने इंडोनेशिया ओपन स्पर्धेतील उपविजेत्या काझुमसा साकाई याचे आव्हान २१-५, २१-१६ असे संपुष्टात आणले.\nसिडनी - भारताच्या चारपैकी तीन बिगरमानांकित खेळाडूंनी पात्रता फेरीतून ऑस्ट्रेलिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. यामध्ये पी. कश्यप, सिरील वर्मा आणि ऋत्विका गड्डे यांचा समावेश आहे.\nपुरुष एकेरीत भारताच्या पी. कश्यप याने प्रथम चीनच्या हाओ जुनपेंगचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. त्यानंतर त्याने इंडोनेशिया ओपन स्पर्धेतील उपविजेत्या ���ाझुमसा साकाई याचे आव्हान २१-५, २१-१६ असे संपुष्टात आणले.\nत्याच्या पाठोपाठ युवा सिरील वर्मा यानेही मुख्य फेरी गाठली. त्याने इंडोनेशियाच्या येहेझकिएल मेनाकी (२१-९, २१-९) आणि श्रेयश जैस्वाल (२१-१६, २१-१४) यांचा पराभव केला. महिला एकेरीत ऋत्विका शिवानी गड्डे हिने पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या सिल्विना कुर्निवानचा २१-१५, २१-१५ असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत तिने आणखी एका ऑस्ट्रेलियाच्या रुविंडी सेरासिंघे हिच्यावर २१-९, २१-७ अशी सहज मात केली.\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nसतेज पाटलांचा ‘दक्षिणे’त शड्डू\nकोल्हापूर - काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी २०१९ च्या विधानसभेसाठी कोल्हापूर दक्षिणमधून शड्डू ठोकला आहे. शुक्रवारी (ता. १७) मतदारसंघातील...\nAsian Games 2018 : कबड्डीत भारताची जोरदार चढाई\nजाकार्ता (इंडोनेशिया) - भारतीय कबड्डी संघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी जोरदार चढाई केली. पुरुषांनी सलग दोन, तर महिलांनी एक विजय मिळवला....\nAsian games 2018 : भारतीय पुरुषांची जोरदार सुरवात\nआशियाई क्रीडा स्पर्धेत सध्याचा भारतीय बॅडमिंटन संघ आत्तापर्यंतचा देशाचा सर्वांत ताकदवान संघ म्हणता येईल. भारतास ब्राँझच्या फेऱ्यातून बाहेर काढण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://manashakti.org/index.php?q=mr/event-schedule/pooja_upakram", "date_download": "2018-08-20T11:27:22Z", "digest": "sha1:2GZWB54O5BBYDXTHOG6A4R7AZVF76OUU", "length": 5186, "nlines": 91, "source_domain": "manashakti.org", "title": "पूजा उपक्रम | Manashakti Research Centre", "raw_content": "\nयेथे सातत्यपूर्ण मनःशांती मिळवण्याच्या सोप्या व व्यावहारीक उपायांची माहिती आहे.\nबुद्धिनिष्ठ प्रार्थनेचा, गर्भावर आणि मातेवर होणारा परिणाम\nHome » » पूजा उपक्रम\nविज्ञानातल्या रेझोनान्स या नियमाप्रमाणे, सामुदायिकतेने, गुणित शक्तीचा लाभ मिळतो. त्यामुळे मनशक्ती प्रयोगकेंद्रात सर्व पूजा उपक्रम सामुदायिक घेतले जातात.\n<निवडा>Newly Wed and Pre-PregnancyGarbh Sanskar (Prenatal Education Experiments)Child Development and WelfareSlow Learners and Mentally Challenged युवकांसाठीचे उपक्रमतरुणांसाठीचे उपक्रमकुटुंबसौख्य आणि शांतीताण व्यवस्थापनDisease Cure and De-addictionज्येष्ठ नागरिकांसाठीआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)मृत्यूपश्चात जीवनविनामूल्य उपक्रममनशक्तीच्या साधकांसाठी`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\nनवविवाहित जोडपी आणि गर्भधारणेपूर्वी\nगर्भसंस्कार (जन्मपूर्व शिक्षण-संस्कार प्रयोग)\nआध्यात्मिक विकास (योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव)\n`स्वानंद' आयुर्वेदीय औषध उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/marathwada-news-rice-black-market-gujrat-54389", "date_download": "2018-08-20T10:49:35Z", "digest": "sha1:3PDYGRUH3DLSBAKSPIUK6MF4TZTCFABM", "length": 13117, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathwada news rice black market in gujrat जालन्यातील रेशनच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार | eSakal", "raw_content": "\nजालन्यातील रेशनच्या तांदळाचा गुजरातमध्ये काळाबाजार\nगुरुवार, 22 जून 2017\nपाच लाखांचा तांदूळ जप्त, ट्रकमालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nऔरंगाबाद - जालना शहरातून गुजरातमध्ये काळ्याबाजारात जाणारा पाच लाख रुपयांचा तांदूळ चिकलठाणा पोलिसांनी जप्त केला. ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.\nपाच लाखांचा तांदूळ जप्त, ट्रकमालकाविरुद्ध गुन्हा दाखल\nऔरंगाबाद - जालना शहरातून गुजरातमध्ये काळ्याबाजारात जाणारा पाच लाख रुपयांचा तांदूळ चिकलठाणा पोलिसांनी जप्त केला. ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.\nजालना येथून स्वस्त धान्य दुकानातील रेशनचा २६ क्विंटल तांदूळ गुजरात राज्यात पाठवण्यात येत होता. मंगळवारी (ता. वीस) हा ट्रक जालना शहरातून निघाल्यानंतर चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येताच उपनिरीक्षक बालाजी ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी थांबवला. ट्रकमध्ये पाच लाख ७७ हजार पाचशे रुपयांचा २६ हजार २५० किलो तांद��ळ होता. पोलिसांनी चौकशी करताच ट्रकचालकाची भंबेरी उडाली. त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने अधिक चौकशी केली, तेव्हा रेशनचा तांदूळ गुजरातमध्ये खुल्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे उघड झाले. चिकलठाणा पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून ट्रक व तांदूळ असा १५ लाख ७७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने ही कारवाई केली.\nरेशनचा तांदूळ गुजरातला घेऊन निघालेला ट्रकचालक (एमएच-२१-एक्स-७७१) चालक रेहान खान सलीम खान (रा. महेबूबनगर, नांदेड) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी शुक्रवार (ता. २३) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ट्रकचालकासह प्रभाकर रामजी डोंगरे (रा. बापकळ, जिल्हा जालना), नाज ट्रेडिंग कंपनीचा मालक तसेच ट्रक मालक शेख गौस (रा. नयाबादी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. न्यायालयात सहायक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी पोलिसांतर्फे युक्तिवाद केला.\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) ���िद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4895621619851247664&title=Book%20Inaugeration%20yakshnagari,%2010%20classics&SectionId=4658501923806541040&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-08-20T10:32:16Z", "digest": "sha1:6MNR6XKI7LOSPD4Z4KWHX73BUTTSVJ24", "length": 14196, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रसिकांना ‘यक्षनगरी’ची सफर", "raw_content": "\nपुणे : ‘समीक्षा व्यवहार कोसळला, की कला प्रांताच्या अधःपतनास सुरुवात होते. म्हणूनच सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षा करणारे श्रीपाद ब्रह्मे व लेखिका अनिता पाध्ये यांच्या नव्या पुस्तकांना विशेष दाद द्यायला हवी. कारण या दोघांनी आपल्या नि:पक्षपाती लेखनाने चित्रपट समीक्षेचा, तसेच कला प्रांताचाही दर्जा राखला,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांनी केले.\nचित्रपट समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद ब्रह्मे यांच्या ‘यक्षनगरी’ व अनिता पाध्ये यांच्या ‘दहा क्लासिक्स’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा शनिवारी (११ मार्च) झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. जोशी बोलत होते. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे श्री. ब्रह्मे यांच्या ‘यक्षनगरी’ या पुस्तकाचे ‘ई-बुक’ही या वेळी प्रकाशित करण्यात आले. ‘आशय फिल्म क्लब’चे सतीश जकातदार, समदा प्रकाशनच्या संचालिका मनस्विनी प्रभुणे, ‘आयाम फिल्म क्लब’चे वीरेंद्र चित्राव, स्वाती जरांडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.\nडॉ. जोशी म्हणाले, ‘उत्तम कलाकृतींचे सर्जन आणि दुय्यम दर्जाचे हनन हा समीक्षणाचा धर्म असतो. त्याला अनुसरून चित्रपट समीक्षा हादेखील गंभीरपणे पाहण्याचा एक व्यवहार आहे. श्रीपाद ब्रह्��े यांनी न्यायाधीशाच्या भूमिकेतून केलेली चित्रपट समीक्षा प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी योग्य दिशा दाखवते. अशा वेळेस राजकारण व चित्रपट निर्माता, अभिनेत्यावरील प्रेम याची आडकाठी न घेता ब्रह्मे चित्रपटांचे परीक्षण करतात. त्यामुळेच त्यांची परीक्षणे कायम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘यक्षनगरी’ हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे.’\nप्रमुख वर्तमानपत्रांत सातत्याने चित्रपटविषयक लेखन करणाऱ्या लेखिका अनिता पाध्ये यांच्या ‘दहा क्लासिक्स’ या पुस्तकाचीही प्रा. डॉ. जोशी यांनी प्रशंसा केली. ‘आपल्या रसाळ आणि अभ्यासपूर्ण लेखनाने अनिता पाध्ये यांनी काळाच्या ओघातही चिरंतन राहिलेल्या दहा उत्कृष्ट कलाकृतींची सफर या पुस्तकाद्वारे घडवली आहे. त्यांना भावलेल्या सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटांचा आणि त्यांच्या निर्मितीमागील इतिहास वाचकांना उलगडून दाखवताना अनिता पाध्ये यांनी आपल्या कष्टाळू संशोधन वृत्तीने त्या काळातील निर्माते, तंत्रज्ञ, अभिनेते यांच्याकडून माहिती व मुलाखती घेण्यासाठी जी धडपड केली आहे, ती अभ्यासपूर्ण मेहनत कौतुकास्पद आहे. त्यामुळेच या ‘क्लासिक’ चित्रपटातील कलाकारांचे मनस्वीपण, निर्मात्यांचा ध्यास, त्या वेळी असलेल्या या मोहमयी चंदेरी दुनियेची कार्यसंस्कृती अशा अनेक पैलूंची ओळख वाचकांना होते,’ अशा शब्दांत प्रा. जोशी यांनी कौतुक केले.\nमृणाल कुलकर्णी यांनीही अनिता पाध्येंच्या संशोधनवृत्तीला भरभरून दाद दिली. ‘अनिताने या पुस्तकासाठी केवळ अभ्यासपूर्ण लेखन व संशोधनच केलेले नाही, तर देवप्रिया पब्लिकेशन्स या नावाने स्वतःच पुस्तक छापून अगदी आकर्षक स्वरूपात व कमी किमतीत वाचकांना उपलब्ध करून दिले,’ असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ‘अभिजात निर्मितीच्या या टप्प्यांवर ई-बुक आणि ऑडिओ बुकच्या माध्यमांद्वारे योगदान देण्यास ‘बुकगंगा’ नेहमीच तत्पर आहे,’ असे ‘बुकगंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी सांगितले.\nसमदा प्रकाशनच्या मनस्विनी प्रभुणे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. ‘समदा प्रकाशनने या पुस्तकासाठी लिहिते केल्याबद्दल, या कार्यक्रमाला आपली आवडती अभिनेत्री मृणाल कुलकर्णी उपस्थित राहिल्याबद्दल आणि कार्यक्रम ‘एनएफएआय’च्या वास्तूत होत असल्याबद्दल ब्रह्मे यांनी आनंद व्यक्त ���ेला. तसेच, यामुळे आपली तिन्ही स्वप्ने पूर्ण झाल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. मोनिका जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर स्वाती जरांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nआयाम, आशय फिल्म क्लब आणि नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्षे आठ मार्चच्या सुमारास महिला दिनाला अनुसरून महिलांवर आधारित असलेल्या देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांचे आयोजन केले जाते. महिलांविषयक असलेल्या एखाद्या कल्पनेवर आधारित चित्रपटांचे प्रदर्शन होते, शिवाय त्या अनुषंगाने परिसंवाद, चर्चासत्रेही आयोजित होतात. त्याची माहितीही या वेळी देण्यात आली.\nरिकामा कॅनव्हास ऑनलाइन बँकिंगच्या जगात + ऑनलाईन शॉपिंगच्या जगात मंत्रात्मक श्लोक कर्दळीवन एक अनुभूती... ‘मसाप’च्या संदर्भ ग्रंथालयाचे आधुनिकीकरण\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/578861", "date_download": "2018-08-20T11:25:39Z", "digest": "sha1:UZAHE4VW3ZBLWHXYBUAKTHH4NZLMJA7N", "length": 7980, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » नाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा आरोप\nनाणारची अधिकृत माहिती सरकारकडे नाही\nनाणार येथील प्रस्तावित तेल शुध्दीकरण प्रकल्पाला कडाडून विरोध होत असल्याने जनतेचे नाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा विकास आराखडा जाहीर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी येथे केला. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या विकास आराखडय़ाची माहिती महापालिका आयुक्त आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव जाहीर करतात हे मी माझ्या राजकीय कारकीर्दीत कधीच पाहिले नव्हते, असेही तटकरे यांनी सांगितले.\nराजापूर तालुक्यातील नाणार येथील तेलशुध्दीकरण प्रकल्पाला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. शिवसेनेने सोमवारी नाणारमध्ये सभा घेऊन कोकणात प्रकल्प होऊ देणार नाही, असे जाहीर केले. तर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारसाठी लागू केलेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र देसाईंच्या घोषणेतील हवा काढून घेतली. यापार्श्वभूमीवर तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत नाणार प्रकल्पावरून सत्ताधारी पक्षात सुरू असलेल्या वादावर जोरदार टीका केली.\nउद्योग मंत्र्यांनी नाणारसाठी जारी केलेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा करणे हे त्यांचे वैयक्तिक मत कसे असू शकते धोरणात्मक निर्णयावर मंत्र्यांचे वैयक्तिक मत असते हे मला गेली 15 वर्ष मंत्री असतानाही कळले नव्हते, असा टोला तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. नाणार प्रकल्पाची प्रक्रिया सुरू झाली का धोरणात्मक निर्णयावर मंत्र्यांचे वैयक्तिक मत असते हे मला गेली 15 वर्ष मंत्री असतानाही कळले नव्हते, असा टोला तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. नाणार प्रकल्पाची प्रक्रिया सुरू झाली का तर याची अधिकृत माहिती सरकारकडे उपलब्ध नसल्याचे तटकरे यांनी सांगितले.\nदरम्यान, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त आठ तालुक्यांची यादी जाहीर केली. हे तालुके विदर्भ, मराठवाडय़ातील असून येथे पावसाचे प्रमाण कमीच असते. सरकारी आकडेवारीनुसार विदर्भ आणि मराठवाडय़ात दुष्काळ हा कायम असतो. मात्र, सरकारची दुष्काळाची परिभाषा काय आहे, याचे सध्या आकलन होत नाही, असा चिमटाही तटकरे यांनी काढला.\nगावे टंचाईमुक्त करण्यासाठी 1700 कोटींचा निधी : अर्थमंत्री\n3 हजार 500 कोटींचे ड्रग्ज जप्त\nशिवस्मारकाचे काम पावसाळ्यापूर्वीच सुरू करा\nपुणे-मुंबई शिवनेरी बस उलटली, 5 जखमी\nहॉटेल व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही\nक्रिकेटर गौतम गंभीर भाजपाच्या वाटेवर\nअभिनेत्री कंगना राणावतविरोधात पोलिसात तक्रार\nडॉ.दाभोळकरांचे म���रेकरी राज्य करत आहेत – तुषार गांधी\nपीएनबी घोटाळा : निरव मोदी ब्रिटनमध्येच\nभाजपाच्या संगीता खोत सांगलीच्या महापौरपदी\nवीरेंद्र तावडे आणि अमोल काळेच्या आदेशावरूनच डॉ.दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या-सीबीआय\nआजचे भविष्य सोमवार दि. 20 ऑगस्ट 2018\nसंशयित तिघांमध्ये एक हॉटेल व्यावसायिक\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/editorial/editorial-truth-aprill-june-2009/", "date_download": "2018-08-20T10:32:11Z", "digest": "sha1:ONNIUJJORDLGRB4767G4AP7XMQL5A77Y", "length": 5597, "nlines": 70, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "संपादकीय – सत् – असत् | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nसंपादकीय – सत् – असत्\nविचार, शोध व बोध यामुळे माणूस समृद्ध होत असतो. सततच्या आत्मचिंतनाने तो प्रगल्भ होत जातो. ज्ञान संचयाचा भार न वाटता तो अधिक विनम्र होत जातो. विवेकाच्या प्रक्रियेमधे तो नकळत शिरतो. योग्य-अयोग्य, भलं-बुरं, हित-अहित याची जाणिव याच माध्यमातून त्याला होऊ लागते. त्याचा आत्मविश्वास वाढू लागतो. मीपणाच्या नुसत्या भावनेपासुनही तो शतयोजने दूर राहतो. सर्वसामान्यपणे माणूस अनुकरणप्रिय असतो आणि ते सोपेही असते. अनुकरण म्हणजे स्वतः समजून घेण्याच्या श्रमांपासून पलायनवाद स्विकारणे, जबाबदारीपासून दूर राहणे. समस्येवर स्वतः समाधान शोधणे हाच खरा अनुभव असतो.\nमानवी जीवन हे असंच अनाकलनीय, अगम्य आहे. या जीवनसागराच्या पृष्ठभागावर तरंगत राहिलं तर अंतरंगाची शक्ती कधी कळणारच नाही. मग आयुष्याचा प्रवास नुसताच संपतो. सत् वा असत् ओळखायचं तर त्या अंतरंगाचा शोध आणि वेध घ्यायला हवा. केवळ जे दिसतं, भासतं, अथवा ठसवलं जातं, ते सत् कधीच नसतं. सत् वर असत् चं आवरण असतं.ते तेवढं दूर करायला हवं. याचाच अर्थ सत् हे त्रिकालाबाधित आहे. ते सदैव प्रकाशदायी असतं. सत् हे कधी मोघम वा गोंधळात टाकणारं नसतं. आपणच आपल्या बौद्धिक पूर्व ग्रहांनी मानसिक धारणांनी, प्रासंगिक वा तात्पुरत्या लाभेछेने त्यात गोंधळ घालत असतो. आपलीच मते ग्राह्य मानून दुस-यावर लादत असतो. पुस्तकी माहिती, दर्पोक्तीयुक्त जमवलेली माहिती, स्वतःच्या ज्ञानाबद्दलच्या भ्रामक कल्पना यामुळे आपण सत्यावर पांघरून घालतो. संत महात्मे, योगीजन हे सत् चे अधिकारी असतात. त्यांच्या सत्संगाने जीवन कृतार्थ होते. मात्र स्वच्छ मनाने त्यांना ओळखायला हंवे, जाणायला हंवे आणि शरणही जायला हंवे. सत् ची प्रचीती तेंव्हाच येते.\nसंपादकीय – जानेवारी ते मार्च २००९\nसंपादकीय – जुलै ते सप्टेंबर २००९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://alllifefun1.blogspot.com/2016/08/blog-post_36.html", "date_download": "2018-08-20T10:58:20Z", "digest": "sha1:AXRSZ5T6YQ64YRTK2N26ZNH7A5HJREM2", "length": 17897, "nlines": 150, "source_domain": "alllifefun1.blogspot.com", "title": "दशक चवथा नवविधाभक्ति : समास पाचवा : *आर्चनभक्तिनिरुपण", "raw_content": "\nदशक चवथा नवविधाभक्ति : समास पाचवा : *आर्चनभक्तिनिरुपण\nदशक चवथा नवविधाभक्ति : समास पाचवा : *आर्चनभक्तिनिरुपण\n॥श्रीराम॥ मागां जालें निरूपण | चौथे भक्तीचें\nलक्षण | आतां ऐका सावधान | पांचवी भक्ती ||१||\nपांचवी भक्ती तें आर्चन | आर्चन म्हणिजे\nदेवतार्चन | शास्त्रोक्त पूजाविधान | केलें पाहिजे ||२||\nनाना आसनें उपकर्णें | वस्त्रें आळंकार भूषणें |\nमानसपूजा मूर्तिध्यानें | या नांव पांचवी भक्ती ||३||\nदेवब्राह्मण अग्नीपूजन | साधुसंत अतीतपूजन |\nइति महानुभावगाइत्रीपूजन | या नाव पांचवी भक्ती ||४||\nधातुपाषाणमृत्तिकापूजन | चित्रलेप सत्पात्रपूजन |\nआपले गृहीचें देवतार्चन | या नाव पांचवी भक्ती ||५||\nसीळा सप्तांकित नवांकित | शालिग्राम शकलें चक्रांकित |\nलिंगें सूर्यकांत सोमकांत | बाण तांदळे नर्बदे ||६||\nभैरव भगवती मल्लारी | मुंज्या नृसिंह बनशंकरी |\nनाग नाणी नानापरी | पंचायेत्नपूजा ||७||\nगणेशशारदाविठलमूर्ती | रंगनाथजगंनाथतांडवमूर्ती |\nश्रीरंगहनुमंतगरुडमूर्ती | देवतार्चनीं पूजाव्या ||८||\nमत्स्यकूर्मवऱ्हावमूर्ती | नृसिंहवामनभार्गवमूर्ती |\nरामकृष्णहयग्रीवमूर्ती | देवतार्चनीं पूजाव्या ||९||\nकेशवनारायणमाधवमूर्ती | गोविंदविष्णुमधुसूदनमूर्ती |\nत्रिविक्रमवामनश्रीधरमूर्ती | हृषीकेश पद्मनाभि ||१०||\nदामोदरसंकर्षणवासुदेवमूर्ती | प्रद्युम्नअनिरुद्धपुरुषोत्तममूर्ती |\nअधोक्षजनारसिंहअच्युतमूर्ती | जनार्दन आणी उपेंद्र ||११||\nहरिहरांच्या अनंत मूर्ती | भगवंतजगदात्माजगदीशमूर्ती |\nशिवशक्तीच्या बहुधा मूर्ती | देवतार्चनीं पूजाव्या ||१२||\nअश्वत्थनारायेण सूर्यनारायेण |लक्ष्मीनारायेण त्रिमल्लनारायेण|\nश्रीहरीनारायण आदि���ारायण | शेषशाई परमात्मा ||१३||\nऐश्या परमेश्वराच्या मूर्ती | पाहों जातां उदंड असती |\nत्यांचें आर्चन करावें भक्ती | पांचवी ऐसी ||१४||\nयाहि वेगळे कुळधर्म | सोडूं नये अनुक्रम |\nउत्तम अथवा मध्यम | करीत जावें ||१५||\nजाखमाता मायराणी | बाळा बगुळा मानविणी |\nपूजा मांगिणी जोगिणी | कुळधर्में करावीं ||१६||\nनाना तीर्थां क्षेत्रांस जावें | तेथें त्या देवाचें पूजन\nकरावें | नाना उपचारीं आर्चावें | परमेश्वरासी ||१७||\nपंचामृतें गंधाक्षतें | पुष्पें परिमळद्रव्यें बहुतें |\nधूपदीप असंख्यातें | नीरांजनें कर्पुराचीं ||१८||\nनाना खाद्य नैवेद्य सुंदर | नाना फळें तांबोलप्रकार |\nदक्षणा नाना आळंकार | दिव्यांबरें वनमाळा ||१९||\nसिबिका छत्रें सुखासनें | माहि मेघडंब्रें सूर्यापानें |\nदिंड्या पताका निशाणें | टाळ घोळ मृदांग ||२०||\nनाना वाद्यें नाना उत्साव | नाना भक्तसमुदाव |\nगाती हरिदास सद्भाव | लागला भगवंतीं ||२१||\nवापी कूप सरोवरें | नाना देवाळयें सिखरें |\nराजांगणें मनोहरें | वृंदावनें भुयरीं ||२२||\nमठ मंड्या धर्मशाळा | देवद्वारीं पडशाळा |\nनाना उपकर्णें नक्षत्रमाळा | नाना वस्त्र सामुग्री ||२३||\nनाना पडदे मंडप चांदोवे | नाना रत्नघोष लोंबती बरवे |\nनाना देवाळईं समर्पावे | हस्थी घोडे शक्कटें ||२४||\nआळंकार आणी आळंकारपात्रें | द्रव्य आणी द्रव्यपात्रें |\nअन्नोदक आणी अन्नोदकपात्रें | नाना प्रकारीचीं ||२५||\nवनें उपवनें पुष्पवाटिका | तापस्यांच्या पर्णकुटिका |\nऐसी पूजा जगन्नायका | येथासांग समर्पावी ||२६||\nशुक शारिका मयोरें | बदकें चक्रवाकें चकोरें |\nकोकिळा चितळें सामरें | देवाळईं समर्पावीं ||२७||\nसुगंधमृगें आणी मार्जरें | गाई म्हैसी वृषभ वानरें |\nनाना पदार्थ आणी लेंकुरें | देवाळईं समर्पावीं ||२८||\nकाया वाचा आणी मनें | चित्तें वित्तें जीवें प्राणें |\nसद्भावें भगवंत आर्चनें | या नाव आर्चनभक्ती ||२९||\nऐसेंचि सद्गुरूचें भजन | करून, असावें अनन्य |\nया नाव भगवद्भजन | पांचवी भक्ती ||३०||\nऐसी पूजा न घडे बरवी | तरी मानसपूजा करावी |\nमानसपूजा अगत्य व्हावी | परमेश्वरासी ||३१||\nमनें भगवंतास पूजावें | कल्पून सर्वहि समर्पावें |\nमानसपूजेचें जाणावें | लक्षण ऐसें ||३२||\nजें जें आपणांस पाहिजे | तें तें कल्पून वाहिजे |\nयेणें प्रकारें कीजे | मानसपूजा ||३३||\n*आर्चनभक्तिनिरुपणनाम समास पांचवा || ४.५ ||\nसाधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात \nप्रश्न : साधना करणाऱ्या पुरुषाला काय म्हणतात साधकाने साधना काय व कशी करावी \nसाधनेने साधकाला काय प्राप्त होते \nउत्तर : सद्गुरूंनी सांगितलेली साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. कोणतीही प्राप्त परिस्थिती असो, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, आपली स्वत:ची बुद्धि न चालविता, साधनेचा अभ्यास चालू ठेवणे हे साधकाचे काम आहे. श्रीसद्गुरूंची इच्छा व सत्ता न बदलणारी आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागण्यात साधकाचे कल्याण आहे.साधनेचा कंटाळा येणे हे साधकाचे दुर्दैव आहे. साधना करणे हे त्याचे कर्तव्य आहे. साक्षात्कार होवो, न होवो, साधना करणे हे साधकाचे काम आहे. तक्रार न करता समाधानाने साधना करणे यापरते दैवच नाही. साधनेखेरीज अन्य वासना असू नये. साधना न करणे हा मोठा गुन्हाच आहे. विचार येतात म्हणून साधकाने साधना सोडू नये. पाऊस पडला नाही तरी शेतकरी शेताची मशागत करतो हे लक्षात घेऊन साधना करावी. साधकाने झटून साधना करावी व मोक्षसुखाचा लाभ घ्यावा. अढळपदावर वृत्तिभाव स्थिर करणे हेच साधकाचे काम आहे.साधकाला सारखे चैतन्याचे अनुसंधान लागावयास पाहिजे.\nश्रीसदद्गुरुकृपेने चैतन्यावर सारखे ल…\nनामात राहणे हा सरळ मार्ग आहे\nएका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, ‘लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.’ शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते. एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.\nनुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.\nखरोखर, नाम किती निरूपाधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही.संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते.\nविलायत इथून हजारो मै��� लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल…\nसदगुरु एक तेज आहे,सदगुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.\nसदगुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.\nसदगुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.\nसदगुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.\nसदगुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.\nसदगुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.\nसदगुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.\nसदगुरु म्हणजे केवळ अमृतच ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.\nसदगुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.\nसदगुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.\nसदगुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्य…\nदशक सहावा10 दशक सातवा10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_17.html", "date_download": "2018-08-20T10:21:32Z", "digest": "sha1:COIMBWMTSEWVPMBIZB42UJRGC3ZR5KIV", "length": 16616, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: यशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात!", "raw_content": "\nरविवार, १७ जून, २०१२\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nगेल्या 40 वर्षांत आपण कोट्यवधी दुधाळ जनावरे राज्याबाहेरून आणून स्वयंरोजगारास प्रोत्साहन दिले. पण दुधाळ जनावरे खरेदी करायची अन् दूध आटताच ती विकून टाकायची अशी प्रथा जन्माला आली आहे. यातून पैसा, पशुधन आणि विकास संपूर्ण बुडाला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा दुधाळ जनावरे वाटण्याऐवजी, भाकड काळ कमी ठेवून यशस्वी दूध व्यवसायाच्या वैज्ञानिक तंत्राचा प्रसार करणे, या तंत्राचे वाटप व्यापकपणे झाले पाहिजे. समाजसेवी कार्यासाठी समाजमन विकसित होणे गरजेचे असते. सामाजिक प्रश्नांची जाणीव असताना केलेले कार्य मोलाचे ठरते. गोरगरीब, मजूर, शेतकरी, स्वयंरोजगार यांना पशुधन वाटप करून समाजकार्याचा वसा सिद्ध करणाऱ्या संस्था राज्या�� आहेत ही अभिमानाची बाब. काही दूध व्यावसायिकांचा अपवाद सोडल्यास, बहुतेक पशुपालकांना दूध व्यवसाय तोट्याचाच किंवा फार तर बरोबरीचा सुटल्याचा अनुभव येतो. महागाई, प्रतिकूल परिस्थिती, बाजारभाव, मनुष्यबळ असे अनेक प्रश्न भेडसावत असताना जनावरांकडून फारसा फायदा होत नसल्याचा सूर ऐकू येतो. खरोखर दूध व्यवसाय फायद्याचा आहे का, याचे उत्तर राज्यात स्पष्टपणे कधीच मांडले गेले नाही. दूध उत्पादकांना आधार देण्यासाठी भाकड जनावरे घेऊन, बदल्यात दुधाळ जनावरे देण्याची संकल्पना एका सेवाभावी संस्थेने समोर आणली. अशा योजनांना मनापासून दाद देणे, कार्यात्मक सहभाग नोंदवणे, पाठबळ देणे, उचित कल्पनेचा गौरव करणे सर्वांचे कर्तव्य ठरते. मात्र अशा सामाजिक दातृत्वास वगळून ज्यांच्यासाठी अशी योजना राबवायची, त्यांच्याबाबत काही बाबी महत्त्वाच्या ठरतात. मुळात भाकड गाय खर्चामुळे सांभाळायला परवडत नाही, याचा विचार करावा लागेल. भाकड काळ फार तर 60 दिवसांचा अपेक्षित असतो. त्यात पहिले तीस दिवस साधारण पोषणाचे आणि केवळ दैनंदिन गरज भागवताना गर्भासाठी थोड्या अधिक पोषणाचे असतात. शेवटच्या तीस दिवसांत प्रसूतिपूर्वी आहार जोमाने वाढवावा लागतो. जगात सगळ्या प्रक्षेत्रावर भाकड काळ 60 दिवस असणाऱ्या गाई फायद्यात असताना प्रत्येक गोठ्यात हा खर्च सारखाच गृहीत धरला तरच दूध व्यवसायाचे गणित मांडता येते. भाकड काळातील पोषणाचा खर्च प्रसूतीनंतर मिळणाऱ्या वेतात भरून निघतोच आणि त्या वेताच्या उत्पन्नाचाही भाग ठरतो. राज्यात जनावरांचा भाकड काळ मोठा असणे, प्रसूतिपूर्वी पोषण कमी असणे, सुलभ प्रसूतीची खात्री नसणे आणि दूधकाळात उत्पादनात मोठे अडथळे निर्माण होणे ही मालिका संपतच नाही. म्हणून जनावरे परवडत नाहीत. दुभत्या जनावराकडून वर्तमानात होणारा आहार खर्च आणि सगळे खर्च वसूल होणे, भविष्यातील भाकड काळातील खर्चाची तरतूद आणि वेताच्या संपूर्ण कालावधीत व्यावसायिकास क्षमतेप्रमाणे खिशात पडणारा नफा अपेक्षित असतो. जी दुभती गाय तिच्या खाण्यापिण्याच्या खर्चालाच महाग ठरते तिला व्यावसायिकाची गाय म्हणता येत नाही. तेव्हा वेतात असतानाच तोट्यात जाणाऱ्या गाई भाकड काळात खर्चाचे ओझे वाढवितात. दुभत्या गाईकडून तोटा होता म्हणजे पशुपालन शास्त्र चुकतेय, हे समजावे. दुभती गाय फायद्यातच असते आणि नेहमी ही बाब अनुभवतो तोच दूध व्यावसायिक. दुभत्या गाईकडून जास्त दूध कसे मिळवायचे, दुधाची घट कशी थांबवायची, दूधप्रत कशी वाढवावी, दूध कमी करणारे आजार नियंत्रणात कसे ठेवायचे याबाबत माहिती असावी. भाकड काळ नसणारी आणि केवळ दूधच दूध देणारी जादुई गाय जगात कुठेच नाही. भाकड काळ हा अपरिहार्य आहे. तो कमीत कमी ठेवण्याचे तंत्र ज्या पशुपालकाला जमते तोच दुधात फायदा मिळवू शकतो. भाकड काळाचा विचार दूध संपताना नव्हे तर जनावरे दुधात असतानाच करावा लागतो. म्हणून प्रसूतीनंतर तीन महिन्यांत गाय, तर चार महिन्यांत म्हैस पुन्हा गर्भधारणेत यावी लागते. दुधाच्या जनावरांना भाकड करणे फार अवघड नाही. मात्र भाकड जनावरे दुधात आणणे मोठे कठीण असते. आपले जनावर अल्प भाकड आणि दीर्घ दुधाळ काळात असावीत अशी योजना उद्योजक दूध उत्पादकांना करावी लागते. फायदेशीर आणि शाश्वत दूध व्यवसायाचे तंत्र इथेच दडले आहे. पुन्हा पुन्हा जनावरे बदलणारे, दूध संपताच जनावरे विकणारे, गोठ्यात जनावरे गाभण प्रमाणात वाढ न करू शकणारे पशुपालक नेहमी अडचणीत असतात. कोणतेच अनुभव फायद्यात दिसून येत नसल्याने फक्त व्यावसायिक हातबदल करताना जनावरे तोट्यात जातात. राज्यात काही लोक भाकड जनावरे खरेदी करून त्यांना दुधाळ स्थितीत बदल करतात आणि मोठ्या आर्थिक फायद्यात राहतात असेही दिसून येते. यातला आर्थिक मलिदा तंत्र व कौशल्यात दडला असल्याने प्रत्येक पशुपालकाला भाकड जनावरे दुधाळ करण्याचे तंत्र अवगत असावे. मात्र ते हक्काने मिळवणारा पशुपालक दिवसेंदिवस कमी होत आहे ही चिंतेची बाब आहे. मानवी चुकांतून भाकड झालेली जनावरे किती वगळायची आणि मग दुधासाठी कोणत्या जनावरांकडे पाहायचे हा यक्षप्रश्न ठरतो. राज्यात भाकड कालावधी कमी होण्यासाठी मोठी जागृती पशुपालकात निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी कार्यात्मक सहभागाचे प्रयोग यशस्वी ठरू शकतील. भाकड काळाने ग्रस्त असणारी देशी जनावरे पशुपालकांनी दुधाळ केल्यास राज्यातील गोवंशसंवर्धन चळवळ दृढ होऊ शकेल. संकरित जनावरे कधीच प्रलंबित भाकड काळात जाणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक व्यवस्थापन पशुपालक - उत्पादकांकडून अपेक्षित आहे. म्हशींचा भाकड काळ नियंत्रित राहिल्यास फायद्याचे स्रोत आपोआप वाढणार यात शंका नाही. योजनेतून दुधाळ जनावरे मिळविण्याची लालसा धरण्यापेक्षा, आपल्या गोठ्यातील जनावरांचा भाकड काळ कमी करण्याचे प्रयत्न राबविल्यास राज्यात शास्त्रोक्त दूध व्यवस्थापनात फायदेशीर पशुपालन व्यवसाय सुरू होईल. आव्हान स्वीकारणारा पशुपालक भाकड काळावर यशस्वी मात करणारा ठरल्यास पशुधन वाटप मोठ्या प्रमाणात सुरू होईल. शाश्वत दूध व्यवसायाला आज खरी गरज आहे जनावरांतील गर्भधारणेचे प्रमाण वाढवून दुधाळ जनावरे निर्माण करणाऱ्या पशू अभियंत्यांची. मात्र त्यासाठी कुणी दुधाळ जनावर देईल का, अशी अपेक्षा त्याग करण्याची गरज आहे. संपर्क - 9422657251 पैसे कमवा.. http://signup.wazzub.info/lrRef=0a9bdeff या लिंकवर क्लिक करून जॉईन करा आणि पैसे कमवा आपल्याला फक्त जोन करायचे आहे . आपल्याला काहीही पैसे लागणार नाहीत फक्त जॉईन करा आणि साईट तिच्या नाफ्यामाध्ले ५० % आपल्यायुझसरस मध वाटणार आहे plz जॉईन करा http://signup.wazzub.info/lrRef=0a9bdeff या लिंकवर क्लिक करून जॉईन करा आणि पैसे कमवा आपल्याला फक्त जोन करायचे आहे . आपल्याला काहीही पैसे लागणार नाहीत फक्त जॉईन करा आणि साईट तिच्या नाफ्यामाध्ले ५० % आपल्यायुझसरस मध वाटणार आहे plz जॉईन करा http://signup.wazzub.info/\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे २:२६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-tour-of-south-africa-2018-rain-breaks-and-chances-to-miller-cost-us-the-game-says-shikhar-dhawan-1630068/", "date_download": "2018-08-20T11:39:43Z", "digest": "sha1:KJJQOU3QJYAGZN2J2BAQOQH7GASGRTMT", "length": 13176, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India Tour of South Africa 2018 Rain breaks and chances to Miller cost us the game says Shikhar Dhawan | म्हणून आम्ही सामना गमावला शिखर धवन | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़व���ींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\n….म्हणून आम्ही सामना गमावला – शिखर धवन\n….म्हणून आम्ही सामना गमावला – शिखर धवन\nचौथ्या वन-डेत भारत पराभूत\nशिखरची पहिल्या सामन्यात शतकी खेळी\nसामन्यात पावसाने दोन वेळा आणलेला व्यत्यय आणि डेव्हिड मिलरला मिळालेलं जीवदान या दोन कारणांमुळे भारताने सामना गमावल्याचं, सलामीवीर शिखर धवनने स्पष्ट केलं आहे. चौथ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्विकाराला लागला. पावसाने व्यत्यय आणल्यानंतर आफ्रिकेला २८ षटकात २०२ धावांचं सुधारित आव्हान देण्यात आलं. जे आफ्रिकेच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत सहज पार केलं.\nअवश्य वाचा – शंभराव्या सामन्यात धडाकेबाज शतकी खेळी, भारताच्या ‘गब्बर’चा अनोखा विक्रम\nयुझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर मिलर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला होता. मात्र तिसऱ्या पंचांच्या पाहणीत चहलचा तो चेंडू नो बॉल असल्याचं आढळून आलं. यानंतर आणखी एकदार मिलरचा झेल भारतीय खेळाडूंनी सोडला. याचा फायदा घेत मिलरने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत आफ्रिकेला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. या क्षणानंतर भारत सामन्यात बॅकफूटला गेल्याचं धवनने म्हटलं.\n“पावसाचाही आमच्या कामगिरीवर चांगलाच फरक जाणवला. आमच्या फिरकीपटूंना चेंडू वळवायला त्रास होत होता. त्यात वारंवार चेंडू ओला होत असल्याने गोष्टी अजुन बिघडत गेल्या.” पहिल्यांदा पावसाच्या व्यत्ययानंतर सामना सुरु करण्यात आला, यावेळी लयीत असणारी भारताची फलंदाजी कोलमडली. आफ्रिकेच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाज तग धरु शकले नाहीत. ज्यामुळे एका क्षणासाठी ३०० ची धावसंख्या पार करु शकेल असं वाटत असताना, भारताला २८९ धावांवर समाधान मानावं लागलं.\nअवश्य वाचा – आफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात झालेले १२ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : ख्रिस गेलचा हा भन्नाट डान्स तुम्ही पाहिलात का\nजास्त डोकं चालवू नकोस…काश्मीर प्रश्नावरुन केलेल्या आफ्रिदीच्या वक्तव्याला भारताच्या गब्बरचं सडेतोड उत्तर\nसंघनिवडीचे निकष आहेत तरी काय शिखर धवनला वगळण्याच्या निर्णयावर गावसकर संता��ले\n‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’….विराट कोहलीचे शिखर-पंतला चॅलेंज\nधवनने पोस्ट केलेल्या या फोटोतील ‘अनोळखी’ माणसं माहिती आहेत का\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/property-card-project-affected-people-1628261/", "date_download": "2018-08-20T11:39:47Z", "digest": "sha1:5LKD4R3WX5CROL7INNY2YKF5KYSJCUXX", "length": 13916, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "property card Project Affected people | मालमत्तापत्रांचे आजपासून वाटप | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nबेलापूर परिसरातील पाच गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या मालमत्तापत्र वाटपाने होणार आहे.\nठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे ‘शासन आपल्या दारी’\nनवी मुंबईतील गावांचे सर्वेक्षण करून प्रकल्पग्रस्तांना मालमत्तापत्र (प्रॉपट्री क���र्ड) दिले जाईल, या सिडकोने ४५ वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आता होणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आता ‘शासन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना मालमत्ता पत्र देण्याचा उपक्रम गुरुवारपासून हाती घेतला आहे. त्याची सुरुवात बेलापूर परिसरातील पाच गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या मालमत्तापत्र वाटपाने होणार आहे.\nठाणे तालुक्यातील २४ गावांतील प्रकल्पग्रस्तांची जमीन संपादित करून सिडकोने नवी मुंबई शहर वसविले आहे. या जमिनी संपादित करताना सिडकोने येथील प्रकल्पग्रस्तांना मालमत्तापत्र देण्याचे तसेच गावठाण विस्तार करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र गेल्या ४८ वर्षांत सिडकोने काही गावांसाठी राबवलेली गावठाण विस्तार योजना वगळात\nमालमत्तापत्र देण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मालमत्तापत्र नसल्याने प्रकल्पग्रस्तांच्या वडिलोपार्जित घरांचा तसेच त्याखालील जमिनीचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे त्यांच्या घरांच्या पुनर्बाधणीत, कर्ज मिळवण्यात अडथळे येत होते. घरांवर बसलेल्या अनधिकृत या शिक्क्यामुळे प्रकल्पग्रस्त त्रस्त झाले होते.\nबेलापूरच्या आमदार म्हात्रे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांनीही ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र नाशिरकर यांना तसे आदेश दिल्याने गेल्या महिन्यात १४ प्रकल्पग्रस्तांना मालमत्तापत्र वाटप करण्यात आले. त्यानंतर गुरुवारपासून बेलापूर, आग्रोळी, दिवाळे, शहाबाज, फणसपाडा आणि किल्ले गावठाण या गावांतील ९०० प्रकल्पग्रस्तांची मालमत्तापत्रे दिली जाणार आहेत. त्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘शासन आपल्या दारी’ नावाचा उपक्रम सुरू केला आहे. गुरुवारपासून या पत्रांच्या वितरणाला सुरुवात होत आहे.\nनवी मुंबईतील २४ गावांपैकी १४ गावांचे सर्वेक्षण झाल्याने या गावातील प्रकल्पग्रस्तांची संख्या निश्चित होणार आहे. बेलापूरनंतर करावे, दारावे या गावांतील प्रकल्पग्रस्तांची मालमत्तापत्रे दिली जाणार आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने हा एक मोठा दस्तावेज ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लं���वर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/panasonic-lumix-dmc-tz25-black-combo-with-tripod-price-pdqnY1.html", "date_download": "2018-08-20T11:07:09Z", "digest": "sha1:J2CX3XCU2SLGXD5CONQHMRDJXTL64BOX", "length": 13779, "nlines": 341, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक लुमिक्स दमच तझ२५ ब्लॅक कॉम्बो विथ ट्रायपॉड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेल�� कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच तझ२५ पॉईंट & शूट\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच तझ२५ ब्लॅक कॉम्बो विथ ट्रायपॉड\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच तझ२५ ब्लॅक कॉम्बो विथ ट्रायपॉड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच तझ२५ ब्लॅक कॉम्बो विथ ट्रायपॉड\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक लुमिक्स दमच तझ२५ ब्लॅक कॉम्बो विथ ट्रायपॉड किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच तझ२५ ब्लॅक कॉम्बो विथ ट्रायपॉड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच तझ२५ ब्लॅक कॉम्बो विथ ट्रायपॉड दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक लुमिक्स दमच तझ२५ ब्लॅक कॉम्बो विथ ट्रायपॉड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच तझ२५ ब्लॅक कॉम्बो विथ ट्रायपॉड - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच तझ२५ ब्लॅक कॉम्बो विथ ट्रायपॉड वैशिष्ट्य\nपॅनासॉनिक लुमिक्स दमच तझ२५ ब्लॅक कॉम्बो विथ ट्रायपॉड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/uttarkashi-22-die-mini-bus-roll-down-gorge-uttarkashi-47443", "date_download": "2018-08-20T10:55:07Z", "digest": "sha1:JD6Q2PCR65XU6JSEFC7DKF56B6MRQB5K", "length": 11954, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "uttarkashi 22 die as mini bus roll down in gorge at uttarkashi उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 22 भाविकांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nउत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 22 भाविकांचा मृत्यू\nबुधवार, 24 मे 2017\nमध्य प्रदेशातील इन्दूर येथील भाविक देवदर्शनासाठी गंगोत्री येथे गेले होते. उत्तरकाशी येथून 25 किमी अंतरावर असलेल्या नलूपानी येथे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस 300 म��टर दरीत कोसळली.\nउत्तरकाशी - गंगोत्री येथून देवदर्शन करून येत असताना नालूपानी येथे भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इन्दूर येथील भाविक देवदर्शनासाठी गंगोत्री येथे गेले होते. उत्तरकाशी येथून 25 किमी अंतरावर असलेल्या नलूपानी येथे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस 300 मीटर दरीत कोसळली. काही भाविक भागीरथी नदीत कोसळले. या अपघातात 22 जणांचा जागीच मृत्यू झाला. आठ जण जखमी असून, त्यांना चिन्यालीसौड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इन्दूर येथील एकूण 57 भाविक गंगोत्री येथे गेले होते. तेथून दोन बसमधून ते परतत होते. मात्र, यातील एक बस दरीत कोसळली.\nभाजपचे जिल्हाध्यक्ष रामसुंदर नौटीयाल यांनी या अपघाताची माहिती जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास बचाव पथक घटनास्थळी पोहचले. अपघाताच्या ठिकाणी तीव्र उतार असल्याने बचावपथकाला भागीरथी नदीच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बचावकार्य करावे लागले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी अपघाताची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले. तसेच त्यांनी मृत्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाख आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली.\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक ���रून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%80-2/", "date_download": "2018-08-20T11:15:21Z", "digest": "sha1:DFBTWMPSG7ST6A75GRPHYNHP2H47QNZ6", "length": 16056, "nlines": 180, "source_domain": "pcbtoday.in", "title": "केंद्राच्या योजनांना खीळ घालणे आढळराव पाटलांना पडले महागात; दिशा समितीच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Notifications केंद्राच्या योजनांना खीळ घालणे आढळराव पाटलांना पडले महागात; दिशा समितीच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी\nकेंद्राच्या योजनांना खीळ घालणे आढळराव पाटलांना पडले महागात; दिशा समितीच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी\nपिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर तसेच जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनांवर देखरेख करण्यासाठी नेमलेल्या दिशा समितीच्या अध्यक्षपदावरून शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची नियुक्ती करून भाजपने आढळराव पाटील यांना जोराचा झटका दिला आहे. केंद्राच्या योजनांना प्रोत्साहन देण्याऐवजी खोडा घालण्याचे काम करणे आढळराव पाटील यांच्या अंगलट आल्याचे मानले जात आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सुडाचे राजकारण करण्याचा प्रयत्न आढळराव पाटील यांना चांगलाच महागात पडल्याचे बोलले जात आहे.\nआढळराव पाटलांना पडले महागात\nPrevious articleकेंद्राच्या योजनांना खीळ घालणे आढळराव पाटलांना पडले महागात; दिशा समितीच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी\nNext articleपिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे कामगार सभागृह कामगारांसाठीच ठेवण्याची मागणी\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हात-पाय तोडले असते – राष्ट्रवादी नगरसेवक जावेद शेख\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nएसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...\nडॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक; पाच वर्षानंतर मिळाले यश\nवाजपेयी जेव्हा विठ्ठलदर्शनासाठी पंढरपूरात आले होते\nदेहूगावात मंगळसुत्रासाठी विवाहितेचा खून; सासरा आणि दिराला अटक\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nआमदार विनायक मेटेंचा नातेवाईक असल्याचे सांगून पोलिस निरीक्षकाला घातला ६ लाखांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/loksatta-interview-on-union-budget-2018-1628227/", "date_download": "2018-08-20T11:38:58Z", "digest": "sha1:DK4B55OHIHJGD24ZLVQLULRQWLEWMKV2", "length": 17401, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Interview on Union Budget 2018 | अर्थसंकल्पात शेतीसाठी भरीव तरतूद हे गुजरात निकालांचे फलित! | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nअर्थसंकल्पात शेतीसाठी भरीव तरतूद हे गुजरात निकालांचे फलित\nअर्थसंकल्पात शेतीसाठी भरीव तरतूद हे गुजरात निकालांचे फलित\nयामागची कारणे काय असावीत\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nकृषी आणि ग्रामीण विकासासाठी आजपर्यंतची सर्वाधिक अर्थसंकल्पीय तरतूद आहे. यामागची कारणे काय असावीत\nडिसेंबर महिन्यात म्हणजे अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी ४५ दिवस गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. गुजरात निवडणुकीत ग्रामीण मतदारसंघात सत्तारूढ पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. काही विश्लेषकांच्या मते शेतकरी असंतोषाचा फटका राज्यातील सत्तारूढ पक्षाला बसला. ही नाराजी विशेषत: कृषी उत्पादनांच्या किमान हमी भावासंबंधीची होती. किमान आधारभूत किमतीची कृषी मूल्याशी सांगड न घातल्यास याचा मोठा फटका २०१९ मधील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत बसला असता, अशी भीती सरकारला असावी.\nकृषी हमीभावाबाबत कृषितज्ज्ञ स्वामिनाथन समितीची स्थापना नोव्हेंबर २००४ मध्ये झाली. ४ अंतरिम अहवाल आणि ऑक्टोबर २००६ मध्ये अंतिम अहवाल तत्कालीन सरकारला सादर केला. या अहवालात किमान हमी भाव कृषी मूल्यावर आधारित असावा आणि त्यात कालपरत्वे वाढ करावी, अशी शिफारस आहे. हा अहवाल सरकारने अद्याप स्वीकारला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. गुजरातच्या सोयाबीन आणि भुईमूग शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फटका सत्तारूढ पक्षाला बसल्याने या असंतोषाचे निराकरण करणे आवश्यक होते. आणि त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी आणि ग्रामीण विकासासाठी मोठी तरतूद केली असावी.\nअर्थसंकल्पात कृषी उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव प्रास्तावित केला आहे. परंतु विद्यमान सरकारचे कृषीमूल्य निश्चित करण्याचे सूत्र आणि स्वामिनाथन समितीच्या आहवालातील शिफारसी या बाबतीत मोठी तफावत असल्याचा सूर ऐकायला येतो. या बाबत तुम्ही काय सांगाल\nया बाबत आत्ताच कुठलेही विधान करणे धोक्याचे ठरेल. प्रास्तावित अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर या बाबतीतील नि:संधिग्धता नष्ट होऊन सरकारकडून अधिक स्पष्टता येईल, असे मानावयास अद्यापही वाव आहे. लगेचच निष्कर्ष काढणे योग्य असणार नाही.\nपंतप्रधानांनी ‘हर खेत को पानी’ अशी घोषणा केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत तुम्ही किती आशावादी आहात\n‘हर खेत को पानी’ या घोषणेसोबत पंतप्रधानांची पाच लाख शेततळी तयार करण्याची योजना होती. या योजनेला मनरेगाचे अधिष्ठान मिळणे गरजेचे आहे. आज भारत आणि चीन यांची तुलना करायची तर भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेच्या तुलनेत चीनची कृषी अर्थव्यवस्था तीनपट आहे. भारताचे सरासरी पर्जन्यमाण १.००० मिमी आहे. तर चीनचे सरासरी पर्जन्यमान ६०० मिमी आहे. पावसाच्या पडलेल्या प्रत्येक थेंबाचा उपयोग चीन हा देश करतो. कृषीतळी, बांधकाम आणि अनुदान वाटप होण्यापूर्वी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून खरोखर ‘हर खेतको पानी’ हे केवळ घोषणेत न राहता कृषीतळ्यांच्या माध्यमातून वास्तवात आले तर भारतीय कृषी अर्थव्यवस्थेत जगातील सर्वात मोठी कृषी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता आहे. मोठय़ा सिंचन योजनांना वेळ लागतो. परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार हे लहान सिंचन योजनेचे यश पाहता अशी योजना देशभर राबवायला हवी. आमच्या कंपनीने सामाजिक दायित्व योजनेखाली राजस्थानात अशी योजना राबवली आणि त्याला अभूतपूर्व यश आले. या बाबत अर्थसंकल्पात राहून गेले असे वाटते.\nया योजना शेतकऱ्याला किती ��ाभदायक आहेत असे वाटते\nसर्वच योजना कागदावर चांगल्या दिसतात. परंतु खरे आव्हान असते ते या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे. थेट लाभ हस्तांतरणामुळे सरकारी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. या योजना मध्यस्थांविना राबविल्यास या योजनांच्या यशाबद्दल मुळीच शंका वाटत नाही. या योजनांची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना देण्याची क्षमता या योजनांमध्ये, त्यासाठी तरतुदींमध्ये नक्कीच आहे. याबाबत सरकारची अंमलबजावणी कशा रीतीने यशस्वी होते यावरच या योजनांचे, तरतुदींचे आणि घोषणांचे यश आवलंबून आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/yeddyurappa-sworn-in-as-the-chief-minister-of-karnataka-for-the-third-time/", "date_download": "2018-08-20T10:53:53Z", "digest": "sha1:OWBYK4Y34EXF2M4G335DBEUBZBKGYUY6", "length": 9507, "nlines": 197, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली | Mumbai Manoos", "raw_content": "\nहोम देश येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली\nयेडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली\nकर्नाटक: कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी बी.एस. येडियुरप्पा विराजमान झाले आहेत. ऐतीहासीक निकाल भाजपच्या बाजुने लागल्याने येडियुरप्पा ठरले मुख्यमंत्रीपदाचे दावेदार. सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री झालेल्या युक्तीवादानंतर अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.\nभाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी सरकार राखण्यासाठी त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. आता कर्नाटकात येत्या १५ दिवसांत बहुमत सिद्ध करावं लागलं आहे. एकट्या बी.एस. येडियुरप्पा यांनी शपथ घेतली आहे.\nभाजपकडे सध्या १०४ आमदारांचं पाठबळ आहे. बहुमतासाठी त्यांना आणखी ८ आमदारांचा पाठिंबा हवा आहे. दोन अपक्ष आणि बीएसपीच्या एका आमदाराने त्यांना पाठिंबा दिला तर हा आकडा १०७ पर्यंत पोहोचेल. त्यामुळे त्यांना आणखी ५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज पडणार आहे. मात्र पाच आमदारांचा पाठिंबा मिळवणं कठिण असल्यानं येडियुरप्पा त्यात यशस्वी होणार की नाही याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.\nमागिल लेख पित्यावर लागलेले डाग पुसण्यासाठी काँग्रेससोबत युती – कुमारस्वामी\nपुढील लेख मनसेचे नेते शिशिर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर\nसंबंधित लेख अजून या लेखा कडून\nसीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल, आज दुपारी ४ वा. होणार जाहीर\nभंडारा-गोंदियातील इव्हीएम बंद पडल्याने ३५ केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द\nभाजपविरोधी आघाडीत शिवसेनेचा सहभाग नाही: सिंघवी\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत���री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-maze-baba-poem-53440", "date_download": "2018-08-20T10:46:33Z", "digest": "sha1:R3GENCGMXFXXTIBETRLKIOBWRLYXQ3PS", "length": 11344, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news maze baba in poem कवितेतून व्यक्त झाले ‘माझे बाबा’ | eSakal", "raw_content": "\nकवितेतून व्यक्त झाले ‘माझे बाबा’\nरविवार, 18 जून 2017\nनागपूर - जून महिन्यातील तिसरा रविवार जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला जातो. मातृदिनाला पूरक म्हणून जगभरात पितृदिन साजरा करण्याची संकल्पना १९०८ सालापासून पुढे आली. या पितृदिनानिमित्त वडिलावर (बाबा, पप्पा, डॅडी, फादर) ‘माझे बाबा’ या हॅशटॅगने कविता आमंत्रित करण्यात आल्या. ‘सकाळ’च्या सोशल प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन हे कविता संमेलन सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वडिलांवरील कवितांचे ऑनलाइन संमेलन फेसबुक लाइव्ह, व्हॉट्सॲप ग्रुप, ट्विटरवर सुरू आहे. या माध्यमातून अनेकांनी बाबाविषयीच्या भावना काव्यातून मांडल्या.\nनागपूर - जून महिन्यातील तिसरा रविवार जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला जातो. मातृदिनाला पूरक म्हणून जगभरात पितृदिन साजरा करण्याची संकल्पना १९०८ सालापासून पुढे आली. या पितृदिनानिमित्त वडिलावर (बाबा, पप्पा, डॅडी, फादर) ‘माझे बाबा’ या हॅशटॅगने कविता आमंत्रित करण्यात आल्या. ‘सकाळ’च्या सोशल प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन हे कविता संमेलन सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. वडिलांवरील कवितांचे ऑनलाइन संमेलन फेसबुक लाइव्ह, व्हॉट्सॲप ग्रुप, ट्विटरवर सुरू आहे. या माध्यमातून अनेकांनी बाबाविषयीच्या भावना काव्यातून मांडल्या.\nऑनलाइन कविता संमेलनात आपण आजही सहभागी होऊ शकता. कविता पोस्ट करताना #माझेबाबा#कविता #SakalNagpur असे लिहायला विसरू नका.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, ���पत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mazeywaacha.blogspot.com/2011/01/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:19:55Z", "digest": "sha1:5MWHAXWCIGSXKUJD6SDIOJPY4WPWR7FL", "length": 5171, "nlines": 44, "source_domain": "mazeywaacha.blogspot.com", "title": "maaz: लोकल मधलं भजन", "raw_content": "\nजगात आहे तोवर माज करावा. मेल्यावर कोण मेलं माज करतंय\nआज काही कामानिोमित्त सायनला गेलो होतो. काहीसा दमलो होतो. थोडी चिडचिड पण झाली होती कारण थोडासाउशीर झाला होता. परत येताना मला ८:३४ ची टिटवाळा लोकल मिळाली (माझ्यासारख्या पुणेकराला , \"८:३२ किंवा ५:५४ ची लोकल\" असली भाषा वापरायला किती त्रास पडतोय ते पुणेकरच जाणे.. असो). डब्यात चढताच खूप मोठ्याने गाण्याचा आवाज ऎकू आला. मला वाटलं कोणाचा तरी मोठ्याने सेल फोन वाजतोय. जरा आत शिरल्यावर दिसलं की तिथे एका कंपार्ट्मेंट मधे बसून, काही लोकं भजन म्हणत होती. त्यांनी खिडकीवर लहानसा कागद सुद्धा लावला होती \"हरि ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळ\"\nअतिशय तल्लीन होऊन ती लोकं भजनं म्हणत होती. दोघा - तिघांचा आवाज खूप��� सुंदर होता. आणि कोरसला आजूबाजूचे सर्व प्रवासी होते. त्यामुळे ध्रुवपदावर आले की अख्खा डबा त्या आवाजाने भरून जायचा. ती भजनं ऎकताना दिवसभराचा सगळा थकवा, त्रास, कटकट, जणू काही एखाद्या धबधब्याने वाहून नेली . नकळत माझेही (बे)सूर कोरसमधे मिसळले. गाता गाताच ज्ञानियांचा राजा भेटला, तो सावळा विठ्ठल भेटला आणि तुकाराममहराज सुद्धा. बर्याच दिवसांनी अशी \"जमलेली\" मैफल ऎकायला मिळाली. त्या सुरांमधे, आणि त्याच्या साथीला असणार्या टाळ व तबल्यामधे , ती रेल्वेची गर्दी , उकाडा, धक्कबुक्की, अशा सगळ्या अडचणींना विसरायला लावणारी अद्भूत शक्ती होती. मी कधी वारी केलेली नाही. पण ती मैफल ऎकून एकदातरी तो अनुभव घ्यावासा वाटला. रेल्वे मधे जे फक्त काही मिनिटे अनुभवलं, तो अनुभव अजून जवळून घ्यावा, असं फार फार वाटून गेलं. काही अनुभव मनातल्या एखाद्या लहानशा कुपीत जतन करून ठेवावेसे वाटतात ना, त्यापैकी होता हा.\nत्या दिवशी पहिल्यांदाच माझं स्टेशन अपेक्षेपेक्षा खूपच लवकर आलं\nएक सीरियस कविता( :D)\nमी लई भारी आहे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5480313875359632696&title=Donations%20to%20NGO's&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:31:22Z", "digest": "sha1:IJCYDRT7FE5CJHK7TULPWUFC2NWRIUVA", "length": 12785, "nlines": 128, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘देवस्थानांनी सामाजिक कार्यासाठी पैसा वापरावा’", "raw_content": "\n‘देवस्थानांनी सामाजिक कार्यासाठी पैसा वापरावा’\nपुणे : ‘समाजातील अपकृत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा मानसिक दबाव अंतर्मनावर असतो. त्यातून अनेकजण देवस्थानांचे उंबरठे गाठतात. लाखो-करोडोंच्या देणग्या देवस्थानाकडे जमा होतात. या जमा झालेल्या पैशांचा, संपत्तीचा वापर देवस्थानांनी समाजकार्यासाठी करायला हवा. जयंत नातू यांनी वंचितांच्या विकासासाठी आपल्या संपत्तीतला काही भाग दिला, ही आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी बाब आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि साहित्यिक अॅड. भास्करराव आव्हाड यांनी केले.\nउद्योजक आणि संवेदनशील कार्यकर्ते जयंत नातू व त्यांच्या पत्नी स्वाती नातू यांचा वंचित विकास आणि नातू मित्रपरिवारातर्फे षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त २२ जुलै रोजी नागरी सत्कार करण्यात आला. पौड रस्त्यावरील पुण्याई सभागृहात झालेल्या या षष्ट्यब्दीपूर्तीच्या निमित्ताने नात��� यांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ४५ संस्थांना सुमारे एक कोटी रुपयाची देणगी दिली. याप्रसंगी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, संचालिका मीना कुर्लेकर, प्रा. सुहास जोशी, अॅड. पद्मा गोखले यांच्यासह कुटुंबीय आणि स्नेही उपस्थित होते. या वेळी गौरवदीपिकेचे प्रकाशन करण्यात आले.\nअॅड. आव्हाड म्हणाले, ‘लोक शिक्षित होताहेत; पण शहाणे होणेही गरजेचे आहे. समृद्धता म्हणजे नेमके काय, याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. समाज घडविणाऱ्या माणसांकडे पैशांची नेहमीच वानवा असते. त्यामुळे आपल्याला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करावा. समाजातल्या वंचित घटकांना अन्न, वस्त्र आणि निवारा यासह मानसिक आधार देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वकार्यापलीकडे जाऊन समाजकार्य करण्याची जयंत नातू यांची कृती आदर्श आहे.’\nपवार म्हणाले, ‘पुण्यात अनेक संस्था आणि कार्यकर्ते घडतात. सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था येथे आहेत. पुण्यातले लोकही आपल्या कुवतीप्रमाणे वेळ, पैसे या स्वरूपात सहकार्य करीत असतात. सामाजिक संस्थांना मिळणारी देणगी ही प्राणवायूसारखी असते. बऱ्याचदा सरकारी मदत मिळते; परंतु ती तितकीशी उपयुक्त ठरत नाही. समाजाच्या साहाय्याने समाजाची सेवा याप्रमाणे काम केले आणि त्याला लोकसहभागाची जोड मिळाली, तर उभारलेल्या कामाला गुणवत्ता प्राप्त होते.’\nचाफेकर म्हणाले, ‘प्रामाणिकपणे कष्ट करून पैसा मिळवणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या पैशातून सामाजिक कामाला मिळणारी देणगी ही तितकीच पवित्र असते. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत, यासाठी अनेकजण थेट काम करतात, तर काहीजण पाठीशी राहून बळ देतात. स्वयंसेवी संस्थांनी पैशांबरोबरच कार्यकर्ता उभारण्याचे कामही केले पाहिजे.’\nनातू म्हणाले, ‘आजच्या या हृद्य सत्काराने भारावलो आहे. माझ्या आजी-आजोबांकडून प्रेरणा घेऊन मला जे थोडेफार काम करणे शक्य आहे, ते मी करीत आलो आहे. आजच्या या कृतीतून आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना व्यक्त केली आहे. या सगळ्या प्रवासात माझ्या कुटुंबीयांची साथ, चांगले मित्र मोलाची आहे. चांगल्या संस्थांना मदत करता आली, याचे समाधान आहे. वंचित विकासने हा कार्यक्रम घडवून आणला, याबद्दल ऋणी आहे.’\nससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सामाजिक संस्���ांच्या वतीने प्रातिनिधिक शुभेच्छा दिल्या. प्रा. सुहास जोशी यांनी प्रास्ताविक केले. मीनाताई कुर्लेकर यांनी ४५ संस्था निवडीमागील निकष आणि संस्थांच्या कार्याची ओघवती ओळख करून दिली. अॅड. पद्मा गोखले यांनी सूत्रसंचालन केले.\nTags: पुणेअॅड. भास्करराव आव्हाडजयंत नातूप्रतापराव पवारवंचित विकास संस्थाविलास चाफेकरPuneBhaskarrao AwadJayant NatuPrataprao PawarVanchit Vikas SansthaVilas Chafekarप्रेस रिलीज\nज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत 'संध्या कट्टा' ‘पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून वृक्षारोपण व्हावे’ ‘परिस्थितीवर मात करणाऱ्या स्त्रियांच्या जिद्दीला सलाम’ ‘चांगल्या कामातून मिळणारा आनंद लाखमोलाचा’ ‘चित्राकडून अक्षराकडे नेणारी पुस्तके असावीत’\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/comment-page-1/", "date_download": "2018-08-20T11:13:15Z", "digest": "sha1:BKFAXBQP3MREJ3VLLUDHC5STSJNXCL66", "length": 38383, "nlines": 137, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "मुळारंभ आहाराचा – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nआम्ही चौघीजणी भोजनगृहात आपापली जेवणाची ताटं घेऊन बसलो होतो. एक गरम भाकरी. सोबत खूपशी ओली हिरवी चटणी, मोठी वाटी भरून शेवग्याचं सूप, तेवढ्याच वाटीत मधुर चवीचं ताक, आणखी एक वाटी भरून तोंडल्याची रसदार भाजी, आमच्यातल्या एकीला भाकरीसोबत लोणीही मिळालं होतं. दोन- तीन घासांची चव घेतल्यावर आमचे शेरे सुरू झाले. सगळं तसं बरं आहे…..पण…. एकीला, त्यात किंचित तरी मीठ हवंसं झालं होतं. मला हिरव्या मिरचीची आठवण येत होती. कुणाला फोडणी आणखी चालली असती… वगैरे. चटणी मात्र सगळ्यांनाच पसंत पडली होती. हे २०११ सालच्या मार्च महिन्यात उरूळीकांचनच्या निसर्गोपचार आश्रमात घडलं.\nफिटनेसकडे लक्ष देण्याचा काळ\nप्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी येते, तीच वे��� माझ्याही आयुष्यात आली होती. स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देण्याची स्वेच्छानिवृत्तीनंतरचा काळ हा एकूणच स्वतःकडे लक्ष देण्याचा ठरला. पन्नाशी उलटली होती. आहार-विहारातल्या चुका दुरुस्त करायला हव्यात, असं तीव्रतेने वाटत होतं. ऋजुता दिवेकरची पुस्तकं गाजत होती. मलाही फिटनेसशास्त्र समजून घ्यावंसं वाटू लागलं होतं. एरवी, रोजच्या आहारात शरीराला अपायकारक असं काही नव्हतंच. शाकाहार, त्यात पोळी, भात, भरपूर भाज्या, कोशिंबिरी हेच मुख्य जेवण. तळण जवळपास नाहीच. गोड पदार्थ प्रासंगिक. हॉटेलिंग क्वचितच.\nव्यायामाचा मात्र अभाव होता. उदरनिर्वाहासाठी आणि घराच्या व्यवस्थापनासाठी करावी लागणारी ऊठबस सोडल्यास मी शरीराला फार तोशीस दिली नव्हती. मुळात पिंड बैठेपणाकडे झुकणारा. घरात वाचनाचा वारसा होता. व्यायामाचा नव्हता. नोकरी सोडल्याने रोजचं रेल्वेने जाणं-येणं बंद झालेलं. त्या प्रवासाचा ताण एकदम संपला. साहजिकच सकाळी सावकाशीने उठणं, चहापान, वृत्तपत्र वाचन असं सुरू केलं. ‘संपर्क’च्या काही कामांची जबाबदारी, त्यासाठीचे दौरे इत्यादी सुरू होतंच. पण ऑफिसची रोजची धावधाव नव्हती. त्यामुळे शरीर आळसावायला सुरुवात झाली. सकाळी उठल्या-उठल्याच मला कंटाळवाणं, क्वचित विफल वाटू लागायचं. त्याला काही खाजगी, कौटुंबिक कारणंही होती. पण ती माझ्या नियंत्रणापलीकडची होती. दिनक्रम बेशिस्तीचा होऊ लागला. मला त्यावर नियंत्रण आणायचं होतं.\nपाहू तर खरं जाऊन..\nआळसाची, वाढत चाललेल्या वजनाची चर्चा एकदा माझ्या मुलीशी, नेहाशी करत होते; तेव्हा तिने ‘समोरच आणि इतक्या जवळ’ असलेल्या जिममध्ये नाव घालायचं सुचवलं. आणि तिचं म्हणणं मी ताबडतोब मनावर घेतलं. ती फिटनेसच्या बाबतीत तत्पर आणि अभ्यासू आहे. जिम हे मला नव्या काळातलं नवश्रीमंतांचं चंगळवादी फॅड वाटायचं. पण आता “पाहू तर खरं जाऊन…” असं वाटलं. आणि मी हळूहळू तिथे रमूनच गेले. शिस्तशीर व्यायामाने शरीर-मनाला बरं वाटायला सुरुवात तर झालीच. पण तिथे फिटनेसविषयीच्या बर्याच चर्चा चालायच्या. त्या मी कान देऊन ऐकू लागले.\nव्यायामातली शिस्त डायटमध्येही आणली पाहिजे, असं वाटू लागलं. दरम्यान एक नातलग बाई भेटल्या. त्या नुकत्याच उरूळीकांचन इथल्या निसर्गोपचार आश्रमात राहून परतल्या होत्या. तिथे किती छान वाटलं, पोट कसं डिटॉक्स झालं वगैरे ऎकून तिथे जावंस��� वाटायला लागलं. माझ्यासाठी ते ठिकाण अपरिचित मुळीच नव्हतं. माझी धाकटी बहीण सुजाता तिच्या कॉलेजकाळात तिथे चांगली महिनाभर राहून आली होती. त्याही आधी माझी आजी, काका, वडील, चुलत भाऊ वगैरे तिथे अनेकदा जात असत. त्या सगळ्यांना भेटायला मी आश्रमात दोनतीनदा तरी गेले होते. आणि तिथे त्या सगळ्यांच्या शिफारसीवरून भाकरी आणि तिथली सुप्रसिद्ध चटणी खाल्ली होती. चटणीचा स्वाद चांगला लक्षातही राहिला होता. आता माझी तिथे जाण्याची वेळ आली होती.\nत्यांची https://nisargopcharashram.org/ ही वेबसाईट पाहिली. माहिती वाचताना तिथे जाऊन राहण्याचा अनुभव घ्यायलाच हवा असं वाटू लागलं. वेबसाईटवरून कळलं की तिथे तीनतीन महिने आधी बुकींग करावं लागतं. आम्हांला मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातलं बुकींग मिळालं. दरम्यान आमच्या कॉलनीत आम्ही सुरू केलेल्या एका आंदोलनाने निर्णायक वळण घेतलं होतं. कॉलनीतल्याच मैदानात एका राजकीय नेत्याने त्याच्या खाजगी ट्रस्टमार्फत सुरू केलेल्या रहिवाशांसाठी त्रासदायक ठरलेल्या यज्ञाविरोधातलं आंदोलन होतं ते. आंदोलनात माझ्याबरोबरीने पुढाकार घेणारी माझी ज्येष्ठ मैत्रीणदेखील माझ्यासोबत उरूळीला येणार होती. आंदोलन सोडून आम्ही जाऊ नये, असा आग्रह आमच्या गटातल्या काहींनी धरला. मात्र माझ्यापुढे स्वतःचा फिटनेस हेच ध्येय होतं. आणि तेव्हाची संधी हुकली, तर पुन्हा तीन महिने तिथे प्रवेश मिळणार नव्हता.\nउरूळीकांचन हे गाव पुण्यापासून ३० किमी अंतरावर, पुणे-सोलापूर रस्त्यावर आहे. शिवाय इथे त्याच मार्गावरचं रेल्वे स्टेशनही आहे. बस आणि रेल्वेने जायला सोपं, हे लक्षात घेऊनच गांधीजींनी हे ठिकाण आश्रमासाठी निवडलं. निसर्गोपचार ही आता काही नवी गोष्ट राहिलेली नाही. उलट आता फिटनेस मार्केटमध्ये ती लोकप्रिय ठरली आहे. पण उरूळीचा निसर्गोपचार आश्रम हा खुद्द गांधींजींनी सुरू केलेला असणं, हे माझ्या जिव्हाळ्याचं होतं.\nगांधींना स्वतःला वेळोवेळच्या आजारपणात निसर्गोपचाराचा गुण आलेला, आहारविहारात बदल घडवण्यास प्रवृत्त करत त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना आजारातून बरं केलेलं, आरोग्य आणि पूरक आहार यात गांधीनी केलेलं संशोधन, प्रयोग, आहारात पाण्याचं प्रमाण किती असावं इथपासून त्यांनी केलेला बारीक विचार, महागडा ऍलोपथी उपचार गावातल्या गरिबांना परवडणार नाही म्हणून त्यांच्यासाठी पर्यायी उपचारपद्धती विकसित करण्यासाठी त्यांचा आग्रह, त्यांना शरीरशास्त्र समजावून सांगण्याची त्यांची तळमळ, रोगाच्या कारणांपासूनच दूर राहणं हीच निरोगी राहण्याच्या प्रयत्नांची पहिली पायरी आणि त्यात आहार सर्वात महत्त्वाचा ही त्यांची मांडणी. आश्रम ही गांधीजींची प्रयोगशाळाच होती.\nकाय खावं आणि काय खाऊ नये, हे गांधींनी सोपेपणे सांगितलं आहे. ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होऊ शकतात, त्या वस्तू बहुधा आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू नासत – सडत नाही, खराब होत नाही त्या वस्तू आरोग्यासाठी बहुधा चांगल्या नसतात. आज बनविलेली पोळी, भाकरी, भाजी उद्या बुरशी येऊन खराब होते; म्हणून पोळी, भाकरी, भाजी खाणं आरोग्यासाठी चांगलं. याउलट बिस्किटासारख्या पॅकिंगच्या वस्तू महिनोन् महिने टिकतात, म्हणून त्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत.\n१९४६ साली सुरू झालेल्या या आश्रमात आजही होणारी गर्दी, प्रवेशासाठीची मोठी प्रतिक्षायादी, तिथे दर वर्षी पुन्हा पुन्हा येणार्यांची वाढती संख्या हे सारं आजही ही उपचारपद्धती कालसुसंगत असल्याचा निर्वाळा देणारं.\nया आश्रमात दरवर्षी जवळपास सहा हजारांहून अधिक रुग्ण दाखल होत असतात. तेवढ्याच रुग्णांना बाह्यरुग्ण म्हणून उपचार दिले जातात. तिथे दाखल होण्यासाठी तुम्ही एखाद्या आजाराने ग्रस्त असण्याची मुळीच गरज नसते. स्वतःचा फिटनेस वाढवण्यासाठीही तिथे जाऊ शकताच. मी तशीच गेले होते. प्रवेश घेणारे आश्रमासाठी ‘रुग्ण’ ठरतात. आश्रमाची ख्याती जगभर पसरलेली असल्यामुळे परदेशांतून आणि भारतातल्या विविध राज्यांतूनही इथे लोक येथे येत असतात. प्रत्येकाच्या गरजेनुसार किमान एक आठवडा ते एक किंवा दोन महिने राहायला सांगितलं जातं. माफक शुल्क, सेवाभावी स्टाफ, साधी आणि स्वच्छ व्यवस्था ही इथली वैशिष्ट्यं.\n२०११ साली पहिल्यांदा आणि नंतर आणखी तीनदा मी तिथे राहण्यासाठी गेले. माझे स्वतःचे, नातलग, मित्रमैत्रिणींचे अनुभव, तिथल्या स्टाफसोबत चर्चा, तिथल्या ग्रंथालयातल्या पुस्तकांचं वाचन, तिथे येणार्या नव्या-जुन्या पेशंट्ससोबत गप्पा आणि माझी निरीक्षणं यावरून मी सगळ्यांनाच तिथे जाण्याची शिफारस करू इच्छिते. गांधीजी सांगतात, ते क्षणभर बाजूला ठेवलं, तरी आपली बदललेली जीवनशैली, त्यामुळे उद्भवणार्या व्याधी, शुद्ध हवा-पाणी-अन्न यां���ा अभाव, जीवनाच्या सुसाट वेगात होणारी दमछाक या सगळ्या व्यापातापात भौतिक सुविधा भरपूर पण सुख-समाधान-स्वास्थ्य नाही, हे वास्तव नाकारून कसं चालेल याचाच परिणाम म्हणून या आश्रमात येणार्या लोकांचं वय पन्नाशी-साठीवरून विशी-पंचविशीवर आलंय.\nह्रदयविकार, अनियमित रक्तदाब, मधुमेह, दमा, श्वसनविकार, पचनविकार, आम्लपित्त, डोकेदुखी, जुना खोकला, आतड्याचे आजार, संधिवात, लठ्ठपणा, प्रमाणापेक्षा कमी वजन, त्वचारोग, हार्मोन्स असंतुलन, मुलींच्या मासिक पाळीच्या समस्या, श्वेतप्रदर, यांसारख्या शारीरिक व्याधी असलेले बरेच लोक इथे येतात. इथे दाखल झाल्यावर पहिल्या दोन दिवसांतच आजाराला उतार पडायला सुरुवात होते. शरीर हलकं वाटू लागतं. निवांत व्हायला होतं. प्रसन्नता येते. इथे पंचमहाभूतांना प्रमाण मानून उपचार केले जातात. त्यासाठी माती, पाणी, अग्नी, हवा आणि मोकळी जागा यांचा खुबीने वापर केला जातो. वायुस्नान, सूर्यस्नान, मातीलेपन, पचनक्रिया सुधारण्यासाठी पोटावर मातीचा लेप, रुग्णाच्या तब्येतीनुसार थंड किंवा गरम पाण्यात कटीस्नान, बाष्पस्नान, मालिश असतं. जोडीला अॅक्युप्रेशर, चुंबकीय उपचार, न्युरोथेरपी, सुजोक, ऍक्युपंक्चर इ. औषधांविना वापरल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीही असतात. व्याधींवर नियंत्रण येण्यात आहाराचं योगदान तर मोठंच आहे.\nइथे आहाराचे विविध प्रकार असतात. रसाहार, फलाहार, कच्चा आहार आणि भोजन. जलपानही महत्त्वाचं. आश्रमात दाखल झाल्याबरोबर आपल्या व्याधी, आहारविहार, सवयी यांची माहिती भरून द्यायची असते. त्यानंतर इथले निसर्गोपचार तज्ज्ञ आपल्याला तपासतात आणि आपल्या गरजेप्रमाणे दिनचर्या आणि आहार लिहून देतात. त्यानुसार आपला तिथला दिनक्रम सुरू होतो. पहिल्या दिवशी जवळजवळ प्रत्येकालाच भोजन घ्यायला सांगितलं जातं. त्यानंतर मात्र नेमून दिल्यानुसार आहार घ्यायचा असतो. सकाळची भोजनवेळ ११ ते १२.३० आणि संध्याकाळची ५ ते ६ असते. पहिल्यांदा तिथे गेले तेव्हापासून संध्याकाळी लवकर खाण्याची मला सवय होऊन गेली, ती सुरूच आहे.\nभोजनात ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी, गव्हाची पोळी, हातसडीच्या तांदळाचा भात, विविध पालेभाज्या, फळभाज्या, सूप, चटण्या आणि ताक असं आलटून पालटून असतं. किंचित तेलातली फोडणी, माफक मीठ, तिखट जवळपास नाहीच, भाज्या रसदार असं हे जेवण. तिखट-मीठ-फोडण्या-मसाले यांच्या विशिष्ट प्रमाणाचा आग्रह धरणार्यांना हे जेवण बेचवच लागतं. पण माझा अनुभव असा की इथल्या जेवणात मूळ अन्नपदार्थांची चवच पुढे असते. म्हणजे, शेवग्याच्या सुपात शेवग्याचाच स्वाद जिभेला जाणवतो. इथे विविध भाज्या बनवतात. दोडका, तोंडली, ढेमसं, शिराळी, घोसाळी, लाल भोपळा, दुधी, पडवळ, वांगी, कार्ली, चवळीच्या शेंगा, नवलकोल वगैरे. मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या नेहमीच्या जेवणातून या यादीतल्या अनेक भाज्या गायब झालेल्या असणार. भाज्या रस ठेवून केलेल्या असतात. त्या रसात भाजीची मूळ चव उतरलेली असते.\nसर्व भाज्यांत थोडं ओलं खोबरं, कढीपत्ता आणि भरपूर कोथिंबीर असते. कार्ल्याच्या सुक्या भाजीत थोडा कांदा, बारीक चिरलेलं लिंबूही घातलेलं असतं. या लिंबाचा स्वाद छान वाटतो. पहिले दोन-तीन दिवस या भाज्यांच्या मूळ चवीचं कौतुक वाटतं. नंतर मात्र तोचतोपणा वाटू लागतो. मग आपला जिव्हाधार बनतात सूप आणि चटण्या. शेवगा, मूग, कुळीथ, बीट, लाल भोपळा, टोमॅटोसह मिश्र भाज्या अशी विविध सुपं इथे दिली जातात. सुपांतही मूळ पदार्थाचा स्वाद तीव्र असतो. बाकी सगळं माफक.\nइथल्या ताटातल्या चटण्या मात्र सगळ्यांनाच आवडण्यासारख्या. आणि अन्य पदार्थांच्या तुलनेत त्या सढळ हाताने वाढल्यादेखील जातात. ओलं खोबरं, भोपळी मिरची, पालक, भरपूर कढीपत्ता आणि खूपशी कोथिंबीर हे सगळं असलेली हिरवी ओली चटणी छान लागते. भिजवून शिजवलेल्या कुळथाची चटणीही चांगली असते. जवस, कारळं, भाजकं डाळं यांच्या सुक्या चटण्याही चवबदल म्हणून दिल्या जातात. अधनंमधनं मिश्र भाज्यांचा पुलाव, मूगडाळ-तांदूळ खिचडीही असते. आणि सणाच्या दिवशी गुळाचा दलिया किंवा चक्क पुरणपोळ्या मी आजवर तिथे जास्तीत जास्त दहा दिवस सलग राहिलेय. जेवणात जेव्हा काही निराळं मिळतं, तेव्हा चक्क लॉटरीच लागलेली असते\nइथे चहा-कॉफी मिळणं अपेक्षितच नाही. मात्र सकाळी ७ आणि दुपारी ३ वाजता काढा मिळतो. आणि तोही भरपूर असतो, गरम असतो आणि चवदार असतो. इथे पहाटे ५ ला उठायचं असतं. आपल्याला नेमून दिल्यानुसार योगासनांच्या वर्गात जाऊन आल्यावर कधी एकदा काढा मिळतो, असं होऊन जातं. गवती चहा, तुळस आणि आलं यांच्या काढ्यात दूध आणि गुळाचा पातळसर पाक घालून हा काढा दिला जातो. गुळामुळे काढा स्वादिष्ट बनतो.\nइथे न्याहारी हा प्रकार नाही. कारण जेवण लवकर असतं. पण काढ्यानंतर रसाहार अ���तो. आपल्याला नेमून दिल्यानुसार दुधी, गाजर, ओली हळद, आवळा, अडुळसा, तुळस, पालक, कार्ली, कडुनिंब, मोसंबी, संत्री, अननस यांपैकी एखाद-दोन रस घ्यायचे असतात. हे सर्व रस ताजे, आपल्यापुढे काढलेलेच असतात. नीरा आणि नारळपाणी पिण्याची वेळही नेमून दिलेली असते.\nकच्च्या आहारात अंकुरित मेथीदाणे, मूग, कुळीथ, किसलेलं बीट, गाजर, कोबी किंवा नवलकोल, ओलं खोबरं, पालक, कोथिंबीर, काकडीचे काप, टोमॅटो, लिंबू असं सगळं असतं. फलाहारात आपल्याला सांगितलेली फळं नेमून दिलेल्या वेळी खायची असतात.\nना दावे, ना जाहिराती, फक्त अनुभूती\nहा आश्रम स्वतःची जाहिरात कधीच करत नाही. इथल्या वास्तव्याने गुण आल्यामुळे लोक पुन्हा पुन्हा येत असले तरी आश्रम कधी कुठला दावा करत नाही, की फुगवून काही सांगत नाही. उलट निसर्गोपचार पद्धतीच्या मर्यादा वेबसाईटवर, माहितीपत्रकात नमूद केलेल्या असतात. आश्रमाच्या आपुलकीपोटी एखादी व्यक्ती स्वयंप्रेरणेनेच अशी फिल्म बनवते.\nइथल्या वास्तव्यात माहीत असलेल्या अनेक गोष्टींची नव्याने अनुभूती येते. मुळात आजार होऊच नये अशी जीवनशैली अंगिकारणं हेच निसर्गोपचाराचं मूलतत्त्व आहे. निसर्गोपचारात आहारालाच औषध मानलं आहे. त्यामुळे आहाराकडे काटेकोरपणे लक्ष द्यायलाच हवं. आश्रमात व्याख्यानं, फिल्म्स वगैरेंमधून हेच समजावून सांगितलं जातं. निसर्गनियम साधे-सरळ असतात. आपण ते पाळले नाहीत की शरीर-मनावर विपरीत परिणाम होतो. भूक लागेल तेव्हाच आणि भूक भागेल तेवढंच जेवणं, सावकाश खाणं, ताजं, गरम अन्न खाणं, प्रक्रिया, कमीत कमी केलेलं अन्न खाणं, तेल-मीठ-साखरेचा मर्यादित वापर वगैरे. पण आपण हे कितीसं पाळतो\nअसं स्वतःला प्रश्न विचारणं आणि आपल्या आहारपद्धती तपासून बघणं तिथे सुरू होतं. तिथला मुक्काम संपवून परतल्यावर काही दिवस आपण खूप जागरूक असतो. परतल्यावर लगेचच पूर्वपदावर यावंसं वाटत नाही. पण मग काहीतरी निमित्त घडतं आणि जे टाळायचं असतं ते खाल्लं जातं. हळूहळू आपला निर्धार ढळायला सुरुवात होते. हे तर होणारच असतं. आपणच निर्माण केलेल्या चवीढवीच्या, रंगीबेरंगी खाद्यसंस्कृतीच्या साम्राज्याचा त्याग करण्याची काहीच गरज नसते. पण याच संस्कृतीचा एक भाग – निसर्गनियमानुसार आहार, जो पाळण्यात आपल्याच शरीरमनाचं भलं साधलं जाणार आहे.\nउरूळीच्या निसर्गोपचार आश्रमात गांधींनी सुरू केलेली उपचार आणि आहारपद्धती सत्तर वर्षं जुनी असूनही ती आजच्या अत्याधुनिक जीवनशैलीसाठी नेमकी लागू पडते आहे. कारण ते आपल्या खाद्यपरंपरेचं मूळ आहे. तिथे संतुलन आहे. त्या मुळापाशी कधी ना कधी परतणं आपल्याला भाग आहे.\n(हा लेख लिहिण्यासाठी मधुवंती खरे यांची मदत घेतली.)\nनिवृत्तीउत्तर आयुष्य आनंदाने व्यतीत करत आहे. आकाशवाणी आणि संपर्क संस्थेद्वारे केलेल्या कामाच्या अनुभवाने समृद्ध आहे. आसपासच्या तरूणांच्या नवनिर्मितीविषयी कुतूहल आणि नवा काळ समजून घेण्याची आस्था आहे.\nसर्व फोटो – मेधा कुळकर्णी\nउरूळी कांचनऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६निसर्गोपचारमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post वेंगायम सांबार ते अवियल – तमिळनाडू\nNext Post शँक्स् : मराठी फाईन डायनिंग\nवा मेधाताई, आता खरंच वाटायलंय की लवकरात लवकर जायला हवं इथे. लिहिलंयस इतकं खुमासदार की, वाचतानाही मजा आली.\nखुप छान लेख वाचून आनंद झाला\nमदत होईल का आपली\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nshraddham on ठकूच्या स्वैपाकाची गोष्ट\nArchana phatak on मुळारंभ आहाराचा\nSUJIT KULKARNI on डिस्कव्हरिंग घाना\nडिजिटल दिवाळी : आकार… on एकट्या माणसाचं स्वयंपाकघर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/main-works-of-navi-mumbai-airport-start-from-18-february-1627796/", "date_download": "2018-08-20T11:34:41Z", "digest": "sha1:Y36VHB5KYGFAUXYHK25JPQUNWPLLEV26", "length": 13436, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "main works of navi Mumbai airport start from 18 February | विमानतळाची मुख्य कामे १८ फेब्रुवारीपासून | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nविमानतळाची मुख्य कामे १८ फेब्रुवारीपासून\nविमानतळाची मुख्य कामे १८ फेब्रुवारीपासून\nसिडकोने वि��ानतळपूर्व कामे जुलै २०१७ मध्ये सुरू केली आहेत.\nगेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या मुख्य कामाचा प्रारंभ १८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. याच दिवशी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र प्रदर्शना’चे मुंबईत उद्घाटन होणार असल्याने विमानतळाच्या कामांच्या आरंभासाठी पंतप्रधानांची वेळ घेण्यात आली आहे. सिडकोने विमानतळपूर्व कामे जुलै २०१७ मध्ये सुरू केली आहेत. १६ हजार कोटी रुपये खर्चाची निविदा ‘जीव्हीके’ आणि ‘सन होजेस’ यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीला देण्यात आली आहेत.\nमुंबईला पर्याय ठरू पाहणाऱ्या नवी मुंबई विमानतळाची जागा २० वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आली होती, मात्र भूसंपादन, केंद्र व राज्य सरकारच्या विविध परवानग्या, खारफुटी आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अटींमुळे या विमानतळाचे प्रत्यक्षात काम सुरू होण्यास विलंब लागला. नवी मुंबई नियोजित विमानतळ हे ‘ग्रीन फिल्ड’ विमानतळ असून दोन रनवे आहेत. त्यासाठी एकूण दोन हजार २६८ हेक्टर जमीन लागणार असून ६७१ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यासाठी १० गावांतील प्रकल्पग्रस्तांचे इतरत्र स्थलांतर केले जाणार आहे. सिडकोने काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पग्रस्तांना प्रोत्साहनपर भत्ता देऊन लवकर स्थलांतर करण्यास प्रवृत्त केले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये या प्रकल्पासाठी लागणाऱ्या दोन हजार कोटी रुपये खर्चाच्या विमानातळपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली.\nउलवा टेकडीची उंची कमी करण्याचे काम महत्त्वाचे आहे. ९६ मीटर उंचीची ही टेकडी टेक ऑफ आणि लॅिण्डगला अडथळा ठरणार असल्याने तिची उंची आठ मीटपर्यंत कमी केली जाणार आहे. याशिवाय उलवा नदीचा प्रवाहदेखील बदलण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत. ही कामे सुरू झाली असून विमानतळाचे मुख्य काम सुरू करण्यात आता अडथळा राहिलेला नाही.\nसिडकोच्या ताब्यात ११६० हेक्टर जमीन असल्याने हे काम सुरू करण्यात आले असून मुख्य गाभा क्षेत्राचे काम करण्यास हरकत नसल्याचे दिसते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\nनुसते 'भारत माता की जय' बोलून काही होत नाही : तुषार गांधी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची...\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/cm-devendra-fadnavis-chief-secretary-help-patanjali-for-raw-material-1623660/", "date_download": "2018-08-20T11:38:19Z", "digest": "sha1:DMGU7VGP4BDQRR4U7FDSH7UZSX34XXUQ", "length": 16582, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CM Devendra Fadnavis Chief Secretary help patanjali for raw material | पतंजलीवर सरकारकडून कच्च्या मालाचीही कृपा | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nपतंजलीवर सरकारकडून कच्च्या मालाचीही कृपा\nपतंजलीवर सरकारकडून कच्च्या मालाचीही कृपा\nकृषी अधिकाऱ्यांना आवळा-संत्र उत्पादकांचे गट बांधून देण्यासाठी निर्देश\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nकृषी अधिकाऱ्यांना आवळा-संत्र उत्पादकांचे गट बांधून देण्यासाठी निर्देश\nसरकारी विक्री केंद्र पतंजलीच्या उत्पादनांसाठी आंदण देण्याचा ए��� प्रकार काही दिवसांपूर्वीच उघड झालेला असताना प्रसिद्ध योग गुरू ‘पतंजली’ या रामदेवबाबांच्या कंपनीवरच्या सरकारी प्रेमाचा नवा नमुना उघड झाला आहे. भाजप सरकारने या कंपनीला लागणारा कच्चा माल ठोक प्रमाणात कसा मिळेल, याची तजवीज केल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी आणि पतंजलीचे बालकृष्ण यांनी एकत्रितपणे दूरचित्रसंवाद करून ( व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना आवळा आणि संत्रा उत्पादकांचे गट बांधून त्यांना पतंजलीबरोबर जोडून देण्याचे निर्देश दिले आहेत. एखाद्या कंपनीसाठी कच्चा माल पुरविण्याबाबत दिसणारी सरकारी पातळीवरील मोठी तत्परता या व्यवहाराबाबत संशय निर्माण करणारी आहे. दरम्यान, जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ आणि राज्याचे कृषी आयुक्त एस.पी. सिंग यांनी अशा प्रकारची बैठक झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.\nहा उपक्रम योग्य असल्याचा दावा आता अधिकारी करू लागले आहेत. कृषी आयुक्त एस. पी. सिंग म्हणाले, अशा प्रकारे काम झाले तर शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दाम मिळू शकेल. अशा प्रकारचे प्रयोग प्रत्येक जिल्हास्तरावर व्हायला हवेत. विदर्भातील काही जिल्ह्य़ात औषधी वनस्पती आढळून येतात. त्याला वाढवून त्यांच्या विक्रीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, तेव्हा कोणी खरेदीदार नव्हते. आता ते येत आहेत. त्यामुळे असे प्रयोग व्हायला हवेत, असा दावाही केला जात आहे. अशा प्रकारे कंपन्यांना मदत करण्यास सरकारचे नियम मात्र तयार नाहीत. औरंगाबाद जिल्ह्य़ात काही शेतकरी खास कंपन्यांसाठी बेबी कॉर्न पिकवितात. मात्र, त्याच्या बियाणांपासून ते सर्व बाबींवर कंपन्यांच्या प्रतिनिधींची देखरेख असते. अशा प्रकारच्या कामाला सरकारची कधी खास मेहरबानी झाली नव्हती. केवळ पतंजली रामदेव बाबाची कंपनी असल्याने त्यांना मदत केली जात असल्याचे दिसून येत आहे. काही मोजक्या जिल्ह्य़ातील कृषी अधिकाऱ्यांनाच या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी निमंत्रित करण्यात आले होते. काही शेतकरीगट कंपनीशी जोडता येतात का, याची चाचपणी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nतीन आठवडय़ांपूर्वी घेण्यात आलेल्या दूरचित्र संवादात (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) आवळा पीक घेतल्यास तो माल पतंजली घेण्यास तयार असल्याचे मराठवाडय़ाला सांगण्यात आले. ��र विदर्भातील कृषी अधिकाऱ्यांना कोणत्या दर्जाच्या संत्र्यांची पिके कंपनीला लागणार आहेत, याची माहिती देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कंपनीला जागा उपलब्ध करून देण्यापर्यंत सरकारचे काम योग्य मानले जाईल, पण कंपनीसाठी कच्चा मालही कसा पिकवता येऊ शकेल, याची काळजीही सरकार घेत असल्याचे या बैठकीतून दिसून आले.\nज्या कंपन्या शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करणार आहेत, अशा सर्वाची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात सहा-सात कंपन्या आहेत. त्यांची यादी पणन संचालकांकडे उपलब्ध आहे. त्यात रिलायन्स उद्योग समूहदेखील आहे. केवळ एकाच कंपनीसाठी राज्य सरकार पुढकार घेते, असे नाही. थेट बाजारातून शेतमाल घेण्याऐवजी शेतकरी आणि कंपन्यांमध्ये नाते निर्माण व्हावे, यासाठी ही रचना केली आहे. अशा पद्धतीने काम करण्यासाठी एक व्हॉट्सअॅप ग्रुपही बनविण्यात आला आहे.’’\n-प्रवीणसिंह परदेशी, अप्पर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nEngland vs India 3rd Test - Live : पुजारा-कोहली जोडी इंग्लंडवर भारी, सामन्यावर भारताची पकड\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nप्रियांका- निकची अशी ही बनवाबनवी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल\nAsian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव\nप्रेयसीसाठी तीनशे फलक लावणाऱ्याच्या राजकीय दबावापुढे पालिका, पोलीस झुकले\nKerala Floods: ...आणि पूरग्रस्तांच्या छावणीतच त्यांनी लग्नगाठ बांधली\nKerala floods : 'तो' बनावट व्हिडीओ व्हायरल करु नका; लष्कराचे आवाहन\n निकने घेतला महत्त्वाचा निर्णय \nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार��दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/konkan/thane/", "date_download": "2018-08-20T10:49:29Z", "digest": "sha1:T4HN4U4ZSUFCQNCFBGRMWCVWRNX4TRJM", "length": 7925, "nlines": 220, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "ठाणे Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nठाण्यात: देहविक्रय आणि नागरिकांची लूटमार करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप\nशिवसेनेत महिला नगरसेविका अपमानित, नगरसेविकेचा राजीनामा\nजितेंद्र आव्हाड यांनी टोल वसुली पाडली बंद\nमुंब्रा बायफास दुरुस्तीदरम्यान टोल बंद करा, अन्यथा कायदा हातात घेऊ – जितेंद्र आव्हाड\nकल्याण-डोंबिवली महापौरपदी शिवसेनेच्या राणे बिनविरोध\nआजपासून मुंब्रा बायपास २ महिने बंद\nठाण्यात मोदींच्या ‘बुलेट’ला राजचे ‘इंजिन’ भिडले\nदाऊद इब्राहिमचा हस्तक परवीनला पोलिसांनी केली अटक\nअभिनेत्री उदिता गोस्वामीची पोलिसांनी का केली चौकशी\nमावशीला वाचवण्यासाठी गेलेल्या दोघींचा बुडून मृत्यू\nभाजपने मुका घेतला तरी युती नाहीः राऊत\nठाण्यात गुरुवारी ९ वाजेपर्यंत पाण्याचा ठणठणाट\n…आता ठाणे महापालिकेत जेवण घोटाळा\nठाण्यात घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं वाहतूक कोंडी\nकेडीएमसीचे आयुक्त पी. वेलरासू यांना कचरा प्रश्न भोवला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\nसीएसएमटी स्टेशनवरील सोलापूर एक्सप्रेसच्या डब्याला आग\nबारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला\nकृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…\nमहाराष्ट्र बारावीचा निकाल जाहीर\nआज दुपारी 1 वा होणार बारावीचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B8", "date_download": "2018-08-20T10:58:08Z", "digest": "sha1:MJHYVBQQPTBPJF45FKKFKKVQHAXKF4TS", "length": 4647, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर.सी. लेंस - विकिपीडिया", "raw_content": "\nरेसिंग क्लब दे लेंस (फ्रेंच: Racing Club de Lens) हा फ्रान्सच्या पा-द-कॅले भागातील लेंस शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. २०१४-१५ हंगामामध्ये हा संघ लीग १मध्ये खेळेल.\nबास्तिया • कां • बोर्दू • एव्हियां • गिगां • लेंस • लील • लोरीयां • ल्यों • मार्सेल • मोनॅको • मेस • माँपेलिये • नाँत • नीस • पॅरिस सें-जर्मेन • रेंस • ऱ्हेन • सेंत-एत्येन • तुलूझ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१४ रोजी १५:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96.html", "date_download": "2018-08-20T11:32:40Z", "digest": "sha1:E2NMH3OAV5D6QXPWVQX5W33ZHMATCEFH", "length": 23660, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "VRITTABHARATI | आंतरराष्ट्रीय सीमेला आणखी एका सुरक्षकवच", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nभाष्य : मा. गो. वैद्य\nसडेतोड : अरुण रामतीर्थकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nराष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन\nविश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » आंतरराष्ट्रीय सीमेला आणखी एका सुरक्षकवच\nआंतरराष्ट्रीय सीमेला आणखी एका सुरक्षकवच\nजम्मू, [१९ एप्रिल] – जम्मू-काश्मिरातील २०२ किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेला सुरक्षेचे आणखी एक कवच पुरविण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली आहे. सांबा भागातून पाकिस्तानचे अतिरेकी भारतात घुसखोरी करून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करतात. यावर आळा घालण्यासाठीच या सीमेवर दुसरे सुरक्षा कवच देण्यात येत आहे.\nसांबा भागातील पोलिस ठाण्यावर आणि लष्करी छावणीवर गेल्या महिन्यात अतिरेक्यांनी धाडसी हल्ले केले आहेत. यात काही जवान आणि पोलिसांना जीव गमवावा लागला. यानंतर कें��्रीय गृहमंत्रालयातील उच्चस्तरीय समितीने सांबापासून अखनूरपर्यंत पसरलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेची पाहणी करून स्थितीचा आढावा घेतला. या सीमेवर सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफचे जवान तैनात असले, तरी त्यांना पोलिस किंवा लष्कराचे पाहिजे तसे पाठबळ नाही. बीएसएफ जवानांना सुरक्षेचे दुसरे कवच आवश्यक झाले आहे, असा अहवाल या समितीने केंद्र सरकारला दिला होता.\nया भागात लष्कराचा एक तळ असला, तरी तिथे जवानांना केवळ प्रशिक्षण दिले जाते. या तळातील जवानांकडून दहशतवादविरोधी मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा करता येणार नाही. याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गही सांबा जिल्ह्यातूनच जात असल्याने धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे या सीमेला सुरक्षेचे दुसरे कवच उपलब्ध करून देणे आवश्यक झाले असल्याचे या समितीने म्हटले आहे.\nसांबा जिल्ह्यातील सीमेवरून भारतात घुसखोरी करण्यासाठी अतिरेकी चाप आणि तरन नाल्याच्या मधे असलेल्या भागाचा प्रामुख्याने वापर करतात. याच भागातून अतिरेकी राष्ट्रीय महामार्गावर येतात. येथे आल्यानंतर अतिरेकी वाहनांचे अपहरण करून जिल्ह्यात प्रवेश करतात. त्यामुळे बीएसएफला बळकट असे पाठबळ देण्याची गरज आहे. केंद्र सरकारने समितीच्या शिफारसी मान्य केल्या असून, या आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफला निमलष्करी दल आणि राज्य पोलिस यांचा संयुक्त सहभाग असलेले कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. या दिशेने लवकरच ठोस पावले उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्याने दिली.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकस��त करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1765 of 2453 articles)\nविश्वास ठेवा, ‘अच्छे दिन’ येणारच\n=नरेंद्र मोदींच्या क्षमतेवर रतन टाटांचा विश्वास= मुंबई, [१८ एप्रिल] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ज्या चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखविले ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://chittavedh.chitpavankatta.com/articles/brahman-family-help-social-work/", "date_download": "2018-08-20T10:31:18Z", "digest": "sha1:HK3CKNZ25NSIPECANMW7ZSCZ6IGD2PCH", "length": 12083, "nlines": 80, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "कौटुंबिक ���रजांना आधार देणारी मासिक शिधा योजना – एक घास गरजूंना – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३ | Chittavedh | Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of chitpavan kokanasth brahman", "raw_content": "\nकौटुंबिक गरजांना आधार देणारी मासिक शिधा योजना – एक घास गरजूंना – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३\nज्ञातीसंस्थेचे काम करत असताना ज्ञातीबंधावांशी सातत्याने संपर्क ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे समजायला हवे. संघटन करताना केवळ एकत्र येणे एवढाच मर्यादित हेतू नसून ते टिकवणे, परस्परांमध्ये स्नेहभाव , आदरभाव निर्माण करणे , परस्परांच्या सुखदु:खांमध्ये सहभागी देणे, गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणे , विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या , तसेच नि:स्पृह्पणे चांगले समाजकार्य करणाऱ्या बांधवांचे यथोचित कौतुक तसेच वेळप्रसंगी वडीलकीची भूमिका घेवून उचित मार्गदर्शन करणे अशा सर्व बाबी संघटन कार्यामध्ये अनुस्यूत आहेत.\nकाळ झपाट्याने बदलतो आहे हे खरे आणि मानवी स्वभावही त्याला अपवाद नाही. विविध कारणांमुळे माणूस परस्परांपासून दुरावत चालला आहे. कुटुंबकलह वाढीला लागले आहेत. आपुलकीची जागा स्वार्थाने घेतली आहे. मी , माझं आणि माझ्यापुरतं ही वृत्ती वाढत चालली आहे. केवळ तरुण पिढीतच नव्हे तर सरसकट चंगळवाद फोफावतो आहे. आपली गरज जाणून ती संपल्यावर जे शिल्लक राहते त्यातील मोठा वाटा ‘नाही रे’ वर्गासाठी दिला जाणे हे भारतीय संस्कृतीचं अजोड लक्षण आहे.\nचित्पावन ब्राह्मण तर षटकर्मी आहे. यजन-याजन, अध्ययन-अध्यापन आणि दान- अपरिग्रह अंगिकारलेले आपण समाजामध्ये अग्रणी आहोत याचा विसर पडता कामा नये. म्हणजे चित्पावन ब्राह्मण हा याचक नाही तर दाता आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. माझं धन, माझं ज्ञान वा माझा घास यावर केवळ माझं अधिकार नसून त्यातील उचित वाटा हा समाजबांधवांसाठी आहे ह्याची जाण आपण ठेवली पाहिजे.\nहा वाटा प्रत्येकाने आपल्या परीने उचलावा अथवा हा प्रत्येक घटक एका समूहामध्ये मिसळून जावा. ज्या चित्पावन ब्राह्मण संघाचा मी सभासद आहे, तो संघ माझा आहे, आपल्या सर्वांचा आहे, आपल्या सर्वांसाठी आहे ही भावना प्रत्येकाने जपावी. ‘आपल्या ज्ञातीचा उत्कर्ष साधणे अशी नोंद संस्थेच्या घटनेतील उद्दिष्टांमध्ये असते. ती कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरायला हवी. कारण प्रत्येक सभासदाची या उद्दिष्टाला बांधिलकी असते.\nआपल्या ज्ञातीतील एकही व्यक्ती केवळ आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये , तिचे आरोग्य चांगले राहावे तसेच तिला किमान दोन वेळच्या अन्नाची भ्रांत राहू नये ह्याची जबाबदारी प्रत्येकाच्या वतीने आपल्या संस्थेने घ्यावी याच हेतूने गेल्या १८ वर्षांपासून वाढत्या प्रमाणात शैक्षणिक शिष्यवृत्ती , तसेच वैद्यकीय सहाय्य संस्थेतर्फे दिले जात आहे.\nपण सारे कुटुंबच जर परीस्थितीशी सतत झगडणारे असेल तर अशा कुटुंबाला आधार देणे , स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत त्यांना आर्थिक पाठबळ देणे , कुटुंबातील व्यक्तीला नोकरी , व्यवसाय मिळवून देणे, आपल्यातील एक घास त्यांना देणे , या समाजात तुम्ही एकटे नसून आम्ही तुमच्या बरोबर आहोत हा दिलासा त्यांना देणे ही खरीखुरी गरज आहे. हीच बाब लक्षात घेवून जून २०११ च्या सुमारास सर्वश्री दातार आणि परचुरे कुटुंबियांसमोरची आकस्मिक अडचण दूर करण्याचा त्वरित निर्णय घेतला आणि मासिक शिधा योजनेचा उपक्रम सुरु केला.\nही योजना २०११ च्या वार्षिक सभेपुढे ठेवली मात्र आणि त्याच दिवशी तीन सभासदांनी सहभाग दिला. त्यानंतर याची व्याप्ती वाढवताना कुटुंबाची नेमकी गरज, आपली क्षमता आणि उपक्रमाचे सातत्य याचा विचार करून टप्प्याटप्प्याने यामध्ये जोशी, पाटणकर, वैद्य, गोरे आणि लिमये अशा पाच गरजू कुटुंबाना सहभागी करून घेतले. यानुसार एकूण ७ कुटुंबाना त्यातील व्यक्तिगणिक प्रतिमास ५०० रु. एवढी रक्कम शिधा म्हणून दिली जाते. त्यातील कोणतेही कुटुंब सुस्थितीत येईपर्यंत हा शिधा देणे चालू राहिल.\nयासंदर्भात समस्त चित्पावन ब्राह्मण सभासद व ज्ञातीबांधवांस आम्ही विनम्र आवाहन करू इच्छितो की , शैक्षणिक /वैद्यकीय निधीमध्ये आपली उचित भर घालताना मासिक शिधा योजनेमध्येही आपला आर्थिक सहभाग द्यावा. या योजनेसाठी प्रतिमास १८००० एवढी रक्कम दिली जाते. आजपर्यंत अनेकांनी आपुलकीचा सहभाग दिल्याने ही योजना चांगली मूळ धरत आहे. आपली देणगी संघाचे कार्यालयात (सोमवारखेरीज ) सायंकाळी ५ ते ८ या वेळात अथवा या योजनेसाठीचे आय.डी. बी. आय. बँकेचे बचत खाते क्रमांक ४५५१००१००१४२२६ वर संघाचे नावाने जमा करून कार्यालयामध्ये प्रत्यक्ष वा खालील दोन क्रमांकावर एस एम एस द्वारा कळवावे.\nमाधव घुले – कार्याध्यक्ष -९५९४९९६६४६\nत्पावन ब्राह्मण संघ, डोंबिवली\n१०२, वरदानश्री सोसायटी,केळकर पथ,\nरामनगर, डोंबिवली (प���र्व)-४२१ २०१,महाराष्ट्र\nअधिकार आणि कर्तव्ये – संपादकीय – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३\nकुठे गेला परशुरामाचा बाण आणि बाणा – अ. वि. सहस्त्रबुद्धे – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/10/blog-post_10.html", "date_download": "2018-08-20T11:04:17Z", "digest": "sha1:S3M6F575LL3TT4TEWAZ5BNNCA2UWICMI", "length": 63974, "nlines": 476, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: लॅंडस्केप बोन्साय", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nसिझनल झाडांची बाग, लॉन, गुलाब, अश्या बागकामातल्या यत्ता चढत गेलं म्हणजे काही वर्षांनी तुम्हाला बोन्साय करण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात हौशा-नवशांनी एखादा पदर्थ करावा, पण वर्षभराचं लोणचं घालणं हे कसं खास सुगरणीचंच काम - तसं. बोन्साय करणं म्हणे प्रचंड चिकाटीचं काम आहे. वर्षानुवर्ष तन्मयतेने एखादी कलाकृती घडवावी, तसं. आणि लॅंडस्केप बोन्साय म्हणजे तर तुम्हाला आधी संपूर्ण देखावा डोळ्यापुढे आणता यायला हवा, आणि मग त्याची दीर्घकालीन कार्यवाही.\nहा माझ्या बागेतला लॅंडस्केप बोन्सायचा लेटेस्ट नमुना.\nया पोस्टवर पुण्याच्या पूर्वेकडून आक्रमाणाचा धोका संभवतो. तेंव्हा खास डिस्क्लेमर - मला बोन्सायचा अजूनही अतिशय राग आहे, आणि या ‘लॅंडस्केप’()मुळे माझं मतपरिवर्तन वगैरे झालेलं नाही. `झाडाला खुरटवायचं आणि त्याला सुंदर म्हणायचं हे कुठलं प्रेम)मुळे माझं मतपरिवर्तन वगैरे झालेलं नाही. `झाडाला खुरटवायचं आणि त्याला सुंदर म्हणायचं हे कुठलं प्रेम' इ. इ. प्रवचन ऐकावं लागलेल्या पूर्वेकडच्या लोकांनी फोटोच्या वरचं घडाभर तेल केवळ वातावरणनिर्मितीसाठी आहे याची कृपया नोंद घ्यावी :)\nएप्रिल - मे महिन्यात कधीतरी धान्याला ऊन दिलं. कबुतरांनी त्यावर डल्ला मारू नये म्हणून वर चादर घालणं मस्टच. या चादरीवर ठेवायला वजन म्हणून एक कोरडी माती भरलेली कुंडी वापरली होती. आणि हा पांढरा दगडसुद्धा. ऊन देऊन झालं, धान्य भरून ठेवलं, आणि वापरात नसलेली गच्ची नेहेमीसारखीच बंद झाली. गच्चीचा केर काढायला आधेमधे बाईंनी काय उघडली असेल तेवढीच. केर काढताना सोयीसाठी बाईंनी तो दगड कुंडीतच टाकून ठेवला. उन्हाळा संपला, पाऊस आला. पावसाळा संपत आल्यावर त्या कुंडीत हा नॅचरल लॅंडस्केप तयार झालाय. :D :D\nएवढं पकवून झाल्यावर आता पोस्टमधला मुख्य मुद्दा. बाबा आमटेंच्या ‘ज्वाला आणि फुले’ मधल्या दोन ओळी\n‘वटवृक्षाच्या सावलीत सिद्धार्थाचा बुद्ध होतो\nमाणसाच्या सावलीत वटवृक्षाचा बोन्साय होतो’\nअश्या काहिश्या आशयाच्या आठवताहेत. कवितेचं नाव आठवत नाही, नेमक्या शब्दांविषयीही खात्री नाही. पण या कवितेची फार सय येते आहे. ही कुणाकडे असेल तर प्लीज शेअर करा ना\n:) मला वाटलं, आपल्यात काहीतरी मतभेद आहेत वाटतं हुश्श \nफिरक्या घेत बस हा तू \nआता नेहेमीप्रमाणे तूच शोध आणि टाक इथे \nअनघा, अग, त्या झाडाला बघून मला कविता आठवली, म्हणून :D\n‘ज्वाला आणि फुले’ नाहीये माझ्याकडे ... आणि कुठे मिळेल माहित नाहीये :(\nसविता, खरंय. फक्त सूर्यप्रकाश मिळायला हवा ... बाकी कुठल्याही परिस्थितीत तग धरून राहतात झाडं\nआपण सगळे आता एक बोन्साय विरोधी क्लब काढू या :)\nभले शाब्बास...आम्ही मारे इकडे निषेध अमक ढमक टायपायला घ्यायचं आणि गौरीनी लगेच चौकार मारायचा...:)\nअवांतर, वटवृक्ष म्हटल की आम्हाला लगेच गटणे आठवतो...आणि पारंब्या आलेले पु ल...खो खो खो...\n>>>> मला वाटलं, आपल्यात काहीतरी मतभेद आहेत वाटतं हुश्श \nफिरक्या घेत बस हा तू \nअगं हो ना मलापण क्षणभर चुकल्यासारखंच वाटलं....\nत्या दोन ओळी मस्त गं एकदम\nबोन्साय विरोधी क्लबाच्या मेंबरशीपसाठी मी अर्ज दिलेला आहे वो बाय\nबाकि तो फोटो आवडला....\nआळश्यांचा राजा, याला म्हणतात \"आ बैल मुझे मार.\" इथे बोन्साय विरोधी गट प्रबळ आहे. You asked for it. Now face the music :)\nअपर्णा, गटणेचा ‘वटवृक्ष’विसरूनच गेले होते मी :D :D :D\n(ही पोस्ट म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला झालाय.)\nवड पिंपळासारखे वृक्ष उंच वाढतात, पण बहुतेक वेळा त्यांच्या बिया कुठे तरी कडेकपारीत, किंवा एखाद्या भिंतीवर, किंवा एखाद्या झाडावरच्या फांदीच्या बेचक्यात रूजलेल्या दिसतात. तिथे त्या झाडांचे पोषण होईलच याची कोणतीही खात्री नसते, तरीही ती झाडे तिथे रुजतात, अत्यंत कठीण परिस्थितीत तग धरतात. तसंच निसर्गातल्या इतर झाडांच्या बियाही जिथे रूजतील तिथे वाढतात. निसर्गातले सर्वच वृक्ष अशा कठीण परिस्थितीला सामोरे जातात, त्यातल्या ज्या झाडांच्या वाढीला पोषक परिस्थिती असते, त्यांचे वृक्ष बनतात, इतर मात्र खुरटलेल्या स्थितीतच तगून राहतात, पण अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर त्यांचीही वाढ होते. (अशा खुरटलेल्या वृक्षांपासूनच माणसाला बोन्साय करण्याची प्रेरणा मिळाली.)\nबर्याचदा मोठ्या झाडांखाली पुरेशा पोषणाअभावी किंवा सूर्यप्रकाश न मिळाल्याने लहान झाडे, रुजलेली रोपटी वाढू शकत नाहीत, त्यांची वाढ खुरटते. कधीकधी जंगलातील प्राण्यांमुळेही (हत्ती, माकडे, वाळवी, मुंग्या इ.) झाडांच्या फांद्या मोडल्या जातात. त्यामुळे फक्त एखादा वृक्ष मोकळ्या जागेत वाढला म्हणजे त्याची उंच वाढ होतेच असे नाही. जंगलातही झाडांची वाढ रोखणारे, खुंटवणारे अनेक घटक असतात.\nवनव्यवस्थापन (Forest Management) करतांनाही झाडांच्या काही विशिष्ट प्रजाती वाढवतांना तिथली इतर काही झाडे (वृक्ष) काढून टाकावे लागतात.\nचिकू सारख्या बागायती झाडांची लागवड केली जाते, तेव्हा दर काही वर्षांनी त्यांची झाडापासून काही अंतरावर असलेल्या मुळांची नियमित कापणी करावी लागते. व्यावसायिक शेतीमध्ये ज्या झाडांचे कंद लावलेले असतात, अशा झाडांना मुख्य खोडाजवळ फुटणारे फुटवे काढून टाकावे लागतात.\nबोन्सायमध्ये केल्या जाणार्या फांद्या आणि मुळांच्या कापणीबाबत इतकेच सांगता येईल, की ते झाड छोट्या कुंडीत वाढतांना त्याला पुरेसे पोषण मिळावे म्हणून त्याच्या अनावश्यक फांद्या आणि मुळे कापली जातात आणि इतर झाडांचीही अशी कापणी केली जाते. बर्याच वेळी निसर्गात वाढलेली खुरटलेली झाडेच बोन्साय करायला निवडली जातात. मी स्वतः बोन्साय करून पहिलेला नाही, पण एक नक्की सांगू शकेन, की बोन्साय करणे म्हणजे झाडाचे कुपोषण करणे नाही, तर योग्य ते पोषण देऊन मोठा वृक्ष लहान आकारात वाढवणे. जर झाडाला योग्य पोषण मिळाले नाही, तर त्याची वाढ खुरटून त्याला फुले, फळे येणे बंद होते. जेव्हा एखाद्या बोन्सायला फुलं किंवा फळं येतात तेव्हा त्याला योग्य ते पोषण मिळालं आहे याचे ते निदर्शक असते. झाडांना असे पोषण जेव्हा मिळते आणि झाडांची वाढ खुरटलेली नसते तेव्हाच दोनशे / तीनशे वर्षे वयाचे फुलणारे, फळणारे बोन्साय वृक्ष वाढवणे शक्य होते. जपानमध्ये हजार वर्षांहून अधिक वय असलेले बोन्सायवृक्ष वाढवलेले आढळतात.\nम्हणून असे म्हणावेसे वाटते, की बोन्साय म्हणजे फ़क्त झाडांना शोभेसाठी बुटके करून ठेवणे नाही, तर ती एक शास्त्रशुद्ध कला आहे, पण ती सगळ्यांनाच जमेल असे नाही.\nD D, ब्लॉगवर स्वागत, आणि सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आभार\nबोन्साय करताना झाडाची काळजी घेतात, मान्य. अश्या झाडांवर फुलं, फळंही दिसतात. पण ज्या वृक्षांकडे मान वर करून बघायचं, त्यांची सावली अनुभवायची, ती एवढ्याश्या उथळ कुंडीत बघायला मला तरी आवडत नाहीत.\nउंच झाडं सगळ्यांनाच बघायला आवडतात. पण एखाद्या उंच वृक्षाच्या आजूबाजूला शोधक वृत्तीने पाहिलं, तर त्याच्याखालच्या जमिनीवर, त्याच वृक्षाच्या बियांमधून रुजलेली पण वाढ खुरटलेली पाचसहा तरी झाडं बघायला मिळतात, हा निसर्गाचाच अविष्कार आहे. असो.\nमी माझ्या आधीच्या कॉमेंटमध्ये जे लिहायला विसरले, ते आता लिहितेय...\nझाडांनाही भावना असतात आणि त्यांनाही संवेदना असतात. पण माणसामध्ये जशी चेतासंस्था असते, तशी चेतासंस्था झाडांमध्ये नसते, तिचे स्वरूप वेगळे असते. त्यामुळे झाडांना जाणवणार्या संवेदनांचे स्वरूप हे माणसाला जाणवणार्या संवेदनेपेक्षा काहीसे वेगळे असते. एखाद्या माणसाचा हात किंवा पाय कापावा लागला, तर त्याला वेदना होईल, अवयव गमावल्याचे दुःख होईल आणि आपले रूप डिफॉर्म झाले यामुळे त्याला काहीसे असुरक्षित वाटेल (कारण माणसाला दोनच हात किंवा दोनच पाय असतात आणि त्यापैकी एखादा गमावला तर नवीन हात किंवा पाय फुटणार नसतो.) पण जर एखाद्या झाडाची फांदी कापली गेली, तर त्या झाडाला वेदना होईल, त्याचबरोबर कापलेली फांदी ही त्या झाडाचे प्रोपॅगेशन होण्याची एक शक्यता असल्याने त्याचा आनंदही जाणवेल तसेच या तुटक्या फांदीमुळे त्याजागी अजून नवीन फांद्या येण्याची शक्यताही वाढते, त्यामुळे डिफॉर्म झाल्याचा असुरक्षितपणा झाडात निर्माण होण्याची शक्यता कमीच असेल.\nथोडक्यात प्रत्येक वाढ झालेली फांदी कापली गेली, की ती झाडासाठी प्रोपॅगेशनची संभाव्यता असल्याने झाडाला जाणवणारी वेदना ही माणसाला जाणवणार्या वेदनेपेक्षा वेगळी ठरते.\nएखादं झाड खूप उंच वाढू दिलं, त्याची एकही फांदी कापली नाही, एकाही प्राण्याला त्या झाडाबरोबर कोणतीही इंटरअॅक्शन करण्याची संधी दिली नाही, तर त्या झाडाची फांदीमुळे प्रोपॅगेशन होण्याची शक्यता खूपच कमी होईल आणि त्याला फक्त बिया रुजून होणार्या प्रोपॅगेशनवर अवलंबून रहावे लागेल. अशा वेळी खूप वाढ झालेल्या फांद्याच्या वजनाचा भार झाडाला पेलवत नाही आणि काही जास्त वाढलेल्या फांद्या स्वतःहूनच कोसळून पडतात. हे खूपच परस्परसापेक्ष आहे.\nत्यामुळे बोन्सायबाबत तटस्थपणे बोलतांना त्या झाडाच्या फांद्या आणि मुळं कापणं हे अगदी चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही किंवा ते अनैतिक आहे, असाही दावा करता येणर नाही. शिवाय बोन्साय केलेली झाडं जर कुंडीतून काढून परत जमिनीत लावली, तर ती पुन्हा जोमाने वाढतात. त्यांची बोन्सायची ही स्थिती पुन्हा बदलता येऊ शकते.\nअर्थात तुमचं बोन्सायबाबतचं मत बदलावं म्हणून मी हे सांगत नसून, \"बोन्साय करणं हे नैतिक की अनैतिक\" ह्या संभ्रमात सापडलेल्या व्यक्तींना निसर्गाचा यासंदर्भातला रोल असा असतो ह्याची जाणिव करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. तुमची बोन्सायबद्दलचीच पोस्ट असल्याने साहजिकच ही कॉमेंट बोन्सायबद्दल सर्च करणार्यांच्या नजरेला पडेल, म्हणून मुद्दाम हे लिहीत आहे.\nदेवयानी, खूपच उपयुक्त माहिती .. इथे शेअर केल्याबद्दल आभार\nकुठल्याही प्रकारची शेती / बाग हा माणसाचा प्रयत्न निसर्गाला आपल्या अंकित करण्याचाच प्रयत्न असतो. (आणि विज्ञानाच्या प्रगतीबरोबर हा इंटरफेअरन्स वाढतच जाणार.) त्यामुळे माणसाचा कुठला, काय मर्यादेपर्यंतचा इंटरफेअरन्स नैतिक आणि कुठला अनैतिक असं ठरवणं अवघड आहे.\nपण बोन्साय मला आवडत नाही. त्यातलं सौंदर्य मला तरी दिसत नाही. 'respect for small things' वगैरे कल्पना पटत नाहीत.\nअपर्णाची संपूर्ण कमेंट कॉफीत पेस्ट \n(कमेंट द्यायला उशीर केल्यावर अजून काय होणार म्हणा \nमला सखाराम गटणे पुन्हा वाचायला पाहिजे एकदा ... वटावृक्ष पार विसरून गेले होते मी\nबा द वे - कं पोस्ट प्रकल्प पूर्ण झालाय माझा. (अखेरीस\nमाणूस हा शेती करणारा निसर्गातला एकमेव प्राणी नाही. मुंग्या सुद्धा अफिड्स नावाच्या किड्यांची आणि एक प्रकारच्या बुरशीची शेती करतात, इतकंच नाही तर त्यांना उदार आश्रय देणार्या एका झाडाच्या कळ्याही त्या कुरतडून टाकण्याशारखा निर्घृणपणा त्या दाखवतात कारण त्यामुळे त्यांना रहायला जास्त मोकळि जागा मिळते.\nतुम्ही संवेदनाक्षम असल्याने तुम्हांला बोन्साय आवडत नाही, तसेच सिल्कचे कपडे पण आवडत नसतील कारण सिल्कचं कापड तयार करण्यासाठी हजारो-लाखो रेशमाच्या किड्य़ांना त्यांच्या कोशावस्थेतच मारावं लागतं. बोन्साय तरी जिवंत असतो पण हे किडे तर मरतातच. तसंच तुम्ही मध पण वापरत नसाल कारण मध काढण्यासाठी लाखो मधमाशांचं घर उध्वस्त करावं लागतं. कोंबड्यांच्या फार्ममध्ये त्यांना आयुष्यभर एका छोट्या पिंजर्यात कोंडून ठेवलं जातं म्हणजे त्यांचाही तो एकप्रकारचा बोन्सायच म्हणावा लागेल हे तुम्हांलाही पटेल. :)\nजे संपूर्ण शाकाहारी असतात ते प्राण्यांचं दूध पीत नाहीत, मध खात नाहीत, सिल्कचं कापडही वापरत नाहीत आणि नॉनव्हेज, अंडी वगैरे तर अजिबात खात नाहीत असं आमच्या झूऑलॉजीच्या मॅडम म्हणायच्या. :)\nएकंदरीत मी याबाबत फारच कन्फ्युज्ड आहे.\nहाफ झुऑलॉजिस्ट, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल आभार तुम्ही दिलेल्या मुंग्याविषयीच्या लिंक्स सही आहेत\nमला बोन्साय का आवडत नाही ते वर देवयानीच्या प्रतिक्रियेच्या उत्तरात लिहिलंय. सुपर संवेदनाक्षम असल्याचा किंवा नैतिकतेच्या विचारातून संपूर्ण शाकाहारी असल्याचा दावा मी करत नाहीये.\nगौरी , मस्त पोष्ट टाकली बघ . त्या शिवाय खालील चर्चा पण अत्यन्त माहिती देणरी आहे , मात्र मी खरी शाकाहारी कि नाही ह्या बाबत सम्भ्रम वाढ्ले बुवा.\nसिल्क साडी शिवाय जगता येते ग पण दूध \nआणी बोन्साई बद्दल म्हणायचे झाले तर , वाढ खुर्टावुन जगवायचे अणी त्याला सुन्दर म्हणायचे मला पटत नाहि.\nहे माझे मत ह्याच झूलोजीशी कही ही सम्बन्ध नही.\nकीर्ती, खूप दिवसांनी प्रतिक्रिया दिलीस ब्लॉगवर मला वाटलं कुठे हरवलीस म्हणून. :)\nशाकाहाराविषयीच्या आपल्या कल्पनांमध्ये संस्काराचा केवढा मोठा भाग असतो ना ... दूध आणि त्यापासून बनणारे पदार्थ शाकाहारात येत नाहीत हे पचायला जड जातं. :)\nसंपूर्ण शाकाहारी लोकांना vegan म्हणतात, तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारात वापरणार्या शाकाहारींना lacto vegetarian म्हणतात. आपण आपल्या मनाशी काही पूर्वग्रह बनवलेले असतात आणि त्याचप्रमाणे आपण विचार करतो, ह्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मी परत कॉमेंट देणार नव्हते, पण ह्या झूऑलॉजीमुळे पुन्हा एकदा कॉमेंट देत आहे.\nसॅलॅमॅंडर सारखा प्राणी जेव्हा एखादे बोट गमावतो तेव्हा त्या प्राण्याला पुन्हा बोट फुटते. तसेच सेंटीपेड सारखे प्राणी सुद्धा अर्भकावस्थेत असतांना एखादा पाय गमावतात, तेव्हा त्यांना तो पाय परत फुटतो. शेपटी तुटलेली पाल तुम्ही सगळ्यांनी पाहिलीच असेल, शत्रूला चकवण्यासाठी पाल स्वतःच स्वतःची शेपटी तोडून टाकते आणि पळत सुटते, अर्थात पालीला परत शेपटी फुटते. या सगळ्या प्राण्यांमध्ये जशी पुनर्निर्माणाची शक्ती असते, काहीशी तशाच प्रकारची प���नर्निर्माणाची शक्ती झाडांमध्येही असते. पाल ज्या सहजतेने स्वतःची शेपटी तोडून टाकण्याची क्रिया स्वीकारते, त्याच सहजतेने झाडेही स्वतःची मुळे आणि फांद्या तोडून टाकणे स्वीकारतात. त्याशिवाय झाडाची वेगळ्या प्रकारची चेतासंस्था असते, म्हणून झाडाला त्याच्या फांद्या आणि मुळे कापून लहान आकारात वाढविणे क्रूरपणाचे ठरत नाही. निसर्गाने एखादा परिपक्व वृक्ष किती उंचीपर्यंत वाढावा याच्यावर मर्यादा घातली आहे, पण परिपक्व वृक्षाला फुले आणि फळे लागण्यासाठी त्याची उंची कमीत कमी किती असावी याच्यावर निसर्गाने काहीही निर्बंध घातलेला नाही, म्हणून जंगलात सुद्धा खुरटलेल्या वृक्षालाही फुले, फळे लागलेली दिसतात.\nअसे जरी असले, तरी जी झाडे (वृक्ष) कठीण परिस्थितीत तग धरून राहू शकतात - ज्यांची अशा प्रकारे राहण्याची क्षमता असते, त्यांचाच बोन्साय होऊ शकतो. मनात आणले म्हणून वाटेल त्या झाडाचा बोन्साय करता येत नाही. नारळासारख्या उंच झाडांचा बोन्साय करता येत नाही. वाळवंटात काही मीटर उंच वाढणार्या निवडुंगाचाही बोन्साय करता येत नाही. किंवा गणेशवेलीसारख्या नाजूक पण पसरट वाढणार्या वेलींचाही बोन्साय करता येत नाही. नारळ, निवडुंग, गणेशवेल इत्यादींचा बोन्साय करायचा ठरवला तर ते क्रूरपणाचे ठरेल, कारण त्यांची तशा प्रकारे वाढण्याची क्षमताच नसते.\nबोन्सायच्या झाडांकडे जर दुर्लक्ष झाले आणि त्यांना पाणी घातले गेले नाही, तर त्यांची पाने सुकतील, कदाचित गळतीलही, पण त्यांची मुळे मात्र वेगाने वाढून आजूबाजूला पसरतील आणि पाण्याचा शोध घेतील आणि बहुतेक वेळा ते झाड पाणी मिळेपर्यंत तग धरून जिवंत राहिलेले दिसेल... कारण ते त्यांच्या जीन्समध्येच आहे. पण काचेच्या बंदिस्त टेरॅरियममध्ये वाढणार्या झाडांकडे दुर्लक्ष झाले आणि त्यांना पाणी घातले गेले नाही किंवा जास्त घातले गेले, तर ती नाजूक झाडे तग धरू शकणार नाहीत कारण तसं त्यांच्या जीन्समध्येच नाही. अर्थात बोन्सायपेक्षाही काचेच्या टेरॅरियममध्ये झाडे वाढवणे जास्त चिंतेचे आहे. पुढच्या काही दिवसांत शक्य झालं तर, मी एक पोस्ट लिहून टेरॅरियम काय असतं त्याची माहिती ब्लॉगवर टाकेन.\n) प्रतिक्रियेआंमधून खूपच छान माहिती मिळते आहे. त्यामुळे अजूनही सविस्तर प्रतिक्रिया येऊ देत\nटेरॅरियम मी कधी प्रत्यक्षात बघितलेलं नाही. एवढ्य��श्या बंदिस्त जागेत झाडांची रचना ही कल्पना काही मला आवडली नाही. बोन्सायसारखीच. :)\nतुम्हांला माझी मतं पटत नसतांनाही, तुम्ही ती मांडायची संधी दिली याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद\nमात्र हे वाचून कोणी आपली मतं बदलावीत अशी माझी अपेक्षा नाही. माझा स्कॅनर सध्या बंद असल्याने, टेरॅरियमचे फोटो मला दुसरीकडून स्कॅन करून घ्यावे लागतील, ते मिळाले, की मी लगेच टेरॅरियमची पोस्ट टाकेन.\nदेवयानी, मला ब्लॉगवर तू म्हटलेलं पळेल ... :) इथे फक्त सहमतीच्याच प्रतिक्रिया हव्यात असं नाही. वेगळं मत मांडलं गेलं म्हणजे नवी माहिती, नवा दृष्टीकोनही मिळतो त्याबरोबर, नाही का\nगौरी , सध्या भारतात परत आले आहे . मुले शाळा , कोचिंग शोधत होते. अता जरा नविन ठिकाणी (इंदुरला) जम बसला आहे.\nम्हणून ब्लॉग वर हालचाल कमी होती.\nकीर्ती, नव्या जागेत सगळं सेटल झालं का मग तशी इंदोर फार छान जागा आहे राहण्यासाठी. (आणि खाण्यासाठी :D)\nमी माझ्या ब्लॉगवर टेरॅरियमबद्दल पोस्ट लिहिली आहे.\nमराठीतली पोस्ट टेरॅरियम - काचपात्रातला बगिचा इथे वाचा - http://swingsofmind.blogspot.com/2011/11/blog-post.html\nदेवयानी, खूप माहितीपूर्ण पोस्ट ... टेरॅरियमविषयी मराठीतून सविस्तर माहिती मी पहिल्यांदाच बघितली. मराठीमध्ये बागकामाविषयी एकही अभ्यासपूर्ण ब्लॉग मला अजून तरी दिसला नाहीये. अजून वेगवेगळ्या विषयांवर लिहिणार का\nझाडांविषयी लिहितांना त्यांच्याबद्दलच्या ज्या गोष्टींचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, किंवा जी झाडे प्रत्यक्ष वाढवून पाहिलेली आहेत त्यांच्याबद्दलच लिहिते. बोन्साय मी प्रत्यक्ष केला नाही, पण वड आणि पिंपळाची झाडं कुंडीत वाढवून पाहिली आहेत, बोन्सायचे दोनवेळा प्रॅक्टीकल्स पाहिले आहेत आणि माझ्या नातेवाईकांनी तयार केलेले बोन्सायही मी स्वतः पाहिले असल्याने मी त्याच्याविषयी इतके सविस्तर लिहू शकले.\nसध्या आमच्या परिसरात उंच इमारती उभ्या झाल्याने सूर्यप्रकाश अडला जातो, त्यामुळे झाडं लावण्यावरही मर्यादा आली आहे. म्हणूनच मी या विषयावर फारसं काही लिहिलेलं नाही. एखादं विशिष्ट झाड नजरेसमोर ठेवून लिहितांना ते कोणत्या प्रकारच्या मातीत वाढतं, त्याची पाण्याची आणि सूर्यप्रकाशाची गरज, त्याला खत कशा प्रकारे घालायचं, त्याला होणारे रोग आणि त्यावरच्या उपाययोजना ह्याबद्दल लिहिलं जातं. मराठीत ह्या विषयावर अनेक माहितीपूर्ण पुस्तकं उपलब्�� आहेत.पुण्याला दरवर्षी कृषी प्रदर्शन भरतं तिथल्या स्टॉलवर ही पुस्तकं उपलब्ध असतात. तसंच मुंबईतही दरवर्षी झाडांची प्रदर्शनं भरतात, तिथेही ही पुस्तकं उपलब्ध असतात.\nजे पुस्तकात आहे, तेच ब्लॉगवर टाकण्यात विशेष अर्थ नाही. माझ्याजवळची माहिती आणि माझा प्रत्यक्ष अनुभव ह्यावर आधारलेला लेख लिहायला मला आवडेल. मात्र तुम्हांला एखाद्या विशिष्ट झाडाविषयी माहिती हवी असेल किंवा झाडांविषयी काही शंका असतील, तर जरूर मला इमेल पाठवा, मी मला जितकी माहिती आहे, तितकी तुम्हांला निश्चित देईन. कदाचित तुमच्या शंकेतून मला एखादा विषय सुचला, तर त्याबद्दल मी ब्लॉगवर लिहिन.\nदेवयानी, पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगोलग माझ्या पहिल्या दोन शंका:\n१. रानजाई आणि बदामी एक्झोरावर काळ्या मुंग्या mealybugs घेऊन येताहेत. पहिल्यांदा मुंग्या येतात, नंतर बग्ज दिसायला लागतात. मुंग्याच त्यांना घेऊन येतात अशी मला शंका आहे.मुंग्यांचा आणि या किडीचा काय संबंध असतो\n२. माझी गच्ची उत्तरेला येते. म्हणजे उन्हाळ्यात भरपूर ऊन, हिवाळ्यात सावली. अश्या बागेसाठी काही सजेशन्स\n१. मिलीबग्जच्या शरीरातून बाहेर पडणार्या हनीड्यू च्य़ा स्त्रावाकडे मुंग्या आकर्षित होतात, म्हणून त्या मिलीबग्जना पाळून त्यांचा उपयोग करून घेतात.\nमिलीबग्ज कमी प्रमाणात असतील, तर एखादी काडी घेऊन तिने ते मिलीबग्ज काढून टाकावेत.\nमिलीबग्ज थोडे जास्त असतील, तर लागण झालेला भाग कापून टाकावा. कापलेला भाग झाडांच्या जवळ राहणार नाही याची दक्षता घ्यावी.\nमिलीबग्ज खूप प्रमाणात असतील तर, त्यांच्यावर तंबाखूचे किंवा साबणाचे मिश्रण फवारावे. हे मिश्रण त्या मिलीबग्जना पूर्ण ओले करेल, याची दक्षता घ्यावी. मात्र मिश्रण फवारण्याआधी झाडाला दोन दिवस भरपूर पाणी घातलेले असू द्यावे, म्हणजे झाडांवर त्याचा परिणाम होणार नाही.\nतंबाखूचे मिश्रण तयार करण्यासाठी थोडा तंबाखू घेऊन तीनचार दिवस पाण्यात भिजवून ठेवावा आणि त्या मिश्रणाचा रंग चहाच्या रंगाइतका दिसेल अशा तीव्रतेचे मिश्रण तयार झाले, की ते लागण झालेल्या भागावर फवारावे.\nसाबणाचे मिश्रण तयार करतांना सौम्य तीव्रतेचा असणारा डिश वॉशिंग लिक्विड सोप घ्यावा. ५मिली (१ टीस्पून) लिक्विड सोप १ लिटर पाण्यात मिसळून त्याचे मिश्रण झाडाच्या लागण झालेल्या भागावर फवारावे व मिलीबग्जना पूर्ण ओले करावे. किंवा या मिश्रणात एखादे कापड भिजवून त्यानेही झाडांच्या फांद्या पुसून घेता येतील.जर सतत मिलीबग्जची लागण होत असेल, तर महिन्यातून एकदा अशा प्रकारे साबणपाण्याने फांद्या पुसून घ्याव्या.\nमुंग्या जर मिलीबग्जना मुळांलगतच्या मातीतून घेऊन येत असतील, तर ते झाड कुंडीतून काढून पाण्याने नीट धुवून घ्यावे, त्याच्यावर कुठेही मिलीबग्ज नाहीत याची खात्री करून मग ते निर्जंतुक केलेल्या मातीत लावावे.\n२. गच्चीत हिवाळ्यात किती तास ऊन असते त्याचा अंदाज घ्यावा. माझ्या अंदाजाप्रमाणे ज्यांना गुलाबापेक्षा कमी ऊन लागते अशी दोन ते तीन तास सूर्यप्रकाश पुरणारी फुलझाडे तुम्हांला लावता येतील.\nशेवंती, झेंडू, निशिगंध, जास्वंद, गोकर्ण इत्यादी झाडे चालतील.... मात्र कदाचित अशा फुलझाडांना हिवाळ्यात कमी फुलं येतील. हिवाळ्यातही दोनतीन तास ऊन येत असेल, तर बटण गुलाबही लावता येतील. हया फुलझाडांना हिवाळ्यात ऊन येणार्या जागी ठेवण्याची दक्षता मात्र घ्या.\nफॉलिएज प्लांट्स लावायची असतील, तर त्यातल्या ज्या झाडांना जास्त प्रकाश चालतो अशी झाडे लावता येतील, मात्र उन्हाळ्यात या फॉलिएज प्लांट्स्ना हलवून थोड्या सावलीच्या जागी ठेवावे लागेल म्हणजे ती जळणार नाहीत. पामची झाडेही लावता येतील. तसेच कमी प्रकाशात वाढणारी फॉलिएज प्लांट्स लावायची असतील, तर उन्हाळ्यात त्यांच्याभोवती शेडनेट टाकावे, ह्यातून सूर्यप्रकाश गाळून येतो. नर्सरीत ७५%, ५०%, २५% अश तीव्रतेची शेडनेट्स मिळतात, त्यातून आपल्याला हवे ते निवडून घ्यावे.\n'इथे फक्त सहमतीच्याच प्रतिक्रिया हव्यात असं नाही. वेगळं मत मांडलं गेलं म्हणजे नवी माहिती, नवा दृष्टीकोनही मिळतो त्याबरोबर, नाही का\n एकदम चर्चा ( वाद नाही म्हटलंय हा मी \nदेवयानी, माझ्याकडे थंडीमध्ये साधारण दोन महिने एक - दोन तासही ऊन येत नाही. नंतर हळुहळू ऊन्हाचं प्रमाण वाढत जातं. सद्ध्या सोनचाफा, जांभळी अबोली, मदनबाण, लाल एक्झोरा, बदामी एक्झोरा, रानजाई, जाई, झेंडू, कण्हेर, कढीपत्ता, शेवंती, दवणा, पॉईन्सेटिया, बाल्सम, फिलोडेंड्रॉन, ब्लीडिंग हार्ट व्हाईन आणि अजून काही फॉलिएज प्लांट्स आहेत. थंडीत ऊन नाही म्हणून निम्म्या झाडांवर कीड पडते, आणि उन्हाळ्यात उरलेली करपायला लागतात. सध्या तरी शेड नेट लावणं शक्य नाही, आणि दिवसभर घरात कोणी नसल्यामुळे कबुतरांचा उपद्रव फार आहे. पूर्वी मी सौम्य साबणाचं द्रावण कीडीसाठी फवारत होते, पण त्यापेक्षा डेटॉलचं पाणी जास्त चांगलं असं मला सांगितलं. त्यामुळे सद्ध्या फक्त डेटॉलचं पाणी आणि कीड दिसली की हाताने काढून टाकणं असं चाललंय.\nचर्चेतून केवढी नवी माहिती पुढे आली आहे बघ\nकाहीजण मिलीबग्जसाठी डेटॉल वापरतात, पण डेटॉलच्या अतिवापरामुळे झाडांच्या सालीच्या पेशी अतिशुष्क होऊन जळू शकतात. म्हणून डेटॉल वापरतांना त्याचा स्प्रे न फवारता, ब्रशने डेटॉलचे द्रावण लागण झालेल्या भागावर लावावे.\nतुम्हांला ज्या व्यक्तीने डेटॉल वापरण्याचा सल्ला दिला, ती निश्चितच या क्षेत्रातली अनुभवी व्यक्ती असेल. मी फक्त हौस म्हणून हॉर्टीकल्चरचा डिप्लोमा केला आहे, त्यामुळे मला असलेली पुस्तकी माहिती मी दिली. अर्थात, साबणच्या द्रावणाचा उपयोग मी करून पाहिला आहे, पण त्या झाडांवर तेव्हा लागण जास्त नसल्याने, ती कीड लगेच आटोक्यात आली होती.\nअसो. सध्या पुरेसा प्रकाश मिळत नसल्याने तुमच्या झाडांवर कीड पडत आहे. त्यासाठी तुम्ही आर्टीफिशीअल प्रकाशात झाडे वाढवू शकता. यासाठी ६० वॅटचा वॉर्म फ्लुरोसन्ट लाईट (ज्याच्या स्पेक्ट्रममधून रेड लाईट बाहेर पडतो, असा ) घेऊन तो झाडांपासून चार फूट अंतरापेक्षा थोडा वर लावावा. साधारण प्रत्येक स्क्वेअर फूटाला २० ते ४० वॅट लाईट मिळेल अशी दिव्यांची रचना करावी व या दिव्यांखाली फुलझाडांच्या कुंड्या ठेवाव्या. कमी प्रकाश लागणारी झाडे प्रकाशाच्या वर्तुळाच्या कडेला ठेवावी. रोज संध्याकाळी तीन ते चार तास हे दिवे लावून ठेवावे. इतका वेळ प्रकाश मिळाला, तरी झाडांची वाढ होऊन त्यांच्यावरची कीड कमी होईल.\nफ्लुरोसन्ट लाईटच्या ऐवजी साधा इनकॅन्डेन्सण्ट बल्बही वापरता येईल, पण तो जरा अधिक उंचीवर लावावा लागेल.\nटेरेस पूर्ण ओपन असेल, तर कबुतरांचा उपद्रव थांबवता येणार नाही, मात्र थोडी बंदिस्त टेरेस असेल, तर कबुतरे येऊ नयेत यासाठी लावण्याचे खास नेट मिळते, ते वापरता येईल.\nमला झाडाच्या बी पासुन बोन्साय करायचे आहे त्तर मला plz माहीती द्या\nप्रतिक, बोन्साय कसं करतात याची माझी माहिती प्राथमिक आणि केवळ ऐकीव आहे. वर प्रतिक्रिया दिल्यात त्या देवयानी (D D) किंवा अजून कुणी तज्ञांकडून तुम्हाला ही माहिती मिळू शकेल.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच���या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nकास पुराणं ... संपूर्णम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011/10/blog-post_20.html", "date_download": "2018-08-20T11:03:30Z", "digest": "sha1:NDRRP5ERB26MJAHCWUTVNHOYZX5FTGJF", "length": 15545, "nlines": 341, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: बालभारती: आठवणीतील कविता", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nगेल्या आठवड्यात मला एक सुंदर दिवाळी भेट मिळालीय. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या बालभारतीमधल्या कवितांचं संकलन श्री. सुरेश शिरोडकर त्यांच्या या ब्लॉगवर करत असतात. तिथे ‘या बालांनो’ आहे, ‘श्रावणमासी’ आहे, ‘आनंदी आनंद गडे’ आहे, ‘गवतफुला’ आहे, ‘लाडकी बाहुली’ आहे ... जी कविता ऐकून आपण थेट शाळेच्या वर्गात जाऊन पोहोचतो, त्या सगळ्या बालभारतीमधल्या सुंदर सुंदर कविता तिथे आहेत.\nश्री. शिरोडकरांनी यातल्या तब्बल १८१ कवितांचं संकलन इ-पुस्तक रूपात प्रसिद्ध केलंय. या इ-पुस्तकाची सुंदर भेट त्यांनी पाठवलीय गेला आठवडाभर मी संधी मिळाली की बालभारतीमध्ये डोकावते आहे ... त्यातली एक कविता वाचायची, आणि कवितेच्या आठवणींमध्ये हरवून जायचं असा खेळ चाललाय. या भेटीसाठी श्री शिरोडकरांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.\nहे इ-पुस्तक जालावर इथे उपलब्ध आहे ... तेंव्हा वाट कसली बघताय डाऊनलोड करा आणि तुमच्या लाडक्या कवितांचं पुस्तक मिळवा\nअगं मी कालच वाचल्या काही कविता.... आठवणींच्या राज्यातून परत येताना पावलं जड होतात बघ.... त्या कविता शिकवणाऱ्या बाई, वर्गातली मुलं मुली ... रमायला होतं नाही\nतन्वी, खरंय. शाळेचं वर्ष सुरू झालं, की एक दोन आठवड्यातच ‘बालभारती’चा फडशा पाडला जायचा इतकी ही पुस्तकं, त्यातल्या कविता आणि गोष्टींची भुरळ होती\n ही लिंक पाठवल्या बद्दल.\nविनय, आपण खरे आभार मानायला हवेत शिरोडकरांचे ... मेहनत घेऊन एवढं मोठ्ठं संकलन केल्याबद्दल, आणि ते जालावर उपलब्ध करून दिल्याबद्दल\nखरच बालभारती ची तोड कशालाच नाही. खूप खूप धन्यवाद या संग्रहा साठी माझ्या कडे तो आहेच पण याची आकर्षक मांडणी मुळे तो जरा जास्त च��ंगला वाटतोय. श्री. सुरेश शिरोडकर सरांचे पण खूप आभार .\nखर तर मी महाराष्ट्रात कधीच शिकले नही तरी ही ह्या कविता वचयला खूप च्हन वाटत आहे . पण माझा मोठा लेक ४-५ वर्ष बालभारती शिकला आहे त्या मुळे ह्या पैकी बर्याच कविता महितीच्या होत्या.\nऎ , मी पण एक कवित शोधत अहे ( बालभारती इन्ग्रजीतील) केट केट यू विल बी लेट.......जर कोणस महित असेल तर जाला वर टाकवी\nमी मराठी, खरंय. श्री शिरोडकरांनी मेहनत घेऊन आकर्षक मांडणीत सादर केल्या आहेत कविता.\nकीर्ती, माझ्यासाठी या कवितांबाबत त्या मूळ कवितांची गोडी आणि त्यांच्याशी निगडीत आठवणी यांची इतकी सरमिसळ झाली आहे, की तटस्थपणे कविता म्हणून यातली एक एक कशी आहे हा विचारच मनात येत नाही. या आठवणी नसतानाही त्या छान वाटतात म्हणून मस्त वाटलं. तू शोधते आहेस ती इंग्रजी कविता ओळखीची वाटत नाहीये.:(\nगौरी, तिथे क्लिक केल्यावर खूप फाइल दिसत आहेत. त्यातली कोणती घ्यायची\nराज, पहिली लिंक ... मेपलसारख्या पानांचं चित्र आहे आणि पुस्तकाचं नाव दिसत नाहीये ती.\nओके सापडली. मी चुकून 'पुस्तक डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा' वर जात होतो. तिथेही बरीच पुस्तके आहेत.\nमस्त मस्त कविता आहेत. मला इयता ७ वी, तुकडी ब आठवली. :) अनेक आभार.\nमी last week मधेच \"ती फुलराणी\" हि कविता net वर शोधात होते पण मला नाही मिळाली हे बुक download करून आधी ती कविता वाचली :)\nराज, बाकी लिंक्स मी बघितल्या नाहीत ... पण बरीच पुस्तकं दिसताहेत तिथे. ७वी ‘ब’ ऐवजी ‘ई’, बाकी सेम टू सेम :)\nवैशाली, शाळेत असताना ‘फुलराणी’ पूर्ण पाठ होती :)\nSuresh - सुरेश शिरोडकर said...\n\"बालभारती आठवणीतील कविता\" या ब्लॉगबद्दल तसेच पुस्तकाबद्दल इथे चर्चा घडवून आणल्याबद्दल गौरीचे आणि तिच्या ब्लॉगवरील सर्व वाचकांचे आभार. आपल्या संग्रही बालभारतीतील काही कविता असल्यास आपण मला skarsuresh@gmail.com या ईमेल Id वर पाठवू शकता.\nशिरोडकर सर, इतक्या सुंदर संकलनाबद्दल मी तुमचे आभार मानायला हवेत :)\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nकास पुराणं ... संपूर्णम्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/08/blog-post_10.html", "date_download": "2018-08-20T10:22:03Z", "digest": "sha1:ETV6XPVQOMXKCNOENCTXVCO3BFFLIN65", "length": 12024, "nlines": 52, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: कापूस बियाणे विक्रीस \"महिको'वर कायमची बंदी", "raw_content": "\nशुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२\nकापूस बियाणे विक्रीस \"महिको'वर कायमची बंदी\nपुणे- महाराष्ट्र हायब्रीड सीड्स, जालना (महिको) या बियाणे उत्पादक कंपनीवर राज्यात कापसाचे कोणत्याही प्रकारचे बियाणे विकण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. सलग दोन वर्षे बियाण्याचे नियोजन व पुरवठ्यात अनियमितता ठेवून काळाबाजार व गैरप्रकारांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली.\nनिविष्ठा व गुणनियंत्रण संचालक डॉ. सुदाम अडसूळ यांनी कंपनीचा बियाणे विक्री परवाना रद्द करण्याचा आदेश नुकताच लागू केला आहे. याशिवाय यापुढे राज्यात महिकोचे कापूस बियाणे विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याचे व तसे आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कंपनीने आदेशाविरुद्ध दाद मागितल्यास कृषी विभागाचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंतीही (कॅव्हेट) कृषी विभागामार्फत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद व मुंबई खंडपीठांना करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र कापूस बियाणे (विक्री, वितरण, पुरवठा व विक्रीच्या किमतीचे विनियमन), अधिनियम 2009 व महाराष्ट्र कापूस बियाणे, नियम 2010 मधील नियम पाच नुसार महिकोचा बियाणे विक्री परवाना (59, दि. 21 मे 2011) रद्द करण्यात आला आहे. कंपनीला 20 मे 2014 पर्यंत बियाणे विक्रीसाठी हा परवाना देण्यात आलेला होता. कायद्याचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आली. त्यापूर्वी कंपनीला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती.\nमहिकोने चालू खरिपासाठी कापूस बीजोत्पादन व विक्रीचा आराखडा कृषी आयुक्तालयाला दिला नाही. बियाणे पुरवठ्याची तोंडी माहिती देताना गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात सुमारे चार लाख बियाणे पुरवठा कमी करून सहा लाख 50 हजार पाकिटे बियाणे पुरविण्याचे सांगितले. याबाबतचा वारंवार खुलासा मागवूनही कंपनीने आयुक्तालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वा कृषी विकास अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिली नाही.\nबीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बियाणे पुरवूनही प्रत्यक्षात कमी बियाणे पुरविल्याची माहिती महिकोने कृषी विभागाला दिली, यामुळे बियाणेपुरवठ्यात गोंधळ व अडचणी निर्माण होऊन काळाबाजार आदी गैरप्रकारांना प्रोत्साहन मिळाले. रास्ता रोको आंदोलनासारखे प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.\nजादा दराने बियाण्याची विक्री, अनधिकृत साठा, बोगस बिले तयार करून विक्री केल्याबद्दल महिकोच्या बियाणे विक्रेत्यांवर आठ प्रकरणांत पोलिस केसेस दाखल झाल्या. नाशिक व बीडमध्ये महिकोच्या बियाणे विक्रीतील गोंधळामुळे पोलिसांना शेतकऱ्यांवर लाठीमार करावा लागला. राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये भारतीय दंड विधान कलम 420 व 406 नुसार महिकोवर न्यायालयात दावे दाखल आहेत.\nकंपनीला वेळोवेळी सूचना आदेश देऊनही त्यांचे पालन करण्यात आले नाही. कंपनीने वितरक व विक्रेत्यांना जादा दराने बियाणे विक्रीची संधी दिली. याप्रकरणी कृषी संचालकांनी 31 मे रोजी कंपनीला कारणे दाखवा नोटीस देऊन परवान्यावर कारवाई का करू नये, याबाबत कंपनीकडे खुलासा मागितला होता. कंपनीने माहिती देण्यास टाळाटाळ करून याबाबतची सुनवाई दोन वेळा पुढे ढकलण्याची विनंती केली. ती वेळोवेळी मान्य करण्यात आली.\nअखेरीस 27 जुलैच्या सुनावणीत कंपनीचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. सुनावणीस कंपनीचे विभागीय व्यवसाय व्यवस्थापक (कापूस) एस. यू. नलावडे, उत्पादन व्यवस्थापक (कापूस) एस. एम. देवकर व सहव्यवस्थापक (विपणन) जी. बी. नवले, कृषी विभागाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी विजय घावटे, मुख्य निरीक्षक आर. एम. कवडे व तंत्र अधिकारी आर. बी. साळवे उपस्थित होते.\nया वेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी कंपनीवरील सर्व आरोप मान्य केले. त्यानुसार बियाण्याची जादा दराने विक्री, काळा बाजार, अनधिकृत साठवणूक आदी गैरप्रकार पाठीशी घालून त्यासाठी विक्रेत्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल शेतकरी हित लक्षात घेऊन कंपनीचा परवाना रद्द करण्यात येत असल्याचे डॉ. अडसूळ यांनी आदेशात म्हटले आहे.\n- विक्री परवाना रद्द; उच्च न्यायालयात \"कॅव्हेट' दाखल\n- बीटी कापूस बियाणे पुरवठ्यातील अनियमितता भोवली\n...तर महिकोवर फौजदारी कारवाई\n\"महिको' कंपनीला कृषी संचालकांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपिलीय अधिकारी असलेल्या कृषी आयुक्तांकडे, तसेच त्यानंतरही आयुक्तांचा निर्णय अमान्य असल्यास न्यायालयात दाद मागता येणार आहे. मात्र, अनुकूल निर्णय होईपर्यंत कंपनीला कोणत्याही प्रकारे राज्यात कापसाचे बियाणे विकता येणार नाही, तसे करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे कृषी आयुक्तालयामार्फत स्पष्ट करण्यात आले.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ७:४१ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकृषि संस्था,आधुनिक शेती,कृषि विषयक उद्योग,पुरवठा- ...\nकापूस बियाणे विक्रीस \"महिको'वर कायमची बंदी\nविस्कळित पावसामुळे कांद्याची टंचाई\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5591654450689584048&title=Dassault%20System%20announces%20Aakruti%20Design%20Competition&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-08-20T10:32:20Z", "digest": "sha1:5W2OK27JOK5BAWLEZGSUDRPVDZPVNMX3", "length": 13076, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘डसॉल्ट सिस्टिम्स फाउंडेशन्स’तर्फे आकृती डिझाईन स्पर्धेची घोषणा", "raw_content": "\n‘डसॉल्ट सिस्टिम्स फाउंडेशन्स’तर्फे आकृती डिझाईन स्पर्धेची घोषणा\nपुणे : ‘डसॉल्ट सिस्टिम्स फाउंडेशन्स’ यांनी ‘आकृती २०१८’ या त्यांच्या देशव्यापी डिझाईन स्पर्धेची घोषणा केली आहे. यावर्षी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने, कृषीक्षेत्रासाठी यंत्रे आणि अवजारे, काटकसर-पुनर्वापर-पुनरुज्जीवन-शुद्धीकरण, सौर/वायू उर्जांवर आधारित उपयुक्त साधने या संकल्पना देण्यात आल्या आहेत. ‘आकृती २०१८’ ची अंतिम फेरी डसॉल्ट सिस्टिम्सच्या हिंजवडी येथील ‘थ्री डीएलपीएम’ परिसरात ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याची शेवटची तारीख सहा ऑगस्ट २०१८ आहे.\nया स्पर्धेतील विजेत्यांना घसघशीत रोख बक्षिसांसह नोकरीच्या संधी, विजेत्या प्रकल्पांच्या विकासासाठी मदत आदी पारितोषिके मिळणार आहेत. विजेत्या संघासाठी सर्वाधिक आकर्षक गोष्ट म्हणजे अमेरिकेतील डल्लास टेक्सास येथील ‘सॉलिडवर्क्स वर्ल्ड २०१९’ या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.\nदेशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना त्यांची कलात्मक विचारशक्ती, डिझाईन कौशल्य आणि अंगभूत प्रतिभा लोकांसमोर आणण्यासाठी ‘आकृती २०१८’ हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. याद्वारे ��्यावसायिक वापरासाठी योग्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी नवनवीन उत्पादने तयार करण्यासठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले जाते. या स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी त्यांच्या पसंतीची डिझाईन अॅप्स वापरू शकतील, शिवाय सर्व सहभागी संघांना डसॉल्ट सिस्टिम्स फाउंडेशन्सतर्फे ‘सॉलिडवर्क्स एज्युकेशन एडिशन’ मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाईल.\nडसॉल्ट सिस्टिम्स – सॉलिडवर्क्सचे वरिष्ठ संचालक पी. एम. रविकुमार म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांमध्ये ‘आकृती’ ही भारतातील एक महत्वाची डिझाईन स्पर्धा ठरली आहे. २१ राज्यांमधील १९६ महाविद्यालयांमधील सुमारे ८५०पेक्षा जास्त विद्यार्थी या स्पर्धेत मागच्या वर्षी सहभागी झाले होते. हा आकडा झपाट्याने वाढतोच आहे आणि परिणामकारक असे बरेच प्रकल्प ज्युरींसमोर आले आहेत. मागच्या वर्षी पुण्यातील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांनी ही स्पर्धा जिंकली होती. त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला लॉस एंजेलिस येथे झालेल्या ‘सॉलिडवर्क्स वर्ल्ड २०१८’ मध्ये ‘स्मार्ट प्रॉडक्ट फॉर वेस्ट मॅनेजमेंट अँड रीयुज’ या विभागात कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली होती. विद्यार्थ्यांची प्रतिभा जोपासणे आणि त्यांना भविष्यकाळ घडवणारी पिढी म्हणून संधी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दर वर्षी ही स्पर्धा देशहिताच्या निरनिराळ्या संकल्पना राबवते. विद्यार्थ्यांचा सहभाग आणि प्रतिसाद त्यांच्या नाविन्यपूर्ण डिझाइन्स आणि कल्पनांच्याद्वारे आमच्या अपेक्षेहून खूप जास्त असतो.ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.’\n‘थ्री डीएलपीएम डसॉल्ट सिस्टिम्स’ यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन मोगासले म्हणाले, ‘आकृतीविषयीचा उत्साह दरवर्षी वाढतच आहे. प्रतिभाशाली, उदयोन्मुख विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना विज्ञान, अभियांत्रिकी, वित्त, लोक-व्यवस्थापन क्षेत्रातील दिग्गज ज्युरींसमोर सादर करताना पाहून खूप आनंद होतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता येतील आणि ग्रामीण भागात उत्पादित करता येतील अशी उत्पादने तयार करण्याकडे यावर्षी आम्ही आमचे लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातला कुठलाही कारागीर एखादे नाविन्यपूर्ण उत्पादन तयार करून स्थानिक समाजासाठी ते उपलब्ध करून देऊ शकला पाहिजे. आमच्या पोर्टलवर जास्तीत जास्त स्पर्ध�� त्यांच्या नव्या आणि विकासशील अशा उत्पादनांची नोंदणी करतील, अशी आमची आशा आहे. अधिक माहितीसाठी http://www.3dplmsoftware.com/aakruti/ येथे संपर्क साधू शकतात.’\nTags: ‘डसॉल्ट सिस्टिम्स फाउंडेशन्सआकृती डिझाईन स्पर्धाअभियांत्रिकीPuneDassault SystemsaakrutiDesign Competition3dplmsoftwareप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nकोकणातल्या ‘या’ घरासमोर ध्वजवंदनाची ३७ वर्षांची परंपरा\nशिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर\nरत्नागिरीतील दामले विद्यालयाचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत\nबिकट वाटेची झाली वहिवाट\nलेकीच्या झाडांनी बहरतेय शिंगवे गाव\nसाखरपा गावाने अनुभवलाय अटलजींचा साधेपणा\nजागतिक आदिवासी दिन हिमायतनगरमध्ये साजरा\nपंढरपुरातील शेतकऱ्यांना मिळाली कॉस्मिक फार्मिंगची माहिती\nदेखण्या चन्नकेशवाचे सुंदर मंदिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/marathi-vinod-marathi-jokes-joke/marathi-vinod-8371/", "date_download": "2018-08-20T11:22:56Z", "digest": "sha1:XOXEZYBYLSJPTLBZJ2RWFKZV7ALD7EDM", "length": 1786, "nlines": 43, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "मराठी विनोद - Marathi Vinod", "raw_content": "\nदोघे मित्र एका हॉटेलमध्ये जेवण करत असतात.\nचम्प्या : अरे ....(त्याला बोलू न देता)\nगंप्या : मला जेवताना बोललेलं आवडत नाही..\nचम्प्या : अरे ऐक तरी .......(परत त्याला बोलू न देता)\nगंप्या : तुला एकदा सांगितलेलं काळात नाही, गप्प बस.\nगंप्या : हं, बोल काय झालं \nचम्प्या : तुझ्या ताटात भाजीमध्ये कॉक्रोच होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/lalita-salave-change-gender-lalit-salave-police-121572", "date_download": "2018-08-20T11:00:20Z", "digest": "sha1:EZVEAOC56AOFMPCD7WCFTCFVP5WF5NPB", "length": 13190, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "lalita salave Change the gender lalit salave police लिंगबदलानंतर ललिता पुरुष म्हणून पोलिस दलात | eSakal", "raw_content": "\nलिंगबदलानंतर ललिता पुरुष म्हणून पोलिस दलात\nमंगळवार, 5 जून 2018\nबीड - बीड जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस शिपाई ललिता साळवे यांच्यावर झालेल्या लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आता त्यांना पोलिस दलात पुरुष प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी (ता. चार) पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना याबाबत महासंचालक कार्यालया��ून पत्र मिळाले. या बहुचर्चित प्रकरणाचा आता नवा टप्पा सुरू झाला आहे.\nबीड - बीड जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस शिपाई ललिता साळवे यांच्यावर झालेल्या लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आता त्यांना पोलिस दलात पुरुष प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी (ता. चार) पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना याबाबत महासंचालक कार्यालयातून पत्र मिळाले. या बहुचर्चित प्रकरणाचा आता नवा टप्पा सुरू झाला आहे.\nमाजलगाव शहर ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत ललिता साळवे यांना सुरवातीला आपल्या शरीरात बदल होत असल्याचे जाणवू लागले. त्यानंतर त्यांनी लिंगबदल शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला व सप्टेंबर २०१७ मध्ये पोलिस अधीक्षकांकडे परवानगीसाठी अर्ज केला. अशाप्रकाराचा पोलिस दलातील हा पहिलाच प्रसंग असल्याने हे प्रकरण वरिष्ठांकडे वर्ग करण्यात आले. यावर बराच खल होऊन अखेर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून नऊ महिन्यांनंतर ललिता यांच्यावर गेल्या महिन्यात लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात शस्त्रक्रिया होऊन ललिता यांचा ललित झाला; मात्र पोलिस भरती अधिनियमाप्रमाणे शारीरिक पात्रतांमध्ये ललिता यांची उंची पुरुष प्रवर्गातील उमदेवारांसाठी असलेल्या निर्धारित उंचीपेक्षा कमी भरत असल्याने ललिता यांचा ललित होऊनही पुरुष प्रवर्गात समावेश होणार का याकडे लक्ष लागले होते. अखेर महासंचालक सतीश माथूर यांनी विशेष बाब म्हणून ललिता यांना शस्त्रक्रियेनंतर पुरुष प्रवर्गात सामविष्ट करण्याचे निर्देश बीडचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना दिले आहेत. याबाबत सोमवारी पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे महिला संवर्गातून आणि त्या पात्रतेतून पोलिस दलात भरती झालेल्या ललिता साळवे आता याच पात्रतेतून पोलिस दलात पुरुष संवर्गात सामाविष्ट होतील.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/landslide-uttarakhand-120-pilgrims-hingoli-stuck-46520", "date_download": "2018-08-20T10:52:31Z", "digest": "sha1:TX2TPJWAZSM35NH5RNX2LLYSOHIMPQZK", "length": 18409, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Landslide in Uttarakhand; 120 pilgrims of Hingoli stuck उत्तराखंडमध्ये हिंगोली जिल्ह्यातील 120 भाविक सुखरूप | eSakal", "raw_content": "\nउत्तराखंडमध्ये हिंगोली जिल्ह्यातील 120 भाविक सुखरूप\nशनिवार, 20 मे 2017\nया भाविकांबद्दल अधिक माहितीकरिता त्यांच्या नातेवाईकांनी 02456-222560, 09527044171 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने नियंत्रण कक्षाने केले आहे.\nहिंगोली - हिंगोली जिल्हयातून बद्रीनाथ येथे दर्शनासाठी गेलेले भाविक विष्णू प्रयाग जवळच अडकून पडले आहेत. तेथील जोशीमठातील कालीकमलीवाली धर्मशाळेचा या भाविकांनी आसरा घेतला आहे. सर्व भाविक सुखरूप असून जिल्हाधिकाऱ्यांनी भाविकांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक ती मदत देण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.\nहिंगोली तालुक्यातील सवड, केसापूर, वरुड, आडगाव यासह विविध वीस गावातील भाविक शुक्रवारी (ता.5) साईबाबा ट्रॅव्हल्सद्वारे बद्रीनाथ येथे दर्शनासाठी निघाले होते. हे सर्व भाविक दोन दिवसांपुर्वी विष्णूप्रयाग येथे पोहोचल्यानंतर तेथे भुस्खलन झाल्याने पुढील रस्ता बंद झाला. त्यामुळे हे भाविक जोशीमठात कालीकमलावाली धर्मशाळेत दोन दिवसांपासून मुक्कामी थांबले आहेत. या भाविकांनी स्वयंपाकाचे साहित्य सोबत घेतले असून पाण्याची अडचण नसल्याचे सांगितले.\nदरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तातडीने नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांची या ठिकाणी नियुक्ती केली असून जिल्ह्यातील भाविक उत्तराखंड येथे गेले असल्यास त्याची तातडीने माहिती 02456-222560 या क्रमांकावर देण्याच्या सुचना दिल्या आहेत.\nदरम्यान, विष्णू प्रयाग येथे धर्मशाळेत असलेल्या भाविकांशी जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी संपर्क साधला असून त्यांच्याशी अडचणी बाबत चर्चा केली. याशिवाय तेथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधूनही भाविकांची माहिती दिली आहे. त्यामुळे या भाविकांना अडचण भासल्यास तातडीने मदत करण्याबाबत कळविण्यात आले आहे. हे सर्व भाविक सुखरुप असून त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नसल्याचेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या शिवाय आणखी काही भाविक या भागात गेले आहेत काय याची माहिती घेण्याचे कामही जिल्हा प्रशासनाने सुरु केले आहे. संपूर्ण प्रवासामधे तातडीने मदत लागल्यास तेथील नियंत्रण कक्ष किंवा हिंगोलीच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी भाविकांना दिल्या आहेत.\nया शिवाय शहरातील रमेश कावडे व शोभा कावडे हे उत्तराखंड येथे गेले असून ते सध्या चामोली जिल्ह्यातील पिंपळकोटी येथे सुखरूप आहेत. तर जवळाबाजार, लाख, पांगरा येथील पंधरा पर्यटक योगेश यात्रा कंपनीने गले असून ते जोशीमठ येथे सुखरुप असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले.\nकाळजी करू नका- भाविक व्यंकटेश जाधव यांची माहिती\nउत्तराखंडमधील विष्णू प्रयाग जवळच भुस्खलन झाले आहे, तेथून जवळच आम्ही थांबलो असून, रस्ता मोकळा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे, त्यामुळे काळजी करू नका, रविवारी (ता.20) बद्रीनाथकडे रवाना होणार असल्याचे भाविक व्यंक��ेश जाधव यांनी \"सकाळशी\" बोलतांना सांगितले.\nचार वर्षापुर्वीची जलप्रलयाची आठवण\nचार वर्षापुर्वी उत्तराखंडमध्ये जलप्रलयाने सुमारे दहा पेक्षा अधिक भाविक गमावलेल्या हिंगोलीकरांच्या अंगावर विष्णूप्रयाग येथील भुस्खलनाच्या घटनेने शहरे आले आहे. चार वर्षापुर्वीच्या आठवणी या घटनेमुळे पुन्हा ताजा झाल्या आहेत. हिंगोली जिल्हयातून चार वर्षापुर्वी पंन्नास पेक्षा अधिक भाविक केदारनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. जूलै २०१३ मध्ये झालेल्या जलप्रलयामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सुमारे दहापेक्षा अधिक भाविक बेपत्ता झाले होते. या भाविकांच्या शोधासाठी त्यांच्या नातेवाईकांनी सर्व प्रकारे प्रयत्न केले होते. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. तर उत्तराखंड सरकारने सुरु केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधूनही त्यांची माहिती मिळत नव्हती. त्यानंतर सर्व बचावकार्य पार पडल्यानंतरही त्यांचा शोध लागला नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्याबाबत उत्तराखंड सरकारच्या पथकाने हिंगोलीकडे प्रमाणपत्रेही पाठवून दिली होती. या घटनेचा आता काहीसा विसर पडू लागला होता. मात्र, दोन दिवसांपुर्वी विष्णूप्रयाग येथे झालेल्या भुस्खलनाच्या घटनेने हिंगोलीकरांच्या काळजाचा ठोका चुकला. मागील चार वर्षापुर्वीच्या आठवणी या घटनेमुळे ताजा झाल्या आहेत. हिंगोलीतून गेलेले सर्व भाविक सुखरूप असल्याचे निरोप दिले जात आहेत.\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nसाताऱ्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nसातारा- फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय...\nमराठा आरक्षण मागणीची मुहूर्तमेढ जळगावातूनच : पी. ई. तात्या पाट��ल\nजळगाव : मराठा आरक्षणाची मागणी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतरच असल्याचा आज दावा करण्यात येत आहे, मात्र तो चुकीचा आहे. सन 1982 मध्ये जळगावात...\nसोलापूरचा पाऊस नोंदवण्यासाठी खास रडार\nःसोलापूर- भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-university-result-52995", "date_download": "2018-08-20T11:10:30Z", "digest": "sha1:NZFFRGL5OZF2F4XCZPDO7Y5QT2PC7T6C", "length": 15323, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news university result विद्यापीठाच्या निकालाचा वाजणार बोऱ्या | eSakal", "raw_content": "\nविद्यापीठाच्या निकालाचा वाजणार बोऱ्या\nशुक्रवार, 16 जून 2017\nकेवळ पाच टक्केच उत्तरपत्रिकांची तपासणी : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार फटका\nकेवळ पाच टक्केच उत्तरपत्रिकांची तपासणी : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार फटका\nमुंबई - गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी मोठा गाजावाजा करत ऑनलाईन पेपर तपासणीची घोषणा केली खरी; मात्र या घोषणेची पूर्तता करताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. विद्यापीठाकडे आलेल्या सुमारे 22 लाख उत्तरपत्रिकांपैकी केवळ पाच टक्केच उत्तरपत्रिकांची आज जून महिन्याच्या मध्यावर ऑनलाईन तपासणी झाली असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामुळे यंदा विद्यार्थी आणि पालकांना विद्यापीठाचा ऑनलाईन गोंधळ अनुभवावा लागणार आहे.\nविद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे पेपर ऑनलाईन तपासण्याची घोषणा कुलगुरू देशमुख यांनी ऐन परीक्षांच्या तोंडावर केली. यामुळे या उपक्रमाची तयारी करण्यास प्रशासनाला पुरेसा वेळ मिळाला नाही.\nविद्यापीठाने घाईघाईत घेतलेल्या या निर्णयाचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. नवीन विद्यापीठ कायद्यानुसारही परीक्षेनंतर निकाल 45 दिवसांत लागणे अपेक्षित असते; मात्र अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होऊन 45 दिवस झाले तरी विद्यापीठाचा एकाही विभागाचा निकाल जाहीर होऊ शकलेला नाही. ऑनलाईन पेपर तपासणीसाठी नियुक्त केलेल्या कंपनीने उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंगचे काम पूर्ण केले आहे; मात्र पेपर तपासणीच्या कामाला अद्यापही वेग आलेला नाही. पेपर तपासणीसाठी अनेक मॉडरेटरचे लॉग-इन तयार झालेले नाहीत. यातच ऑनलाईन पेपर तपासणीसाठी लागणारा वेळही अधिक असल्याने मॉडरेटरर्स त्रस्त झाले आहेत. ऑफलाईन पद्धतीने दिवसभरात 30 हून अधिक पेपरची तपासणी होत होती; मात्र ऑनलाईन पद्धतीमध्ये केवळ पाच ते सहा पेपरची तपासणी होत असल्याने आजअखेर केवळ पाच टक्के पेपरची तपासणी पूर्ण झाल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. याच गतीने पेपरची तपासणी होत राहिल्यास निकाल लागण्यास डिसेंबर महिना उजाडू शकतो, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.\nविद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष 5 जूनपासून सुरू झाले आहे. एकाही परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्याने पुढील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया कधी राबवायची, असा प्रश्न विद्यापीठातील विभागप्रमुखांना पडला आहे. त्यामुळे निकालाशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचे वर्ग सुरू करण्याचा विचार विभागप्रमुख करत आहेत. पदवी अभ्यासक्रमांचे निकाल रखडल्याने पदवीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.\nऑनलाईन पेपर तपासणीचे काम वेगाने सुरू आहे; पण तरीही विद्यापीठाचे निकाल उशिराने लागतील. निकाल वेळेत लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.\n- दीपक वसावे, परीक्षा व पुनर्मूल्यांकन विभागाचे प्रभारी संचालक\nविद्यापीठाने एकाच वेळी सर्व परीक्षांच्या ऑनलाईन पेपर तपासणीची घाई केली आहे. पेपर तपासणीचे काम खूपच संथ गतीने सुरू आहे. याचा वेग वाढवून निकाल वेळेत लावावेत; अन्यथा तीव्र आंदोलन करू.\n- संतोष गांगुर्डे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/wari/pandharpur-wari-2017-hamid-dabholkar-55173", "date_download": "2018-08-20T11:10:43Z", "digest": "sha1:U2RNYLYIDRWGWUPZ6M7APVHF7JHCGQMX", "length": 16187, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "pandharpur wari-2017 hamid dabholkar समाजप्रबोधन हाच विठ्ठल | eSakal", "raw_content": "\n(शब्दांकन - शंकर टेमघरे)\nसोमवार, 26 जून 2017\nगेल्या तीन वर्षांपासून आम्ही वारीत सहभागी होत आहोत. \"नवसे कन्या पुत्र होती, तर का करणे लागे पती', म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांच्या विचारांचा वसाच आम्ही आमच्या परीने पुढे नेऊ इच्छितो. एकदाही विठ्ठलाच्या दर्शनाला न जाता, प्रत्येक वेळी चंद्रभागेचा किनारा साफ करणाऱ्यांमध्ये आणि भाऊराव पाटील यांच्यामध्ये देव बघा, असे सांगणाऱ्या गाडगेबाबांचा संदर्भ डॉ. नरेंद्र दाभोलकर कायम आपल्या भाषणात देत, तोच विचार आम्ही पुढे नेऊ इच्छितो.\nगेल्या तीन वर्षांपासून आम्ही वारीत सहभागी होत आहोत. \"नवसे कन्या पुत्र होती, तर का करणे लागे पती', म्���णणाऱ्या तुकाराम महाराजांच्या विचारांचा वसाच आम्ही आमच्या परीने पुढे नेऊ इच्छितो. एकदाही विठ्ठलाच्या दर्शनाला न जाता, प्रत्येक वेळी चंद्रभागेचा किनारा साफ करणाऱ्यांमध्ये आणि भाऊराव पाटील यांच्यामध्ये देव बघा, असे सांगणाऱ्या गाडगेबाबांचा संदर्भ डॉ. नरेंद्र दाभोलकर कायम आपल्या भाषणात देत, तोच विचार आम्ही पुढे नेऊ इच्छितो.\nसातशे वर्षांपूर्वी नामदेव महाराजांनी प्रत्येक माणसाला एक मूल्य आहे, असे सांगून जो वारकरी परंपरेचा प्रसार केला, त्यामध्ये भारतीय राज्य घटनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे बीजारोपण झाले आहे, असे मी मानतो. भारतातील बुद्धिवादी परंपरेवर युरोपातील प्रबोधन पर्वाचा मोठा प्रभाव राहिला आहे. मात्र, आपल्या मातीतील सकस मूल्याधिष्ठित प्रबोधनाची जी परंपरा आहे, तिच्याशी आपली नाळ घट्ट करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.\nअसे म्हणणारे सावता माळी हे ईश्वरकेंद्री धर्म, मानवकेंद्री करण्याचा जो विचार मांडतात, त्याचा पुरस्कार करण्याचा हा प्रयत्न आहे. साधकबाधक चर्चेनंतर अनेक वारकरी प्रमुखांनी जादूटोणाविरोधी कायद्याला पाठिंबा दिला. या कायद्याने वारीतील काही परंपरांना बाधा येणार, हा धादांत खोटा प्रचार होता, आता हे सिद्ध झाले आहे. या कायद्याचा प्रचार- प्रसार वारीमध्ये करणे आणि वारकऱ्यांनी तो स्वीकारणे, ही वारकऱ्यांच्या मोठेपणाची साक्ष वाटते. व्यसनमुक्ती, जाती निर्मूलन आणि मनाच्या आरोग्याचे संवर्धन, पर्यावरण रक्षण अशा वारकऱ्यांना जवळच्या असणाऱ्या विषयांना धरून मूल्य परिवर्तनाचा कृतिशील संवाद आम्ही या माध्यमातून करतो आहोत. लोकांना राज्य घटनेने दिलेल्या देव आणि धर्म मानण्याच्या स्वातंत्र्याचा आम्ही मनापासून आदर करतो; पण देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली लोकांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबांना विरोध करणे, हे कर्तव्य आहे, असे मी मानतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या राज्य घटनेतील मूल्यांबरोबर चिकित्सक मनोभावाची जोपासना करण्यात देवत्व शोधण्याचा हा प्रयत्न आहे. \"दुरितांचे तिमिर जावो,' म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांना प्रमाण मानून समाजमनातील द्वेषमूलक प्रवृत्तीशी लढण्याचे बळ मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. देवाचे सखा, सहकारी हे मानवी मनाला आधार देणारे वारकऱ्यांचे रूप मला सकारात्मक वाटते, प��ंतु लोक देवाच्या नावाचा आपल्या स्वार्थासाठी वापर करतात. जसे, मी एखाद्या देवाचा अवतार आहे, असे भासवून जर कोणी महिलांचे शोषण करत असेल, तर त्याला प्रखर विरोध करणे, हे मी आपले सर्वांचे कर्तव्य समजतो. या विचारांत मला विठ्ठलाचे रूप दिसते.\nजे का रंजले गांजले,\nत्यासी म्हणे जो अपुले\nया तुकारामांच्या अभंगातील भाव आणि देव मला जवळचे वाटतात.\nसंत तुकाराम महाराज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smundhe.blogspot.com/2012/05/blog-post_29.html", "date_download": "2018-08-20T10:20:24Z", "digest": "sha1:XWKMSWU4U6T3L2644JULXH32CP3J3VVI", "length": 17243, "nlines": 38, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: अनुभवा आधारे निवडा कपाशीचा वाण", "raw_content": "\nमंगळवार, २९ मे, २०१२\nअनुभवा आधारे निवडा कपाशीचा वाण\nकपाशी लागवडीपूर्वी वाण निवडताना शेतकऱ्यांनी एकाच वाणाच्या मागे न लागता अनुभवाच्या आधारे बीटी वाणांची निवड करावी. स्थानिक परिस्थितीत तग धरून उत्पादनात सातत्य असणारे व व्यापारी गुणधर्म यासोबतच कीड व रोगांना अंगभूत प्रतिरोध असणाऱ्या वाणांची निवड महत्त्वाची ठरते. तसेच बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर येणारे वाण निवडावेत. कापूस पिकाची लागवड मुख्यत्वेकरून कोरडवाहू क्षेत्रावर केली जाते. जसजसा खरीप हंगाम जवळ येऊ लागतो, तसतशी शेतकऱ्यांची लगबग चालू होते. पूर्वमशागतीची कामे, बियाणे, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडते. त्यातच शेतकऱ्यांचा विशिष्ट प्रकारच्या वाणाकडे असलेला ओढा निर्माण होतो. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीलाच त्रास होण्याची शक्यता असते. वाण निवडताना ः वाण निवडताना शेतकऱ्यांनी एकाच वाणाच्या मागे न लागता अनुभवाच्या आधारे बीटी वाणांची निवड करावी. आज बाजारात विविध प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. परंतु शेतकऱ्यांमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या वाणांबद्दल जास्त आकर्षण आहे. हे विशिष्ट वाण उत्पादकतेत सरस असतील परंतु योग्य व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांनी इतरही वाणांद्वारे त्यांच्या इतकेच उत्पादन मिळविणे शक्य आहे. विद्यापीठात झालेल्या विविध चाचण्यांनुसार बाजारात उपलब्ध असलेले अनेक वाण सरस आढळून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच वाणाचा आग्रह न करता उपलब्ध असलेल्या वाणांची लागवड करून त्यांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे व अपेक्षित उत्पादन घ्यावे. पेरणीच्या वेळी बियाण्याची पिशवी बाजूस फोडून पेरणी करावी मात्र बियाणे खरेदी केल्याची पक्की पावती व पिशवीतील थोडे बियाणे व पिशवी टॅगसहित काही दिवसांपर्यंत जपून ठेवावी. इतर नियोजनातील महत्त्वाचे ः - इतर नियोजनामध्ये उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे किडीच्या सुप्तावस्था वर येऊन उन्हाने नष्ट होतील किंवा पक्षी त्यांना वेचून खातील. तसेच खालच्या भरातील अन्नद्रव्ये पिकासाठी उपलब्ध होतील. - शेताच्या जवळपास पऱ्हाटींचा ढीग लावू नये व त्या जून महिन्यापूर्वी जाळून टाकाव्यात. - बांध ताण विरहित ठेवावेत जेणेकरून पर्यायी खाद्य वनस्पतीचा नायनाट होईल. - लागवडीकरिता हलकी चोपण, पाणथळ जमीन न निवडता मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. - एकाच जमिनीवर सतत कपाशीचेच पीक न घेता पिकाची फेरपालट करावी. ज्या शेतात मागच्या वर्षी कापूस, हरभरा, तूर व भेंडी यासारखी पिके होती तिथे कापूस घेण्याचे टाळावे. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते व किडीचा प्रादुर्भावही कमी होतो. - मॉन्सूनपूर्व पावसानंतर दोनदा वखरणी (जांभूळवाही) करून जमीन समतल करावी जेणेकरून झाडांची योग्य संख्या राखता येईल. - कोरडवाहू कापसाची लागवड मॉन्सूनचा चार इंच पाऊस पडल्यानंतर करावी. संपूर्ण गावाची लागवड दोन ते तीन दिवसांतच उरकावी. - कोणत्याही परिस्थितीत 15 जुलैनंतर लागवड करू नये. कारण त्यानंतर पेरणी केल्यास एक आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात एक क्विंटलपर्यंत घट होऊ शकते. हेक्टरी झाडांची संख्या योग्य ठेवा ः हेक्टरी झाडांची योग्य संख्या हा कपाशीचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. शिफारशीनुसार दोन ओळींतील व दोन झाडांतील अंतर ठेवून हेक्टरी झाडांची योग्य संख्या ठेवावी. यामुळे कोरडवाहू कपाशीमध्ये प्रति हेक्टरी 18518 झाडांची संख्या राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरडवाहू लागवडीकरिता 4 x 1.5 फूट (120 x 45 सें.मी.) किंवा 3 x 2 फूट (90 x 60 सें.मी.) व बागायतीकरिता 5 x 1 फूट (150 x 30 सें.मी.) अथवा पट्टा पद्धतीत 4-2 x 2 फूट हे अंतर ठेवावे. पिकाची विरळणी करून एका ठिकाणी फक्त दोन जोमदार टवटवीत रोपटे ठेवावेत. शेताच्या कडेने लावावे रेफ्युजी बियाणे ः कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग यांसारखी आंतरपिके/मिश्रपिके तसेच कपाशीभोवती झेंडू व एरंडी या सापळा पिकांची शेताच्या कडेने एक ओळ घ्यावी. कपाशीमध्ये आंतरपीक घेताना त्या पिकाच्या लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. बीटी कपाशीतील संभाव्य प्रतिकार क्षमतेच्या प्रतिरोधाचे नियोजन करण्याकरिता बियाण्यासोबत मिळणाऱ्या संरक्षण (रेफ्युजी) बियाण्याची मुख्य शेताच्या कडेने लागवड करणे गरजेचे आहे. बीजप्रक्रिया ः पिकाच्या वाढीसाठी नत्र स्थिरीकरण करणारे व स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. रस शोषण कर��ाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अतिरिक्त नत्राचा वापर टाळावा. बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास इमिडाक्लोप्रीडची प्रक्रिया केलेली असते, परंतु जर केलेली नसल्यास बियाण्यास इमिडाक्लोप्रीड (70 टक्के) 7 ग्रॅम किंवा थायामिथोक्झाम (70 टक्के) 4.3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या बरोबरच कार्बेन्डाझीम 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी शेताच्या सभोवताली तुरीची एक ओळ लावावी व पर्यायी यजमान वनस्पतीचा नाश करावा. खत व्यवस्थापन ः खत व्यवस्थापनाकरिता जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे व त्यानुसार खताच्या मात्रा ठरवाव्यात कपाशीमध्ये कोरडवाहूकरिता 120ः60ः60 किलो प्रति हेक्टरी व बागायतीकरिता 150ः75ः75 किलो प्रति हेक्टरी नत्र, स्फुरद व पालाश या खतांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये कोरडवाहूमध्ये 50 टक्के नत्र व पूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी व उरलेले नत्र (50 टक्के) लागवडीनंतर 30 दिवसांनी तर बागायतीमध्ये 20 टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी तर उरलेले 80 टक्के नत्र समान दोन हप्त्यांत 30 व 60 दिवसांनी घ्यावे. रासायनिक खताबरोबरच पेरणीपूर्वी 10 ते 15 बैलगाड्या (5 ते 10 टन) कुजलेले शेणखत प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीत मिसळून द्यावे. तसेच मुख्य खतासोबतच मॅग्नेशिअम सल्फेट 10 कि.ग्रॅ., गंधक 10 कि.ग्रॅ., झिंक सल्फेट 6 कि.ग्रॅ. व बोरॉन 2 कि.ग्रॅ.. ही सूक्ष्म मूलद्रव्ये प्रति एकर या प्रमाणात द्यावीत. तण व्यवस्थापन ः तण व्यवस्थापनाकरिता लागवडीनंतर परंतु उगवणीपूर्वी पेंडामिथॅलीन एक लिटर प्रति एकर किंवा लागवडीनंतर 15 ते 30 दिवसांदरम्यान क्युझॉलोफॉपइथिल 170 मि.लि. प्रति एकर या प्रमाणात पाण्यात मिसळून तणांवर फवारावे. पिकाच्या सुरवातीचे अवस्थेत 3,6,9,12 आठवड्यांनी कोळपणी व गरजेनुसार खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या पूरक वनस्पतींचा नाश करावा. यामुळे तणांचा बंदोबस्त तर होतो. परंतु जमिनीत हवा खेळती राहते, जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकवून ठेवणे, पिकाला मातीची भर हे फायदेही मिळतात. शेवटच्या कोळपणीच्या वेळी कोळप्याच्या जानोळ्यास दोरी अथवा पोते बांधून उथळ सऱ्या पाडाव्यात जेणेकरून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरेल. पाण्याचे नियोजन ः कोरडवाहू कपाशीमध्येही शेततळे, संरक्षित पाणी य��ंच्या माध्यमातून कपाशी पिकाचे उत्पादन वाढविता येते. पावसाचा दीर्घ खंड पडल्यास संरक्षित पाणी द्यावे. पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये (उदा. पाने, बोंड लागणे, बोंडे पक्वता इ.) पाण्याचा ताण पडू नये, याची काळजी घ्यावी. हे शक्य नसल्यास आच्छादनांचा वापर, दोन ओळीतून सऱ्या ओढणे, हलक्या कोळपण्याद्वारे ओलावा टिकवून ठेवता येतो. -------------------- संपर्क ः 02452-229000\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ४:०१ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nअनुभवा आधारे निवडा कपाशीचा वाण\nइतिहास कापूस एकाधिकार खरेदी योजनेचा\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/insecure-walls-khed-44126", "date_download": "2018-08-20T11:11:45Z", "digest": "sha1:LLJV532CYGIIXIPBC7SZQYZQZKSTJXYP", "length": 13786, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Insecure walls in Khed तकलादू संरक्षक भिंती जीवघेण्या | eSakal", "raw_content": "\nतकलादू संरक्षक भिंती जीवघेण्या\nमंगळवार, 9 मे 2017\nखेड - पोयनार प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन गेले बारा वर्षे रखडले आहे. पुनर्वसनाचे काम करणाऱ्या खात्याच्या नाकर्तेपणामुळे पुनर्वसित वेठीस धरले गेले आहेत. फुरूस सीमा येथे डोंगर उतारावर 120 कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तेथील घरांना धोका होऊ नये, म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. या भिंतीसाठी दगड व ग्रीडचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सरंक्षक भिंतीनी संरक्षण होण्याऐवजी त्याच जीवघेण्या ठरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.\nखेड - पोयनार प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन गेले बारा वर्षे रखडले आहे. पुनर्वसनाचे काम करणाऱ्या खात्याच्या नाकर्तेपणामुळे पुनर्वसित वेठीस धरले गेले आहेत. फुरूस सीमा येथे डोंगर उतारावर 120 कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तेथील घरांना धोका होऊ नये, म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. या भिंतीसाठी दगड व ग्रीडचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सरंक्षक भिंतीनी संरक्षण होण्याऐवजी त्याच जीवघेण्या ठरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.\nपुनर्वसन अधिकारी श्री. खेडेकर यांनी याबाबत सांगितले की, पन्नास लाखांचे हे काम आहे. येथे नऊ भिंती बांधण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण कॉंक्रिटचे आहे. कामाच्या ठिकाणी आम्ही भेट दिली. त्यासाठी निधी पुरेसा आला न���ही. ठेकेदाराला हे काम परवडले पाहिजे. येथे दगडाचा वापर होत आहे, हे आम्ही पाहिले; मात्र कमी पैशात ठेकेदाराला हे परवडणारे नाही. तरीही ग्रामस्थ म्हणत असतील तर आम्ही ठेकेदाराच्या कानावर या गोष्टी घालू. हे काम सुरू असताना त्या ठिकाणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम करावयाचे आहे. परंतु अधिकारी घरी व ठेकेदार त्यांना हवे तसे काम करतात, अशी अवस्था आहे. त्यामुळे पुनर्वसन होणारे लोक जाग्यावर जाऊन भिंतीच्या कामाला विरोध करीत आहेत.\nठेकेदाराची सुपरवायझर श्री. चव्हाण यांच्याशी ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, या कामाची तुम्ही क्वालिटी कंन्ट्रोलमार्फत चौकशी करा. यामध्ये दगड आढळणारच नाहीत. परंतु त्या भिंतीची बारकाईने पाहणी केली असता दगडांचा भरावच भिंतीत आढळला. त्यामुळे ग्रामस्थांनी सुपरवायझरला धारेवर धरले. त्याने तत्काळ ठेकेदाराशी संपर्क साधून त्याला माहिती दिली. तत्काळ ठेकेदाराने अधिकाऱ्यांशी चर्चा करून ग्रामस्थांची एकत्र बैठक घेऊ, ग्रामस्थांना हवे ते काम करून देऊ, सध्या थांबा, अशी आर्जव केल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेखर विचारे यांनी सांगितली.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nसंविधानाच्या मार्गाने वाटचाल करा- पोलिस अधिक्षक जाधव\nनांदेड: देशातील प्रत्येक नागरिकांनी संविधानाचा मार्ग स्विकारून आपली वाटचाल करावी. पोलिस अधिक्षक कार्यालयात सोमवारी (ता. 20) सकाळी आयोजीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcbtoday.in/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%97/", "date_download": "2018-08-20T11:17:43Z", "digest": "sha1:FBZ5GTG6QZ7D2YY3DMHJBOCM3T3HRS65", "length": 17673, "nlines": 182, "source_domain": "pcbtoday.in", "title": "व्हॉट्स अॅप फॉरवर्डला लगाम लागणार; युझर्सवर येणार बंधने - Pimpri Chinchwad Bulletin", "raw_content": "\nनगरसेवक सय्यद मतीन याला केवळ मारलेच नसते, तर त्याचे हातपाय तोडले…\nदृष्टिहिनही करू शकणार रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी; सुविधा उपलब्ध करण्याचे सरकारचे आदेश\nमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कॅमेऱ्याची नजर\nआता लोकसभा निवडणूक झाल्यास भाजप सत्ता राखणार का \nउमेदवारांना शपथपत्रात उत्पन्नाचा स्त्रोत आणि तपशील देणे बंधनकारक – राज्य निवडणूक…\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने खाते उघडले; सराईताकडून पिस्तूल आणि दुचाकीचोरांकडून साडेसात लाखांचा…\nपुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड…\nपुणे ग्रामीण पोलिस दलातील २३ अधिकारी कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयात वर्ग\nपिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nदेहूरोडमध्ये ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अपघात; चार वाहनांचे नुकसान\nगोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन…\nबाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य: देहूरोडमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन…\nरहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० र��पये आणि ‘मेमरी कार्ड’साठी\nसंत तुकाराम नगरमध्ये घरफोडी; पावनेदोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास\nभोसरीत पार्किंगला लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली\nचाकणमध्ये मोबाईलच्या दुकानात चोरी; पावनेचार लाखांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास\nमोशीत आई वडिलांसोबत नवीन फ्लॅट बघण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू\nचाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nदाभोलकर स्मृतिदिन; पुण्यात ‘जवाब दो’ मोर्चाचे आयोजन\nपुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून\nडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला वेळ मारून नेण्यासाठी अटक; अंदुरेच्या…\nकोंढव्यात फ्लॅटला आग; सिक्युरिटी इनचार्ज आणि सिक्युरिटी ऑफिसरमुळे वाचले दोघांचे प्राण\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nसांगलीच्या महापौरपदी संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड\nअभिनेत्री कंगना राणावत विरोधात खार पोलिस ठाण्यात तक्रार\nहिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याने शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला अटक\nआमदार हर्षवर्धन जाधव यांचा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय रद्द\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. एअर रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय जबीर मोतीला लंडनमध्ये अटक\nभारत- पाकमध्ये शांतता हाच वाजपेयींचा खरा सन्मान- इम्रान खान\nनासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप\nविराटला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास वेळ लागेल- क्लाइव्ह लॉयड\nयेमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून…\nHome Desh व्हॉट्स अॅप फॉरवर्डला लगाम लागणार; युझर्सवर येणार बंधने\nव्हॉट्स अॅप फॉरवर्डला लगाम लागणार; युझर्सवर येणार बंधने\nनवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – यापुढे व्हॉट्स अॅप युजर्सना पाचपेक्षा जास्त वेळा एखादा मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही. काही दिवसांपूर्वी व्हॉट्स अॅपनं ‘फॉरवर्ड मेसेज’ हे फीचर आणलं होतं. या फीचरमुळे ‘मुळ मेसेज’ आणि ‘फॉरवर्ड मेसेज’ यामधील फरक ओळखणं सहज शक्य झालं. गेल्या काही महिन्यंपासून व्हॉट्स अॅपवर अफवा पसरवणाऱ्या मेसेजेसचं पेव फुटलं त्यामुळे असा प्रकराच्या अफवा व्हॉट्स अॅपवर वाऱ्याच्या वेगानं पसरू नये आणि त्यातून अप्रिय घटना घडू नयेत म्हणून मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा कमी करण्याचा विचार व्हॉट्स अॅप करत आहे.\nआतापर्यंत एखादा व्हिडिओ, फोटो किंवा संदेश मोठ्या प्रमाणात व्हॉट्स अॅपवर फॉरवर्ड करता यायचे. याचा फायदा होता तसाच तोटाही होता. आता मात्र व्हॉट्स अॅपवर तुफान वेगानं फॉरवर्ड होणाऱ्या याच मेसेजमुळे कित्येक अप्रिय घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्हॉट्स अॅपचा गैरवापर रोखण्यासाठी व्हॉट्स अॅपनं हा निर्णय घेतला आहे. व्हॉट्स अॅप ‘फॉरवर्ड मेसेज’या फीचरची नव्यानं चाचणी करत आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यावर युजर्स व्हॉट्स अॅपवर आलेले मेसेज, व्हिडिओ आणि फोटो पाचपेक्षा जास्त व्यक्तींना फॉरवर्ड करू शकत नाही. पाच व्यक्तींना मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर फॉरवर्ड करण्याची मर्यादा संपेल आणि चॅटवरून forward button हा पर्याय नाहीसा होईल.\nव्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. येथे मेसेज फॉरवर्ड होण्याचं आणि त्याद्वारे अफवा पसरवण्याचं प्रमाणही जास्त आहे हे व्हॉट्स अॅपनं आधीच स्पष्ट केलं. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्याचा काम व्हॉट्स अॅप करत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारनं व्हॉट्स अॅपला दुसऱ्यांदा नोटीस पाठवली आहे. चिथावणीखोर मेसेजेसना थांबवण्यासाठी प्रभावी पावले उचलावी अन्यथा ज्या माध्यामातून अफवा पसरवल्या जात आहेत त्यांनाही दोषी मानले जाईल आणि त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल असे या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.\nPrevious articleपिंपरीतून अपहरण करून तरुणाचा खून\nNext articleसंत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख पदी परम पूज्य सुदीक्षा विराजमान\nपंतप्रधान मोदींचे इम्रान खान यांना चर्चेचे आमंत्रण; पाकिस्तानचा दावा\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nकपिल देव यांच्याशी माझी तुलना नको – हार्दिक पांड्या\nआशियाई क्रीडा स्पर्धा ; १० मी. ए���र रायफल प्रकारात दीपककुमारला रौप्यपदक\nयूपीएससी न देताच केंद्रात नोकरी; १० पदांसाठी सहा हजार अर्ज\nउद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट\nभिमाकोरेगाव दंगल प्रकरण; पिंपरीतील आंदोलकांचे अटकसत्र थांबवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी\nदेशात विचारवंतांचे आवाज दाबण्याचे काम सुरु – अमोल पालेकर\nमनुवाद्यांमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल- जितेंद्र आव्हाड\nआकुर्डीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शिरगावातील भक्त निवासात केला बलात्कार\nबजरंगने मिळवले पहिले सुवर्ण; पहिल्या दिवशी भारताला २ पदके, शूटिंगमध्ये कांस्य\nऔरंगाबादमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन यांच्या समर्थकांनी भाजप नेत्याची गाडी फोडली; ड्रायवरलाही...\nशिरोमणी अकाली दल आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार; भाजपला धक्का\nधनगर आरक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमधील समाजबांधवांचे आमदार लक्ष्मण जगताप यांना निवेदन\nमराठी बातम्या देणारा हक्काचे व्यासपीठ मराठी अस्मिते साठी सदेव तत्पर\n३रा मजला, पी. जे. चेंबर, आंबेडकर चौक, पिंपरी, पुणे\nमाथेफिरू तरूणाने एकतर्फी प्रेमातून मॉडेलला बनवले बंधक\nमी युती सरकारचे विष पचवतोय; कुमारस्वामींना अश्रू अनावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://numerology-marathi.blogspot.com/2015/03/blog-post.html", "date_download": "2018-08-20T11:24:13Z", "digest": "sha1:4KG7U22UM6TJPO7ME2VATEUZZ4WMGVSS", "length": 19088, "nlines": 148, "source_domain": "numerology-marathi.blogspot.com", "title": "न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र): बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!", "raw_content": "\nन्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) आणि गूढ विद्या या विषयांवर मराठी भाषेतील लेख आणि माहिती. Marathi articles on Numerology and occult sciences.\nबिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा\nबिझनेस न्यूमरॉलॉजी ही अंकशास्त्राची एक महत्वाची शाखा आहे. बिझनेस न्यूमरॉलॉजी ही व्यावसायीकांना आणि उद्योजकांना अतिशय उपयोगी पडते. यामध्ये न्यूमरॉलॉजीस्ट तुम्हाला तुमची जन्मतारीख, तुमचे नाव, तुमच्या व्यवसायाचे नाव तसेच इतर अनेक नावांचा व तारखांचा विचार करून मार्गदर्शन करतो.\nतुम्ही नवीन दुकान, व्यावसायिक सेवा, प्रोजेक्ट, कंपनी सुरू करताना त्यासाठी योग्य नाव निवडणे ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट असते. हे नाव तुमच्या व्यवसायाला योग्य असणे तर गरजेचे असतेच, पण त्याचबरोबर ते न्यूमरॉलॉजीप्रमाणे परफेक्ट असावे ला��ते. असे परफेक्ट नाव तुमच्याकडे ग्राहक, क्लाएंट्स आणि इतरांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करते, तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कामे आणि ऑर्डर्स मिळतात, तुमच्या वस्तूंची जास्त विक्री होते, आणि तुमच्याकडे पैशांचा प्रवाह सुरू होतो.\nकदाचित तुम्हाला खोटे वाटेल, पण विश्वास ठेवा, तुमच्या बिझनेसचे नाव योग्य असणे ही गोष्ट तुम्ही त्या बिझनेसमध्ये किती पैसे गुंतवता, तुमच्याकडे किती चांगले लोक काम करतात, तुम्ही तुमच्या बिझनेसची किती जाहिरात करता यापेक्षा महत्वाची आहे. जगातील अनेक मोठ्या यशस्वी कंपन्याची नावे विचारपूर्वक ठेवलेली आहेत आणि ती ठेवताना न्यूमरॉलॉजीचा वापर केला गेला आहे. (किंवा जे उद्योजक खूप यशस्वी झालेले असतात, त्यांनी जरी न्यूमरॉलॉजीचा वापर केलेला नसेल तरी त्या स्थितीत त्यांच्या उद्योगाचे नाव न्यूमरॉलॉजीनुसार लकी असणारे दिसते).\nपण बिझनेस न्यूमरॉलॉजी केवळ योग्य नाव ठरवण्यापुराती मर्यादित नाही. तिचा उपयोग इतर अनेक गोष्टींच्या मार्ग दर्शनासाठी करता येतो. उदा.\n● तुमच्या जन्मतारखेनुसार कोणता व्यवसाय तुम्हाला जास्त लाभदायक ठरू शकतो\n● तुमच्या व्यवसायासाठी कोणते शहर तुम्हाला जास्त लाभदायक आहे\n● तुमच्या बिझनेससाठी तुम्ही निवडलेले नाव योग्य आहे का\n● तुमच्या प्रोडक्टसाठी कोणते नाव जास्त योग्य आहे\n● तुमच्या नव्या व्यवसायाची सुरवात कोणत्या दिवशी करणे तुम्हाला जास्त लाभदायक ठरेल\n● तुमचे नवे प्रोडक्ट कोणत्या दिवशी लॉन्च करणे तुम्हाला लाभदायक ठरेल\n● तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करत असाल कोणती व्यक्ति पार्टनरशिपसाठी जास्त योग्य ठरेल\n● तुमच्या बिझनेस हाउसमध्ये जबाबदारीच्यापदावर ज्या व्यक्तीस नेमत आहात ती व्यक्ति तुमच्यासाठी न्यूमरॉलॉजीकली योग्य आहे का\n● तुमच्या बिझनेसचा लोगो कसा असावा\n● तुमचं बिझनेस कार्ड, लेटरहेड यावर कोणती कलर स्कीम वापरावी\n● बिझनेसच्या लॅण्डलाईन व मोबाईल फोनसाठी कोणते नंबर्स तुम्हाला लकी ठरतील\n● तुमची सही योग्य आहे का\nयाशिवाय बिझनेस न्यूमरॉलॉजीच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या चालू व्यवसायात येणाऱ्या आर्थिक आणि इतर अडचणींवर प्रभावी उपाय सुचवता येतात.\nतुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करत असाल, किंवा तुमच्या सध्याच्या व्यवसायात कांही अडचणी येत असतील तर न्यूमरॉलॉजीस्टचा सल्ला अवश्य घ्या.\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM\nअंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन\nतुमच्या नावाचे पहिले अक्षर\nLabels: Numerology in Marathi, अंकशास्त्र, बिझनेस न्यूमरॉलॉजी, महावीर सांगलीकर\nकृपया पुढील पेज लाईक करा\nकरीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.\nमी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.\nगेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख\n-महावीर सांगलीकर Cell No. 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 1,10,19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. अंकशास्त...\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व...\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nमहावीर सांगलीकर मोबाईल नंबर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मा...\nजन्मांक 4: जन्म तारीख 4, 13, 22, 31\n-महावीर सांगलीकर 8149703595 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो. यांची मु...\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक असतो. 8 हा अंक सत्ता, धन आण...\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 7 असतो. जन्मांक 7 असणा-या व्यक्तिं...\nजन्मांक 5: जन्म तारीख 5, 14, 23\n-महावीर सांगलीकर 8149703595 अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो. या ल...\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो. हा जन्मांक 1 ते 9...\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\n-महावीर सांगलीकर 8149703595 कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 6 असतो. या जन्मांकाची विशेषत: म...\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\n-महावीर सांगलीकर 814 970 3595 तुम्ही ��ॉब करावा की व्यवसाय जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा\nअंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक...\nअंकशास्त्र: व्यक्तीचे गुणदोष ओळखण्याचे साधन\nअंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्र नव्हे\nअंकशास्त्र म्हणजे संख्याशास्त्र नव्हे\nजन्मांक (मुळांक) म्हणजे काय\nअंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या\nअंकशास्त्राविषयी शंका आणि कुशंका\nअंकशास्त्र: तुम्हीच तपासा त्याचा खरेखोटेपणा\nवैदिक अंकशास्त्र (Vedic Numerology)\nतुमची जन्मतारीख, तुमचा जन्मांक\nजन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28\nजन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29\nजन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30\nजन्मांक 4: जन्मतारीख 4, 13, 22, 31\nजन्मांक 5: जन्मतारीख 5, 14, 23\nजन्मांक 6: जन्मतारीख 6, 15, 24\nजन्मांक 7: जन्मतारीख 7, 16, 25\nजन्मांक 8 : जन्मतारीख 8, 17, 26\nजन्मांक 9: जन्मतारीख 9, 18, 27\nशांती आणि सहयोग यांचा अंक 24\nतुमचं जन्मवर्ष आणि त्याचा प्रभाव\nतुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष\nतुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व\nतुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स\nतुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे\nतुमचा लकी मोबाईल नंबर\nप्रेमिकेची/प्रियकराची पहिली भेट घ्यायला कोणती तारीख निवडावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta/", "date_download": "2018-08-20T11:34:09Z", "digest": "sha1:LMGVNOMCUWSDM7IXF73S5DOSURQ7K4ZI", "length": 14116, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Collection of Foods Recipes ,Property,Travel,Gadget,I phone,Parenting,Health Care Tips News Articles in Marathi | Loksatta", "raw_content": "\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nसॅलड सदाबहार : रताळ्याचे सॅलड\nरताळ्याचा किस ब्लांच करताना पाण्यात २ चमचे व्हिनेगर किंवा अध्र्या लिंबाचा रस घालावा म्हणजे रताळे शुभ्र दिसेल.\nइटलीतील एक ट्रॅक्टर तयार करणारा उद्योजक त्याची गाडी सव्र्हिसिंगला घेऊन गेला होता.\nनैरोबी शहरातल्या लॅगाटा भागात जॉक लेस्ली मेलवाईन आणि त्यांची पत्नी बेट्टीज हे त्यांचे संवर्धन करत आहेत.\nशहरशेती : गच्चीतील फळभाज्या\nतीन ते चार आठवडय़ांत रोपे पुर्नलागवडीसाठी योग्य होतात.\nखाद्यवारसा : पालक चटणी\nपालक स्वच्छ धुऊन शिजवून घ्या, हिरवी मिरची व आलं एकत्र वाटून घ्या.\nदोन दिवस भटकंतीचे : सटाणा\nपरत येताना वाटेत देवळाणे इथे यादवकालीन अप्रतिम शिल्पकाम असलेले शिवमंदिर आहे.\n‘वन प्लस’ने अलीकडेच बाजारात दाखल केलेला ‘वन प्लस ६’ हा स्मार्टफोन या वर्गवारीत अचूकपणे बसतो.\nसगळ्यात आधी खजूर, अंजीर, मनुका यांचे बारीक तुकडे करून घ्या.\nसमाधान देणारी प्रत्येक गोष्ट ताण हलका करणारी\nमला ताण-तणाव भेडसावतात, तेव्हा मी गानसरस्वती किशोरी आमोणकर आणि उस्ताद अमीर खान यांची गाणी ऐकतो.\n‘मेम्स’ करू या, थोडे ‘म्युझिकली’ होऊ या\nज्यात मनोरंजनाच्या उद्देशाने स्वत:ला एका अर्थाने प्रसिद्धी मिळविण्यासाठी करण्यात येणारी क्लृप्ती म्हणता येईल.\nमशरूम धुऊन घ्या. अगदी पातळ चिरून बाजूला ठेवा. गॅसवर पॅन ठेवा.\nहसत खेळत कसरत : पाठदुखीपासून मुक्ती\nविशेष म्हणजे या व्यायामाने पोटाचेही स्नायू बळकट होतात.\nप्रथम कांदा, भोपळी मिरची, गाजर या तिन्ही भाज्या बारीक चिरून घ्या.\nएक कोटी मस्टँग निर्माण करण्याचा टप्पा गाठल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच फोर्डने केली.\nझाग्रेब हे शहर आजही मध्ययुगीन काळाच्या अनेक खाणाखुणा अंगावर मिरवत आहे.\nदोन दिवस भटकंतीचे : पाली-सुधागड\nपुणे किंवा मुंबईमार्गे जाताना खोपोलीजवळ महड येथे अष्टविनायकातील वरदविनायक मंदिर आहे.\nखाद्यवारसा : काळीमिरी पराठा\nपॅनमध्ये १ चमचा तूप घ्या. त्यात वाटलेले काबुली चणे हलकेच परतून घ्या आणि थंड हो��� द्या.\nशहरशेती : नैसर्गिक खते, कीटकनाशके\nज्यात आपण झाडे लावणार आहोत, त्या कुंडीच्या तळाशी सहज कुजणारे आणि वजनाला हलके असणारे सेंद्रिय घटक भरावेत\nदर्जा आणि कंपनीनुसार दहा हजार रुपयांपासून तीन लाखांपर्यंतचे टीव्ही बाजारात मिळतात.\nप्रत्येक वेळी कॅमेरा आपल्या जवळ ठेवणे शक्य नसते. अशा वेळी स्मार्टफोनचा कॅमेरा ती भूमिका बजावतो.\nन्यारी न्याहारी : शिळ्या पोळीचे पॅटिस\nपोळीचे तुकडे करून त्याचा जाडसर भुगा करून घ्या. त्यात बटाटा, पोहे, सोया खिमा घालून भिजवा.\nताणमुक्तीची तान : जुन्या संगीताची मोहिनी\nकामांमध्ये नेहमी गुंतून राहणे हाच खरा ताणमुक्तीचा मार्ग आहे.\nसकस सूप : भोपळ्याचे सूप\nयात आवडीनुसार मीठ, मिरपूड घाला आणि आता हलक्या आचेवर गरम क\nहसत खेळत कसरत : ‘ग्लुटल मसल’ची बळकटी..\nआज आपण जो व्यायाम करणार आहोत, त्यामुळे या स्नायूंना बळकटी मिळणार आहे.\nसुनील ग्रोवरसाठी सलमान झाला फोटोग्राफर\nकाम करणार तर आघाडीच्या अभिनेत्रीसोबतच, रणबीरचा हट्ट\nएन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार हा प्रसिद्ध मराठमोळा चेहरा\nमाझ्या बायोपिकमध्ये ड्रामा नको, फक्त सत्य दाखवा- ऐश्वर्या राय\n'या' गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा बॉलिवूड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nसिंचन निविदांमध्येच कोटय़वधींचा गैरव्यवहार\nडॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारापर्यंत पोहोचावे - नारळीकर\nमारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देणाऱ्यांचा शोध सुरू\nमाळेचे मणी सापडले; दोराही लवकर सापडेल\nAsian Games 2018 : बजरंगची 'सुवर्ण' कामगिरी स्व. अटलजींना समर्पित\nInd vs Eng : केवळ २९ चेंडूत हार्दिकने केली 'ही' कमाल...\nसोबर्स, पोलॉक यांच्या पंक्तीतील अभिजात फलंदाज\nएटीएसने सोडताच सीबीआयने ताब्यात घेतले\nशहरी भागांत रात्री नऊनंतर एटीएममध्ये पैसे भरण्यास बँकांना मनाई\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216333.66/wet/CC-MAIN-20180820101554-20180820121554-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/collector-office-garbage-agitation-131949", "date_download": "2018-08-20T13:18:34Z", "digest": "sha1:UETLMNHFQM4XAWQ7PNTF5TRJL5J6QXXV", "length": 14873, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "collector office garbage agitation जिल्हाधिकारी कार्यालयात टाकला आठ टन कचरा | eSakal", "raw_content": "\nजिल्हाधिकारी कार्यालयात टाकला आठ टन कचरा\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nऔरंगाबाद - शहरातील कचराप्रश्न मार्गी लावा; अन्यथा महापालिका बरखास्त करू, ���सा इशारा मुख्यमंत्र्यांनी देताच संतापलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातच एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर भरून आठ टन कचरा टाकून मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले.\nऔरंगाबाद - शहरातील कचराप्रश्न मार्गी लावा; अन्यथा महापालिका बरखास्त करू, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी देताच संतापलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातच एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर भरून आठ टन कचरा टाकून मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले.\nयेथील महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे; मात्र हा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी शिवसेना-भाजपचे पदाधिकारी एकमेकांवर आरोप करीत राजकारण करीत आहेत. दरम्यान, बुधवारी नागपूर विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांसह भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात हा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास महापालिका बरखास्त करण्याचा इशारा दिला. हा इशारा जिव्हारी लागल्याने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच आठ टन कचरा टाकत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nदुर्गंधीमुळे नाक दाबून काम\nकचरा टाकल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाकावर रुमाल बांधूनच काम करावे लागले.\nमहापालिकेत शिवसेनेची सत्ता असली, तरी कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणे हे प्रशासनाचे काम आहे. नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसेकर यांनी येथे भेट देऊन दहा दिवसांत कचराकोंडी फोडण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र प्रशासनाने वेळकाढूपणा दाखविला. जनतेच्या प्रश्नांवर आम्ही शांत बसणार नाही. हा प्रश्न मार्गी न लागल्यास आणखी कचरा आणून टाकू.\n- अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना\nकचरा टाकणाऱ्यांविरोधात कारवाई - जिल्हाधिकारी\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कचरा टाकल्याच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत ही घटना अत्यंत लांच्छनास्पद असून, याचा प्रशासनातर्फे ���िषेध करीत असल्याचे म्हटले.\n'राष्ट्रध्वजासमोर अशा पद्धतीने कचरा आणून टाकणे हा राष्ट्रध्वजाचा अवमान असून, कचरा टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार आहे. आपले म्हणणे लोकशाही पद्धतीने मांडणे योग्य आहे; परंतु अशा कृतीवरून वैचारिक पातळी लक्षात येते. याप्रकरणी संबंधितांवर राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय चिन्हांचा अवमान, तसेच सार्वजनिक ठिकाणी बळजबरीने प्रवेश यासंबंधी गुन्हे दाखल करण्यात येतील.''\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/06/blog-post_03.html", "date_download": "2018-08-20T12:49:28Z", "digest": "sha1:U3GTZBEBLWRTHLG6MRQ2DI72F6HQIRNJ", "length": 26983, "nlines": 191, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: वर म्हणेल, तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ!", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nवर म्हणेल, तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ\nअमेरिकेत आल्या आल्या काही गोष्टी समजून घेतलेल्या बऱ्या असतात. नाहीतर ते म्हणतात ना, or you will learn it hard way तशी गत व्हायची. त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे कॉप, आपला ट्रॅफिक पोलीस हो. आपल्याकडे तुम्हाला माहीत आहेच हवालदाराने पकडले तर काय होते.... आता त्याला कोण जबाबदार वगैरेत आत्ता नको पडायला. तर इथे मामला एकदम वेगळा आहे. आम्ही आलो तेच मुळी एकदम लहानश्या खेड्यात. त्यामुळे मोठ्या म्हणजे, शिकागो, न्यूयॉर्क सारखे जागोजागी कॉप दिसत नव्हते. सुरवातीला फार त्रासदायक प्रकार वाटला नाही. पण लवकरच आमच्या आनंदावर पाणी पडले.\nकॉपना जणू कळल्यासारखे त्यांनी अवतींभोवती फिरत राहून आमचा भ्रमनिरास करूनच दम सोडला आणि आमचा दम काढायला सुरवात केली. दबा धरून जागोजागी बसलेले दिसू लागले. कधी गल्लीच्या तोंडाशी असलेल्या पार्किंग लॉट मध्ये तर कधी बोळातच जरा झाडाचा आडोसा पाहून. वळणावर तर हमखास, गनरूपी गळ टाकून साहेब शांतपणे कॉफीचे घुटके घेत विराजमान असत. टर्न घेऊन कोणी आपल्याच नादात चाललेले असले की लगेच टॅंव टॅंव आवाज आणि दिव्यांचा चकचकाट करीत त्याच्या हृदयाची धडकनच बंद पाडून टाकत. काही वेळा तर स्पीड लिमीटच्या पेक्षा चार/पाच माईल्स जरी जास्त वेग असेल तरीही काही जणांना तिकीट मिळालेले पाहिलेय.\nआमच्या गावात खरं तर एकच मेन रस्ता. त्यालाच पन्नासचे लिमीट होते. बरेचदा सगळे त्यावरून अगदी साठ-पासष्टनेही गाड्या पळवत. कॉप्सना पर्वणीच असे मग. काही रोड अगदी आतले असूनही अनेक जण धरपकड केल्यासारखे बळी पडत. तीसच्या लिमीटला जर पन्नासने तुम्ही गाडी हाकली तर तो कॉप तरी काय डोके फोडेल. काही ना काही गमती जमती त्यातून घडत असतच.\nसगळ्यात मोठी गंमत म्हणजे पकडल्यावर अगदी मृदू भाषेत हसून तो बोले, \" तुम्हाला माहीत आहे ना मी का थांबवले आहे ते \" आता ह्यावर नाही माहीत म्हणायची सोय नव्हतीच. तरीही काही लोक तसे म्हणत. मग त्यावर अगदी विनम्रपणे तो सांगे, \"इथे हे स्पीड लिमिट असताना तुम्ही मात्र इतक्या जोरात गाडी पळवत होतात. त्यामुळे आता मला तुम्हाला तिकीट द्यायला हवे. \" जर एखादा चिवटपणे म्हणाला, \" हो का \" आता ह्यावर नाही माहीत म्हणायची सोय नव्���तीच. तरीही काही लोक तसे म्हणत. मग त्यावर अगदी विनम्रपणे तो सांगे, \"इथे हे स्पीड लिमिट असताना तुम्ही मात्र इतक्या जोरात गाडी पळवत होतात. त्यामुळे आता मला तुम्हाला तिकीट द्यायला हवे. \" जर एखादा चिवटपणे म्हणाला, \" हो का अरे मला तो बोर्ड दिसला नाही. पुढच्यावेळी मी खबरदारी घेईन. \" की तो अजूनच स्माईल करत म्हणेल, \" असे झाले का अरे मला तो बोर्ड दिसला नाही. पुढच्यावेळी मी खबरदारी घेईन. \" की तो अजूनच स्माईल करत म्हणेल, \" असे झाले का बरं बरं. आता मी तिकीट दिले ना की नक्की तुम्हाला बोर्ड दिसतील. \" मग तिकीट देईल आणि वर, \"आता सांभाळून जा बरं का. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ.\" असे म्हणून जखमेवर तिखट- मीठ चोळेल.\nपण म्हणून लोक स्पीड लिमीट पाळतात का छे ते त्यांना करायचे तेच करतात. त्यातून मग खूप मजेशीर घटना घडतात. माझे सासू-सासरे आमच्याकडे आले असताना मे महिन्यात आलेल्या पहिल्याच लाँग विकेंड ला आम्ही सेंट लुईस ला जायचे ठरवले. आमच्या पासून साधारण तीन तासाचे अंतर होते. सकाळी थोडेसेच लवकर उठून, नाश्ता करून निघायचे. म्हणजे वेळेत सगळे होईल. आर्च पाहून जवळपास थोडे फिरून परत यायचे असे ठरले.\nआता ठरवल्याप्रमाणे बेत पार पडले असते तर.... एकतर लवकर उठायचे आणि तेही सुटीच्या दिवशी, इथेच पहिले घोडे अडले. मग अरे उठारे, चला आवरा, आवरा..... मला अगदी डॉ. देशपांडेंची आठवण झाली. मग अगदी त्यांच्या पद्धतीने बापलेकांना हाकारून हाकारून एकदाचे उठवले. तोवर मी व सासू-सासरे तयार झालो होतो. एकीकडे आंब्याचा एगलेस केक, सँडविचेस, वेफर्स, थोडे ज्युसचे व थोडे कोकचे कॅन्स, नॅपकिन्स, प्लेट्स, चमचे आणि पाणी असे मी तयार करून ठेवले. छानपैकी साबुदाणा खिचडी व आल्याचा चहा घेऊन सगळे तृप्त झाले आणि आम्ही घर सोडले. फार नाही ठरल्यापेक्षा दोन तास उशिरा. :)\nगाडी जरा पळवतो म्हणजे झालेला उशीरातला थोडासा वेळ भरून काढू असे म्हणत गाव जेमतेम सोडले तोच नवऱ्याने एकदम पंच्याशीवर काटा नेला. त्यावेळी आमची BMW 328i होती. मी आणि नवरा पुढे व सासू-सासरे आणि मुलगा मागे बसले होते. गाव सोडता सोडता एका ब्रिज खालून आम्ही पास झालो आणि नवरा म्हणाला, \" वरती ब्रिजवर मामा होता बसलेला, पाहिलास ना \" 'मामा' हे इथे रुळलेले कॉप्स चे प्रचलित नामकरण आहे. ते ऐकले आणि माझे लक्ष गेले स्पीडवर. बापरे \" 'मामा' हे इथे रुळलेले कॉप्स चे प्रचलित नामकरण आहे. ते ऐकले आणि माझे लक्ष गेले स्पीडवर. बापरे आम्ही तर वीस माईल्स जास्त होतो स्पीड लिमिटच्या. म्हणजे जर मामाने आम्हाला पाहिले असेल तर आम्ही ठार मेलोच होतो. \" अरे जरा हळू चालव ना. आता उशीर तर झालाच आहे. अजून त्यात तिकिटाची भर नको. \"\nआम्ही एक्स्ट्रीम लेफ्टच्या लेन मध्ये होतो. हे माझे बोलणे पुरे होईतो नवऱ्याने पहिला ब्रेक मारला आणि गाडी एकदम पासष्टवर आणली. बीएम होती म्हणून हे तीन सेकंदात जमले खरे पण तोवर वेळ निघून गेली होती. कॉपने आम्हाला ब्रिजवरूनच स्पॉट केले होते. त्याला फिरून आमच्या पर्यंत पोचेतो जो वेळ लागला त्यात आम्ही जरी स्पीड कमी केला असला तरी उपयोग नव्हता. नवऱ्याने गाडी एकदम राइट लेनमध्ये घेतली, जणू आम्ही त्या गावचेच नसल्यासारखे झालो. पण दुर्दैव, तोही आमच्या मागे आला आणि भसकन त्याने लाइट लावले. :(\nनवऱ्याने गाडी साइडला घेतली. आम्ही नेहमीच सीट बेल्ट लावतोच पण आज तर सासू-सासरे व पोरानेही मागे बसलेले असूनही बेल्ट लावलेले होते. माझ्या सासूबाईंना चालायला त्रास होतो म्हणून आम्ही व्हीलचेअर घेतलेली होती ती ट्रंकमध्ये होती. नवरा म्हणाला उगाच गडबड करू नका. स्वस्थ बसा. पाहू काय म्हणतो. दोन मिनिटांनी तो आला. हाय हेल्लो झाले, मग म्हणाला मी पाहिले तुला ब्रिजवरून. तू ऐंशीच्या पुढेच होतास. मग त्याने ड्रायव्हिंग लायसन्स व इन्शुरन्सचे कागद घेतले. स्वतःच्या गाडीत जाऊन काहीतरी खुडबूड करून आला.\nकागद परत दिले. मग आम्ही बेल्टेड आहोत हे पाहिले. दोन वयस्कर व एक लहान मुलगा आहे हे पाहून थोडा सोबर झाल्यासारखा वाटला. ( असे उगाचच आम्हाला वाटत होते खरे. ) नवऱ्याला म्हणाला ट्रंक दाखव उघडून. नवरा म्हणाला बरं. उघडली तर आत व्हिलचेअर पाहून विचारले ही कोणासाठी आहे मग नवऱ्याला म्हणाला , \" तुला माहीत आहे का मग नवऱ्याला म्हणाला , \" तुला माहीत आहे का हा लाँग विकेंड आहे ना. म्हणजे झिरो टॉलरन्स झोन आहे तीन दिवस. त्यामुळे तिकीट तिप्पट मिळेल. \" म्हणजे बोंबला. एरवी शंभर असेल तर एकदम तीनशे.\nनवरा म्हणाला, \" बघ इतक्या वर्षात मला तर साधे पार्किंग तिकीटही मिळालेले नाही. आम्हाला उशीर झाला होता निघायला म्हणून मी जरा जोरात जात होतो. पण आता ह्यापुढे एकदम शार्प पासष्ट्वर जाईन. तू मला प्लीज तिकीट नको देऊस.\" आम्हा सगळ्यांवर पुन्हा एकदा नजर फिरवून नजरेनेच नवऱ्याला सांगत की अरे असे नाही मला करता येणार, तो स्वतःच्या गाडीत जाऊन बसला. पाच मिनिटांनी एक गुलाबी रंगाचा कागद फडकवीत आला. तो नवऱ्याच्या हातात देऊन म्हणाला, \" हे घे. तिकीट नाहीये ते. फक्त वॉर्निंग देऊन सोडतोय तुला. आज सेंट लुईस ला जाऊन परत येईपर्यंत तू चुकूनही पासष्ट च्या पुढे जायचे नाहीस. आता मजा करा. तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ. \" असे म्हणून आम्हा सगळ्यांना स्माईल देऊन तो निघाला.\nनवऱ्याने त्याला हाक मारून ही वॉर्निंग माझ्या रेकॉर्डवर जाणार का ते विचारून घेतले. तेव्हा कळले की त्याने आम्हाला सोडले होते कारण तो ब्रिजवर असल्याने त्याच्या डोळ्यांना जरी कळले असले की आम्ही खूप स्पीड मध्ये होतो तरी त्याच्या गनमध्ये काही आले नव्हते. त्यामुळे त्याच्याकडे प्रूफ नव्हते. बिचारा, नाईलाजाने त्याला आम्हाला सोडावे लागले. आम्ही अगदी थोडक्यात बचावलो होतो. नंतर परत येईतोचा संपूर्ण प्रवास आम्ही अगदी डॉट पासष्टवर केला हे तुम्ही ओळखले असेलच. :)\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:55 AM\n..खर आहे..'मामा'..आम्हीपण कॉपला मामाच म्हणतो..मी पण मागच्या वीकअॅड्ला लास-वेगास ला असाच जीव मुठीत धरुन गाडी चालवत होतो..असो..मजा आली\nप्राजक्त खूप छान वाटले,तुम्ही मनापासून लिहीलेत. असाच लोभ राहू द्या.\nभाग्यश्री,अग सेम टू सेम. नवरा आणि मुलगा मला नेहमी धमक्या देत असतात मी ड्रायव्हिंगला बसले की.\nम्हणजे तुही लकी ठरलीस की.:) सीमा, धन्स ग.\nआम्ही मुम्बईकर पण त्याना मामाच (पांडू\nपण फरक एवढाच आहे की आमचे मामा थोडेसे अरेराविच्या स्वरात असतात तर तिकदाले मामा मृदु असतात...\nअसो......सर्वे मामा लोक सारखेच....\nगणेश, मी पण मुंबईकरच.:) आपले मामा प्रथम अरेरावीच्या आणि नंतर खिशाच्या भाषेत.चालायचेच. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वां��े सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nउद्याची आशा नको आता......\nआज बुलावा आया हैं........\nकाळ आला होता पण वेळ.....\nमहान पॉप गायक - मायकल जॅक्सनचे आकस्मिक निधन.....\nकतरा कतरा मरत राहतो.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा..... शेवट......\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........पुढे.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्...\nहम भी आपके जहन मे बस गये...\nओपन चॅलेंज देऊन तो गेला......\nजे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं....\nआणि ते मला सोडून गेले...\nएक, दूसरा, तिसरा... अरे चौथाही....\nउघडा बुवा, असेल कोणी तरी...\nकुठे कुठे आणि कसे जपायचे\nआणि मला डोहाळे लागले...\nवर म्हणेल, तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ\nमी, सायकल आणि म्हातारी.....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/4496", "date_download": "2018-08-20T12:58:51Z", "digest": "sha1:EAZCT6KYGDA6KDE45376UL4FA5AZUEZV", "length": 16310, "nlines": 252, "source_domain": "aisiakshare.com", "title": " येणार ... येणार ... येणार... | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nयेणार ... येणार ... येणार...\nबुधवार ४ नोव्हेंबरपासून येणार ... येणार ... येणार...\nहै हिम्मत, तो आजा ४ नवंबर को.\nलायनीवर या आणि वाचा नव्वदोत्तर\nआजा वाच ले, वाच ले, वाच ले मेरे यार तू वाच ले.\nश्रेय - संदीप देशपांडे, चिंतातुर जंतू\nकिती झगरमगरपणा करणारात दिवाळीच्या नावाखाली\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n शुक्रवार असल्यासारखं वाटू लागलय\nआएगा आएगा आएगा ... आएगा ... आएगा आनेवाला ...\nदिवाळी अंकात कबाबच्या पाककृती\nदिवाळी अंकात कबाबच्या पाककृती येणार की काय\nक्र. १ आणि ४ प्रचंड डूबियस टेष्टीत वाटले.\nक्र. ३ची शब्दयोजना इतकी थेट नसती, थोडे साटल्य राखले असते, तर कदाचित बहार येऊ शकली असती. तूर्तास नुसतेच सड़कछाप वाटत आहे.\n(बाकी क्र. २मध्ये जे काही म्हणायचे असावे, ते पूर्णपणे डोक्यावरून गेल्याने त्याबद्दल पास.)\nअसो. ज्याचेतिचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य. अधिक काय लिहावे\n१ आणि ४ फारसे रुचले नाही.\n गाय छाप की औलाद प्रचंड\n गाय छाप की औलाद प्रचंड आवडलं आहे रंग थोडा खाकी हवा होता.\n१ आणि ४ बद्द्ल न'वी' बाजूशी सहमत.\n१ मुळे ऐसीच्या उद्देशांविषयी शंका उपस्थित होते आहे.\n४ मधली भाषा तरी हायब्रीड आहे त्यामुळे थेट नाही वाटत.\nही दोन्ही चित्रे अगदी \"इन बॅड टेस्ट\" आहेत हे सांगितल्याशिवाय रहावलं नाही.\nखास नव्वदोत्तरी (खरंतर फेसबुकोत्तरी) झगरमगर आहे नुस्ती\nवाट पाहत आहेतच सगळे.. आता होऊनच जाऊ दे\nलव्ह अॅड लेट लव्ह\n'सड़कछाप', 'इन बॅड टेस्ट' इ.\n'सड़कछाप' किंवा 'इन बॅड टेस्ट' ही नव्वदोत्तरी काळातल्या साहित्याची खास वैशिष्ट्यंच आहेत. त्यामुळे ज्यांना हे तसं वाटतंय त्यांचे आभार.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\n'सड़कछाप' किंवा 'इन बॅड टेस्ट'\n'सड़कछाप' किंवा 'इन बॅड टेस्ट' ही नव्वदोत्तरी काळातल्या साहित्याची खास वैशिष्ट्यंच आहेत.\nअंकात ढासळती मूल्य, जुने सिन्मे/गाणी कशी चांगली होती हा मुख्य मुद्दा नसावा अशी अपेक्षा करतो. अंकाची वाट पहात आहेच.\nजुने सिन्मे आणि गाणी कशी चांगली होती हे आजकाल वाचल्यावाचल्याच डोक्यात जातं\nजुने सिनेमे आणि गाणी चांगली होती.\n(असे माझे मत असो वा नसो, पण तरीही. You asked for it.)\nअंकात ढासळती मूल्य, जुने\nअंकात ढासळती मूल्य, जुने सिन्मे/गाणी कशी चांगली होती हा मुख्य मुद्दा नसावा अशी अपेक्षा करतो. अंकाची वाट पहात आहेच.\n )नी लिहिलेले चिक्कट अनुभव वगैरे.\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 10 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?cat=8&paged=30", "date_download": "2018-08-20T12:24:32Z", "digest": "sha1:YWVOVHETUGAWO5WD6BFQKSEYOGSPQ4AM", "length": 17816, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "गुन्हेवार्ता Archives - Page 30 of 188 - Berar Times | Berar Times | Page 30", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\n१ लाख ७४ हजाराचा गांजा जप्त\nगोंदिया,दि.01 : गोंदिया रेल्वे स्थानकाचा फलाट क्रं. ३ वर गीतांजली एक्स्प्रेसने उतरलेल्या दोन तरुणांजवळून १७ किलो गांजा जप्त करण्यात आला असून ही कारवाई बुधवारी (दि.२८) करण्यात आली. जप्त केलेल्या गांजाची\nबीएएमएस विद्यार्थ्याला रॅगिंग करून पाजले मूत्र\nनागपूर,दि.१- शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका बीएएमएसच्या विद्यार्थ्याला रॅगिंगच्या नावाखाली लघवीण्मिश्रीत फिनाइल पाजल्याची घटना नागपूर येथे बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. दरम्यान,\nमृदा व जलसंधारण विभागाचा अभियांत्रिकी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात\nबुलडाणा ,दि.२८ : पाझर तलावात गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला लवकर मिळवून देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या देऊळगावराजा मृदा व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी\nप्रफुल पटेलांशी संबध सांगून राष्ट्रवादीच्या नेत्याने 25 लाखांना गंडविले\nअमरावती,दि.28 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची ओळख असल्याचे सांगत नोकरी देण्याचे आमिष दाखविणाऱ्या अमरावती येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सुंदरकर याच्या विरोधात\n९८ लाखांसह पाच दरोडेखोरांना अटक\nनागपूर,दि.27 – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच दरोडेखोरांना गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी (ता. २४) अटक केली. आरोपींकडून ९८ लाख रुपयांच्या जुन्या नोटा आणि दोन काडतुसांसह पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.\nभरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार\nदेवरी,दि. २६ : : भरधाव वाहनाने मोटारसायकलस्वारास धडक दिल्यानंतर रस्त्याच्याबाजूला उभा असलेल्या इसमास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच शिरपूर येथे घडली. गाडी क्रमांक एम.एच. ३४/एए – ८८१८ च्या\nअनैतिक संबंधातून तरूणाचा निर्घूण खून\nयवतमाळ,दि.25- शहराच्या वाघापूर परिसरातील बोदड शिवारात असलेल्या चिंतामणी नगरमध्ये एका ३५ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली. ही घटना आज दि. 25 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अनिल भीमराव गजभिये असे मृत तरुणाचे\nमहावितरणच्या 14 अधिकाऱ्यांना जामीन\nगोंदिया,दि.25ः येथील महावितरणप्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय गुप्ता यांनी गोंदिया येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अधीक्षक अभियंत्यासह अन्य १४ जणांना\nपतीवरील बलात्काराचा आरोप खोटा,पोलीस पत्नीचा दावा\nसांगली,दि.24 : बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या निलंबित पोलीस कर्मचारी व इतर तरुणांच्या कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत सांगली शहर\nगुरनोली फाट्यावर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह\nकुरखेडा,दि.२४: कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील गुरनोली फाट्याजवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.साधारणत: ५० वर्षे वय असलेला हा इसम शर्ट व हाफपँट घातलेला आहे. दाढी व डोक्याचे केस वाढलेले असून, तो\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nना���पूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो ���ा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/jp-infra-case-again-nclt-136798", "date_download": "2018-08-20T13:13:25Z", "digest": "sha1:SFC7ILOMSPVYLUGRLOCD3BSGC625SZXT", "length": 13331, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "JP Infra Case Again For NCLT जेपी इन्फ्रा प्रकरण पुन्हा 'एनसीएलटी'कडे | eSakal", "raw_content": "\nजेपी इन्फ्रा प्रकरण पुन्हा 'एनसीएलटी'कडे\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nनवी दिल्ली (पीटीआय) : जेपी इन्फ्राटेक लिमिटेडविरोधातील (जेआयएल) दिवाळखोरीची प्रक्रिया राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या (एनसीएलटी) अलाहाबाद पीठाने पुन्हा सुरू करावी, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कंपनीच्या प्रकल्पात सदनिका खरेदी केलेल्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन न्यायालयाने मागे दिले होते. मात्र, आज हे प्रकरण \"एनसीएलटी'कडे वर्ग करत न्यायालयाने आपले हात वर केले.\nनवी दिल्ली (पीटीआय) : जेपी इन्फ्राटेक लिमिटेडविरोधातील (जेआयएल) दिवाळखोरीची प्रक्रिया राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या (एनसीएलटी) अलाहाबाद पीठाने पुन्हा सुरू करावी, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कंपनीच्या प्रकल्पात सदनिका खरेदी केलेल्यांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन न्यायालयाने मागे दिले होते. मात्र, आज हे प्रकरण \"एनसीएलटी'कडे वर्ग करत न्यायालयाने आपले हात वर केले.\nजेपी समूहाविरोधात सुरू असलेल्या दिवाळखोरीची प्रक्रियेला स्थिगिती देण्याबाबत सदनिकाधारकांनी केलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने कंपनीच्या प्रमोटर्सना नव्याने सुरू होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यास मज्जाव केला असून, ही प्रक्रिया गुरुवारपासून 180 दिवसांत पूर्ण करण्यास सांगितले आहे. \"जेआयएल'ने जमा केलेले 750 कोटी रुपयेही \"एनसीएलटी'कडे हस्तांतरित केले जाणार आहेत.\nदरम्यान, न्यायालयाने \"जेआयएल'ची पालक कंपनी जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडविरोधात दिवाळखोरीची स्वतंत्र प्रक्रिया सुरू करण्यास रिझर्व्ह बॅंकेला परवानगी देत याप्रकरणी दाखल झालेल्या सर्व याचिका निकाली काढल्या.\nआयडीबीआय बॅंकेकडून घेतलेले 526 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यास जेपी इन्फ्राटेक लिमिटेडला अपयश आल्��ानंतर बॅंकेने कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतली होती. त्यानंतर सुरू झालेली दिवाळखोरीची प्रक्रिया थांबवावी म्हणून सदनिकाधारकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सप्टेंबर 2017 मध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सदर प्रक्रियेला स्थगिती दिली होती. त्यानंतर न्यायालयाने सर्व हितधारकांना अंतरिम दिलासा देण्याबाबतचा निर्णयही राखून ठेवला होता.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nअल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून\nउत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा...\nसाताऱ्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nसातारा- फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय...\nसंसदीय समितीला 'राजन' यांच्या सल्ल्याची आवश्यकता\nनवी दिल्ली- संसदीय मूल्यांकन समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी केंद्रीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना समितीच्या पुढील बैठकीला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/one-arrested-ghatkopar-bomb-blast-case-crime-136553", "date_download": "2018-08-20T13:13:38Z", "digest": "sha1:JPSIUV2RIEGEAOD74UF3Q6MVL4HIVQZ5", "length": 12042, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "one arrested in ghatkopar bomb blast case crime घाटकोपर बॉंबस्फोटप्रकरणी एकाला औरंगाबादेतून अटक | eSakal", "raw_content": "\nघाटकोपर बॉंबस्फोटप्रकरणी एकाला औरंगाबादेतून अटक\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद - मुंबई येथील घाटकोपर परिसरात वर्ष 2002 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटातील फरार संशयित आरोपीला बुधवारी दुपारी शहरातील शहानूरमियॉं दर्गा परिसरातून अटक करण्यात आली. याह्या अब्दुल रहमान शेख (वय 43 रा. रोशनगेट) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी एक दिवसाची हस्तांतरित पोलिस कोठडी सुनावली.\nऔरंगाबाद - मुंबई येथील घाटकोपर परिसरात वर्ष 2002 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटातील फरार संशयित आरोपीला बुधवारी दुपारी शहरातील शहानूरमियॉं दर्गा परिसरातून अटक करण्यात आली. याह्या अब्दुल रहमान शेख (वय 43 रा. रोशनगेट) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी एक दिवसाची हस्तांतरित पोलिस कोठडी सुनावली.\nघाटकोपर परिसरात दोन डिसेंबर, 2002 मध्ये झालेल्या स्फोटात दोघे ठार, तर 49 जण जखमी झाले होते. बॉंबस्फोटानंतर याह्या अब्दुल रहमान शेख हा 21 वा आरोपी फरार होता. तो पाच ऑगस्टला आजारी पत्नीला भेटण्यासाठी शहरात येणार असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली. यावरून गुजरात एटीएसचे एक पथक मंगळवारी सकाळीच औरंगाबादेत दाखल झाले होते. त्यांनी औरंगाबाद एटीएसच्या मदतीने त्याला अटक केली.\nयाह्या सौदीत सॉफ्टवेअर इंजिनिअर\nयाह्या वर्ष 2002 पूर्वीपासूनच सौदी अरेबियात सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. काही दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आल्यानंतर त्याने घाटकोपरमध्ये बॉंबस्फोट घडवून आणला होता. बॉंबस्फोटप्रकरणी एटीएसने तब्बल 20 जणांना अटक केली होती. सोळा वर्षांपासून याह्या अब्दुल फरार होता.\nअटलजी हे देशासाठी जगले : नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : 'अटलजी हे स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे देशासाठी, देशवासियांसाठी जगले, आयुष्य कसं जगावं आणि का जगावं याचं ते उत्तम उदाहरण होते. त्यांचं...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रक���णी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/bdp-tdr-confussion-municipal-129953", "date_download": "2018-08-20T13:12:56Z", "digest": "sha1:PKNPNSA2JAXWI2YNSKSLSYQMKOQRORND", "length": 14742, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "BDP TDR Confussion municipal ‘बीडीपी’ ‘टीडीआर’चा सावळा गोंधळ | eSakal", "raw_content": "\n‘बीडीपी’ ‘टीडीआर’चा सावळा गोंधळ\nगुरुवार, 12 जुलै 2018\nपुणे - जैवविविधता पार्कच्या (बीडीपी) आरक्षित जागेसाठी आठ टक्के विकास हस्तांतर हक्क (टीडीआर) मोबदला द्यावा, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविला आहे. याचवेळी नगररचना विभागाने अशा जागांच्या मोबदल्यात शंभर टक्के ‘टीडीआर’ द्यावा, अशी शिफारस केली आहे. यामुळे अशा जागांचा मोबदला किती द्यावा, याबाबत गोंधळ असल्याचे समोर आले आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nपुणे - जैवविविधता पार्कच्या (बीडीपी) आरक्षित जागेसाठी आठ टक्के विकास हस्तांतर हक्क (टीडीआर) मोबदला द्यावा, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविला आहे. याचवेळी नगररचना विभागाने अशा जागांच्या मोबदल्यात शंभर टक्के ‘टीडीआर’ द्यावा, अशी शिफारस केली आहे. यामुळे अशा जागांचा मोबदला क��ती द्यावा, याबाबत गोंधळ असल्याचे समोर आले आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nपुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट २३ गावांच्या विकास आराखड्यामध्ये टेकड्यांवर सुमारे ९७६ हेक्टर ‘बीडीपी’चे आरक्षण आहे. या आरक्षणाचा मोबदला किती द्यावा, यावरून वाद आहे. याबाबतचा विषय राज्य सरकारकडे २००५ पासून प्रलंबित असल्यामुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. दरम्यान, शिवसृष्टी आणि चांदणी चौक येथील उड्डाण पुलासाठी ‘बीडीपी’ आरक्षणाची जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात आठ टक्के टीडीआर द्यावा, असे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली समितीचे म्हणणे होते. समितीचा हा प्रस्ताव महापालिकेने नुकताच राज्य सरकारकडे पाठविला आहे.\nमोबदला म्हणुन टीडीआर द्यावा का द्यावा तर किती द्यावा\nत्यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.महापालिकेने आठ टक्के ‘टीडीआर’ची शिफारस केली असली, तरी यापूर्वी नगर रचना विभागाने या जागेच्या मोबदल्यात शंभर टक्के ‘टीडीआर’ द्यावा, असा अभिप्राय राज्य सरकारकडे सादर केला होता.\nराज्य सरकारने मध्यंतरी नव्याने ‘टीडीआर’ धोरण लागू केले. त्यामध्ये आरक्षणाच्या जागांना दुप्पट, तर नैसर्गिकदृष्ट्या बांधकामास योग्य नसलेल्या जागांच्या मोबदल्यात शंभर टक्के ‘टीडीआर’ द्यावा, अशी तरतूद केली. मात्र, त्यामधून ‘बीडीपी’ला वगळण्यात आले होते. ‘बीडीपी’लासुद्धा हाच न्याय लावावा, असे नगर रचना विभागाचे म्हणणे आहे.\nबीडीपीच्या जागेवर बांधकामाला परवानगी द्यावी का दिल्यास किती टक्के द्यावी\nआठ टक्के बांधकामाला परवानगी\nएवढ्या मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र महापालिकेला सांभाळणे शक्य नसल्याने या जागेवर झोपडपट्ट्या होऊ शकतात. त्यामुळे ‘टीडीआर’ऐवजी काही अटी टाकून त्या ठिकाणी आठ टक्के बांधकामाला परवानगी द्यावी, असा विचार आहे. त्यास मुख्यमंत्री अनुकूल असल्याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी आरक्षणात बदल करावा लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले.\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nसोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवाराती��� अपघातात एकाचा मृत्यु\nमोहोळ - मोटारसायकलला एका कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nप्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये\nऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला....\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6279", "date_download": "2018-08-20T12:57:26Z", "digest": "sha1:ZUEPFT7SZUCO7PSIRFUM6IO52OWQODF5", "length": 32233, "nlines": 101, "source_domain": "aisiakshare.com", "title": " जाणते भ्रम : अस्मिता आणि विवेक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nजाणते भ्रम : अस्मिता आणि विवेक\nजाणते भ्रम : अस्मिता आणि विवेक\nआजच्या घडीला अनुभवाच्या पोताबद्दल बोलायचे झाल्यास चटकन, अगदी सामान्य माणसाच्या ओठांवरही आभासी असे विशेषण येते. ही आभासमयता कोठून आली कधी आली, ह्या प्रश्नांची उत्तरेही सहसा तयार असतात. ही आभासमयता युरोकेंद्री म्हणजे पाश्चिमात्य आहे, ती जागतिकीकरणात म्हणजे १९९०नंतर वाढीस आली, असे सामान्य मत असते. आभासी जग म्हणजे अवास्तव, तथ्यहीन जग. सत्य-असत्याची जागा प्रतिमांच्या, दृश्यांच्या अनुभवांनी घेतली असेही सर्वमान्य आहे. ह्या अनुभवांत जगाची अपरिहार्यताही कबूल असल्याने अनुभवांच्या फेरफारांचे, चढाओढींचे खेळ समाजात हिरिरीने खेळणे, हे प्राक्तनही स्वीकारले जाते. समाज, राजकारण, आर्थिक घडामोडी, करमणूक आणि ज्ञानही अंतिमतः वास्तवप्राय (virtual) आहे, हे मान्य करून पुढे जाणे हा आजचा शहाणपणा आहे.\nआता इतके सारे उघड असल्याने, सामान्यज्ञानाचा भाग असल्याने सत्योत्तर जगात सत्याचे काय होते, हेदेखील सर्वांनाच ठाऊक आहे. मोदींच्या भारतातील प्रसारमाध्यमे दामटून खोटे बोलतात. प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमे हाताशी ठेवून राज्य करता येते. हेही कोणी अमान्य करत नाही. भक्तगणांचा (troll) वावर हा अफवा, आवया पसरवून बदनामी, कुचाळक्या करून दडपण आणण्यासाठी आहे, हे देखील विदित आहे.\nथोडक्यात, ह्या काळाचे वैशिष्ट्य हे आहे की सगळेजण जाणतेपणी भ्रमिकतेचा भाग होतात. पूर्वी जेव्हा (idealogy) रूढ विचारधारेची संकल्पना सामाजिक विश्लेषणात वापरली जायची, त्यावेळी त्याजोडीने छद्मभानाची - false consciousness - संकल्पनाही वापरली जायची. रूढ विचारव्यूह स्वीकारल्याने व्यक्ती व समाजाची जाणीव मिथ्या बनायची. हा रूढ विचारव्यूह भांडवली समाजातील अंतर्विरोध लपवण्यासाठी; भांडवली शोषण, सामाजिक उतरंड, अन्याय व परात्मभाव नैसर्गिक वाटण्यासाठी प्रस्थापितांकडून वापरला जायचा. सामाजिक व्यवस्थापनाचे ते महत्त्वाचे अंग होते. परंतु, ह्या छद्मभानातून बाहेर पडण्याची शक्यताही भांडवलशाहीच्या सुरुवातीच्या काळात होती. ही शक्यता आता विरली आहे कारण सगळ्यांना सारेच माहीत असूनही खेळ चालू आहे.\nजुन्या रूढ विचारव्यूहांची संकल्पना आजच्या काळाला लागू केल्यास उजवे, हिंदुत्ववादी पक्ष, नवउदारमतवादी भांडवल, जागतिक भांडवल हे अतिशय कुशल गारुडी आहेत, असे म्हणावे लागेल. त्यांच्या खोटेपणाचे गारुड हे भोळ्या, असहाय्य जनतेवर चांगलेच राज्य करते आहे. सर्वसामान्यांचा हिंदुत्ववादापासून, नोटाबंदी ते विकासाच्या योजनांवर पुरता विश्वास आहे असे म्हणावे लागेल.\nह्याचे स्पष्टीकरण म्हणून रूढ विचारव्यूहाची समीक्षा (idealogy critique) वेगवेगळ्या पद्धतींनी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आजच्या विचारव्यूहाची अधिमान्यता ही आधुनिकता म्हणजे सरधोपटपणे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, व्यक्तिवाद, विवेक, नागर समाज (civil society) ह्या तत्त्वांना असलेल्या प्रतिक्रियेमधून आलेली आहे. प्रतिक्रियावादी विचारव्यूहाचे स्पष्टीकरण/समर्थन देता���ा जातींची व्यामिश्र उतरंड व त्यातले ताणतणाव, सरंजामदारीचे - म्हणजेच ज्यात लिंग, वर्णव्यवस्थेचे - अवशिष्ट अस्तित्व वा पुनरुज्जीवन, जागतिकीकरणामुळे राज्यसंस्थेचे दुबळे होणे व दमनकारी होणे, व अर्थव्यवस्थेचे स्वरुप मुख्यत: वस्तू निर्माण करणाऱ्या व्यवस्थेपासून बदलून अधिक आभासी (वित्तीय, सेवाक्षेत्र) होणे अशा घटितांचा उल्लेख आपोआपच येतो.\nआधुनिकतेेचे अपयश, आधुनिकतेला भारतीय वास्तव समजण्यात आलेले अपयश अशा आत्मताडनाच्या, अपराधीपणाच्या मानसिकतेतून आलेले सबाल्टर्न स्टडीज, देशीवाद आणि उत्तरवसाहतवादी प्रवाह हे जात, धर्मसमूह, वांशिकता व साधारणपणे विविध अस्मितांमध्ये वास्तव शोधू पाहतात. वास्तवाचा आधार सुटण्याचे भय इतके मोठे आहे की ज्या गोष्टींकडे पूर्वी लक्षण म्हणून बघण्याचा प्रघात होता - जात, धर्म, वांशिक अस्मिता, एकूण अस्मिता, प्रादेशिकता, संस्कृती - त्या गोष्टी आता वास्तव म्हणून स्वीकारल्या जाऊ लागल्या. आताच्या उजव्या भांडवली हिंदुत्वाचे स्पष्टीकरण देताना मग ह्या सगळ्या जात वगैरे आजवरच्या सुटलेल्या गोष्टींमधील अस्वस्थतेतून वर्चस्ववादी हिंदुत्वाचा उगम झाला अशी मांडणी करण्यात येते. म्हणजे मुक्त भांडवलशाही व विविध पातळ्यांवरील अस्मितांचे उद्रेक हे मुळातच खंडित असलेल्या वास्तवाचा आविष्कार आहे. एकल भांडवली उत्पादनव्यवस्था, लोकशाही राज्यव्यवस्था व प्रागतिक आधुनिकता हेच मुळात idealogical रूढ काल्पनिक विचारव्यूह होते व आत्ताचे अस्मितांचे राजकारण हे कमीअधिक प्रमाणात वास्तवाच्या जवळ जाते. ज्या अस्मिता अधिकाधिक सूक्ष्म, स्थानिक त्या अधिक खऱ्या व ज्या सरधोपट, व्यापक, वैश्विक वा राष्ट्रीय त्या तुलनेने खोट्या असे समीकरण मान्यता पावत आहे.\nह्या विचारपद्धतींच्या पलीकडे जाऊन आताच्या वास्तवाच्या प्रश्नाचा घोळ उकलण्याचा प्रयत्न ल्योतार (Lyotard), बॉद्रियार (Baudrillard), झिझेक (Zizek) इत्यादी विचारवंतांनी केला आहे. त्याप्रमाणे विचार केल्यास काहीसा वेगळा अर्थ आजच्या वास्तवाचा निघू शकतो. ह्या विचारवंतांनी मार्क्स, फ्रॉईड, नित्शे आणि लाकॉच्या विचारपद्धती विकसित करत, आजच्या उत्तरआधुनिक काळाचा उहापोह केला आहे.\nआजची आभासी जाणीव, अनुभव व आजचे आभासी वास्तव हे तसे ऐतिहासिक व मनोविश्लेषणात्मक विश्लेषणात अपवादात्मक नाहीत. ऐतिहासिक व मानववंशी��� अभ्यासामध्ये असे नेहमीच आढळून येते की माणसाचे निसर्गाचे व भोवतालाचे आकलन कायम कथनाच्या स्वरूपात असते. निसर्ग व भोवताल हे मानवाने बनवलेले मिथक आहे; ती त्याने स्वतःला सांगितलेली कथा आहे. आपल्या संकल्पनांनी, प्रतिभेने आपण निसर्गाची व्यवस्था लावतो. आणि असे नीटनेटके केलेले आपल्या विचारांवर बेतलेले वास्तव आपण सत्य म्हणून स्वीकारतो. म्हणजे सुरुवातीपासूनच निखळ सत्य, निव्वळ वास्तव नावाची काही स्वतंत्र शक्ती असलेली गोष्ट नसते.\nह्या जोडीने, मनोविश्लेषणातदेखील (psycho analysis) कल्पित ज्ञानवस्तू (fantasy object) ही तिच्या उगमाशी असलेल्या वास्तविक वस्तूपेक्षा अधिक सत्य असते हे स्पष्ट झाले आहे. कल्पित ज्ञानवस्तू ही ‘स्व’ची धारणा असते. कुठलेही मन ह्या कल्पनेलाच सत्य मानत असते. सांकेतिकतेमध्ये जग लपेटलेले असते. सांकेतिक आकलनाला अधिकारी रूप असते. ह्या अधिकाराला आव्हान देणारे वास्तवाचे भूतही काही काल्पनिक नसते. उदाहरणार्थ, लोकशाही उदारमतवादी वा साम्यवादी मानवतावादाला आव्हान देणाऱ्या स्थानिक, जातीय, एतद्देशीय, धार्मिक वगैरे अस्मितादेखील घडवलेल्या, कल्पलेल्या, कथन केलेल्या असतात. हिंदुत्ववाद्यांचा राष्ट्रीय एकात्मतेचा इतिहास, वर्गलढ्याचा इतिहास जितके रचलेले आहेत तितकेच जातीय, लैंगिक शोषणाचे इतिहासही रचलेलेच आहेत. कुठलेही सूत्र हे आतून (immanent) येत नसते, ते कायमच बाहेरून (transcendent) असते.\nआजच्या काळातले वास्तव व समाजाचे अचूक सत्य आकलन हे अशा पद्धतींनी मुळातच संशयास्पद झालेले आहेत. ह्याला काही विद्याशाखीय अभ्यासपद्धतींचीही कारणे आहेत. विज्ञान, विज्ञानाधिष्ठित विवेक स्वतःला कायम नैसर्गिक, स्वाभाविक सत्य समजत असतात. ह्या उलट समाजशास्त्रातील critical theory व त्या प्रभावळीतील इतर विचारपद्धतींमध्ये आत्मावलोकन व आत्मटीका हे रूढ आहे. आपल्याच गृहीतकांचा, विचारपद्धतीचा अर्थ लावण्याची जबाबदारी हा विचारप्रवाह स्वीकारतो. वैज्ञानिक विवेकामध्ये असा मूलगामी संदेह नसतो. त्यामुळे आपल्याकडच्या वैज्ञानिक विवेकवादामध्ये (डॉ. दाभोळकरांची मोहीम) व हिंदुत्ववादामध्ये कमालीचे साधर्म्य आढळते. आपल्या विचारपद्धतीची सत्यावर मक्तेदारी आहे, असा ठाम दावा एवढेच साम्य ह्या दोन विचारसरणींमध्ये नाही. दोन्ही सामाजिक चळवळी गुंतागुंतीच्या मानवी रचनेत (धर्म, श्रद्धा) अकस्मा��� आक्रमक हस्तक्षेप करून काही ठरावीक सोपे निकष सक्तीने लागू करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा वरवर वाटणारी अंधश्रद्धा ही वैज्ञानिक नियमांना दिलेले आव्हान नसते. त्यामध्ये सत्याचा, तथ्याचा दावा नसतो. तो निसर्गावर हुकुमत गाजवण्याचा वैज्ञानिक गर्व असतो. ती एक व्यामिश्र, सामाजिक घटना असते. त्यामध्ये तात्कालिक गरजा (आजारांपासून सुटका, वैद्यकीय सेवेचा अभाव इ.) पासून देह व जगाकडे बघण्याची वेगळी पद्धत वेगळे भाग, जे सांगीतिक, काव्यात्मक, मिथकात्मक असू शकते; अनेक अपघात, सामाजिक विद्रोह, वेगळेपण जपण्याची भावना अशा अनेक घटकांचा समावेश असू शकतो. ह्या गुंतागुंतीच्या व वैज्ञानिकतेला मूलगामी आव्हान देणाऱ्या गोष्टींचा सामना वैज्ञानिक प्रयोगांनी व सामाजिक अवहेलना करून करणे आणि गोहत्येसारख्या गुंतागुंतीच्या सामाजिक बाबीवर अचानक बंदी आणणे ह्या काही फार वेगळ्या गोष्टी नाहीत. गायीबद्दल कृतज्ञता वाटणे, भूतमात्रांवर प्रेम करणे आणि असहाय्य, गरीब जनतेला भोंदूबाबांच्या फसवणुकीपासून वाचवणे हे उदात्त हेतू आहेत. पण त्यांच्या आडून मुसलमानांचा व अवैज्ञानिक विकल्पांचा काटा काढणे हे समर्थनीय होऊ शकत नाही. जसा भारत देश फक्त हिंदूंचा नाही तसे फक्त विज्ञानाला सत्य कळते असे होत नाही. ह्या दोन्ही आग्रही चळवळींमधली सहानुभूती दाभोळकरांचा सावरकरांबद्दलचा लेख वाचताना कळते.\nआजच्या आभासी जगात, भासमयतेमध्ये आणि पूर्वीच्या भ्रामक रूढ विचारव्यूहांमध्ये एक मूलभूत फरक आहे. संप्रेषण आणि माहिती-तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे हा फरक पडलेला आहे. पूर्वीच्या विचारव्यूहांच्या रूपामागे भांडवली वर्गाची अधिसत्ता होती. आताची भासमयता ही खरोखरच सर्व जनतेने सहभाग घेऊन तयार केलेली आहे; मग ती विज्ञानाच्या यशाची असो वा हिंदुत्वाच्या यशाची वा विकासाची वा हिंसेची.\nआपण एका उच्चतर लोकशाही जगाची नांदी बघत आहोत. जिथे सर्वजण स्वेच्छेने स्वतःसाठी मिथ्या जग तयार करत आहोत.\nलेख विचारप्रवृत्त करणारा आहे\nआधुनिकतेेचे अपयश, आधुनिकतेला भारतीय वास्तव समजण्यात आलेले अपयश अशा आत्मताडनाच्या, अपराधीपणाच्या मानसिकतेतून आलेले सबाल्टर्न स्टडीज, देशीवाद आणि उत्तरवसाहतवादी प्रवाह हे जात, धर्मसमूह, वांशिकता व साधारणपणे विविध अस्मितांमध्ये वास्तव शोधू पाहतात. वास्तवाचा आधार सुट���्याचे भय इतके मोठे आहे की ज्या गोष्टींकडे पूर्वी लक्षण म्हणून बघण्याचा प्रघात होता - जात, धर्म, वांशिक अस्मिता, एकूण अस्मिता, प्रादेशिकता, संस्कृती - त्या गोष्टी आता वास्तव म्हणून स्वीकारल्या जाऊ लागल्या. आताच्या उजव्या भांडवली हिंदुत्वाचे स्पष्टीकरण देताना मग ह्या सगळ्या जात वगैरे आजवरच्या सुटलेल्या गोष्टींमधील अस्वस्थतेतून वर्चस्ववादी हिंदुत्वाचा उगम झाला अशी मांडणी करण्यात येते. म्हणजे मुक्त भांडवलशाही व विविध पातळ्यांवरील अस्मितांचे उद्रेक हे मुळातच खंडित असलेल्या वास्तवाचा आविष्कार आहे. एकल भांडवली उत्पादनव्यवस्था, लोकशाही राज्यव्यवस्था व प्रागतिक आधुनिकता हेच मुळात idealogical रूढ काल्पनिक विचारव्यूह होते व आत्ताचे अस्मितांचे राजकारण हे कमीअधिक प्रमाणात वास्तवाच्या जवळ जाते. ज्या अस्मिता अधिकाधिक सूक्ष्म, स्थानिक त्या अधिक खऱ्या व ज्या सरधोपट, व्यापक, वैश्विक वा राष्ट्रीय त्या तुलनेने खोट्या असे समीकरण मान्यता पावत आहे.\nहे निरीक्षण रोचक आहे. पुढे लेखक म्हणतात्\nह्या विचारपद्धतींच्या पलीकडे जाऊन आताच्या वास्तवाच्या प्रश्नाचा घोळ उकलण्याचा प्रयत्न ल्योतार (Lyotard), बॉद्रियार (Baudrillard), झिझेक (Zizek) इत्यादी विचारवंतांनी केला आहे.\nयाची अगदी किमान प्राथमिक तरी झलक लेखकाने दिली असती तर बरे झाले असते. किमान कुठल्या पुस्तकांमध्ये ही मांडणी आहे त्यांची नावे तरी दिली असती तर शोधायला बरे पडले असते.\nलेख रोचक आहे मात्र्\nतुक्या- \" आलीया भोगासी असावे सादर \" विल्या- \" The Readiness is all \"\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 9 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/article-252115.html", "date_download": "2018-08-20T13:33:30Z", "digest": "sha1:EPROWQZSP4NUGRQMLTMATSFEKXRGRGJM", "length": 11898, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यातल्या महाराज ग्रुपचा अध्यक्ष गणेश नाणेकरवर प्राणघातक हल्ला", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेन��चा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nपुण्यातल्या महाराज ग्रुपचा अध्यक्ष गणेश नाणेकरवर प्राणघातक हल्ला\n25 फेब्रुवारी : पुणयातल्या चाकणमध्ये महाराज गृपचा अध्यक्ष गणेश नाणेकर याच्यावर अज्ञातांनी धारदार हत्याराने काल वार केले. सध्या त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असून डॉक्टर त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करतायेत.\nमारेकऱ्यांकडून गणेश नाणेकरच्या पोटात आणि पाठीत अनेक वार करण्यात आलेत. त्यामुळे त्य���च्या किडनीला इजा झाली आहे. यामुळे त्याची एक किडनीही फेल होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय.\nनाणेकर हा सामाजिक कामं करणाऱ्या महाराज ग्रुपचा अध्यक्ष आहे. नाणेकरची स्वतःची तालीमही आहे.\nबिर्ला रुग्णालयाबाहेर सध्या ३ ते ४ हजार तरुण जमलेत. नाणेकर पुण्याच्या तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय असल्यामुळे त्याच्या प्रकृतीबाबत जाणून घ्यायला ही गर्दी जमलीय. या पार्श्वभूमिवर कोणताही नुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ganesh nanekarpuneगणेश नाणेकरपुणेप्राणघातक हल्ला\nकामावरून परतल्यावर पत्नीला धक्का, समोर होते नवरा आणि 2 मुलांचे मृतदेह\nपुण्याच्या विद्यापीठ चौकात गोळीबार, एक गंभीर जखमी\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान, VIDEO व्हायरल\n'Cosmos Bank'वर मोठा सायबर हल्ला, 94 कोटी विदेशात केले लंपास\nऐ भाई जरा देख के चलो...नाहीतर कंबरडं मोडेल \nपुणे: 12 नामांकित बार-हुक्का पार्लरवर धाडी, 6 हजाराहून जास्त तरुण पार्टीत धुंद\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/05/blog-post_31.html", "date_download": "2018-08-20T12:52:04Z", "digest": "sha1:KT54XAVKDBJ3VEROB2V2K3PP5WYA5G6A", "length": 13195, "nlines": 174, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: चुर्रर्रर्रर्र...सिझलर", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nतीन मोठे बटाटे उकडून , दोन मध्यम बटाटे जाड सळ्यांसारखे चिरून\nदोन गाजरे उभी जाड चिरून\nएक मध्यम सिमला मिरची ( हिरवी ) उभे जाड तुकडे करून\nपिवळ्या व लाल रंगाची मध्यम सिमला मिरची उभे जाड तुकडे करून\nफ्लॉवरचे मोठे तुरे-तिनशे ग्रॅम\nदोन मध्यम टोमॅटो उभे चार तुकडे करून\nदहा-बारा मश्रूम प्रत्येकी दोन तुकडे करून\nएक मोठी वाटी मक्याचे दाणे, अर्धी वाटी फरसबी जाड तुकडे करून\nएक ��ध्यम कांदा जाड तुकडे करून\nएक वाटी शिजलेला भात.\nचार मोठे चमचे टोमॅटो सॉस, दोन मिरच्या व मुठभर कोथिंबीर बारीक चिरून\nमीठ, एक चमचा जिरेपूड, तीन चमचे साजूक तूप,\nउकडलेले बटाटे साल काढून मळून घ्यावे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, एक चमचा जिरे पूड व चवीपुरते मीठ घालून मळून मध्यम आकाराचे पॅटीस तयार करावे. तव्यावर अगदी जरूरी पुरते तेल सोडून शॅलोफ्राय करून घेऊन बाजूला ठेवावे. एक वाटी मोकळा शिजवलेला भात घ्यावा.\nएका कढईमध्ये तीन चमचे तेल घालावे. चांगले तापले की बटाटे, गाजर, फरसबी व फ्लॉवर घालून परतावे. मध्यम आच ठेवावी. पाच मिनिटांनी त्यात मश्रूम, कांदा, मका व सिमला मिरची घालून पुन्हा सगळे पाच मिनिटे परतावे. नंतर त्यात टोमॅटो घालून तिनचार मिनिटे आच थोडी वाढवून परतावे. आता त्यात टोमॅटो सॉस व चवीनुसार मीठ घालून परतावे. मिश्रण ओलसर झाले की त्यात शिजवलेला भात घालून हलक्या हाताने ढवळावे.\nबिडाचा तवा ( सिझलर चे पॅन ) मोठ्या आंचेवर ठेवावा. त्यावर कोबीची पाने सोडवून लावावीत. नंतर त्यावर तयार केलेले पॅटीस व तयार मिश्रण पसरावे. बिडाचा तवा तापला की कोबीची पाने किंचित करपल्याचा वास येऊ लागेल, मग त्यावर एक चमचा तूप टाकावे. तुपामुळे सुंदर सुवास येईलच, शिवाय खुमारी वाढेल तसेच थोडा धूर निघू लागेल. लागलीच वाढावे.\nतूप घालायचे नसेल त्यांनी चमचाभर व्हिनीगर टाकावे. परंतु तुपामुळे अप्रतिम चव येते. हे असे चुरचुरणारे, धूर येणारे सिझलर पाहुण्यांसमोर आणलेत की त्याच्या सुंदर वासाने व दृष्यस्वरूपाने सगळेच खूश होतील.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 8:57 AM\nतन्वी, धन्यवाद. केलेस की कळव ग. :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप��प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nबये, हळू चाल ग...\nतू बघून घे शेवटचे ह्याला...\nही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे...\nलोकलच्या गमतीजमती -पळा पळा ते सुटलेत...\nआता मी नाही बदलू शकत स्वत:ला\nदूध ना, भैय्या देतो ...\nप्रेम करा भरभरून पण ज़रा सांभाळून\nहयामागची नेमकी मानसिकता काय\nडॉक्टरसाब अरे ये लो ना और डालो इसके घसे में\nपानी रे पानी तेरा रंग कैसा.....\nकोणाचे काय तर कोणाचे काय\nमेरे कदम बहकने लगे हैं\nरिसीवींग एंड ला मीच आहे रे\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/sci-tech/sci-tech-news-solar-mission-nasa-ready-51474", "date_download": "2018-08-20T13:38:57Z", "digest": "sha1:B6BKZAQF5MENUQTOBIFNUGVMI6RCVLMN", "length": 11670, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "sci tech news solar mission nasa ready सूर्याच्या दिशेने जगातील पहिल्या मोहिमेस 'नासा' सज्ज | eSakal", "raw_content": "\nसूर्याच्या दिशेने जगातील पहिल्या मोहिमेस 'नासा' सज्ज\nशुक्रवार, 9 जून 2017\n'पार्कर सोलार प्रोब'चे पुढील वर्षी उड्डाण\nवॉशिंग्टन : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा' जगातील पहिल्या सौरमोहिमेसाठी सज्ज असून या मोहिमेद्वारे सूर्याभोवतीचे वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. पुढील वर्षी या मोहिमेला सुरवात होणार आहे.\nसाठ वर्षांपूर्वी सौर वाऱ्यांच्या अस्तित्वाचा अंदाज व्यक्त करणारे ख���ोलभौतिक शास्त्रज्ञ युजेन पार्कर यांच्या कार्याचा गौरव म्हणून सौरमोहिमेसाठी वापरल्या जाणाऱ्या अवकाशयानाला 'पार्कर सोलार प्रोब' (पार्कर सौरयान) असे नाव देण्यात आले आहे. 'नासा'ने प्रथमच एका यानाला जिवंत व्यक्तीचे नाव दिले आहे. हे अवकाशयान एखाद्या लहान मोटारगाडी इतक्या आकाराचे आहे. यानामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली उपकरणे बसविण्यात आली आहेत. या उपकरणांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे सूर्याबाबत असलेल्या विविध अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शास्त्रज्ञांना आशा आहे. पार्कर सौरयान हे सूर्याच्या वातावरणात जाऊन निरीक्षण करणार आहे.\nतापर्यंत कोणतेही यान गेले नाही, इतक्या जवळून हे यान जाणार असून यावेळी त्याला प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी 4.5 इंच जाडीच्या कार्बनपासून तयार केलेले एक आवरण अवकाशयानाभोवती असणार आहे. सूर्याची प्रभा मूळ पृष्ठभागापेक्षा अधिक उष्ण का असते, अशासारख्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा यानाद्वारे प्रयत्न केला जाणार आहे. हे यान 31 जुलै 2018 मध्ये सूर्याकडे झेपावेल, असे 'नासा'च्या शास्त्रज्ञांनी सांगितले.\nटाकवे बुद्रुक - धबधब्याचे पाणी वस्तीत आल्याने महिला समाधानी\nटाकवे बुद्रुक - चिरेखाणी आंदर मावळ येथे बारा घरांची वसती आहे. परंतु, येथे पाण्याची समस्या गंभीर आहे. नळ योजना असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे...\nkerla floods: केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य\nतिरुअनंतपूरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुट्टनाड आणि अलेप्पी या...\nऔंधमधील स्मार्ट स्ट्रीट पोचले देशात\nपुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते...\nएम. करुणानिधींच्या निधनानं तमिळ राजकारणातलं एक महापर्व संपलं आहे. करुणानिधींचा वारस म्हणून त्यांचा धाकटा मुलगा स्टॅलिन यांची निश्चिती झाली असली तरी...\nआव्हान आपलेच; पण सतर्क राहायला हवे\nकबड्डी सातासमुद्रापार फार खेळली जात नसली, तरी प्रो-कबड्डीच्या माध्यमातून ती सातासमुद्रापार असणाऱ्या घराघरांत निश्चित पोचली आहे. ही स्पर्धा आशियाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/olympus-stylus-xz-2-point-shoot-camera-black-price-prJW7.html", "date_download": "2018-08-20T12:55:55Z", "digest": "sha1:OXFLGOMFAU5CW6ARKREH6GBDSXZQQWWR", "length": 19536, "nlines": 453, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅकफ्लि��कार्ट उपलब्ध आहे.\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 31,990)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया ऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 4 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे f/1.8 - f/2.5\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/1.7 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 60 sec\nपिसातुरे अँगल 28 mm Wide Angle\nकाँटिनूपूस शॉट्स Up to 5 fps\nसेल्फ टाइमर 2 sec, 12 sec\nसुपपोर्टेड लांगुलगेस 39 Languages\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 920000 dots\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9, 3:2, 4:3, 6:6\nइनबिल्ट मेमरी 39 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nऑलिंपस सतुलूस क्सझ 2 पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\n3/5 (4 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/5985", "date_download": "2018-08-20T12:46:39Z", "digest": "sha1:QQSHVNTQIREMHUFLA7DSY5XKCNTEZECF", "length": 24545, "nlines": 189, "source_domain": "aisiakshare.com", "title": " Woman with dead child | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nहे चित्र पाहून अजूनच कसंतरी झालं....\nकितीतरी गोष्टी आठवत राहील्या. अकरावीत असताना काॅलेजातून घरी परत येत असताना एका घराजवळ गर्दी होती. जास्त आवाज नव्हतेच, माणसं होती भरपूर. आणि फक्त एकाच बाईचं रडणं ऐकू येत होतं. त्यावेळी जाणीवा इतक्याही समृद्ध नव्हत्या की तिच्या रडण्यातून तिच्या दुःखाचा अंदाज बांधता यावा. पण एक जाणवत होतं की ती एकटीच रडतेय आणि भवतालच्या गर्दीतलं कुणीच तिचं सांत्वनही करत नाहीये. रस्ता खोदल्यामुळं त्या घराच्या अंगणातूनच चालणाऱ्यांना जा ये करावी लागत होती. तिथं गेल्यावर दिसलं... त्या रडणाऱ्या आईच्या मांडीवर एक पाच एक वर्षांचं मुल होतं त्याच्या अंगावर चादर होती पण ते मुल जिवंत नव्हतं. खूप भिती वाटली मला त्याक्षणी, त्या मुलाच्या आईचा चेहरा पाहूच शकत नव्हते इतकी भिती वाटली. मी अक्षरशः धावत गेले तिथून.\nसारा शायरा कशी झाली ते एका पत्रात वाचलं. ती कहाणी वाचून दोन आठवडे पूर्णपणे अस्वस्थतेत गेले. काल हे चित्र पाहून परत साराची ती कहाणी आठवत राहीली.\nसारा फॅमिली प्लानिंग मध्ये काम करत होती. तिथे तिच्यासोबत एक शायर काम करत होता. तो भेटेपर्यंत साराने फार शायरी वाचली नव्हती. पण शायर लोकं कोणीतरी खूप मोठे असतात असं मात्र तिला वाटत होतं. पुढं नंतर त्या शायरने साराला लग्न करण्यासाठी विचारलं. आणि लगेच त्या दोघांनी लग्न केलं. जवळ पैसे नव्हतेच. काझीला देण्यासाठी लागणारे पैसे त्या दोघांनी अर्धे अर्धे कर्ज काढले आणि काझीचे पैसे देऊन जवळ अगदीच कमी म्हणजे केवळ सहाच रूपये उरले. झोपडी वजा घरात पोहोचेपर्यंत जवळ दोनच रूपये शिल्लक राहीले ते ही शायर ने तिच्याकडून घेऊन त्याच्या मित्रांना दिले. नंतर \"हमारे यहाँ बीवी नौकरी नही करती...\" असं सांगून तिची नोकरी बंद झाली. आता तिच्या घरी रोज वेगवेगळे शायर लेखक जमत असत आणि सतत वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करत. नंतर ती झोपडी भाडं थकलं म्हणून त्यांना सोडावी लागली. आणि एका अर्ध्याच खोलीत तिचा संसार सुरू झाला. तिचा सातवा महीना संपला होता. पण कळा सुरू झाल्या आणि तो शायर हीची अशी अवस्था असताना कुठेतरी मुशायऱ्याला गेला. शेवटी हीच्या किंकाळ्या ऐकून जवळ रहाणाऱ्या घरमालकीणीने साराला दवाखान्यात नेऊन सोडले आणि तिच्या हातात पाच रूपये ठेवले. प्रचंड थंडी होती. साराला मुलगा झाला. पण त्या कडाक्याच्या थंडीत बाळाला गुंडाळण्यासाठी एक चिटोराही नव्हता. बाळाला तिच्याच उबेत मग तिनं घेतलं. पाचच मिनिटांसाठी साराच्या बाळाने डोळे उघडले आणि ते गेलं. सारा सिस्टरला म्हणाली, \" मला घरी जाऊदे, तिथं कुणालाच माहीत नाही माझ्याबद्दल\" सिस्टरने तिच्या (साराच्या) शरीरात विष पसरण्याची शक्यता आहे असं सांगून तिला जाण्यापासून अडवलं. मग सारा म्हणाली ,\" माझ्याकडं फी चे पैसे नाहीत ते तरी घेऊन येते, माझं हे मेलेलं मुल तुझ्याकडं गहाण ठेवते हवंतर...\" साराला त्यावेळी अंगात प्रचंड ताप होता. तशीच ती चालत धावत घरी गेली. नुकतीच बाळंतीण झाली होती. तिला पान्हा फुटला होता. तिने घरी गेल्यावर एका पेल्यात ते दूध काढून ठेवलं. तेवढ्यात शायर आणि त्याचे मित्र घरी आले. साराने त्याला सांगितलं ,\" आपल्याला मुलगा झाला पण तो मेला...\" शायरने ऐकलं आणि मित्रांना सांगितलं. अर्धा मिनीट सारे गप्प झाले आणि बोलू लागले,\n\" फ्रायड के बारेमें तुम्हारा क्या ख़याल है\n\" रांबो क्या कहता है\n\"वैसे वारस शाह बहुत बड़ा आदमी था....\"\nसारा म्हणते., \" यह बातें तो मैं रोज़ ही सुनती थी, लेकीन आज लफ़्ज़ कुछ ज़्यादा ही साफ़ सुनाई दे रहे थे मुझे ऐसा लगा-जैसे यह सारे बड़े लोग मेरे लहू में हों, और रांबो और फ्रायड मेरे रहम से मेरा बच्चा नोच रहे हों मुझे ऐसा लगा-जैसे यह सारे बड़े लोग मेरे लहू में हों, और रांबो और फ्रायड मेरे रहम से मेरा बच्चा नोच रहे हों\nनंतर तिथून सारा तिच्या एका मैत्रिणीकडे गेली तिच्याकडून तिनशे रूपये घेतले दवाखान्याचं बिल 295 रूपये भरलं आणि परत तिच्याजवळ मेलेलं मुल आणि पाच रूपये होते. शेवटी तिने डाॅक्टरांना सांगितले की तुम्ही वर्गणी गोळा करून माझ्या मुलासाठी कफन आणा आणि कुठेही दफन करा. \"बच्चे की असल क़ब्र तो मेरे दिलमें बन चुकी है...\" परत सारा घरी आली, बसचे पैसे दिले. आणि पेल्यात काढून ठेवलेल्या दूधाकडे पहात राहीली. सारा म्हणते,\" गिलास में दूध रखा था कफ़न से भी ज़्यादा उजला कफ़न से भी ज़्यादा उजला मैने अपनेही दूध की कसम खाई - शे'र मैं लिखूँगी मैने अपनेही दूध की कसम खाई - शे'र मैं लिखूँगी मैं शायरी करूंगी, शायरा कहलवाऊंगी मैं शायरी करूंगी, शायरा कहलवाऊंगी और दूध बासी होनेसे पहलेही मैंने एक नज़्म लिख ली...\" त्यानंतर खरंच सारा कविता करत राहीली. पण शायरा म्हणून ती जिवंत असताना कोणीच संबोधलं नाही तिला. सारा अमृताला म्हणते ,\" अमृता और दूध बासी होनेसे पहलेही मैंने एक नज़्म लिख ली...\" त्यानंतर खरंच सारा कविता करत राहीली. पण शायरा म्हणून ती जिवंत असताना कोणीच संबोधलं नाही तिला. सारा अमृताला म्हणते ,\" अमृता मुझे कोई शायरा ना कहे... शायद मैं कभी(तो) अपने बच्चे को कफ़न दे सकू...\n आज चारो तरफ़से शायर शायरा की आवाज़े आती है, लेकीन अभीतक कफ़न के पैसे पूरे नही हूए है.... \"\nमुलाचं जाणं कसं सहन करू शकत असेल आई आपल्यापासून आपलं जवळचं माणूस नुसतं नजरेआड होणार या कल्पनेनीपण आपण प्रचंड अस्वस्थ होतो. आईचं आणि मुलाचं नातं तर किती वेगळं असतं आपल्यापासून आपलं जवळचं माणूस नुसतं नजरेआड होणार या कल्पनेनीपण आपण प्रचंड अस्वस्थ होतो. आईचं आणि मुलाचं नातं तर किती वेगळं असतं मुल मेलं तरी बाईतली आई संपत नाही मुल मेलं तरी बाईतली आई संपत नाही\nहे चित्र Kathe Kollwitz (मला मराठी उच्चार येत नाही) या जर्मन चित्रकारने काढलंय. या बाईच्या बालपणी तिनेही खूप मृत्यू पाहीलेत. तिच्या लहानग्या भावंडांचे, त्यांचे निष्प्राण देह हातात घेऊन सतत आक्रोश करणाऱ्या आपल्या आईला लहान वयातच या बाईंनी पाहीलंय कदाचित तेच सारं या चित्रातून उतरलं असेल.\nह्या संदर्भात कदाचित 'केट कोलविट्झ - मनस्वी, प्रशांत चित्र-शिल्पकर्ती' हा लेख रोचक वाटू शकेल.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nगडकऱ्यांची \"राजहंस माझा निजला\" कविता वाचुन तर रडू येतं.\nहें कोण बोललें बोला 'राजहंस माझा निजला\nतें हृदय कसें आईचें मी उगाच सांगत नाहीं \n दु:खांत कसें तें होइ--\nहें कुणी कुणां सांगावें\nमग ऐकावें या बोला 'राजहंस माझा निजला\n तो हृदया धक्का बसला \n भ्रम तिच्या मानसीं बसला \nमग हृदय बधिरची झलें अति दुःख तिजवि चित्ताला \nतें तिच्या जिवाचें फूल \nतरि शोकें पडुनी भूल--\nजन चार भोंवतीं जमले\nतो प्रसंग पहिला तसला हा दुसरा आतां असला\nतें चित्र दिसे चित्ताला\nहें चित्र दिसे डोळ्यांला\nमग रडुने वदे ती सकलां 'राजहंस माझा निजला\nकरुं नका गलबला अगदीं लागली झोंप मम बाळा\nआधींच झोंप त्या नाहीं\nहें दूध जरासा प्याला\n कां तोंच भोवतीं जमलां\n मी ओळखतें हो सकलां\nतो हिराच तेव्हा नेला\nकां असलें भलतें सलतें\nमी गरीब कितिही असलें\nजरि कपाळ माझें फ़ूटलें\nबोलणें तरी हें असलें--\nखपणार नाहिं हो मजला\nहें असेच सांगुनि मागें\n नाहिंत का तुम्हां लाजा\nहा असा कसा दुष्टावा\nका उगिच गळा कापावा--\nकिती शोकार्त कविता आहे..\nकिती शोकार्त कविता आहे..\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 9 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/?replytocom=695", "date_download": "2018-08-20T12:42:20Z", "digest": "sha1:7MJOU3YCRYKA4LRA2LR65U2KPZTLH7N5", "length": 6106, "nlines": 118, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV |", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईतून 89 डॉक्टर��सची टीम...\nकेरळच्या मदतीला महाराष्ट्र सरसावलाय. महाराष्ट्रातून डाँक्टरांची एक...\nतिरूअनंतपुरम : केरळ राज्यात पावसामुळे हाहाकार माजला असून, देशभरातून...\nदेवभुमीत पुराचा हाहाकार.. नजर...\nगेल्या आठवड्याभरापासून केरळमध्ये पावसानं कहर केलाय. लाखो लोक बेघर...\nव्हायरल सत्य-असत्य.. सायंकाळी ७.५० वाजता\nमर्सिडीजच्या किंमतीत बाईक.. पाहा ही बाईक आहे तरी कोणती \nमराठा क्रांती मोर्च्यात भाऊ-बहिणीनं...\nमराठा क्रांती मोर्च्याच्या वतीनं 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बऱ्याच ठिकाणी...\nना पेट्रोल, ना डिझेल आता बिअरवर चालणार...\nलवकरच आता तुमची कार बिअरवरही धावू शकेल. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना\nभारतीय लष्कराने केरळात बांधलेत 13 तात्पुरते पूल; ३६२७...\nभारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या...\nकोल्हापूरकरांनो सावधान ; कोल्हापुरात डेंग्यूने चौघांचा मृत्यू\nतुम्ही मोठ्या आवडीने आणि...\nयंदा मुंबईत थोड्या उशिराने का निघणार आहेत गणपती बाप्पाच्या...\nश्रीक्षेत्र अरणमध्ये रंगला संत शिरोमणी...\nश्रीक्षेत्र अरणमध्ये रंगला संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या 723 वा पुण्यतिथी सोहळा; अनोखा श्रीफळ...\nआज अंगारकी चतुर्थी. राज्यातच नव्हे तर देशात गणेश भक्तांची संख्या मोठी आहे. मुंबईसह राज्यातील...\nBLOG - मौत की उमर क्या है\n- - संदीप काळे\nउत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता\n- सकाळ न्यूज नेटवर्क\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-rain-forecast-north-maharashtra-vidarbha-marathwada-1517", "date_download": "2018-08-20T12:37:06Z", "digest": "sha1:EO7H4JLTQSBAIC62UDVSCX4TVIFCNHRK", "length": 7180, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news rain forecast north maharashtra vidarbha marathwada | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता\nउत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता\nउत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता\nउत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nयेत्या चार दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. पावसाची स्थिती दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक नसेल असंही हवामान विभागानं म्हंटलंय. राज्यात तापमानात वाढ झालीय. पुण्याचं तापमान 38 अंशांपर्यंत नोंदवलं गेलंय. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात वाढ होतीय. या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय.\nयेत्या चार दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. पावसाची स्थिती दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक नसेल असंही हवामान विभागानं म्हंटलंय. राज्यात तापमानात वाढ झालीय. पुण्याचं तापमान 38 अंशांपर्यंत नोंदवलं गेलंय. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात वाढ होतीय. या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय.\nमहाराष्ट्र विदर्भ ऊस पाऊस हवामान विभाग\nगिरीष महाजन 81 डॉक्टरांच्या पथकासह केरळात दाखल\nकेरळ राज्यात पावसाचे थैमान चालू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातून केरळमधील...\nमुंबईतून 89 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना\nकेरळच्या मदतीला महाराष्ट्र सरसावलाय. महाराष्ट्रातून डाँक्टरांची एक टीम मुंबईकडे...\nमुंबईतून 89 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना ; केरळच्या मदतीला सरसावला महाराष्ट्र\nVideo of मुंबईतून 89 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना ; केरळच्या मदतीला सरसावला महाराष्ट्र\nदाभोलकर हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड विरेंद्र तावडेच\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन...\nदाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीचे कर्नाटक कनेक्शन; आरोपीचा सनातन...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक...\nमराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे आता बेमुदत चक्री...\nमराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा...\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/petrol-and-diesel-price-down-271315.html", "date_download": "2018-08-20T13:33:08Z", "digest": "sha1:L7GEZQUQROWFA54TFRP7EKLSPTQ5E5AB", "length": 12948, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हुश्श, पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं का�� करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nहुश्श, पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या भडक्यामुळे वैतागलेल्या सर्वसामन्य जनतेला थोडासा दिलासा मिळालाय\n03 आॅक्टोबर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या भडक्यामुळे वैतागलेल्या सर्वसामन्य जनतेला थोडासा दिलासा मिळालाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी कपात होणार आहे. नवे दर 4 आॅक्टोबरपासून लागू होणार आहे.\nगेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दर चांगलेच वाढले आहे. देशातील मेट्रो शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दर तब्बल 80 रुपयापर्यंत पोहोचला होता. मोठ्या प्रतिक्षेनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आता कपात झालीये. एक्साईज ड्युटीवरील घटवली असल्यामुळे 2 रुपयांनी कपात होणार आहे.\nएक्साइज ड्युटी कमी करण्यात आल्यामुळे दिल्लीत पेट्रोल 68.83 तर डिझेल 57.07 रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर जवळपास 76.99 तर डिझेल 60.82 स्वस्त होणार आहे. अर्थ मंत्रालयाने टि्वट करून पेट्रोल दरात कपात करण्याचा निर्णय जाहीर केलाय.\nएक्साइज ड्युटी कमी झाली तर त्याचा फायदा सर्वसामन्यांना लगेच होत नसतो. पण याचा परिणाम पेट्रोलियम कंपन्यांवर होणार आहे. त्यामुळे इंधनाच्या किंमतीत कपात झालीये.\nअर्थ मंत्रालयाने हा सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलाय. सोबतच या निर्णयामुळे एका वर्षात 26 हजार कोटी आणि या वर्षी आर्थिक वर्षातील उरलेल्या अवधीत 13 हजार कोटींचं नुकसान होणार आहे.\nदरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर घसरले आहे. त्यामुळे आशा आहे की भारतातही पेट्रोलचे दर कमी होतील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nराजीव गांधी यांचे हे UNSEEN फोटो पाहिलेत का\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सि���ग सिद्धू\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/accident-near-jabalpur-human-error-44800", "date_download": "2018-08-20T13:26:50Z", "digest": "sha1:7HAO6UX5EDXQS4HONGQ235S655BSDU4J", "length": 12793, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "accident near jabalpur a human error जबलपूर येथे घडलेला अपघात मानवनिर्मित | eSakal", "raw_content": "\nजबलपूर येथे घडलेला अपघात मानवनिर्मित\nशनिवार, 13 मे 2017\nतालुक्यात एवढी मोठी घटना घडूनही तालुका प्रशासनाने मृताच्या व जखमींच्या कुटुंबीयांना भेटू नये, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरलेला आहे\nगोंदिया - जबलपूर येथे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात सडकअर्जुनी तालुक्यातील 11 जणांचा मृत्यू झाला, तर 15 लोक जखमी झाले होते. ही घटना मानवनिर्मित असून राज्यशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, तसेच मृत व जखमींच्या नातेवाइकांना तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी जि. प. सदस्य परशुरामकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली आहे.\nतालुक्यात एवढी मोठी घटना घडूनही तालुका प्रशासनाने मृताच्या व जखमींच्या कुटुंबीयांना भेटू नये, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरलेला आहे.\nपरिसरातील आदिवासी दरवर्षी तेंदूपत्ता गोळा करण्याच्या माध्यमातून दोन पैसे मिळावेत म्हणून बाहेर राज्यात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात. यावर्षीही तालुक्यातील अनेक गावांतील लोक जबलपूर परिसरात गेले होते. ज्या तेंदूपत्ता कंत्राटदाराकडे हे मजूर गेले त्या कंत्राटदाराला मध्य प्रदेश शासनाने वनविभागाचे वाहन उपलब्ध करून देणे हा नियमाचा भंग आहे. विशेष म्हणजे ते वाहन खासगी कंत्राटदाराचा चालक चालवत होता. मिळालेल्या माहितीवरून तो चालक नशेत असल्याने त्या वाहनाचा अपघात झाला. म्हणूनच हा अपघात मानवनिर्मित आहे. त्यात 11 लोक मृत्युमुखी पडले व 15 लोक जखमी झालेत. कंत्राटदाराला वनविभागाच्या ��ाहनचालकाविना वाहन कसे देण्यात आले मृतांमध्ये 16 वर्षीय प्रदीप भाऊराव राऊत याचा समावेश होता. बाल कायद्यांतर्गत या मुलाला कंत्राटदाराने कामावर नेलेच कसे मृतांमध्ये 16 वर्षीय प्रदीप भाऊराव राऊत याचा समावेश होता. बाल कायद्यांतर्गत या मुलाला कंत्राटदाराने कामावर नेलेच कसे याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे. या संबंधीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना दिले असून, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी परशुरामकर यांनी केली आहे.\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nवांद्रे येथे रिक्षाचालकांची मुजोरी जैसी थे; चक्क फुटपाथवरून रिक्षांचा प्रवास\nमुंबई : वांद्रे येथे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून रिक्षाचालक चक्क फुटपाथवरून रिक्षा दामटतात. याकडे पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका दिसते. गेल्याच...\nसोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारातील अपघातात एकाचा मृत्यु\nमोहोळ - मोटारसायकलला एका कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.arthakranti.org/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T12:20:13Z", "digest": "sha1:GX4NA2RQEQ7FIS34SHRYE6HXJZRVEOPD", "length": 6719, "nlines": 58, "source_domain": "blog.arthakranti.org", "title": "जीएसटी व अर्थक्रांती प्रस्तावावर चर्चासत्र | ArthaKranti Blog", "raw_content": "\nजीएसटी व अर्थक्रांती प्रस्तावावर चर्चासत्र\nदेशात लागू होत असलेल्या जीएसटी कायद्याऐवजी अर्थक्रांती प्रस्ताव लागू झाल्यास देशासमोरील बेरोजगारी, काळा पैसा, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, दहशतवाद हे प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी अर्थक्रांती प्रस्ताव लागू करण्यासाठी शासनाकडे जनतेतून दबाव निर्माण करण्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे सचिव प्रशांत देशपांडे (लातूर) यांनी नुकतेच येथे केले.\nअर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच व सीडीएसएल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेअर बाजार व अर्थक्रांती’ या विषयावर मुंबईमधील दादर येथील ब्राह्मण सेवा मंडळ सभागृहात आयोजित चर्चासत्रात देशपांडे बोलत होते. या वेळी मुंबईचे ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे अध्यक्ष विजय दबडगांवकर यांनी केले.\nगुंतवणूकदारांनी फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत शेअर ब्रोकरमार्फतच व्यवहार करावेत, असे प्रतिपादन चंद्रशेखर ठाकूर यांनी केले. त्यांनी शेअर बाजार, म्युच्युअल फंड, डिमॅट अकाऊंट, ऑनलाईन ट्रेडिंग याविषयी एलसीडी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. तसेच गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी-विक्री व्यवहारांची योग्य माहिती मिळावी व आर्थिक फसवणूक होऊ नये तसेच सर्व भारतीयांना सुखी, समृद्ध जीवन जगता यावे यासाठी अर्थक्रांती प्रस्ताव लागू होणो आवश्यक असल्याने चर्चासत्र आयोजित केल्याचे विजय दबडगांवकर यांनी सांगितले. या वेळी उपस्थित प्रेक्षकांनी अर्थक्रांती व शेअर बाजार याबाबतीत अनेक प्रश्न विचारले व यावर चंद्रशेखर ठाकूर व प्रशांत देशपाडे यांनी उत्तरे देऊन उपस्थित प्रेक्षकांचे समाधान केले. अध्यक्षीय समारोपात पुष्कराज सोमण यांनी अर्थक्रांतीच्या अंमलबजावणीची आवश्यकता प्रतिपादित केली. अभ्युदय बँकेचे राजपूरकर यांनी त्यांच्या बँकेतील डिमॅट खात्याच्या सोयीची माहिती दिली.\n2 thoughts on “जीएसटी व अर्थक्रांती प्रस्तावावर चर्चासत्र”\nजीएसटी व अर्थक्रांती प्रस्तावावर चर्चासत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/triple-talaq-banned/", "date_download": "2018-08-20T12:26:42Z", "digest": "sha1:7MYDLAYQ5ISGQORRF4JK6SY2EALGIUYO", "length": 7065, "nlines": 95, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "मुस्लिम कट्टरतेला सुप्रिम कोर्टाचा तलाक - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nमुस्लिम कट्टरतेला सुप्रिम कोर्टाचा तलाक\nनवी दिल्ली: तिहेरी तलाकवर सुप्रिय कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यावरुन आता नकाब उठला आहे. सुप्रिम कोर्टाने सहा महिन्यात कायदा करण्याचा आदेश संसदेला दिला आहे. कायदा होईपर्यंत तिहेरी तलाकला बंदी घालण्यात आली आहे.\nसरन्यायाधीश जे एस खेहर यांच्यासह पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने अंतिम निर्णय दिला. तिहेरी तलाकमुळे घटनेच्या कलम १४,१५,२१ आणि २५ चं उल्लंघन होत नाही, असं खेहर म्हणाले. तिहेरी तलाक प्रकरणी संसदेने लक्ष घालावं. संसदेने सहा महिन्यात कायदा करावा. त्यासाठी आम्ही तिहेरी तलाकवर सहा महिने स्थगिती घालत आहोत. जर या सहा महिन्यात कोणीही तोंडी तलाक दिला तर तो अवैध असेल” असे म्हणत त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय सुनावला.\nतीन तलाक; मूलभूत संविधानाने दिलेल्या अधिकाराचा विजय – अमित शहा\nतीन तलाक; मूलभूत संविधानाने दिलेल्या अधिकाराचा विजय – अमित शहा\nपणजी मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ४८०३ मतांनी विजयी\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/nawajuddins-ex-girlfriend-said-he-is-liar-273110.html", "date_download": "2018-08-20T13:30:39Z", "digest": "sha1:6LLAIKBBQRKCKZADF3SQIO2ZQRE3LVES", "length": 12255, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नवाजुद्दीनची 'बेवफा गर्लफ्रेंड' का चिडली?", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nनवाजुद्दीनची 'बेवफा गर्लफ्रेंड' का चिडली\nअनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करणारी सुनीता माझं पहिलं प्रेम असल्याचं नवाजने त्याच्या पुस्तकात म्हटलं आहे. नवाजने त्याच्या पुस्तकात लिहिलंय की, गरिबीमुळे सुनीताने त्याच्याशी ब्रेकअप केला.\n30 आॅक्टोबर : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आत्मचरित्राशी संबंधित अनेक किस्से समोर येत आहेत. आणि त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियासुद्धा येत आहेत. आता त्याच्यासोबतच सुरुवातीच्या काळात काम करणारी अभिनेत्री सुनीता राजवरनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने फेसबुकवर मोठी पोस्ट लिहिली आहे, ज्यात तिने नवाजला खोटं ठरवलं आहे. तिने लिहिलंय की नवाजला महिलांचा आदर करता येत नाही.\nअनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करणारी सुनीता माझं पहिलं प्रेम असल्याचं नवाजने त्याच्या पुस्तकात म्हटलं आहे. नवाजने त्याच्या पुस्तकात लिहिलंय की, गरिबीमुळे सुनीताने त्याच्याशी ब्रेकअप केला. सुनीता स्वत:च्या अशा गोष्टींवरून चिडली आहे आणि ती नवाज विरोधात तक्रार करण्याचा विचारात आहे.\nनवाजुद्दीनने त्याच्या पुस्तकात अनेक नात्यांविषयी मोकळेपणाने लिहिलं आहे. यातच त्याने सुनीताच्या नात्याचाही उल्लेख केला आहे. या पुस्तकात नवाजुद्दीनने दावा केला आहे की त्या दोघांचा ब्रेकअप गरिबीमुळेच झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nawajuddinsunita rajwarनवाजुद्दीन सिद्दीकीसुनीता राजवर\nसुबोध भ���वे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअमिताभच्या नातीचे हे फोटोज पाहून तुम्ही जान्हवी, सुहानाला विसरून जाल\n20 वर्षानंतर मिलिंद इंगळे-सौमित्र पुन्हा एकत्र, रिलीज झालं नवं रोमँटिक गाणं\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2018-08-20T12:18:42Z", "digest": "sha1:JBAKW356NGRJ2WNY5TLSPB4Y7SWGUPRV", "length": 4506, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आशापूर्णा देवी - विकिपीडिया", "raw_content": "\n८ जानेवारी, इ.स. १९०९\n१३ जुलै, इ.स. १९९५\nआशापूर्णा देवी (जन्म - ८ जानेवारी, इ.स. १९०९ मृत्यू - १३ जुलै, इ.स. १९९५) या बांग्ला भाषेत लिखाण करणार्या एक साहित्यकार होत्या. आशापूर्णा देवी यांना प्रथम प्रतिश्रुति या कादंबरीसाठी इ.स. १९७६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९०९ मधील जन्म\nइ.स. १९९५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१८ रोजी ०१:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/narayan-rane-might-get-al-place-in-ministry-271255.html", "date_download": "2018-08-20T13:32:38Z", "digest": "sha1:FVRGETLVZVAMDPIOXEHK7AIUN4DKLH2Y", "length": 12575, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्य मंत्रिमंडळ विस्तार निश्चित; राणेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचं��्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nराज्य मंत्रिमंडळ विस्तार निश्चित; राणेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता\nनारायण ��ाणेंना मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं बोललं जातं असले तरी राणेंना कुठलं खातं दिलं जाईल याबाबत मात्र संदिग्धता बाळगण्यात येते आहे\nमुंबई, 03 ऑक्टोबर: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना ही स्थान मिळू शकते अशी चर्चा आहे.\n10 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो.विस्तारामध्ये काही मंत्र्यांचा भार कमी करण्यात येणार आहे. नारायण राणेंना मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं बोललं जातं असले तरी राणेंना कुठलं खातं दिलं जाईल याबाबत मात्र संदिग्धता बाळगण्यात येते आहे. अमित शहा यांच्या 9 तारखेच्या बैठकीत मंत्रिमंडळावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.\nदरम्यान राज्यात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी चालू आहेत. या सगळ्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची एक बैठक घेण्यात येणार आहे. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश होणार आहे. लोकलला झालेला अपघात, मुख्यमंत्री यांचा परदेश दौरा आणि शिवसेना भाजप मध्ये रंगलेला वाद या पार्श्वभूमीवर मंत्री मंडळाची आज बैठक होते आहे. या सर्व राजकीय संदर्भाचे पडसाद मंत्री मंडळात उमटण्याची शक्यता आहे. राज्यात मराठवाडा आणि खान्देशात पडलेला अत्यल्प पाऊस , याबाबत चर्चा मंत्रिमंडळात होईल अशी शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AE%E0%A5%A6", "date_download": "2018-08-20T12:15:44Z", "digest": "sha1:HIQO4VRQOW5SOUNX22FASLOFX7KDNHWQ", "length": 4910, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४८० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ५०० चे - पू. ४९० चे - पू. ४८० चे - पू. ४७० चे - पू. ४६० चे\nवर्षे: पू. ४८३ - पू. ४८२ - पू. ४८१ - पू. ४८० - पू. ४७९ - पू. ४७८ - पू. ४७७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ५ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०१३ रोजी ०७:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/6300", "date_download": "2018-08-20T12:57:05Z", "digest": "sha1:EGQXFOWBWPCNCIYX2QZWAISI24Q4R3FH", "length": 216390, "nlines": 537, "source_domain": "aisiakshare.com", "title": " Untitled पहिला खर्डा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nहे काही लेखाचं शीर्षक नाही१. ह्यांच्याकडे आता आपण केवळ प्रश्न म्हणूनच बघूयात. ज्यांच्यापासून आपण सुरुवात करू शकतो असे.२\nझालं असं. 'ऐसी अक्षरे'च्या समूहाशी जोडलेला आणि गेली अनेक वर्षं आमचा सतत संवाद आहे अशा जवळच्या मित्राचा अचानक फोन आला. \"Intellectuals आणि सामान्य लोक यांच्यातली वाढत जाणारी दरी, याविषयी तू काहीतरी लिहावंस\". या पूर्वीही त्यानं हक्कानं, \"तू या वर्षीच्या अंकासाठी काही तरी लिही. या वर्षीच्या अंकाचा विषय हा तुझ्या अभ्यासाचा आणि त्या अर्थानं जवळचा आहे, तेव्हा तू लिहीच\", म्हणून फोन केले होते. मी पण \"हो, विचार करतो, बघतो, लिहीन\" असं म्हणत होतो. लिहिण्यासाठी काही विषय डोक्यात घोळतही होते. पण काहीना काही कारणानं ते मागे पडत होतं, राहून जात होतं३. अधूनमधून मित्राचे फोन येत होते. दरम्यान एका फोनवर बोलताबोलता तो म्हणाला, \"मला तुझ्यासाठी एक विषय सुचतोय. पण अजून नेमक्या शब्दांत पकडता येत नाहीये. आला की सांगतो.\" काही दिवस गेले. मला वाटलं, तो कदाचित विसरला असेल किंवा अंकाच्या प्रकाशनाची मुदत जवळ आल्याने कदाचित त्याने माझा नाद सोडला असेल. पण असं काहीच न होता त्याचा अचानक फोन आला. \"Intellectuals आणि सामान्य लोक यांच्यातली वाढत जाणारी दरी याविषयी तू काहीतरी लिहावंस.\" या पुढे तो जे म्हणाला ते थोडक्यात असं, \"अगदी थेट नाही, पण या विषयाभोवती आपण एरवी बोलतच असतो. खरं तर, एका अर्थानं हा आजचा आपल्यासमोरचा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे असं म्हणलं तरी चालेल४. तेव्हा तू ह्याविषयी काही तरी लिहावंस. कदाचित ह्या प्रश्नाचा ऐतिहासिकदृष्ट्या मागोवा घेणारं, ह्याची कारणमीमांसा करणारं... अगदी मोठा लेख नाही तरी टिपणवजा काही तरी. पान-दोन-पान. जे कदाचित पुढे जाऊन explore करता येईल, वाढवता येईल.\" त्याच्याशी बोलताबोलताच एक पर्याय सुचला. मी लगेचच त्याला बोलून दाखवला. त्यालाही तो बरा वाटला. तो पर्याय थोडक्यात असा : ह्या कळीच्या प्रश्नाभोवती, त्याच्या अनुषंगाने 'ऐसी अक्षरे'च्या सायबर व्यासपीठावर चर्चेचा अवकाश खुला होईल अशा हेतूने काही मुद्दे, काही प्रश्न, काही आरंभबिंदू, काही गृहितकं, काही संदर्भबिंदू उपस्थित करणारी खुली (open-ended) मांडणी करावी. जेणेकरून चर्चेचा परीघ एकाच वेळी आलेखित आणि मोकळा करता येईल. मांडणीला संवादाचं, देवाणघेवाणीचं रूप येईल. ह्या प्रक्रियेत कदाचित ज्या कळीच्या प्रश्नापासून आपण सुरुवात करतोय त्याची पुनर्मांडणी, पुनर्घटना करता करता नवीन प्रश्न विचारता येतील, नवीन गृहितकं मांडता येतील, नवीन शक्यतांचा, कथनांचा उहापोह होईल. अर्थात ह्या सगळ्यात ‘कदाचित’ हे महत्त्वाचं. ते विसरून चालणार नाही. कारण असा घुसळून काढणारा मैत्रीपूर्ण संवाद५ हा कुठल्याही कळकळीच्या आणि तीव्र संवेदनेच्या व्यवहाराप्रमाणे दुर्मीळ आणि अभाकीतीय (unpredictable) असतो.\nतर 'intellectuals आणि सामान्य लोक यांच्यातली वाढत जाणारी दरी' ह्या कळीच्या प्रश्नाकडे ह्या चर्चेदरम्यान दोन प्रकारे बघावं (किंवा बघता येईल) असं मी सुचवेन.\n१ : 'intellectuals आणि सामान्य लोक यांच्यातली दरी वाढतीये', हे विधान आपल्या भवतालच्या विदारक, विखंडित सामाजिक वास्तवाचं वर्णन करणारं विधान म्हणून बघता येईल. वर्णनात्मक, वास्तवदर्शी विधान किंवा सामाजिक निरीक्षण म्हणून आपल्यापैकी बहुतेकांना ते केवळ परिचयाचं नसून आपण त्याच्याशी बऱ्याचदा जाणिवेच्या (आणि नेणिवेच्याही) पातळीवर सहमत असतो. ज्याविषयी काहीतरी करणं गरजेचं आहे, अशी एक गंभीर समस्या (serious concern या अर्थानं) म्हणून त्याच्याकडे आपण वस्तुनिष्ठपणे पाहत असतो, आणि त्याआधारे आजूबाजूच्या परिस्थितीशी भिडत असतो. हे विधान / निरीक्षण आपण एकाच वेळेला कारण म्हणून बदलत्या सामाजिक परिस्थितीचं आकलन करण्यासाठी – हे असं का घडतंय ह्याचा अर्थ लावण्यासाठी – वापरत असतो, आणि त्याच वेळी मुळात ही दरी नेमकी कशाकशामुळे वाढली (आणि वाढतीये) – हा कशाचा परिणाम आहे – त्याची कारणंही शोधण्याचा प्रयत्न करत असतो. ही दरी कशानं वाढत गेली ह्याची ऐतिहासिक समाजशास्त्राच्या आधारे विविध अंगानं कारणमीमांसा, ऊहापोह करणारी काही निरीक्षणं, गृहितकं, प्रमेयं आरंभबिंदू म्हणून ह्या चर्चेमार्फत समोर ठेवता येतील.\n२ : 'intellectuals आणि सामान्य लोक यांच्यातली वाढत जाणारी दरी' हे केवळ एक वर्णनात्मक आणि वास्तवदर्शी विधान नसून ते काही ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि तत्त्वज्ञानात्मक गृहीतकांवर आधारलेलं मूल्यनिर्णयात्मक (normative) विधान आहे, असं म्हणून त्याच्याकडे पाहता येईल. ती केवळ एक वस्तुनिष्ठ अशी समस्या नसून मुळात तिचं समस्याकरण (फूको ज्याला problematisation म्हणतो त्या अर्थी) कसं झालं ह्याकडे बघता येईल. असं बघण्यात 'intellectuals आणि सामान्य लोक यांच्यातली वाढत जाणारी दरी' हे विधान केवळ एक वर्णन नसून एक रचित (construct) आहे असं पाहता येईल. ह्या रचितात intellectuals म्हणजे कोण आणि लोक म्हणजे कोण हे साधारणपणे अध्याहृत आहे. एका अत्यंत ढोबळ आणि आदर्शवत (ideal type) अर्थानं Intellectuals६ म्हणजे विवेकी, ज्ञानी, सम्यकदर्शी, स्वार्थत्याग करण्याची (सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, नैतिक) पात्रता असलेले, दूरदर्शी, त्यामुळेच पथदर्शक किंवा मुक्तीचा रस्ता दाखवण्याची पात्रता आणि ऐतिहासिक जबाबदारी असलेले असे बिनीचे शिलेदार (vanguard). तर 'लोक' म्हणजे सामान्यतः अज्ञानाच्या अंधारात चाचपडणारे, षड्रिपुंनी ग्रस्त, सामाजिक-आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक बंधनात बद्ध असलेले, रोजच्या जगण्याची भ्रांत असलेले आणि त्या रहाटगाडग्यात मशगुल होणारे, मुक्तीची आस असलेले परंतु तिचे रस्ते स्वतःहून माहीत नसणारे, तिची भाषा (discourse) स्वतः घडवू न शकणारे, त्यामुळे एका ऐतिहासिक अर्थाने परावलंबी. आपल्या रोजच्या बोलण्यात, विचारात, सामाजिक अर्थनिर्णयनात ह्या आदर्शवत रचितांच्या वेगवेगळ्या ऐतिहासिक प्रतिमा (versions or imaginaries) डोकावत असतात. किंबहुना आपला नेहमीचा, सवयीचा भाषाव्यवहार (discourse) ह्या रचितांवरच आधारलेला असतो. तेव्हा आपल्या रोजच्या व्यवहाराची भूमी असलेल्या रचितांच्या ‘रचितपणा’चं भान लख्ख जागं ठेवणं सोपं नाह��, आणि व्यावहारिकदृष्ट्या तितकं सोयीचंही नाही. हे म्हणजे राहत्या घराची पुनर्बांधणी करण्यासारखं आहे७. तरीसुद्धा एका अर्थानं ही पुनर्बांधणी फार काळ टाळता येण्याजोगी नाही, असंही म्हणता येईल. तेव्हा ह्या रचितांच्या रचितपणाचं भान ठेवत त्यांचं सहेतुक वि-सर्जन (deconstruction) करताकरताच त्यांच्या पल्याड किंवा त्यांना उल्लंघून (to transcend) जाण्याची आज नेमकी (एका अर्थाने निकराची,) निकड का आहे, त्याच्या अत्यंत अस्पष्ट अशा शक्यता आणि दिशा काय असू शकतील, त्यातल्या अडचणी, गुंते, अनुत्तरितं (aporias), धोके काय असू शकतात याकडे निर्देश करणारे काही मुद्दे, काही प्रश्न, काही विधानं आरंभबिंदू म्हणून तत्त्वज्ञानाच्या आधारे मांडता येतील.\nएका ढोबळ अर्थानं पहिल्या प्रकारचं बघणं हे 'आधुनिकते’च्या (modernity) स्व-कथनाच्या (self-narrative) परिघातलं आहे.\nआधुनिकतेचं स्व-कथन म्हणजे थोडक्यात आधुनिकता स्वतःची जी कथा सांगते त्यानुसार ती जणू काही ह्या भूतलावर अवतीर्ण झालेली भूताकडून भविष्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, परंपरेकडून नवतेकडे अशा एकाच (म्हणजे प्रगतीरूपी, विकासरूपी मुक्तीच्या) दिशेने वाहणारी, प्रसंगी क्लेशदायी परंतु तरीही मुक्तिदायी अशी एकमेवाद्वितीय गंगा आहे. तिच्या प्रवाहात पूर्णपणे विलीन झाल्याशिवाय ह्या भूतलावर मुक्ती शक्य नाही. तीच शाप आणि तीच वरदान. क्लेशांची जननी ती, तर मुक्तिदायिनीही तीच. किंबहुना हे पदोपदीचे (आणि असमान वाटले गेलेले) क्लेश म्हणजे त्या मुक्तीसाठी द्यावी लागणारी अनिवार्य किंमतच आहे. तर असा ह्या गंगेचा अगाध महिमा. किंवा आधुनिकतेच्या स्व-कथनाला अधिक साजेशी अशी दुसरी प्रतिमा वापरायचीच तर ती एक सुसाट सुटलेली, मुक्तीधाम नावाच्या शेवटच्या स्टेशनाकडे धावणारी आगगाडी आहे. जिच्यात काही लोक आधी तर काही नंतर चढलेत. आधी चढलेले स्वतःहून चढलेत तर मागाहून आलेले सक्तीने चढवले, ढकलले, कोंबले, भरडले, प्रसंगी चिरडले गेलेत. तर अशी ही सदाप्रवाही गंगा किंवा सुसाट आगगाडी८. आपल्या आवडीनुसार आपण कुठलीही प्रतिमा निवडली तरी आधुनिकतेच्या स्व-कथनाचा ढाचा थोड्याफार फरकाने तोच राहणार.\nतितक्याच ढोबळ अर्थानं दुसऱ्या प्रकारचं बघणं वरवर बघता आधुनिकतेच्या परिघाबाहेरचं किंवा प्रवाहाबाहेरचं (किंवा अगदी विरुद्ध) वाटलं,९ तरी त्याच्याकडे आधुनिकतेच्या मोहक स्व-कथनाला बळी न पडणारी, तिच्यातले अंतर्विरोध बघू शकणारी आणि तिच्या पायाभूत गृहीतकांची खोलवरची अशी अंतःसमीक्षा म्हणूनही पाहता येईल. तिच्या नजरेतून आधुनिकतेच्या डोळे दिपवणाऱ्या प्रकाशाच्या पोटातला अंधार दिसतो. मुक्तीच्या नावावर उभारलेले सुधारकी तुरुंग (ज्यात शाळा, इस्पितळं, मनोरुग्णालयं, इत्यादी संस्थाही आल्याच) दिसतात. तिच्या परिघावरच्या आणि कुंपणाबाहेरच्या छळछावण्या (colonies, concentration camps, gulags) दिसतात. मुक्तीच्या आमिषामागचा विवेकाचा धूर्त कावेबाजपणा दिसतो. मुक्तिदायी भासणारं ज्ञान आणि सर्वदूर मुरलेले सत्तासंबंध यांतलं अद्वैत दिसतं. किंबहुना, सत्तासंबंध म्हणजे फक्त दमन आणि ते उलथून टाकणं म्हणजे मुक्ती असं सोपं गणित नसून सत्तासंबंध म्हणजे गुंतागुंतीच्या, परस्परावलंबी संरचनेची, यंत्रणेची आणि त्यायोगे वास्तवाची, भाषेची, ज्ञानाची अव्याहत निर्मिती करत राहणारं एक केंद्रविहीन ऊर्जाक्षेत्र असल्याचं दिसतं.१० त्यात 'मी कोण' (subject) ह्या संरचनेची निर्मितीच मुळी ह्या सत्तासंबंधातूनच होत असल्याचं दिसतं. ज्याला विरोध करायचा त्याची आणि आपली भाषा (discourse), रणनीती, आयुधं, यशापशयाचे (म्हणजे मुक्तीचे) निकष एकच होत जाणं, अशा खास आधुनिक व्यूहरचनेमुळे एकाचवेळी होणारं सबलीकरण आणि त्याचवेळी होणारी कोंडी (impasse) दिसते११.\nअर्थात ह्या कोंडीतल्या फटींमधूनच नव्या अंधाऱ्या (अशक्य कोटीतल्या) शक्यता, सृजनाच्या नव्या अंधुक-अस्पष्ट दिशा खुणावू लागतात. हे दुसऱ्या पद्धतीचं बघणं म्हणजे मुक्ती आणि सर्जन ह्यांतला खोलवरचा आणि अनिवार्य संबंध (तोही इतिहासाच्या मिणमिणत्या संधिप्रकाशात) बघणं असंही म्हणता येईल. ह्या प्रकारच्या बघण्यात मुक्त होणं म्हणजे प्रवासांतीच्या भोज्ज्याला (telos) एकदाचं कसंबसं शिवणं नसून, मुक्त होणं म्हणजे स्वातंत्र्याची, म्हणजेच समतेची, म्हणजेच बंधुतेची, म्हणजेच न्यायाची१२ ‘आत्ता आणि इथे’ सर्जक नवनिर्मिती करण्याचा आग्रह१३ धरणं आणि तेही समूहानं, एकट्या-दुकट्यानं नव्हे. त्यासाठी टोकाचा स्वार्थत्याग (sacrifice) करणं. हे म्हणजे एका प्रकारे जुन्या समूहानं स्वतःच स्वतःच्या पोटी पुन्हा नव्यानं जन्माला येणं१४. ह्या नव्या अगणनीय, असीम, असार्वभौम समूहाचं नाव म्हणजे ‘लोक’१५. आधुनिकतेच्या अंतर्द्वंद्वातून (dialectics), त्याच्या इतिहासरूपी जन्ममरणाच्या (म्हणजेच दास्���ाच्या) फेऱ्यातून मुक्त असा स्वातंत्र्य-समता-बंधुता ह्यांचा वसा घेतलेला समूह म्हणजे ‘लोक’. त्यात मुक्तिदाते (intellectuals) आणि मुक्तिभिलाषी (लोक) असे उतरंडवजा कप्पे नसून एकाच वेळी स्वतंत्र, एकमेवाद्वितीय, स्वयंभू, सत्याग्रही अश्या ‘व्यक्तीं’चा समूह त्यात असेल. त्या समूहाची निर्मिती केवळ जहाल (radical) आणि बिनशर्त अशा समतेच्या१७ आणि तीव्र अशा बंधुतेच्या१७ पायाविहीन१८ भूमीवरच शक्य आहे. असं मुक्त होणं म्हणजे लोकशाही नावाची जोखीम खऱ्या अर्थानं पेलायला एक समूह म्हणून तयार होणं. इथे लोकशाही म्हणजे 'लोकांच्या हाती सत्ता येणं' नावाची क्रूर, सीमित वस्तुस्थिती नसून ‘लोकांनी सत्ता जन्माला घालणं’ नावाची स्वायत्त, असीम कल्पना१९, असं बघता येईल.\nमांडणीच्या सोयीसाठी या दोन पद्धतींनी बघण्यातला फरक थोडा जास्तच ताणून आणि ठळक करून जरी ठेवलेला असला तरी प्रत्यक्ष विचार करताना, परिस्थितीला भिडताना आपण बहुतेक वेळा या दोन्हींच्या धूसर, संदिग्ध, सच्छिद्र आणि अस्थिर अशा सीमारेषेवर वावरत असतो, असं आपल्याला पुढच्या चर्चेत लक्षात येईल.\nतर प्रथम 'intellectuals आणि सामान्य लोक यांच्यातली दरी' नेमकी कोणत्या ऐतिहासिक आणि सामाजिक कारणांनी वाढत गेली ह्यासंबंधीची काही निरीक्षणं, गृहितकं, प्रमेयं, त्यानुषंगाने उद्भवणारे प्रश्न आरंभबिंदू म्हणून पाहूया.\nआधुनिकता आपल्याकडे कशी आणि काय म्हणून येते किंवा 'आपली आधुनिकता'२० कशी घडत जाते, यापासून सुरुवात करूया.\nआधुनिकता आपल्याकडे वसाहतवादाच्या खांद्यावरून येते. त्यामुळे आपल्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक प्रक्रियांतून, आपल्या अंतर्गत घुसळणीतून ती पूर्णपणे उमलून न आल्यानं, तिला आपलंसं करण्याचे अनेक कल्पक आणि धाडसी प्रयत्न वसाहतवादाविरुद्ध लढताना करूनदेखील आपल्यासाठी ती एकप्रकारे परकी, उपरी म्हणूनच राहते.\nसुरुवातीच्या टप्प्यावर (साधारणपणे १८५८-१९०४) या उपऱ्या आधुनिकतेचा परीसस्पर्श झालेला बुद्धिजीवी (एका अर्थानं intellectual) वर्ग आणि त्या आधुनिकतेच्या परिघावरचे लोक यांच्यातल्या परस्पर-आकलनाचा आणि पर्यायानं संवादाचा सांधा निखळतो. त्यांच्यात एकमेकांशी बोलता येईल अशी सामायिक भाषा (common alphabet) हरवत जाते. त्यामुळे वास्तवाचं सामायिक आकलन तयार होण्याची शक्यता संपुष्टात येऊ लागते. परिणामी एकीकडे लोकांपासून तुटलेल्या, संख्��ेनं तुटपुंज्या, त्यामुळे राजकीयदृष्ट्या काहीशा असाहाय्य, आणि इंग्रजांच्या दयाबुद्धीवर अवलंबून अशा बुद्धिजीवी वर्गाच्या कोमट असंतोषाची ‘नेमस्त’ अभिव्यक्ती आणि दुसरीकडे ‘लोकां’च्या धुमसणाऱ्या असंतोषाचे विखुरलेले, स्थानिक, एका अर्थानं नेतृत्वहीन आणि अनियमित उद्रेक दिसतात२१.\n[आता या मांडणीत वसाहतपूर्व भारतीय समाजातल्या विविध थरांत परस्पर-आकलनाचा काही एक सांधा अस्तित्वात होता, असं जे गृहीतक आहे त्याचं नक्की स्वरूप काय होतं ते कसं उत्क्रांत झालं ते कसं उत्क्रांत झालं आज ते कसं समजावून घेता येईल आज ते कसं समजावून घेता येईल विशेषतः, इथल्या अतिशय गुंतागुंतीच्या, बहुपेडी आणि प्रदेशनिहाय जात-वास्तवाच्या संदर्भात हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा ठरतो२२. ते करताना ‘सवर्ण आणि दलित’, ‘वैदिक आणि अवैदिक’ अशी सोपी द्वैती आणि काही प्रमाणात वितंडवादी मांडणी अनैतिहासिक आणि ध्रुवीकरण करणारी आहे२३. त्यामुळे एकंदरच वसाहतकाळात आपलं स्व-भान, वसाहतपूर्व कालखंडाविषयीचे समज-गैरसमज, पूर्वग्रह, ठोकताळे, अंदाज नक्की कसे घडत गेले, त्याची प्रदेशनिहाय, भाषानिहाय रूपं काय होती, त्यांमध्ये परस्परसंबंध काय होते याची पुनःचिकित्सा आजमितीला आपल्या वर्तमानाला अधिक सजगपणे भिडण्यासाठी फार गरजेची आहे.]\nउपऱ्या आधुनिकतेचं अपत्य असलेल्या ह्या बुद्धिजीवी वर्गात एकीकडे तिच्या विवेकी-वैश्विक-उपयोजिततेचं आकर्षण वाढू लागतं तर दुसरीकडे तिची यशस्वी एतद्देशीय पुनरावृत्त (re-enactment) वसाहतकार राज्यकर्त्यांच्या हातून होणं खरोखरच शक्य आहे का, याविषयी त्यांच्या मनात खोल आशंका निर्माण होते. मुळात या आधुनिकतेचा स्वीकार का आणि किती करायचा, त्यायोगे स्वतःत कितपत आणि कोणत्या सुधारणा करायच्या, तिच्या उपरेपणाशी सामना करताना कोणत्या गोष्टींचं पुनरुज्जीवन शक्य आहे, इत्यादींविषयी या वर्गात एकवाक्यता नसल्याने एकीकडे संभ्रमाची तर दुसरीकडे व्याकुळतेची भावना (unhappy consciousness२४) वाढू लागते.\nया परक्या आधुनिकतेच्या संसर्गामुळे इथल्या सामाजिक विषमतेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध जी नवजाणीव बहुजनांमध्ये जागृत होत आहे, त्यायोगे हिंदू धर्माचा डोलारा कोसळून (बहुतांश बुद्धिजीवी वर्ग ज्यातून येतो त्या) उच्चजातीयांचं सामाजिक वर्चस्व धोक्यात येण्याची भीती अभिजनांमध्ये दाटून येऊ ��ागते. किंबहुना ‘आपल्या हातून सत्ता परकीयांकडे गेली’ ह्याचा सल त्यातल्या काहींच्या मनात अजूनही जिवंत असतो, आणि गेलेली सत्ता परत कशी मिळवता येईल याचे बेतही रचले जात असतात. याच काळात परकीय सत्तेच्या शास्त्रशुद्ध, आधुनिक शासनपद्धतीमुळे ‘बहुसंख्याक-अल्पसंख्याक’ अशी संख्यात्मक विभाजनावर आधारित नवी सामाजिक जाणीव आणि सामाजिक अस्मिता जन्माला येतात२५.\nदरम्यान या ‘बुद्धिजीवी-लोक’, ‘अभिजन-बहुजन’, ‘हिंदू/मूळचे/बहुसंख्य-मुस्लीम/परकीय/अल्पसंख्य’ अशा अनेक, एकमेकांत गुंतलेल्या अक्षांवर दुभंगलेल्या वसाहतविरोधी असंतोषांना सांधणारं राष्ट्र नावाचं अस्थिर कल्पित (imaginary) याच दरम्यान मूळ धरू लागतं. मात्र त्याच्या अस्थिर पायामुळे हे दुभंगलेपण नक्की कशाच्या आधारे (भाषा, धर्म, प्रदेश, भूखंड, मूळचे-बाहेरचे, वसाहतवादी आर्थिक शोषण इत्यादी) सांधायचं याविषयीची घालमेल चालू राहते२६. ते सांधताना आपलं सामाजिक वर्चस्व कसं टिकवता येईल, याची काळजी अभिजन वर्गात आहेच.\nपुढच्या टप्यावर (साधारणपणे १९०५-१९४२) ही सांधेजोड करण्याचे प्रयत्न राजकीयदृष्ट्या काही प्रमाणात अत्यंत यशस्वी ठरतात. पण सामाजिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या मात्र त्यांना पुरेसं आणि दीर्घकाळ टिकेल असं यश येत नाही.\nह्या कालखंडाच्या पहिल्या पर्वात वसाहतवादी आर्थिक शोषण, 'फोडा आणि राज्य करा' ही नीती, परकीय जुलूमशाही इत्यादींच्या एकसामायिक विरोधात उद्भवलेल्या ‘स्वदेशी’ नामक विलक्षण ऊर्जास्रोताभोवती राष्ट्र नावाचं कल्पित काही काळ स्थिरावू लागतं न लागतं तोच व्यापक, दूरगामी ध्येयांबद्दल स्पष्टता, एकवाक्यता आणि नैतिक अधिष्ठान ह्यांच्या अभावी या धुमसणाऱ्या ऊर्जास्रोताची विखरून शकलं होतात. त्या फुटून विखुरणाऱ्या ओजस्वी ऊर्जेची उग्र, हिंसक, आक्रमक, संख्याबळाला प्राधान्य देणारी, 'मूळचे विरुद्ध परके' अशी वंशवादी रूपं ह्या कल्पितावर स्वार होऊ लागतात२७.\nपुढे ह्या कालखंडाच्या दुसऱ्या पर्वात हा केवळ वसाहतवादविरोधी राष्ट्रीय लढा नसून, त्या निमित्ताने क्रूर आणि विनाशी अशा आधुनिक जीवनपद्धतीच्या (modern civilization) दास्यातून मुक्त होण्यासाठीचा आणि त्यायोगे मूलभूत असं मानसिक, आत्मिक स्व-राज्य मिळवण्यासाठीचा हा सत्याग्रह आहे अशी जोरकस, अकाली२८ (untimely) आणि सर्जक मांडणी पुढे येते (गांधी). जनम��नसावर गारूड घालणाऱ्या या आधुनिकतेच्या उपरेपणापलीकडे जात तिची मूलभूत अशी तात्त्विक, नैतिक समीक्षा करण्याची आणि त्याआधारे सामूहिक स्व-निर्मिती करण्याची शक्यता या मांडणीच्या आधारे समोर येते. या मांडणीतून उद्भवलेल्या सर्जक ऊर्जेमुळे अभिजन-बहुजनांची, हिंदू-मुस्लिमांची काही काळापुरती जी सांधेजोड होते ती बहुतकरून राजकीय प्रतलावर सीमित राहते. तिचं सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक आवाहन मर्यादित आणि क्षीण राहतं. तिचा राजकीय जहालपणा, सर्जकता तिच्या नैतिक जहालपणावर, सर्जकतेवर कुरघोडी करू लागतो.\nदरम्यान या अभिजन-बहुजन सांधेजोडीच्या तात्पुरत्या राजकीय यशाचा परिणाम म्हणून ‘आपण एक राष्ट्र आहोत, नव्हे कायमच होतो’, हे आधीच मूळ धरू लागलेलं कल्पित फोफावू लागतं. ते फोफावण्यात आणि हा डुगडुगता डोलारा स्थिरावण्यात द्वैभाषिकतेचा, आणि पर्यायानं द्वैभाषिक intellectualsचा मोठ्या प्रमाणावर हातभार लागतो. परिणामी ह्या कल्पिताच्या संरचेनच्या प्रक्रियेतल्या (काहीच दशकांपूर्वीच्या) अस्थिरतेचं, नवथरतेचं, घालमेलीचं, संभ्रमांचं सोयीस्कर विस्मरण होतं. ‘आपण राष्ट्र आहोतच, अगदी प्राचीन काळापासून’, ही धुंदी सर्वदूर पसरायला मदत होते. परिणामी, या राष्ट्रभावनेचा सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक पाया अधिकाधिक ठिसूळ होत जातो. त्याचे पडसाद बहुसंख्यवर्चस्ववादी, जमातवादी प्रवृतींच्या रूपानं डोकं वर काढू लागतात. राष्ट्रप्रेम परधर्मद्वेषाचं (खासकरून मुस्लीमद्वेषाचं) प्रतीक बनू लागतं. राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या लक्ष्यापुढे समता आणि बंधुता गौण ठरू लागतात. किंबहुना स्वातंत्र्यदेवतेच्या वेदीवर त्यांचा बळी जाणार की काय, अशा आशंकेपोटी मुळात हे स्वातंत्र्य मिळणार कोणाला, लोकांना का राष्ट्राला, आपण नक्की राष्ट्र आहोत का, असल्यास कशाच्या आधारे, मुळात जाती-जातींनी विखंडित समाज राष्ट्र कसा असू शकतो, केवळ सत्याग्रही नैतिक बळाच्या जोरावर जातींची उतरंड कशी उलथणार आणि जातींच्या उच्छेदाशिवाय राष्ट्र निर्माण तरी कसं होणार, असे मूलभूत आणि पुन्हा अकाली प्रश्न उपस्थित केले जातात (आंबेडकर).\nतर या दोन अकाली प्रश्नकर्त्यांकडे, त्यांच्यातल्या ताणाकडे, तरीही त्यांच्यात असलेल्या सामायिक अशा तात्त्विक भूमीकडे चर्चेच्या ओघात परत येऊच.\nदरम्यान ह्या कालखंडाच्या मध्यभागाच्या आसपास (साधारण १९२०च्या मध्यापासून) सामाजिक विषमता, धार्मिक तेढ, जमातवाद, जातीय तणाव ह्या सर्व समस्यांचं मूळ किंवा पाया हे आर्थिक मागासलेपण आहे, असं मार्क्सिस्ट वळणाचं निदान जोमानं पुढे येतं. ह्या निदानानुसार आधुनिकता हे ह्या आर्थिक मागासलेपणाचं, शोषणाचं, दारिद्र्याचं कारण नसून भांडवलशाही-वसाहतवाद-साम्राज्यवाद ही त्रयी आहे२९. आणि आधुनिकता ही जरी वसाहतवादाच्या खांद्यावरून आली असं म्हटलं जात असलं, तरी त्यांच्यात अद्वैत अथवा अनिवार्य संबंध नाही. वसाहतवाद-भांडवलशाही-साम्राज्यवाद हे आधुनिकतेचे वाहक नसून ते तिच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे आहेत. जिला उपरी, परकी, पाश्चात्य म्हणून संशयानं पाहिलं जातं ती आधुनिकता मुळात कोण्या एका विशिष्ट संस्कृतीची (खासकरून पाश्चात्त्यांची) मक्तेदारी नसून ती जात्याच वैश्विक आहे. ती खऱ्या अर्थानं येणाऱ्या उद्याची विश्व-संस्कृतीच आहे. तिचं जे वैश्विक प्रारूप आहे (उदा. लोकशाही समाजवाद, संसदीय पद्धती, कायद्याचं राज्य, वैज्ञानिक प्रगती, औद्योगिकीकरण, व्यक्तीस्वातंत्र्य, इहवाद, निधर्मीवाद, अभिव्यक्तीस्वातंत्र्य इ.) त्याचं यथाशक्ती अनुसरण (application) आणि अनुकरण (imitation) करणं, हे इतिहासनियमानुसार प्रत्येक अप्रगत, अविकसित समाजाचं ध्येय असणं क्रमप्राप्त आहे. किंबहुना तो प्रत्येक अप्रगत, अविकसित समाजाचा जन्मसिद्ध हक्कच आहे. तेव्हा आधुनिकता नावाच्या विश्वसंस्कृतीचं मुक्त हस्तानं अनुसरण आणि अनुकरण करायचं असेल तर भांडवलशाही-वसाहतवाद-साम्राज्यवाद एकत्रितपणे उलथून टाकण्याशिवाय आणि वसाहती राज्याच्या जागी राष्ट्रीय राज्य स्थापण्याला पर्याय नाही. याचा अर्थ केवळ राजकीय स्वातंत्र्य हे ध्येय नसून ते आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचं साधन असेल. आर्थिक स्वायत्तता हे खरं साध्य. आर्थिक स्वायत्तता, नियोजित आर्थिक विकास, संपत्तीचं पुनर्वाटप, औद्योगिकीकरण यांशिवाय सामाजिक मागासलेपण (म्हणजेच जातीयता, धर्मांधता, जमातवाद) जाणार नाहीत, समाज आधुनिक होणार नाही आणि सांस्कृतिकदृष्ट्या राष्ट्र एकात्म होणार नाही३०. (नेहरू)\nआता राष्ट्र नावाच्या प्रश्नाविषयी आणि पर्यायानं कुठल्याही प्रकारच्या राष्ट्रवादाविषयी या भूमिकेमध्ये मूलभूत संदिग्धता आहे. या भूमिकेनुसार आधुनिकता नावाच्या विश्वसंस्कृ��ीचं पाईक होण्याचं ध्येय असणाऱ्या समाजासाठी राष्ट्र किंवा त्याचं स्वातंत्र्य हे काही अंतिम ध्येय असू शकत नाही३१. त्यामुळे सुप्त अपेक्षा अशी आहे की समाज जसा आधुनिक, प्रगत होत जाईल तसं लोकांमध्ये जात, धर्म, राष्ट्र अशा जुन्या, भावनिक उद्दीपन करणाऱ्या, (अफूप्रमाणे) गुंगी आणणाऱ्या, विभाजक गोष्टींचं आकर्षण हळूहळू ओसरू लागेल आणि त्यांच्या वर्गीय जाणिवा तीव्र होतील. त्यांना खऱ्या विषमतांची जाणीव होईल.\nपरंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. विभाजक अशा मुस्लिम आणि हिंदुत्वप्रणित राष्ट्रवादाला आणि पर्यायानं द्विराष्ट्रसिद्धांताला उत्तर देताना ही भूमिका अस्खलितपणे सर्वसमावेशक अशा बहुसांस्कृतिक, ‘विविधतेत एकता’ अशा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची निर्मिती जेव्हा करते, तेव्हा ती ते एका ऐतिहासिक बृहद-कथनाच्या (Grand Narrative) ३२ पायावर करते. या बृहद-कथनानुसार हे राष्ट्र म्हणजे प्राचीन काळापासून अनेक संस्कृतींचे, जीवनपद्धतींचे एकमेकांवर साचत गेलेले थर, त्यांची एकमेकात झालेली बेमालूम सरमिसळ, गुंफण. त्यामुळे ह्यांत मूळचे आणि परके असा भेद वसाहतपूर्व काळात करता येत नाही. बाहेरून आलेल्यांपैकी जे इथल्या बहुपेडी सांस्कृतिक विश्वात मिसळू शकले नाहीत, जे सांस्कृतिकदृष्ट्या उपरे राहिले असे वसाहती राज्यकर्ते हे पहिलेच आणि एकमेव.३३. त्यांनी इथल्या प्रजेचं केवळ आर्थिक शोषणच केलं नाही, तर आपल्या 'फोडा आणि राज्य करा' या नीतीनं इथल्या बहुसांस्कृतिक सहजीवनाला तडा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यायोगे विभाजकी प्रवृत्तींना खतपाणी घातलं.\nअर्थात ह्या ऐतिहासिक बृहद-कथनात्मक मांडणीमागे नवीन, सर्जक, लोकाभिमुख राष्ट्रवादाची निर्मिती करणं यापेक्षा तत्कालीन विभाजकी प्रवृत्तींना, त्यांच्या कथनांना बिनतोड उत्तर देणं, त्यायोगे त्या कथनांना अनैतिहासिक आणि पर्यायानं अनौरस ठरवणं, त्यांची राजकीय पटावरून उचलबांगडी करणं आणि त्यायोगे बळकट, अविभाजित केंद्रीय शासनव्यवस्था (जी नियोजित आर्थिक विकास साधण्याकरता अनिवार्य मानली गेली) अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करणं हा मुख्य हेतू असतो३४. त्यामुळे मुळात ती एक प्रतिक्रियात्मक आणि बचावात्मक मांडणी म्हणून आकाराला येते. तिच्या या बचावात्मक पवित्र्यात 'लोकां'चं (जे धर्मांध, विभाजक शक्तींच्या रेट्याला सहज बळी पडू शकतात ते 'लोक') स्वतःपासून रक्षण करणं अनुस्यूत असतं. या लोकांना स्वतःपासून, त्यांचं स्वतःचं अहित करण्यापासून वाचवणार कोण, तर जे स्वतःच्या विवेकबुद्धीनं सारासार विचार करू शकतात आणि जनहित कशात आहे ते जाणतात ते 'intellectuals'. त्यामुळे एका अर्थानं लोकांसाठी, त्यांचं हित राखण्यासाठी राजकीयदृष्ट्या सद्हेतूनं प्रेरित अशी जरी ही मांडणी असली तरी तिची निर्मिती मुळात intellectuals आणि लोक यांच्यातल्या परस्परसंवादातून न होता, तुरुंगात बंदिस्त असताना बाहेरच्या जगातल्या विभाजनवादी शक्तींना थोपवण्याच्या अगतिकतेपोटी जन्माला आलेल्या एका एकट्या, असहाय, स्वप्नील intellectualच्या स्वगतातून (monologue३५) झालेली असते, हे विसरून चालणार नाही.\nतर अशी ही सद्हेतूनं प्रेरित आणि बचावात्मक मांडणी तिची निर्मिती पूर्ण होण्यापूर्वीच राजकीय पटावर एका अर्थानं अप्रस्तुत किंवा कालबाह्य (obsolete) ठरलेली असते३६. कारण तिचा तत्कालीन राजकीय हेतू – विभाजन थोपवणं – असफल ठरतो. तो असफल ठरण्यात त्या मांडणीमागच्या राजकीय हटवादीपणाचाही तेवढाच हातभार लागतो. तो असा : एकीकडे या 'विविधतेत एकता'वादी मांडणीतून विभाजनाच्या मागणीला तात्त्विक विरोध करताना दुसरीकडे याच मांडणीतल्या एकतेच्या तत्त्वापाठी राज्यशासनाच्या केंद्रीकरणाविषयीचा आडमुठा हट्ट असतो; त्यामुळे वास्तवात वसाहतवादी सत्तेच्या प्रतिनिधींच्या मध्यस्थीनं होऊ घातलेल्या राजकीय तडजोडींची शक्यता (खुद्द विभाजनाची मागणी करणाऱ्यांची तयारी असूनदेखील) संपुष्टात येऊन विभाजनाची अनिवार्यता वाढवण्यासाठी मदतच होते३७.\nविभाजन आणि राजकीय स्वातंत्र्य हातात हात घालून येतात. विभाजनासोबत येणारी अपरिमित हिंसा या राजकीय स्वातंत्र्यासाठी आणि विविधतेत एकता जपण्यासाठी मोजावी लागलेली किंमत का३८\nआता यापुढच्या कालखंडाकडे (साधारणपणे १९४७-१९९२, आणि त्यापुढचा आपला चालू वर्तमानदेखील एक अर्थानं त्यात येतोच) जाण्याआधी थोडीशी उजळणी करूयात.\nआपल्या इथवरच्या धावत्या (टिपणवजा) आढाव्यानुसार जर intellectuals आणि लोक यांतल्या दरीची मुहूर्तमेढ एका अर्थानं वसाहतीच्या खांद्यावरून आलेल्या आधुनिकतेमुळे रोवली गेली असं मानलं, तर वसाहतविरोधी राष्ट्रीय लढ्यात ती दरी काही प्रमाणात भरून काढण्याचे कमी-अधिक प्रयत्न झाले (जरी त्यांतले बहुतांश लौकिक अर्थानं तितकेसे ���शस्वी झाले नाहीत तरी), किंवा निदान तशा ठोस शक्यता विलक्षण सर्जक उर्जेनं चोखाळल्या गेल्या, असं म्हणता येईल.\nया शक्यता, त्यांचे प्रयोग, त्यासाठीची वैचारिक-सामाजिक-नैतिक-आत्मिक मोर्चेबांधणी एका अर्थानं वसाहतविरोधी राष्ट्रीय लढ्याचा भाग असले तरी त्यांचं दूरगामी ध्येय परकीय सत्तेच्या दास्यात असलेल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणं असं मर्यादित स्वरूपाचं नसून, ते ध्येय स्वातंत्र्य-समता-बंधुता या त्रयीला प्रत्यक्षात आणण्यासाठी सामूहिक सत्याग्रह (गांधी), सामूहिक संघर्ष (आंबेडकर) करणं, ज्यायोगे इथे राष्ट्राची निर्मिती होऊ शकेल, असं अमर्याद होतं. मुळात आपण अजूनही राष्ट्र म्हणजे एक अविभाज्य, अगणनीय लोक नाही आहोत, 'लोक' म्हणून आपली एक अविभाज्य सर्वसाधारण इच्छाशक्ती (रूसोची General Will) निर्माण होणं अद्याप बाकी आहे, याचं लख्ख नैतिक भान या सर्जक आणि संघर्षमय प्रयोगांमागे होतं३९. त्यामुळे ह्या स्वधर्माच्या आक्रस्ताळ्या, आक्रमक दुराभिमानानं, परधर्मद्वेषाच्या धगधगत्या विखारानं, जातींच्या न संपणाऱ्या उतरंडीनं दुभंगलेल्या, शारीरिक-मानसिक-आत्मिक गुलामांमधून 'राष्ट्र' निर्माण करण्यासाठी, त्याकरता आपल्या वर्तमानाची संहिता (संविधान) आपणच लिहिण्यासाठी, त्या लिखित संहितेच्या मर्यादांना सततच्या सजग संघर्षाची४० (insurrection) जोड देण्यासाठी, हिंदू धर्म नावाची जाचक सामाजिक उतरंड उलथवण्यासाठी (बौद्धधर्म प्रवेश), थोडक्यात राष्ट्र निर्माण करण्यासाठी राजकीय स्वातंत्र्य ही पहिली (आणि अतिशय अपुरी) पायरी असणार होती. पण...\n... लोक म्हणून आपला आपल्या नियतीशी करार (‘Tryst with Destiny’) काही वेगळाच झाला होता. त्याची संहिता वर उल्लेखलेल्या स्वगतात रचली गेली होती.\nतर पुन्हा आपल्या धावत्या उजळणीकडे येऊ.\nजर intellectuals आणि लोक यांतल्या दरीची मुहूर्तमेढ एका अर्थानं वसाहतीच्या खांद्यावरून आलेल्या आधुनिकतेमुळे रोवली गेली असं मानलं, तर या वसाहतवादनिर्मित दरीचं पुढचं प्रारूप वर उल्लेखलेल्या स्वगतातून सिद्ध झालं. ह्या स्वगतातून उद्भवलेल्या intellectuals म्हणजे ‘पालक’ आणि लोक म्हणजे ‘पाल्य’ या नव्या भूमिकांमुळे, पूर्वीच्या वसाहतवादी दरीचं अवस्थांतर राष्ट्रीय दरीत झालं४१.\nया पुढच्या कालखंडात (म्हणजे १९४७नंतर) या वसाहतवादविरोधी राष्ट्रीय दरीला वसाहतोत्तर राष्ट्र-राज्याच��� (postcolonial nation-state) शासनमान्य अधिकृतता मिळाली.\nविभाजनामुळे ‘विविधतेत एकता’ या ऐतिहासिक बृहद-कथनाचा राजकीय पटावर जरी पराभव झाला, तरी त्या बृहद-कथनाची ऐतिहासिक वैधता तपासण्याची कुठलीही तसदी न घेता, तिची गंभीर अंतःसमीक्षा न होता तो शासनमान्य अधिकृत इतिहास बनला. त्यायोगे इतिहासाच्या अंधाऱ्या तिजोरीतून ह्या ऐतिहासिक बृहद-कथनाचं जे समर्थन करतील ते, त्याच्या ऐतिहासिकतेला जितके परवडतील तितके असेच पुरावे नेमके सोयीस्करपणे बाहेर काढण्यात आले. तर, दुसरीकडे या सोयीस्कर ऐतिहासिकतेचं विरोध-भक्तीनुसार अतिशय हास्यास्पद आणि करुण असं अनुकरण करत हिंदुत्ववादी प्रति-इतिहास रचला गेला. (आता तो आपला अनधिकृततेचा कलंक पुसत अधिकृत होऊ बघतोय. त्याकडे आपण येऊच).\nखरं तर, हातात हात घालून वावरत असलेले काही परस्परविरोधी ताण इथल्या वसाहतपूर्व समाजाचा इतिहास घडण्यामागे कारणीभूत होते. 'परकीय आक्रमण' आणि 'समूह म्हणून सह-अस्तित्व' यांना त्यात एकमेकांपासून अलग करता येत नाही. तो केवळ लिखित पुराव्यांचा इतिहास नसून खोलवर रुजलेल्या स्मृतींचा, त्यातून उद्भवणाऱ्या (क्रोध, दहशत, द्वेष, अद्भुतता, असूया, स्वीकार, शरणभाव इ.) भाव-भावनांचा, आणि त्यांचं वहन करणाऱ्या सुरस मौखिक कथांचा इतिहास होता. त्याउलट, वर उल्लेख केलेल्या उभयपक्षी नेटानं राबवल्या गेलेल्या, सोयीस्कर पुराव्यांच्या निवडीवर आधारित इतिहासलेखनपरंपरांमुळे त्या बहुपेडी, बहुरंगी, गुंतागुंतीच्या इतिहासाच्या रचनेला प्रारंभ व्हायलाच खूप काळ जावा लागला.४२.\nअसो. भविष्यात डोकावणं क्षणभर थांबवून आपण या नव्या वसाहतोत्तर राष्ट्र-राज्याच्या शासनमान्य अधिकृत इतिहासाकडे परत येऊ.\nतर, अधिकृत इतिहासाच्या आधारे ह्या नव्या वसाहतोत्तर राष्ट्र-राज्याची दोन दिशांना दोन स्वतंत्र भूखंडात विभागलेल्या आणि दोन सीमांवर आ वासून उभ्या ठाकलेल्या शत्रू४३ राष्ट्रापासून स्वतंत्र अस्मिता सिद्ध झाली. ह्या ऐतिहासिक बृहद-कथनामुळे या राष्ट्र-राज्याच्या निर्मात्यांना सतत एक आत्मविश्वास होता, की आपण नैतिकदृष्ट्या योग्यच आहोत, शेजारचा वाट चुकलाय, पण तीही तात्पुरतीच. तुटपुंज्या बळावर, शीतयुद्धाच्या रेट्यात किती काळ तो द्विखंडित राजकीय आयुष्य कंठणार आज ना उद्या त्याला या 'विविधतेमधल्या एकते'च्या नैतिक श्रेष्ठत्वाची जाणीव ह��ऊन तो त्यात विलीन होईल४४. त्या वाट चुकलेल्या शत्रूकडून अशी शरणागत बनून घर-वापसीची अपेक्षा होती.\nअशा परिस्थितीत, त्या वाट चुकलेल्या दुर्भागी शत्रूराष्ट्राच्या निर्मितीमागची राजकीय कल्पना४५ काय असेल, ह्याचा सहानुभूतीनं नाही तर किमान वैचारिक कुतूहलानंसुद्धा विचार करण्याची गरजच पडली नाही. किंबहुना त्याच्या निर्मितीमागे निव्वळ हटवादीपणा, राजकीय सत्तेची हाव किंवा धर्मांध जमातवाद यापेक्षा काही मूलभूत राजकीय तत्त्वज्ञान असू शकेल अशी शक्यताही स्वतःच्याच मोठेपणात मश्गुल असलेल्या ह्या नव्या वसाहतोत्तर राष्ट्र-राज्यकर्त्यांच्या (आणि त्याचं वैचारिक समर्थन करणाऱ्या intellectualsच्या) खिजगणतीतही नव्हती. त्या राजकीय कल्पनेची पुढे त्यांच्याच राज्यकर्त्यांच्या हातून धूळधाण झाली ती झालीच. किंबहुना पुढे त्या द्विखंडित शत्रूराष्ट्राचा एक भूखंड (आपल्या सैन्याच्या मानवी हक्कांच्या सुरक्षिततेकरता केलेल्या हस्तक्षेपामुळे) जेव्हा तुटून वेगळा आणि स्वतंत्र झाला, तेव्हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कसा खोडून निघाला आणि आपल्या 'विविधतेत एकता'वादी राष्ट्र-संकल्पनेचा कसा विजय झाला, म्हणून आपण आपल्या अखंडतेचा जल्लोष केला. पण, आपल्याला सोयीस्कर असा पराक्रमी हस्तक्षेप करण्याला आपल्याला जो उशीर झाला, आणि त्यामुळे जी प्रचंड प्रमाणावर पद्धतशीर जनहत्या (genocide) झाली४६ तिच्याकडे या जल्लोषात आपलं लक्ष जाण्याचा प्रश्नच नव्हता. पुन्हा एकदा स्वातंत्र्याची किंमत.\nअसो. आपण परत भविष्यात डोकावू लागलो. आपण आपलं पुन्हा आपल्या नव्या वसाहतोत्तर राष्ट्र-राज्याकडे, त्याच्या सुरुवातीच्या दिवसांकडे परत फिरू.\nया वसाहतोत्तर राष्ट्र-राज्यानं स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दशकांत जे अधिकृत इतिहासरूपी स्वकथन रचलं त्यानुसार संपूर्ण दीडशे वर्षाच्या वसाहतवादविरोधी लढ्याचा इतिहास हा या 'विविधतेत एकता'वादी राष्ट्राच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडच्या प्रवासाचा इतिहास बनला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या स्निग्ध विजयानंदात (‘warm afterglow of victory’४७) या प्रदीर्घ लढ्यादरम्यानच्या सगळ्या मांडण्या, कल्पितं, प्रवाह, पक्ष, प्रवृत्ती, व्यक्ती 'विविधतेत एकता'वादी राष्ट्राच्या या आत्मकथनात उदारपणे सामावून घेतल्या गेल्या. या विशाल अंतःकरणाच्या उदार आत्मकथनामुळे आपण कायमच (आदिम काळापासून) राष्ट्र होतोच; इतकंच नव्हे, तर 'विविधतेत एकता'वादी सर्वसमावेशक, सहिष्णु राष्ट्रच होतो ह्या (विस्मरणापोटी उद्भवलेल्या) भ्रमाला बळकटीच मिळाली. या भ्रमाच्या पुनरुक्तीमुळे नैतिक अहंमन्यता बळावली. शीतयुद्धग्रस्त जगाला नैतिकता शिकवण्याचा आपसूक परवाना मिळाला. पण जर कोणी आमच्या सहनशक्तीचा अंत पाहिला, जर कोणी आमच्याकडे वाकडी नजर करून पहिली तर आम्ही त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, ही त्या नैतिक अहंमन्यतेची दुसरी बाजू (flipside) होती; ती तिची दडवलेली वाघनखं होती.\nज्या तणावाच्या परिस्थितीत आणि ज्या तत्कालीन राजकीय गरजेतून या संरचनेची निर्मिती झाली, तिचा (ह्या नैतिक अहंमन्यतेच्या धुंदीपोटी) या कल्पिताच्या रचनाकारांनाच विसर पडला. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची राष्ट्रनिर्मितीची ऐतिहासिक सुवर्णसंधी या विसराळूपणापोटी हुकली. आपण राष्ट्र होतोच आणि आहोतच, असं म्हणत राहिल्यावर४८ राष्ट्र होण्याचा (becoming) प्रश्नच कुठे उरला\nएकीकडे ज्याचा सतत पुनरुच्चार होत राहिला असं 'विविधतेत एकता'वादी, सर्वसमावेशक, सहिष्णु आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचं कल्पित समाजाच्या आत पुरेसं खोलवर न मुरता (जे तीव्रतेनं, निकडीनं मुरवणं हे इथल्या सार्वजनिक शिक्षणाचं, पर्यायानं Intellectualsचं काम होतं) ते कमळाच्या पानावर पाणी तरंगावं तसं इथल्या दुभंगलेल्या समाजावर अलगद तरंगत राहिलं. या अलगद तरंगणाऱ्या शासनमान्य अधिकृत कल्पिताच्या पोटात बहुसंख्य-वर्चस्ववाद सुरक्षितपणे नांदत राहिला. किंबहुना, विभाजनानं त्याला खतपाणी आणि अनधिकृत समाजमान्यता मिळाली. कारण, जर विभाजन होऊन ‘त्यां’चं स्वतंत्र राष्ट्र ‘त्यां’ना मिळालं तर ‘ते’ इथे अल्पसंख्याक म्हणून का लुडबूड करतायत इथल्या राष्ट्र-रूपी देहाला एखाद्या विषाणूप्रमाणे दूषित का करतायत इथल्या राष्ट्र-रूपी देहाला एखाद्या विषाणूप्रमाणे दूषित का करतायत मुळात परके असून 'त्यां'ना समान नागरिकत्वाचा अधिकार का मुळात परके असून 'त्यां'ना समान नागरिकत्वाचा अधिकार का ह्या आणि अशा प्रश्नांची तीव्रता काळागणिक वाढतच राहिली. कारण, विभाजनादरम्यानच्या अपरिमित हिंसेच्या रूपानं उफाळून आलेल्या बहुसंख्य वर्चस्ववादाचा सार्वजनिक जीवनात जाहीर युक्तिवादांच्या आधारे राजकीय पराभव किंवा सामूहिक पातळीवर निचरा कधी झालाच नव्हता. धर्मनिरपेक्षतेच्या सबबीखाली धर्माला सार्वजनिक जीवनातून किमानपक्षी अधिकृतपणे सोडचिट्ठी देऊन ती वैयक्तिक आणि खासगी बाब बनवल्यामुळे ह्या बहुसंख्य वर्चस्ववादाचा निचरा होणार तरी कसा ह्या आणि अशा प्रश्नांची तीव्रता काळागणिक वाढतच राहिली. कारण, विभाजनादरम्यानच्या अपरिमित हिंसेच्या रूपानं उफाळून आलेल्या बहुसंख्य वर्चस्ववादाचा सार्वजनिक जीवनात जाहीर युक्तिवादांच्या आधारे राजकीय पराभव किंवा सामूहिक पातळीवर निचरा कधी झालाच नव्हता. धर्मनिरपेक्षतेच्या सबबीखाली धर्माला सार्वजनिक जीवनातून किमानपक्षी अधिकृतपणे सोडचिट्ठी देऊन ती वैयक्तिक आणि खासगी बाब बनवल्यामुळे ह्या बहुसंख्य वर्चस्ववादाचा निचरा होणार तरी कसा\n(अकाली प्रश्न विचारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एका प्रश्नकर्त्यानं हाच प्रश्न राष्ट्रीय लढ्यातल्या ऐन मोक्याच्या क्षणी उपस्थित केला होता. दुसरं महायुद्ध ऐन भरात असताना, जपान नावाचा शत्रू राष्ट्रावर चाल करून येईल आणि 'आझाद हिंद सेने'च्या मदतीनं भारत गिळंकृत/स्वतंत्र करेल, अशी बिकट परिस्थिती असताना महात्मा ब्रिटिश सत्तेला बेदरकारपणे म्हणतो 'चले जाव'. तो म्हणतो 'चाल करून आलेल्या जपानपासून आणि हिंदू-मुस्लीम दंग्यातून उद्भवणाऱ्या हिंसेपासून आमचं संरक्षण करण्याच्या सबबीखातर जर तुम्ही इथे थांबणार असाल तर नका थांबू. आमचं आम्ही बघून घेऊ. एकमेकांचे गळे कापू. या नरसंहारात शत्रूच्या आक्रमणानं भर पडेल. अराजक माजेल. माजू देत. जर या कसोटीच्या क्षणी आम्ही (हिंदू-मुस्लीम) त्रयस्थाच्या मध्यस्थीशिवाय एकत्र येऊ शकलो नाही, परक्या शत्रूपासून जर स्वतःचे रक्षण करू शकलो नाही, तर आम्ही कधीच राष्ट्र बनू शकणार नाही. आमच्या वर्तमानाची आणि भविष्याची जबाबदारी आमची आम्ही कधीच घेऊ शकणार नाही. कारण या धुमसणाऱ्या द्वेषाचा जोवर निचरा होत नाही तोवर आम्ही राष्ट्र कसे बनणार जर आम्हाला एकत्र येण्यासाठी सतत जर तिसरा लागणार असेल तर मग राष्ट्र होण्याची आमची लायकीच नाही असे म्हणावे लागेल. तेव्हा कृपा करा आणि येथून चालते व्हा. ही आमच्यासाठी राष्ट्र होण्याची कदाचित शेवटची संधी असेल.’)५०\nत्यामुळे इथल्या बहुसंख्य लोकांचं आयुष्य हे धर्मनिरपेक्षतेच्या कवचाखाली (किंवा पांघरूणाखाली) दुहेरी कप्प्यात सुरळीत स��रू राहिलं. म्हणजे सार्वजनिकदृष्ट्या धर्मनिरपेक्षतावादी आणि खाजगीत बहुसंख्य-वर्चस्ववादी. मुळात अकाली प्रश्नकर्त्याच्या हत्येनंतर या बहुसंख्य-वर्चस्ववादाची जरी काही काळाकरता राजकीय पटावरून आणि काही अर्थाने सार्वजनिक आयुष्यातून हकालपट्टी झालेली असली, तरी जनमानसातली त्याची अनधिकृत औरसता जिवंत राहिली.\n[या धर्मनिरपेक्षतावादी राज्यकारभाराची द्वि-सूत्री पुढल्या काही दशकांत सिद्ध झाली; ती म्हणजे एका हातानं बहुसंख्य-वर्चस्ववादाला कुठलाही मूलभूत धक्का न लावता एका हातानं अलगद चुचकारत राहायचं (कारण सुरुवातीपासून राज्यकारभार करणाऱ्या अनेकांचा या वर्चस्ववादाला मुळात आक्षेप तर नव्हताच पण पाठिंबाच होता५१), तर दुसऱ्या हातानं बहुसंख्यांच्या डोळ्यावर येईल असा अल्पसंख्याक अनुनय करत राहायचा. जेणेकरून लोकांमध्ये एक संभ्रम सतत राहावा, की जर बहुसंख्य-वर्चस्ववादाला अनधिकृत मोकळीक आहे तर अधिकृत मान्यता का नाही मुळात हे ‘आपलं’ (म्हणजे बहुसंख्याकांचं) राष्ट्र असताना अंग चोरून जगायला लावणारं हे धर्मनिरपेक्षतावादचं सोंग कशाला मुळात हे ‘आपलं’ (म्हणजे बहुसंख्याकांचं) राष्ट्र असताना अंग चोरून जगायला लावणारं हे धर्मनिरपेक्षतावादचं सोंग कशाला आणि, जर सोंगच वठवायचं तर ते नीट नको का वठवायला आणि, जर सोंगच वठवायचं तर ते नीट नको का वठवायला असा बनावटी धर्मनिरपेक्षतावाद (Pseudo-Secularism) काय कामाचा असा बनावटी धर्मनिरपेक्षतावाद (Pseudo-Secularism) काय कामाचा सगळ्यांना समान असा 'समान नागरी कायदा' का नको सगळ्यांना समान असा 'समान नागरी कायदा' का नको तो का लांबणीवर टाकला जातो तो का लांबणीवर टाकला जातो बहुसंख्याकांच्या राष्ट्रात त्यांनाच दुजाभाव का बहुसंख्याकांच्या राष्ट्रात त्यांनाच दुजाभाव का हे प्रश्न नव्या राष्ट्र-कल्पिताला खतपाणी घालत राहिले, ते योग्यवेळी तरारून यायची वाट बघत.)]\nदुसरीकडे, ज्या विविधतेच्या संगोपनार्थ ह्या नव्या वसाहतोत्तर राष्ट्र-राज्यानं स्वतःचं समर्थन केलं, त्या विविधतेविषयीची जाणीव मुळात ज्यातून उद्भवली त्या स्वगताची रचना एकभाषिकत्वातून झाली होती५२. ज्या द्वैभाषिक पायावर इथवरच्या विविध राष्ट्र-कल्पितांची संरचना झाली होती, त्यांपासून हे एकभाषिक स्वगत अलगदपणे, सावध अंतर ठेवून होतं. वसाहतोत्तर राज्याची निर्मिती झाल्यापासून त्याचं केंद्रस्थान इथल्या भाषिक वैविध्यापासून उघडपणे हटकून राहू लागलं. कारण भाषिक वैविध्य या नवीन कल्पित राज्याच्या ऐक्यापुढचा, अखंडतेपुढचा संभाव्य अडथळा म्हणून पाहिलं गेलं. केवळ भाषिकच नाही, तर इतर कुठलीही विविधता (सांस्कृतिक, धार्मिक, जातीय, वांशिक) ही एका मर्यादेनंतर जर स्वतःच्या वैविध्याबद्दल, त्याच्या स्वायत्ततेबद्दल आग्रही झाली तर ती चिंतेची बाब ठरू शकते, असा समज दृढ होत गेला. त्यामुळे यातली कुठली विविधता, किती मर्यादेपर्यंत स्वायत्त असू द्यावी हा कळीचा प्रश्न बनला५३.\nह्या मागे अर्थात एक संदर्भ होता : आपल्यातल्याच अंतर्गत दुहीमुळे, फाटाफुटीमुळे, दुबळ्या केंद्र शासनामुळे इथे परकीय आक्रमणांना निमंत्रण मिळत राहिलं; त्यामुळेच ब्रिटिशांना दीडशे वर्षं इथे राज्य करता आलं, ह्या वसाहतवादी नजरेतून५४ रचलेल्या सामरिक इतिहासकथनाचा त्याला संदर्भ होता; तसंच, फाळणीच्या ताज्या स्मृतींचा (आणि पुढच्या दशकात शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘परकीय शक्तींचा आपले तुकडे करण्याचा इरादा आहे’ ह्या सततच्या कांगावेखोर भयगंडाचाही) हा ठसठसणारा संदर्भ होता.\nत्यामुळे जरी विविधतेला अनुकूल, किंबहुना विविधतेवर आधारित अशी ही संरचना भासत असली तरी या विविधतांमधून उद्भवणाऱ्या संभाव्य विभाजक प्रवृत्तींचं व्यवस्थापन कसं करायचं, या संभाव्यतः नाठाळ विविधतांना शिस्त कशी लावायची, ह्याविषयी ह्या संरचनेचे रक्षक कायमच सचिंत राहिले. (अजूनही आहेत. याचे जिवंत पुरावे म्हणजे काश्मीर आणि ईशान्येकडची राज्यं). त्यामुळे एकीकडे विविधतेची – आणि पर्यायानं त्या विविधतेचं मूर्त स्वरूप म्हणजे विविध लोक, त्या लोकांची – जोपासना, संवर्धन करण्याचा उद्घोष, आणि दुसरीकडे त्याच विविधतेविषयी – आणि पर्यायानं त्या अंतर्गत ‘इतर’ लोकांविषयी (The Other) – सतत संशय बाळगायचा, अशी या संरचनेच्या संरक्षकांची दुहेरी नीती राहिली. आपण मुळातच राष्ट्र असल्यामुळे त्याच्या (सीमांच्या) सुरक्षिततेवर त्यांचा मुख्य भर राहिला.\nम्हणजेच, राष्ट्र होण्याची ऐतिहासिक संधी हुकूनदेखील राज्यसत्तेच्या एकछत्री अंकुशामुळे राष्ट्र असल्याचा अतिशय बेमालूम आभास या दुहेरी नीतीमुळेच निर्माण करू शकलेलं हे राज्य-राष्ट्र (state-nation५५) बनलं.\nतर अशा रीतीनं या वसाहतोत्तर राज्य-राष्ट्राच्या संरचनेची, त्यामागच्या तार्किकतेची, सैद्धांतिक बैठकीची आपण जी अतिशय धावती (तुटपुंजी) चर्चा केली त्याआधारे या संरचनेमध्ये intellectuals आणि लोक यांच्या संबंधांची जडणघडण नेमकी कशी झाली, याची थोडक्यात उजळणी करूयात.\nअतिशय व्यापक अर्थाने intellectuals म्हणजे पालक आणि लोक म्हणजे पाल्य असं या दरीचं राष्ट्रीय स्वरूप झाल्याचं आपण आधी पहिलंच. आता ही राष्ट्रीय दरी जेव्हा शासनमान्य अधिकृत झाली तेव्हा intellectualsच्या पालकत्वाला अनेक सूक्ष्म पैलू पडले. या पालकत्वाची अभिव्यक्ती अधिक वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांमधून झाली. ह्यांतल्या काही परस्परपूरक प्रमुख भूमिका म्हणजे –\n०. शिक्षक : अधिकृत इतिहास, वैज्ञानिक दृष्टी, विवेकवाद, राष्ट्रीय शिस्त आणि राष्ट्रीय चारित्र्य घडवणं – म्हणजे दीर्घकालीन राष्ट्रहिताकरता नजीकच्या काळात सामूहिक स्वार्थत्यागाची सवय, उदा. बेकारी-महागाई-दुष्काळ-अन्नटंचाई सहन करण्यासाठी सोशिकता, राष्ट्रहिताकरता सुखासीन-चैनीच्या-उपभोग्य गोष्टींना निम्नक्रम, कामगारांना शिस्त लावणं आणि उत्पादनात खीळ घालणाऱ्या संप-धरणे-मोर्चा आदि दुष्कृत्यांपासून परावृत्त करणं५६ इत्यादी\n०. समर्थक (Publicist) : विविधतेत एकता, प्राचीन संस्कृती आणि आधुनिक जीवनपद्धतीचा सुरेख संगम, धर्मनिरपेक्षता, लोकशाही समाजवाद, नियोजित आर्थिक विकास, औद्योगिकीकरणाला अग्रक्रम, अलिप्ततावाद, सहिष्णुता, अहिंसा आणि शांतता इत्यादिंचा अग्रदूत\n०. रक्षक : संविधान, राष्ट्रीय ऐक्य आणि अखंडता, परराष्ट्रनीती, सीमासुरक्षा, अंतर्गत सुरक्षा, त्याकरता नक्षलवादाचं, फुटीरतावादाचं, कामगार-शेतकरी-कष्टकरी उठावांचं नियमन आणि दमन, इ. – थोडक्यात सतत डोळ्यात तेल घालून नागरिकांवर/लोकांवर पहारा, नागरिकांचं/लोकांचं शत्रूपासून आणि त्यापेक्षाही त्यांच्या स्वतःपासूनच संरक्षण\nह्या तीन भूमिका ज्या पायावर उभ्या होत्या ती सगळ्यात महत्त्वाची (आणि राजकीय, निवडणुकीय ताणांपासून मुद्दाम दूर ठेवलेली) अशी भूमिका म्हणजे –\n०. नियोजक : आर्थिक स्वयंपूर्णता हे अंतिम ध्येय, त्याकरता आयातीला पर्याय निर्माण करणारी राज्यसंस्था-नियंत्रित संमिश्र अर्थव्यवस्था, पायाभूत औद्योगिकीकरणाला अग्रक्रम, त्याला पूरक असा स्वस्त अन्नपुरवठा म्हणून कृषी उत्पादनात वाढीची गरज, त्याकरता जमिनीचं पुनर्वाटप निकडीचं, लघु-कुटीर उद्योग इ.\nआता या संरचनेत नियोजकाची भूमिका सगळ्यात महत्त्वाची, याचं कारण आपण आधी पहिल्याप्रमाणे आर्थिक विकास एका अर्थानं या संरचनेचा पाया, नव्हे प्राण (epicentre) होता. या नियोजित आर्थिक विकासावर संपूर्णपणे या संरचनेची मदार होती. कारण तिच्या खांद्यावर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी दुहेरी जबाबदारी होती.\nजबाबदारी १ : वसाहतकाळात तुंबलेली-रखडवलेली आधुनिकता ह्या कालखंडात नियोजित आर्थिक विकासाच्या रूपानं येईल आणि टप्याटप्यानं समाजाला (त्यातल्या विविध स्तरांना) विकसित करेल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.\nही अपेक्षा निर्माण होण्यामागची जागतिक स्तरावरची ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडक्यात अशी होती :\nयापूर्वीच्या कालखंडात (म्हणजे अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत) विकास या संकल्पनेच्या संदर्भात साधारण अशी समजूत होती, की आधी सामाजिक प्रबोधनायोगे समाज विकसित होतो (म्हणजे त्यातल्या व्यक्ती-व्यक्तींमधले संबंध, सामाजिक संस्था, उदाहरणार्थ कुटंबव्यवस्था, धर्मसंस्था, सामाजिक चालीरीती, श्रद्धा इ.) आणि हळूहळू समाज विकसित झाला की राज्यसंस्था (राजेशाहीकडून लोकशाहीकडे), अर्थव्यवस्था (सरंजामदारी व्यवस्थेकडून भांडवलदारी व्यवस्थेकडे) विकसित होते. मात्र, नंतरच्या काळात विकासाची मदार अर्थव्यवस्थेकडे आली. त्यामुळे, प्रथम अर्थव्यवस्था विकसित होते आणि नंतर तिचा प्रभाव इतर क्षेत्रांवर (सामाजिक संस्था, राज्यसंस्था) पडतो, अशी समजूत बळावली. हळूहळू, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळापर्यंत 'विकास म्हणजे आर्थिक विकास' असं सरळ समीकरण बनलं५७.\nह्या समीकरणाची थोडक्यात पूर्वपीठिका पुढीलप्रमाणे :\nपूर्वी, म्हणजे वसाहतवादी कालखंडात जगभरातल्या समाजांचं, लोकांचं वर्गीकरण संस्कृती आणि वंश या परस्परावलंबी निकषांच्या आधारे – सुसंस्कृत/असंस्कृत, गौरवर्णीय/कृष्णवर्णीय इत्यादी – होत असे. त्याऐवजी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात वरकरणी निष्पाप, मोजता येईल असा (countable), वसाहतोत्तर जगात सर्वमान्य होऊ शकेल असा आर्थिक विकास नावाचा नवा निकष उदयाला आला. त्याच वेळी, राष्ट्र-राज्य हे निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सार्वभौम, स्वायत्त अशा सामूहिक सह-अस्तित्वाचं जागतिक स्तरावरचं प्रमाण, सर्वमान्य राजकीय एकक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याने अनिवार्य पूर्वअट म्हणून अस्तित्वात येत होतं. आता ह्या नव्या निकषाच्या आधारे जगभरातील राष्ट्र-राज्यांची अविकसित-विकसनशील-विकसित अशी उतरंडवजा वर्गवारी होऊ लागली. त्यामुळे कुठल्याही राष्ट्र-राज्याचा विकास म्हणजे आर्थिक विकास असं जागतिक समीकरण बनलं. आणि निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेचं असं नियमन करून आर्थिकदृष्ट्या विकसित राष्ट्र-राज्यांना (म्हणजे पूर्वीच्या वसाहतवादी-साम्राज्यवादी राष्ट्रांना) संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे आपलं निसटतं आर्थिक-राजकीय वर्चस्व बऱ्याच प्रमाणात टिकवून ठेवणं शक्य झालं५८.\nपर्यायानं, विकासाधिष्ठित कल्पनेच्या कक्षेत एकंदर मानवी अस्तित्वाचाच विचार करण्याला जगभर मान्यता मिळाली. विकास हा युद्धोत्तर जगाचा मंत्र बनला. विकासवादी अर्थशास्त्र सगळ्यात महत्त्वाची ज्ञानशाखा बनली. मानवी जीवनाची (अगदी दैनंदिन पातळीवरही) विकासाधिष्ठित परिकल्पना लोकांची सामायिक समज (common sense) बनली. युद्धोत्तर जगाचा राजकीय, सामाजिक भाषा-विचार-संकल्पना-व्यवहार (discourse) या विकासाधिष्ठित परिकल्पनेच्या अधिसत्तेनं (hegemony) सीमित झाला.\nतर अशा जागतिक पातळीवरच्या सत्ता-संक्रमणाच्या व्यापक संदर्भात आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात विकास म्हणजे आर्थिक विकास, आणि वसाहती सत्तेमुळे रखडलेली आधुनिकता आर्थिक विकासाच्या खांद्यावरून येणार, ही गृहीतकं दृढ झाली.\nही आधुनिकता जरी ऐतिहासिक अपघातानं पश्चिमेत सिद्ध झाली असली तरी ती जात्याच वैश्विक आहे, त्यामुळे सर्वांना उपलब्ध आहे असा समज असल्याचं आपण आधी पाहिलं होतं. ह्या समजामागचा आधुनिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन ती बाजारातली एक तयार वस्तू असल्यासारखा होता. त्यामुळे तिच्या आगमनाविषयी, तिची आतुरतेने वाट बघणाऱ्या आपल्या शासनकर्त्यांच्या मनात कुठलाही संदेह, संभ्रम, चिंता, भय, ताण, अनिश्चितता अशी कुठलीच गुंतागुंत नसून केवळ एक उत्साही, भाबडा आशावाद५९ होता.\nत्याउलट, खरं तर, पश्चिमेत जेव्हा इतिहासात पहिल्यांदाच ही आधुनिकता नावाची आगगाडी अवतरली तेव्हा तिथल्या लोकांची त्रेधातिरपिट उडली; त्यांना हादरून जायला झालं; त्यांच्या पायाखालची जमीन सरकली; भूतकाळ आणि वर्तमान यांना सांधणारा सांधाच जणू निखळला; भूतकाळाच्या प्रकाशात वर्तमान आणि पर्यायानं भविष्य दिसेनासं झालं. अशा विलक्षण संभ्रमाच्या परिस्थितीत इति��ासाच्या संधिप्रकाशात ‘त्यांच्या’ आधुनिकतेचा अर्थ लावताना त्यांची वैचारिक घालमेल झाली; समाज म्हणून, व्यक्ती म्हणून त्याची जबरदस्त किंमत त्यांना द्यावी लागली. मात्र, वर दिलेल्या गैरसमजांमुळे त्या सगळ्याची साधी जाणीवही आपल्या इथल्या भाबड्या आशावाद्यांच्या मनात नव्हती६०. कारण त्यांचा हिशोब साधा होता : वसाहतवादी सत्ता गेली की आपलं राज्य येणार; आपलं राज्य आलं की नियोजित आर्थिक विकास शक्य होणार; त्यायोगे आधुनिकतेचं आगमन होणार. याचं कारण त्यांच्या दृष्टीनं ते या आधुनिकतेचे केवळ ग्राहक होते, निर्माते नव्हते६१.\nजबाबदारी २ : या नियोजित आर्थिक विकासाच्या खांद्यावर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची दुसरी जबाबदारी होती : ती म्हणजे राष्ट्र निर्माण करणं, राष्ट्रत्वाची भावना निर्माण करणं.\nत्यामुळे जरी एकीकडे ह्या वसाहतोत्तर राज्याचं राष्ट्र-कल्पित ‘विविधतेत एकता’ आणि धर्मनिरपेक्षतावाद यांवर आधारित असलं, तरी एकूण संरचनेच्या दीर्घकालीन आयुर्मानाच्या दृष्टीनं त्याचं राजकीय उपयोजित्व मर्यादित मानलं गेलं. आपण आधी पाहिल्याप्रमाणे आर्थिक संबंध हा समाजरचनेचा पाया मानणाऱ्या ह्या दृष्टिकोनातून पाहता राष्ट्र ही भावनाधिष्ठित, रक्त-वंश-भूमी अशा जैविक बंधांवर आधारलेली, त्यामुळेच संभाव्यतः अविवेकी, आक्रमक आणि विनाशकारी संरचना होती. या बेभरवश्याच्या संरचनेकडे ह्या दृष्टिकोनानं मुळातच संदेहयुक्त नजरेनं पाहिलं. त्यामुळे या बेभरवशाच्या संरचनेची केवळ सांस्कृतिक अस्मितेच्या पायावर उभारणी करण्याविषयी (मग तो सर्वसमावेशक बहु-सांस्कृतिक पाया का नसेना) त्याला आशंका होती. ह्या दृष्टिकोनातून पाहता राष्ट्र या संरचनेचं प्रमुख ऐतिहासिक कर्तव्य होतं ते असं : वसाहतवादविरोधी लढ्यात लोकांना एका छत्राखाली आणणं आणि राजकीय (आणि पर्यायानं आर्थिक) स्वातंत्र्यासाठीचा प्रवास सुकर करणं. हे ऐतिहासिक कर्तव्य पार पडल्यानंतर याचं उर्वरित उपयोजित्व होतं : वसाहतोत्तर राज्याची स्वीकारार्हता लोकांच्या मनावर ठसवणं; ह्या राज्याची अधिसत्ता जनमानसांत प्रस्थापित करणं; त्यायोगे ह्या राज्याच्या नियोजित आर्थिक विकासाच्या कार्यक्रमाला लोकांचा पाठींबा मिळवणं. त्यामुळे आर्थिक विकास केंद्रस्थानी ठेवलेल्या वसाहतोत्तर राज्याचं राष्ट्र-कल्पित ��ास्तवात विकसनवादी होतं. विकसनवादी राष्ट्र६२ (devlopmental nation) ह्या कल्पिताचा सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक पाया आधी पाहिल्याप्रमाणे मुळातच कच्चा असल्यानं त्याची राष्ट्र म्हणून टिकून राहण्यासाठीची भिस्त प्रामुख्यानं आश्वासित आर्थिक विकास लौकरात लौकर, नियोजित वेळापत्रकानुसार साधणं, ह्यावर होती.\nमात्र, पहिल्या दोन दशकांनंतर दोन बाजूंच्या परस्परपूरक परिणामामुळे या (राज्य-शासन नियंत्रित, नियोजित आणि आयातीस पर्याय निर्माण करणाऱ्या) आर्थिक विकासाच्या प्रारूपाविषयी समाजात संभ्रमाचं वातावरण तयार झालं. त्या संभ्रमामागची कारणं पाहता त्याला दोन बाजू दिसतात. पैकी पहिली बाजू : एकीकडे समाजवादाच्या नावाखाली खासगी भांडवलदारांना आश्रय आणि त्यांचा अनुनय, खासगी-वैयक्तिक हितसंबंधांचा नियोजनाच्या प्रक्रियेत वाढता हस्तक्षेप, त्यामुळे एकूण नियोजनप्रक्रियेची घटती स्वायत्तता, मुक्तस्पर्धेविना खासगी उत्पादनात आलेली शिथिलता, एकूण उत्पादनाची अतिशय मंद गतीनं वाढ६३, वाढती बेकारी आणि महागाई, कामगारांच्या असंतोषाचं दमन, जमिनीच्या पुनर्वाटपासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, पुनर्वाटप अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्षात न आल्यानं कृषी उत्पादकतेची खुंटलेली वाढ, अन्नधान्याची टंचाई, सधन मोठ्या शेतकऱ्यांचा वाढता राजकीय प्रभाव आणि औद्योगिक क्षेत्रापेक्षा कृषी क्षेत्रास प्राधान्याची मागणी६४, शहर आणि गाव यांतली वाढती दरी, वाढता भ्रष्टाचार आणि ढासळती सामाजिक नीतिमत्ता इ. तर दुसरी बाजू : प्राप्त राजकीय मर्यादांसहित नियोजित आर्थिक नीतीला आपलं लक्ष्य गाठण्यात पहिल्या दोन दशकात आलेलं माफक तरीही आश्वासक यश, या यशाचा फायदा प्रामुख्यानं ज्याला झाला त्या मध्यमवर्गाच्या वाढत्या अपेक्षा-आकांक्षा, त्यामुळे या मध्यमवर्गात मुक्तअर्थव्यवस्थेबद्दलचं, प्रगत पाश्चिमात्य देशांबद्दलचं आणि निर्यातीवर भर दिल्यानं थोड्या काळात चमकदार आर्थिक प्रगती संपादन केलेल्या पूर्व आशियाई देशांबद्दलचं वाढतं आकर्षण, मागासवर्गीयांसाठी आरक्षणाद्वारे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या शासननीतीला प्रत्युत्तर म्हणून सार्वजनिक उच्चशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उच्चजातीय, मध्यमवर्गीयांचं वाढतं परदेशी स्थलांतर६५ इ. तर, अशा दोन बाजूंच्या परस्परपूरक परिणामामुळे या (र���ज्य-शासन नियंत्रित, नियोजित आणि आयातीला पर्याय निर्माण करणाऱ्या) आर्थिक विकासाच्या प्रारूपाविषयी समाजात संभ्रमाचं वातावरण तयार झालं. आर्थिक वाढ साध्य करण्याच्या या प्रारूपाच्या क्षमतेविषयी एकीकडे शहरी मध्यमवर्गात वाढता उतावीळपणा, तर त्याउलट त्याच्या पुनर्वाटपाच्या क्षमतेविषयी समाजाच्या इतर सर्व थरांत वाढता असंतोष, अशी दुभंगलेली परिस्थिती त्यातून निर्माण झाली.\nदरम्यान, सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार देणारी लोकशाही आणि ही विकासनीती एकाच वेळी अंमलात आणली गेली होती. त्यामुळे मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या परस्परविरोधी अपेक्षांचा या विकासनीतीवरचा ताण वाढत होताच६६.\nह्या सर्वांचा एकत्रित परिणाम : उद्भवलेला सामाजिक असंतोष, त्याचे संघटित-असंघटित उद्रेक, वाढती अशांतता, राजकीय अस्थिरता अशी एकंदर 'आणीबाणी'ची परिस्थिती.\nही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राजकीय प्रत्युत्तर म्हणून वसाहतोत्तर राज्याच्या जन्मसिद्ध राजकीय वारसदारांकडून दीर्घकालीन परिणामांचा कुठलाही विचार न करता तात्कालिक मलमपट्टीवजा उपाय करण्यात आले : सवंग घोषणाबाजी, उथळ लोकानुनय, सत्तेचं अधिकाधिक व्यक्ती-केंद्रीकरण आणि पर्यायानं संस्थात्मक राजकारणाचा पद्धतशीर खातमा६७.\nज्या जागतिक परिस्थितीत ही विकासनीती उदयाला आली, ती युद्धोत्तर आयात-पर्यायी अर्थव्यवस्थेला अनुकूल असलेली, मर्यादित अर्थानं कल्याणकारी आणि औद्योगिक भांडवलशाहीस अनुकूल उदारमतवादी अर्थव्यवस्था नजीकच्या दीड-दोन दशकांतच (१९७४-१९९१) कोलमडली. सोविएत राष्ट्रसंघाचा अस्त झाला आणि अंतर्गत आर्थिक संकट त्यासोबत हातात हात घालून आलं. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेच्या जागी नवी, मुक्त बाजारपेठ, वित्तीय भांडवलाच्या वेगवान, विनाअडथळा हालचालीला अनुकूल अशी नव-उदारमतवादी अर्थव्यवस्था उदयाला आली. ६८ वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त झालेल्या राष्ट्र-राज्यांनी एकत्र येऊन, नव-वसाहतवादाला प्रतिकार म्हणून जी नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था कल्पिली होती ती प्रत्यक्षात आली नाही. उलट, या वसाहतोत्तर राष्ट्र-राज्यांची अस्थिर एकी फोडून, त्यांना एकेकटं पाडून, कर्जाच्या ओझ्याखाली दाबून, त्यांना या कर्जबाजारी अवस्थेतून, आर्थिक दिवाळखोरीतून सोडवण्याची अनिवार्य पूर्वअट म्हणून संरचनात्मक फेरबदल या नावाखाली प्रगत राष्ट्रांनी या एकेकट्या पडलेल्या वसाहतोत्तर राष्ट्र-राज्यांच्या गळी सक्तीची नव-उदारमतवादी अर्थव्यवस्था उतरवली.६९ तसंच, आर्थिक वाढ साध्य करणं ही पुनर्वाटपाची पूर्वअट हे नवीन नव-उदारमतवादी समीकरण उदयाला आलं. अशा प्रकारे, एका आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संक्रमणानं आयात-पर्यायी विकासनीतीच्या वैधतेवर, स्वीकारार्हतेवर, आयुर्मानावर समूळ घाला घातला.\nह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे (आपण आधी पहिल्याप्रमाणे) ज्या विकासनीतीवर इथल्या ‘विविधतेत एकता’वादी, धर्मनिरपेक्षतावादी राष्ट्र-कल्पिताचा (जात्याच ठिसूळ) डोलारा तगून होता ते राज्य-शासन नियंत्रित, नियोजित, आयात-पर्यायी विकासाचं प्रारूप इतिहासजमा झालं. ह्या राष्ट्र-कल्पिताच्या पायाखालची जमीनच सरकली.\nआता प्रश्न होता 'पर्याय काय' ह्या कोसळत्या कल्पिताची जागा कोणतं नवं कल्पित घेणार' ह्या कोसळत्या कल्पिताची जागा कोणतं नवं कल्पित घेणार समाजातले बहुतांश intellectuals जर या कोसळत्या कल्पिताचे पालक (शिक्षक-समर्थक-रक्षक) म्हणून कार्यरत असतील, तर नवं कल्पित कोण रचणार\nसमाजातले बहुतांश intellectuals जरी या कल्पितावर निष्ठा ठेवणारे (एका प्रकारचे भक्तगण) असले, तरी त्यांतले सर्वजण, सदासर्वकाळ ह्या कल्पिताच्या पालकत्वाच्या भूमिकेत नव्हते. तर ते राष्ट्र-कल्पिताच्या, त्याला पायाभूत विकासनीतीच्या, एकूणच राज्य-राष्ट्र संरचनेच्या, तिच्या व्यापक राजकीय-आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक धोरणांच्या चिकित्सकाच्या-समीक्षकाच्या-विरोधकाच्या भूमिकेत होते.\n[चिकित्सक-समीक्षक–विरोधक : पर्यावरणवादी, शाश्वत विकासवादी, जनविज्ञान चळवळीचे प्रणेते, समाजवादी, गांधीवादी, वेगवेगळ्या छटांचे कम्युनिस्ट, हिंदुत्ववादी, शेतकरी-कामगार-विद्यार्थी-स्त्रीवादी चळवळींचं नेतृत्व करणारे, व्यापक जनआंदोलनांचं नेतृत्व करणारे, इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, कल्याणकारी, लोककेंद्री विकासनीतीचे आणि मुक्त-अर्थव्यवस्थेचे प्रणेते अर्थतज्ज्ञ, पत्रकार, विधिज्ञ, साहित्यिक, नाट्य-चित्र-दृश्यकलाकार, संस्कृती-समीक्षक, मानवी हक्कांचे पुरस्कर्ते, तत्त्वज्ञ इ.]\nह्यातल्या बहुतांश (उदा. काही हिंदुत्ववादी, मुक्त-अर्थव्यवस्थेचे प्रणेते, धर्मनिरपेक्षतावादाचे समीक्षक वगळता) 'चिकित्सक-समीक्षक-विरोधकांचं' मुळा��� ‘विविधतेत एकता’वादी, धर्मनिरपेक्षतावादी राष्ट्र-कल्पिताशी आणि त्याच्या पायाशी असलेल्या विकासनीतीशी नातं संदिग्ध होतं.\nहिंदुत्ववादाच्या नावाखाली वावरणाऱ्या बहुसंख्य-वर्चस्ववाद ह्या समान शत्रूला थोपवून धरणं ही त्यांची सामायिक-राजकीय रणनीती होती. त्यामुळे त्यांचा ‘विविधतेत एकता’वादी, धर्मनिरपेक्षतावादी, बहुसांस्कृतिकवादाला पाठिंबा होता. तसंच त्यांतल्या बहुतांशांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन साधारण 'धर्म म्हणजे अफूची गोळी' अशा संशयी वृत्तीनं भरलेला होता.\nतसंच, आर्थिक स्वायत्ततेची संभाव्य शत्रू अशा नव-वसाहतवादी मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध आणि प्रतिकार हीदेखील हे चिकित्सक-समीक्षक-विरोधक आणि राज्य-राष्ट्राची अधिकृत विकासनीती यांच्यातली सामायिक भूमी होती. त्यामुळे ह्या अधिकृत आणि संभाव्यतः कल्याणकारी विकासनीतीला अधिकाधिक लोकाभिमुख, पर्यावरणमित्रत्ववादी, शाश्वत, पुनर्वाटपावर भर देणारी इ. बनवणं हा चिकित्सक-समीक्षक-विरोधकांचा मुख्य कार्यक्रम झाला होता. ह्या विकासनीतीत नेमक्या कमतरता काय, आणि त्या भरून कशा काढायच्या, या बाबतीत या चिकित्सक-समीक्षक-विरोधकांत जरी आपसांत मतभेद असले आणि त्यामुळे त्यांच्यात राजकीयदृष्ट्या फाटाफूट जरी होत असली तरी ते सर्व (काही गांधीवादी अपवाद वगळता) एका व्यापक अर्थानं युद्धोत्तर जगातल्या विकासवादी कल्पनेच्या कक्षेतच वावरणारे होते.\nअंतर्गत आणि बाह्य सुरक्षा कोणत्या साधनांनी साध्य करायची, याविषयी जरी काही चिकित्सक-समीक्षक-विरोधकांचं (उदा. मानवी हक्कांचे पुरस्कर्ते) वेगळं मत असलं, तरी राष्ट्राची एकता आणि (भू)अखंडता टिकवणं अत्यावश्यक आहे, याविषयी त्यांचं जवळजवळ एकमत होतं.\nदरम्यान निवडणुकीय लोकशाहीमुळे लोक जात, धर्म, वर्ग, लिंग, प्रादेशिकता, व्यवसाय इ. असंख्य सामाजिक अस्मिता आणि राजकीय कोटींमधे विभागले गेले होते. विकासनीतीमुळे विस्थापित, निर्वासित, वंचित, अशा शहरी गरीबांचा, ‘नागर समाजा’च्या (civil society) परिघाबाहेरचा दिवसेंदिवस वाढणारा असा ‘राजकीय समाज’ (political society)७० उपलब्ध (जातीय-वर्गीय-लिंगभाव, इ.) राजकीय कोटींमध्ये सहजासहजी न सामावणारा होता. त्यामुळे या शतखंडित लोकांना एका व्यापक राजकीय प्रतलावर आणणं ह्या चिकित्सक-समीक्षक-विरोधकांसाठी जवळजवळ अशक्य झालं होतं.\nजरी ह्यांतले बहुतांश चिकित्सक-समीक्षक-विरोधक हे लोकांकडे प्रस्थापित व्यवस्थेचे बळी म्हणून पाहत असले, तरी त्यातल्या बहुतेकांचा पाल्य म्हणून (उदा. अशिक्षित, अंधश्रद्धाळू, धर्मभोळे) लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रस्थापित राजकीय संरचनेशी सुसंगत होता.\nतसंच कला, संस्कृती यांकडे बघण्याचा यातल्या बहुतांश चिकित्सक-समीक्षक-विरोधकांचा (काही अपवाद वगळता) दृष्टिकोन बराचसा उपयोजितावादी (utilitarian) आणि साधनवादी (instrumental) होता. त्यांच्यासाठी कला हे सामाजिक-राजकीय प्रश्नांचं, दृष्टिकोनांचं वहन (प्रसार-प्रचार-ऊहापोह) करणारं, लोकप्रबोधानातून परिवर्तनवादी राजकारणासाठी अनुकूल लोकमत तयार करणारं, अन्यायाला वाचा फोडणारं, प्रतिकाराचं अत्यंत प्रभावी साधन होतं.\nप्रस्थापित व्यवस्थेची चिकित्सा-समीक्षा-(आणि वेळप्रसंगी तिला)विरोध हे आपलं मुख्य कार्य आहे, असं जरी ह्यांपैकी बहुतांश मानत असले तरी त्यांपैकी अनेकांच्या दृष्टीनं सत्ता म्हणजे दमन, सत्ता म्हणजे केंद्रीभूत, सत्ता म्हणजे 'जैसे-थे-वादी रचना' आणि आपण परिवर्तनवादी असल्यामुळे आपण सत्तेच्या बाहेर आहोत (त्याशिवाय तिला विरोध कसा करणार), आपण लोकांच्या बाजूचे आहोत, त्यामुळे आपण योग्यच आहोत, असा दृढ समज होता. परिणामी, आपल्याला आत्मपरीक्षणाची काय गरज, अशी त्यांतल्या बहुतेकांची वृत्ती होती.\nथोडक्यात, ह्यांतले बहुतांश चिकित्सक-समीक्षक-विरोधक जरी त्यांच्या स्व-कथनानुसार प्रस्थापित संरचनेच्या बाहेर (प्रसंगी तिच्या विरोधात) असले, तरी ते या संरचनेत भागीदार होते. किंबहुना, एका अर्थाने ते या संरचनेचीच निर्मिती होते.\nपरिणामी, ज्या ‘विविधतेत एकता’वादी, धर्मनिरपेक्षतावादी राष्ट्र-कल्पिताला ह्यांपैकी बहुतेकांचा पाठिंबा होता, त्या कल्पिताचा डोलारा जेव्हा (त्याचा आर्थिक पाया इतिहासजमा झाल्यामुळे) कोसळू लागला, तेव्हा नवं, पर्यायी राष्ट्र-कल्पित उभं करता यावं यासाठी आणि लोकांना त्याची स्वीकारार्हता पटवून देता यावी यासाठी योग्य त्या ऐतिहासिक परिस्थितीत आणि तयारीत हा चिकित्सक-समीक्षक-विरोधकांचा वर्ग असणं शक्य नव्हतं.\nकारण, (काही अपवाद वगळता) ह्यातल्या बहुतेकांच्या मते, वसाहतोत्तर राज्य म्हणजे लोकांचं राज्य, आणि या राज्याची भूमी ह्या विविधतेला एकता देणारी, एकत्र धरून ठेवणारी (मुळात ह्या विविधतेचं राष्ट्�� बनवणारी) अनिवार्य पूर्वअट होती. त्यामुळे, तिची अखंडता जपणं हे आद्यकर्तव्य होतं.\nत्यामुळे राष्ट्र=राज्य=भूमी=लोक हे समीकरण पायाभूत होतं. त्यामुळे ह्या समीकरणाला प्रश्न विचारणं, ह्यातल्या घटकांच्या आंतरसंबंधांच्या अनिवार्यतेला प्रश्न विचारणं, म्हणजे एक प्रकारे राष्ट्रद्रोह होता. आणि प्रश्न विचारणारे राष्ट्रद्रोही होते. (अधिक परिचयाच्या भाषेत : ‘देशद्रोही’).\nपरिणामी, नवं, पर्यायी असं राष्ट्र-कल्पित रचणं, लोकांना त्याची स्वीकारार्हता पटवून देणं, हा एक प्रकारे राष्ट्रद्रोहच ठरला असता.\nत्यामुळे जेव्हा ‘विविधतेत एकता’वादी, धर्मनिरपेक्षतावादी राष्ट्र-कल्पित कोसळू लागलं तेव्हा दुसऱ्या पर्यायाअभावी धर्मनिरपेक्षतेच्या कवचाखाली धुमसणारा हिंदुत्वाचा लाव्हा उफाळून वर आला. संसदीय लोकशाही, नव-उदारमतवादी विकासनीती (तिचा प्रवर्तक नव-मध्यमवर्ग, त्याचे इथले आणि पल्याडचे प्रतिनिधी), धर्मनिरपेक्षता यांच्याच खांद्यावर बसून बघता-बघता हा लाव्हा इथल्या राजकीय प्रवाहाचा प्रमुख भाग बनला. तो इथल्याच संरचनेची निर्मिती असल्यानं योग्य संधीचा फायदा घेत ह्या संरचनेत ऐतिहासिकदृष्ट्या उपलब्ध साधनं – म्हणजे, उथळ लोकानुनय, सत्तेचं अधिकाधिक व्यक्ती-केंद्रीकरण आणि पर्यायानं संस्थात्मक राजकारणाचा पद्धतशीर खातमा, कुठलाही दीर्घकालीन परिणामांचा विचार न करता केलेले तात्कालिक मलमपट्टीवजा उपाय, ते अपुरे पडले तर दमन (अधिकृत-अनधिकृत दोन्ही) इ.अशी साधनं – अशी साधनं वापरत मतपेटीतून त्यानं आणीबाणी लागू केली आणि नव्या (जे धर्मनिरपेक्षतेच्या कवचखाली अनधिकृतपणे धुमसत होतं अशा) राष्ट्र-कल्पिताच्या निर्मितीसाठी तो सज्ज झाला. ज्या संरचनेची तो निर्मिती होता, त्याच संरचनेने गेल्या साठ वर्षांत कसं काहीच केलं नाही, असं नवं कथन रचून ते थोड्या काळातच त्यानं लोकप्रिय केलं.\nआता या कथनाच्या लोकप्रियतेमुळे सगळ्यात मोठी अडचण कोणाची झाली असेल, तर ती या संरचनेतल्या intellectualsची. संरचनेच्या आत असणारे शिक्षक-समर्थक-रक्षक आणि परिघावर असणारे चिकित्सक-समीक्षक-विरोधक दोघांचीही.\nकारण दोघांच्याही सामायिक आकलनानुसार शिक्षक-समर्थक-रक्षक आणि चिकित्सक-समीक्षक-विरोधक मिळून (जरी त्यांचे दृष्टिकोन वेगवेगळे असले तरी) लोकांचं प्रबोधन-विकसन-रक्षण करणार.\nपरंतु नव्या रा��्ट्र-कल्पिताच्या रचनेत बहुसंख्य-वर्चस्ववाद आणि उथळ लोकानुनय यांची बेमालूम सांगड घालताना लोकच कसे या कल्पिताच्या मध्यभागी आहेत, आणि शासनकर्ते कसे शिक्षक-समर्थक-रक्षक नसून केवळ लोकसेवक आहेत अशी कावेबाज मांडणी केल्यामुळे काही तरी वेगळं घडलं., चिकित्सक-समीक्षक-विरोधक यांना आधीच्या कल्पितात जी साहाय्यक परंतु महत्त्वाची भूमिका देण्यात आली होती, ती त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. त्या ऐवजी ती भूमिका संस्कृतीरक्षकांना देण्यात आली.\nआता आपण ज्या कळीच्या प्रश्नापासून सुरुवात केली – 'intellectuals आणि सामान्य लोक यांच्यातली वाढत जाणारी दरी' – त्या प्रश्नापाशी येऊ.\n'intellectuals आणि सामान्य लोक यांच्यातली वाढत जाणारी दरी' हा आजचा प्रश्न नसून ‘आपल्यासमोर उदयाला येणाऱ्या नव्या बहुसंख्य-वर्चस्ववादी कल्पितात intellectualsची प्रस्तुतता काय’ हा आहे, असं इथवरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर म्हणता येईल का\n'Intellectuals आणि सामान्य लोक यांच्यातली वाढत जाणारी दरी' हा प्रश्न नसून 'intellectuals अ-प्रस्तुत ठरवले जाणं' हा आहे. ‘intellectualsच्या (शिक्षक-समर्थक-रक्षक आणि चिकित्सक-समीक्षक-विरोधक) पालकत्वाला लोकांनी अखेर बाद केलं’, अशी मांडणी लोकप्रिय होत आहे, हा प्रश्न आहे. अर्थात, असं होणं अजिबातच आश्चर्यकारक नाही असं इथवरच्या धावत्या ऐतिहासिक मांडणीच्या आधारे नक्कीच म्हणता येईल. किंबहुना हे कधी तरी होणारच होतं, हे आधीच कसं झालं नाही, असंही म्हणता येईल.\nत्यामुळे आता प्रश्न ‘हे असं का झालं’ हा नसून ‘आता ह्याला कसं भिडायचं’ हा नसून ‘आता ह्याला कसं भिडायचं\nअर्थात हे असं का झालं याचं सामूहिक भान येणं, हे कदाचित ‘ह्याला कसं भिडायचं’ या दिशेचं अगदी सुरुवातीचं, पण अनिवार्य पाउल असेल.\nह्याला कसं भिडायचं, याचे इथवरच्या चर्चेच्या आधारे किमान दोन पर्याय संभवतात. (अर्थात, ह्याला भिडण्याकरता लौकरच काही तरी करावं लागणार, ह्यावर कुणाचं दुमत नसणार, हे गृहीत धरूनच.)\nज्या ‘विविधतेत एकता’वादी, धर्मनिरपेक्षतावादी राष्ट्र-कल्पितात intellectualsना महत्त्वाचं स्थान होतं, त्या सध्या कोसळत्या (पण अजूनही पूर्ण नेस्तनाबूत न झालेल्या) राष्ट्र-कल्पिताला सावरणं; त्याची बदलत्या काळाला, नव्या आव्हानांना अनुसरून कल्पक पुनर्मांडणी करणं; त्याचा चिकित्सक (त्यातलं काय वाचवायचं आणि काय टाकायचं, याचं भान राखत) बचाव करणं; त्याचं आयुर्मान वाढवणं.\nते कसं करता येईल\nइथवरच्या मांडणीवरून असं म्हणता येईल की कठोर आत्मपरीक्षण आणि झालेल्या चुकांची पुनरावृत्ती (शक्यतो) टाळणं, याला पर्याय नाही.\nज्या एकभाषिक स्वगताच्या आधारे या राष्ट्र-कल्पिताची निर्मिती झाली, त्या स्वगताचं आग्रही द्वि-भाषिकत्वाच्या आधारे लोकसंवादात रूपांतर कसं करता येईल\nया कल्पिताचा पाया वास्तवात ज्या नियोजित विकासनीतीवर होता (जी आता जगभर इतिहासजमा झाली आहे) त्या अर्थवादी विवेकाच्या पलीकडे जात, अधिक टिकाऊ सांस्कृतिक पायावर याची पुनर्कल्पना करता येईल का हे करताना संस्कृतीकडे केवळ साधनवादी, उपयुक्ततावादी दृष्टीतून न बघता एक स्वायत्त, सर्जक, प्रवाही ऊर्जा-व्यवहार म्हणून गंभीरपणे कसं बघता येईल\nराष्ट्राच्या एकतेची कल्पना भू-अखंडता अशा अत्यंत संकुचित, अ-मानवीय निकषापलीकडे करता येईल का ‘सुरक्षा म्हणजे सीमासुरक्षा’ अशा संकुचित अर्थापलीकडे जाऊन बघता येईल का ‘सुरक्षा म्हणजे सीमासुरक्षा’ अशा संकुचित अर्थापलीकडे जाऊन बघता येईल का त्याकरता, शेजारी शत्रूराष्ट्रांबरोबर आपण दुर्गम प्रदेशातील इंच-इंच भूखंडाकरता आज जे झगडतो, त्या पलीकडे जाऊन शेजारी असण्याचा मानवी अर्थ कसा लावता येईल\nहे करताना intellectualsनी पालकत्वाच्या भूमिकेतून बाहेर पडून मित्रत्वाच्या नात्यातून लोकांशी जोडून कसं घेता येईल\nवरच्या प्रश्नांचा गंभीरपणे विचार करत त्यायोगे काम करण्याचे सुटे-सुटे अनेक प्रयत्न होत असतात; त्यांना एका राजकीय प्रतलावर कसं आणता येईल\nपहिल्या बचावात्मक पर्यायाच्या पलीकडे जात, पूर्वीच्या अवेळी प्रश्नकर्त्यांपासून (गांधी-आंबेडकर) प्रेरणा घेत, नवीन संदर्भांत त्यांचं सर्जनशील पुनर्वाचन करत, त्यांच्यातल्या राजकीय विरोधाने सीमित न होता त्यांच्यातल्या सामायिक तात्त्विक भूमीचं भान राखत, ती भूमी ज्यावर आधारलेली आहे त्या धर्म-राजकारण (theological-political) या अविभाज्य संबंधांचा गंभीरपणे पुनर्विचार करत, खाली दिलेल्या एकात एक गुंतलेल्या तीन अनुत्तरित प्रश्नांचं आपल्याला सतत लख्ख भान राखावं लागेल –\nआपण आपल्या आधुनिकतेचे निर्माते कधी होणार\nआपण राष्ट्र कधी होणार\nलोक बनून आपण आपल्याच पोटी जन्माला कधी येणार\n१. किंवा रूढार्थानं हा लेखही नाही.↩\n२. अर्थात चर्चेच्या ओघात ह्यांच्याकडे आपण परत परत येऊच.↩\n३. त���यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी मराठीतून टाईप करण्याचा उद्योग आजवर टाळत होतो हेच असावं. टाईप करायचं ते फक्त इंग्रजीत आणि हातानं कागदावर लिहायचं ते फक्त मराठीत असा आडमुठेपणा मी करत आल्यामुळे गेल्या काही वर्षात मराठी लिहिण्याची (पर्यायानं विचार करण्याची) सवय जवळजवळ सुटत चालली होती. सक्तीचं एकभाषिकत्व मी माझ्यावर लादून घेत होतो. त्यामुळे आपसूकच कोणी मराठीतून काही लिहून (किंवा भाषांतरित करून) मागितलं तर ते हमखास टाळलं जात होतं. याचा अर्थ इंग्रजीतून काही फार भरघोस लिखाण होत होतं अशातला भाग नाही. ते असो. Better late than never\n४. त्याच्या असं म्हणण्याला आमच्या आधीच्या संभाषणाचा संदर्भ आहे. तो थोडक्यात असा. गौरी लंकेश ह्यांच्या हत्येसंदर्भात आमच्यात जे बोलणं झालं त्यावेळी या हत्येसंदर्भात योगेंद्र यादव यांच्या रविश कुमार ह्यांनी घेतलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत तो या कळीच्या प्रश्नाविषयी बोलला होता. 'डावे-पुरोगामी-उदारमतवादी-सेक्युलर-सहिष्णु' विरुद्ध 'हिंदुत्ववादी-संघी-धर्मांध-असहिष्णू' अश्या सवयीच्या (आणि सोयीच्या) मांडणीपलीकडे जाऊन आपण intellectuals आणि 'सामान्य लोक' ह्यांच्यातल्या वाढत चाललेल्या दरीचा गांभीर्याने विचार करायला हवा असा त्याच्या बोलण्याचा एकंदर रोख होता. काही दिवसांनी मी ह्याच संदर्भात रघु कर्नाड ह्यांनी लिहिलेला 'Indian Liberals Must Die' हा लेख त्याला पाठवला होता. त्या लेखात कर्नाड ह्यांनी 'इंग्रजाळलेले, अलगद, सुखासीन, महानगरीय आयुष्य जगणारे, उपरे, कशाचीही झळ नको असलेले उदारमतवादी' (liberal) आणि 'लोकभाषेत संवाद साधणारे, लोकांशी जोडून घेत, तळागाळात समाजकारण-राजकारण करण्याची जोखीम पत्करणारे डावे' (vernacular left) ह्या दोघांमध्ये केलेल्या (आणि माझ्यामते) कळीच्या फरकाकडे माझा निर्देश होता. कर्नाड ह्यांच्या मते गौरी लंकेश या 'vernacular left' होत्या हे विसरून चालणार नाही. ह्या लेखात पुढे वायमार जर्मनीतील नाझी उदयाचा संदर्भ देत कर्नाड म्हणतात की ह्या कळीच्या फरकाचा विसर पडल्याने सरसकट सगळे डावे/अभिजन म्हणजे लोकांपासून, लोकवास्तवापासून तुटलेले असा भास निर्माण होतो आणि पर्यायानं नाझी हेच खरे लोकप्रतिनिधी असा भ्रम बळकट व्हायला मदत होते.↩\n५. म्हणजे त्यात वादविवाद, मतमतांतरं, भांडणं इ. आलंच. आमचा मित्र उत्साहाच्या भरात ह्याला 'वादे वादे जायते तत्त्वबोध:' म्हणाला. 'तत्त्वबोध' अशी अवघड आणि अवजड अपेक्षा तात्पुरती सोडली तर 'वादे वादे' यास कोणाची फारशी हरकत नसावी. आजकाल Facebookच्या timeline वरच्या comments sectionमुळे त्याचा सराव थोड्याफार फरकानं आपल्यापैकी बहुतेकांना असतोच. राहता राहिला मुद्दा तत्त्वबोधाचा. त्याची इच्छा असेलच तर त्याकरता आजच्या काळात वितंडेचा (polemic) उभयपक्षी त्याग करू शकण्याची ताकद आणि धैर्य हवं.↩\n६. इथे मी 'intellectual'चं 'बुद्धिजीवी' किंवा 'विचारवंत' असं नेहमीच्या वापरातलं भाषांतर करण्याचं शक्यतो टाळतोय. कारण, 'बुद्धिजीवी'बरोबर येणारं व्यावसायिकत्व (professionalism) आणि 'विचारवंत'बरोबर येणारे ‘ज्येष्ठ, आदरणीय’ अशा अर्थाचे भाव टाळता येत नाहीत. त्यापेक्षा 'intellectual'मध्ये एका सामाजिक-सांस्कृतिक भूमिकेचं (role या अर्थानं) आणि ऐतिहासिक जबाबदारीचं (historical mission) सूचन होतं. ↩\n८. तर अश्या ह्या गंगेच्या प्रवाहाला किंवा आगगाडीच्या प्रवासाला ऐतिहासिकदृष्ट्या योग्य ती दिशा आणि गती देणारे ते intellectuals आणि प्रवाहपतित किंवा प्रवासी, थोडक्यात मुक्तीची अभिलाषा बाळगणारे म्हणजे लोक अशी कल्पना करता येईल.↩\n९. असं वाटण्यानेच आपण ह्या प्रकारच्या बघण्याला पटकन 'उत्तराधुनिक' म्हणून मोकळे होतो. त्यामुळे अश्या बघण्याचा एकाचवेळी मार्क्सच्या विचारव्यूहाशी, तसंच दुसरीकडे ज्याला आपण 'वसाहतोत्तर' म्हणू अशा परिप्रेक्ष्याशी असलेला खोलवरचा आंतरसंबंध (त्यांमधल्या अंतर्गत ताणतणावांसह) विसरायला होतो. ↩\n१०. ह्या दुसऱ्या प्रकारच्या बघण्याचं वर्णन करताना मी मिशेल फूकोच्या (Michel Foucault) एकंदर मांडणीतून सढळ हातानं, मला समजली-उमजली तशी उसनवारी केली आहे. हे करताना आपण फूकोकडे अश्या प्रकारच्या बघण्याचा एक अतिशय दणकट आणि जबरदस्त प्रतिनिधी म्हणून पाहूयात. कारण असं बघणारा तो एकटा नाही. ह्या मांदियाळीत व्यापक अर्थाने विसावं शतक ज्याच्या मृत्यूपासून सुरू होतं अशा फ्रेडरिक नित्शेपासून ते महात्मा गांधी, मार्टिन हाइडेगर (Martin Heidegger), वॉल्टर बेंजामिन (Walter Benjamin), आंतोनियो ग्राम्शी (Antonio Gramsci), भीमराव आंबेडकर, हाना आरण्ड्ट (Hannah Arendt), फ्रान्झ फॅनन (Franz Fanon), जाक देरिदा (Jacques Derrida), जिल दलज (Gilles Deleuze), गायत्री चक्रवर्ती स्पिवाक (Gayatri Chakravarty Spivak), आलँ बादिऊ (Alain Badiou), जॉर्जिओ अगाम्बेन (Giorgio Agamben), ज्यूडिथ बटलर (Judith Butler) अशा अनेक सहप्रवाश्यांचा त्यांच्या आपसांतल्या कमी-अधिक भेदाभेदांसकट समावेश करता येईल. ह्या सगळ्��ांना जोडणारा धागा म्हणजे आधुनिकतेची कठोर अंतःसमीक्षा करत, तिचं क्षितीज विस्तारत, तिच्या स्व-मर्यादा तुटेस्तोवर ताणत, प्रसंगी उल्लंघत मुक्तीचा तीव्र आणि निकडीचा असा सर्जनशोध. हे करताना भवतालाचा, जनजीवनाचा होणारा अपरिमित विनाश म्हणजे आधुनिक होण्याची अनिवार्य किंमत असं मानणाऱ्या प्रवृतीला तितकाच तीव्र विरोध. ह्यातल्या गांधी आणि आंबेडकर ह्या जोडगोळीकडे चर्चेच्या ओघात आपण परत येऊच.↩\n११. आधुनिकतेची काळी बाजू बघू शकणाऱ्या ह्या दृष्टीतून intellectuals आणि लोक यांच्यातलं नातं एकाचवेळी मुक्तिदायी (intellectuals) आणि त्याचवेळी पालक-पाल्याच्या नात्यासारखं (paternalist, infantalizing) सत्तासंबंधाची सतत पुनर्निर्मिती करणारं असल्याचं दिसतं. म्हणजे ह्यात लोक विरुद्ध intellectuals असा व्यूह जरी रचला, तरी सत्ता नावाच्या विकेंद्रित निर्मितीक्षम उर्जावस्थेमुळे भाषा, रणनीती, आयुधं, मुक्तीचे निकष एकच होत गेलेले दिसतात. त्यामुळे नवीन सत्तासंबंधांची पुनर्निर्मिती होते. आधीच्या ‘लोकां’मधूनच नवीन intellectuals तयार होतात. त्यांच्यात नवा सत्तासंबंध प्रस्थापित होतो. त्यातून नव्या व्युहाची रचना होते. And so on and so on. ↩\n१३. गांधींच्या भाषेत याला 'सत्याग्रह' म्हणता येईल.↩\n१४. अशा या जगावेगळ्या बाळंतपणात कोण सुईण, कोण बाळंतीण, आणि कोण बाळ एका अर्थाने ह्या विरचनेत intellectuals-लोक ह्या सत्तासंबंधाचं वि-सर्जन होऊन नव्या समूहाच्या निर्मितीची शक्यता कल्पिली आहे. ↩\n१७. ज्याला आंबेडकरांच्या भाषेत 'मैत्री' म्हणता येईल. ↩\n१८. पायाविहीन म्हणजे निरपेक्ष (absolute) या अर्थानं. ↩\n२०. इथे माझ्या मनात 'आपली आधुनिकता' ह्या पार्थ चटर्जींच्या 'Our Modernity' या भाषणाचा राहुल सरवटे यांनी केलेला अतिशय उत्तम आणि ओघवता अनुवाद आहे. हा अनुवाद 'ऐसी अक्षरे'च्या २०१४ सालच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे. त्याचा दुवा. चर्चेच्या ओघात मी त्यातले काही मुद्दे चटर्जींच्याच शब्दात उधृत करेन. ↩\n२२. अशा पद्धतीचा समग्र, सारांशरूपी वेध घेण्याचा प्रयत्न सुमित गुहा यांनी आपल्या 'Beyond Caste: Identity and Power in South Asia, Past and Present' (Brill, 2013) ह्या पुस्तकात केला आहे. ↩\n२३. ह्या मुद्द्याची उसनवार मी प्रिय मित्र राहुल सरवटे याच्याबरोबर झालेल्या अनेक चर्चांमधून करतो. या चर्चांमध्ये त्याने हे निरीक्षण नोंदवलं होतं. ह्या मुद्द्यावर तो लौकरच विस्ताराने लिखाण करेल अशी आशा आणि अपेक्षा. ↩\n���५. सुदीप्त कविराज The Imaginary Institution of India, Columbia University Press, 2010: 18-19. 'सामाजिक अस्मितांची जाती-निहाय पुनर्रचना ही केवळ वसाहतिक शासननीतीच्या हस्तक्षेपामुळे न होता, ती वसाहतिक शासननीती आणि प्रादेशिक समाजकारण-राजकारण यांच्यातल्या गुंतागुंतीच्या देवाणघेवाणीतून होते, अशा प्रकारची मांडणी प्राची देशपांडे यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात केली आहे. प्राची देशपांडे, 'Caste as Maratha: Social categories, Colonial Policy and Identity in Early Twentieth Century Mahrashtra' The Indian Economic and Social History Review 41 (1): 7-32. ↩\n२९. यापूर्वी ह्यासदृश मांडणी आधीच्या टप्प्यावर एकोणविसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात 'आर्थिक राष्ट्रवादाच्या'च्या रूपाने पुढे आली होती. परंतु तिचा रोख हा इंग्रजी सत्तेच्या 'दुजाभावावर' होता. तिच्या मते इंग्रजी सत्ता स्वकीयांवर (metropole) राज्य करताना एक निकष, तर वसाहतीतल्या प्रजेवर राज्य करताना वेगळा निकष वापरते. त्यामुळे वसाहतीतलं आर्थिक शोषण, दारिद्र्य हे ब्रिटीश सत्तेच्या अंगभूत शोषक वृत्तीचा परिणाम नसून, ते वसाहतीत 'अब्रिटीश' पद्धतीने राज्य (Un-British Rule) करत असल्याचा तो परिणाम आहे. अर्थात यामागे इंग्रजी सत्तेच्या दयाबुद्धीला आणि न्यायी वृत्तीला आवाहन करण्याचा हेतू होता, जेणेकरून इथे आर्थिक विकास, प्रगती होऊ शकेल; सुबत्ता येईल. ↩\n३१. या भूमिकेच्या पायाशी जे मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट तर्कशास्त्र आहे, त्यानुसार आंतरराष्ट्रीय कामगारवर्गाच्या जागतिक क्रांतीच्या मार्गावरचा तो एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आणि राजकीयदृष्ट्या उपयोगी असा संक्रमणाचा टप्पा मानला गेला होता. ↩\n३३. आधुनिकता मात्र उपरी राहिली नाही, कारण आपण आधी पहिल्याप्रमाणे ती कोण्या एका संस्कृतीची मक्तेदारी नव्हती. ↩\n३८. या प्रश्नातल्या आर्ततेचं स्मरण नौखालीतले गांधी, स'आदत हसन मंटो, ऋत्विक घटक यांच्याशिवाय कसं जागं ठेवणार\n३९. हे प्रखर भान इटलीच्या संदर्भात आंतोनियो ग्राम्शीला (Antonio Gramsci) होतं. ह्याच ग्राम्शीच्या सर्जक पुनर्वाचनातून इथे 'Sub-altern Studies' नावाची, इतिहासलेखनाची जोमदार परंपरा उदयाला आली.↩\n४१. ही नवी दरी म्हणजे जुन्या दरीचीच नवीन आवृत्ती असा उथळ अर्थ घेता येणार नाही. त्या दोघींमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या जरी नातं असलं, तरी त्यांच्यामधला गुणात्मक फरक विसरून चालणार नाही. ↩\n४३. शत्रू (मग तो कोणताही असो, अंतर्गत किंवा बाह्य - बाहेरून आलेला) म्हणजे पाकिस्तान हे स��ीकरण 'न्यूटन' (2017, दिग्द. अमित मसुरकर) या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात माओवाद्यांचं वर्णन करताना नेणिवेत झिरपल्याप्रमाणे सहज येऊन जातं. ↩\n५२. आमच्यातल्या चर्चेदरम्यान ह्या मुद्द्याकडे माझं प्रकर्षानं लक्ष वेधल्याबद्दल मी राहुल सरवटे यांचा आभारी आहे. ↩\n६१. पार्थ चटर्जी, 'Our Modernity', 'आपली आधुनिकता', अनुवाद – राहुल सरवटे, त्याचा दुवा. 'नव-अनुष्टुभ', २०१६ ३-४, १३. ↩\nलेख कमालीचा बोजड आणि क्लिष्ट झालेला आहे. (ह्यामागचं कारण १०व्या तळटीपेतून समजतं. फूको, ग्राम्शी, चक्रवर्ती-स्पिव्हाक, ज्यूडिथ बटलर वगैरे मंडळी संपूर्ण अनाकलनीय लिखाणासाठी जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या भजनी लागल्यावर हे असंच होणार. ) त्यातून ठोस काही शोधून काढायचं म्हणजे अतोनात दमछाक होईल. आणि याहीपेक्षा वैताग आणणारी बाब म्हणजे सगळं फार non-committal posture मध्ये लिहिलेलं आहे. हे अस्पष्ट आहे, ते धूसर आहे, अमुकमध्ये अंधुक शक्यता आहेत, तमुक खुणावतं आहे, ढमुक हे संदिग्ध आणि सच्छिद्र आहे असा नुसता सिगरेटचा धूर सगळीकडे पसरवून दिलेला आहे. तेव्हा ‘’ऐसी अक्षरे'च्या सायबर व्यासपीठावर चर्चेचा अवकाश खुला होईल’ हा हेतू माझ्या मते साध्य झालेला नाही. सॉरी. माझा पास.\n- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)\nलेख संपूर्ण वाचला. वाचून एवढंच लक्षात आलं की हा लेख सबंध न टाकता जर तुकड्या-तुकड्यांत टाकला असता, तर ह्या लेखामुळे सामान्य लोक आणि intellectuals यातली दरी रुंद व्हायला जो हातभार लागला आहे तो कमी झाला असता.\nलेखातून ठोस काही शोधून काढण्यासाठी दमछाक झाली, तरीही मला चालेल. कारण :\nमराठी आंतरजालावरच नव्हे, तर एकंदरीत आताच्या विचारविश्वात एक मोठी अडचण जाणवते. नेहरूवाद, आंबेडकरवाद, गांधीवाद, हिंदुत्ववाद, नव-उदारमतवाद, किंवा तत्सम कोणत्या तरी एका इझमच्या गारुडाखाली येऊन लोक आपापली मांडणी करत असतात. त्यामुळे त्या सगळ्यांची एकत्रित चिकित्सा होऊ शकत नाही. इथे लेखकानं म्हटलं आहे त्याप्रमाणे अभिनिवेश सोडला, तर कदाचित वेगवेगळ्या भूमिकांच्या वैचारिक देवाणघेवाणीतून तशी ती होऊ शकली असती, पण वितंड आणि अभिनिवेश लोकांना सोडता येत नाही म्हणूनही ते होत नाही. तशी चिकित्सा इथे झाली आहे, आणि ती मराठीत झाली आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. (मराठीत होणं का महत्त्वाचं, तर व्हर्नाक्युलर उदारमतवादाविषयीचा लेखातलाच मुद्दा पाहावा.)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nइतका मोठा लेख मी पूर्ण का वाचू शकलो नाही याचे उत्तर उघड आहे.\nमी intellectuals मधे मोडत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आता निदान ते टेन्शन घेऊन तरी वावरायला नको.\nअलीकडेच, बोले तो याच दिवाळी अंकात, ऑडेन नावाच्या कवीबद्दल एक लांबलचक लेख आलेला आहे. तो मी अर्थातच वाचलेला नाही, वाचण्याचा इरादाही नाही. तसेच, ऑडेनबद्दल मला फारशी माहिती नाही; करून घेण्याची इच्छाही नाही.\nमात्र, मागे एकदा (कोण-ऑडेन-काय-ऑडेन वगैरे काहीही आगापिच्छा माहीत नसतानासुद्धा) ऑडेनची पुढील चारोळी अशीच नजरेखाली आली होती, ती मात्र मर्मभेदक आहे.\nतेव्हा, आपण (बोले तो, तुम्ही आणि मी) intellectuals नाही, हे एका अर्थाने चांगलेच नव्हे काय\nसध्या फक्त नोंद -\nमी हा लेख पहिल्यांदा वाचला तेव्हा मलाही समजला नव्हता. पण निरनिराळ्या (व्यवस्थापकीय) कारणांमुळे तीनदा वाचला. तेव्हा थोडा समजायला लागला. अजूनही लेख समजण्यासाठी म्हणून वाचलेला नाही; पण तसं करण्याचा इरादा आहे.\nकारण काही समजल्यानंतर कष्ट केल्याचा पुरेपूर आनंद होतो.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nuntitled पहिला धबधबा आहे.\nuntitled पहिला धबधबा आहे.\nडब्याचं झाकण उघडताना जसं सर्व बाजूंनी एकदम खेचलं तर निघत नाही पण एका बाजूने उचकटावे लागते तसं प्रकरण आहे. बुद्धिमान,दरी म्हणताना ते काही लोक इतरांपेक्षा दूर अथवा उंचावर आहेत हे धरायला पाहिजे.\nएकेक मुद्दा सोडवला तर सगळा गुंता सटतो. एकदम खेचल्याने नाही. बुद्धिमान लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे प्राप्त परिस्थितीशी फार लगेच जुळवून घेतात. तेव्हा त्यांच्यावर न जुळवून घेणारे,विरोध करणारे बेइमानी,गद्दारीचा आरोप करत राहतात आणि वेळ घालवतात. दरी वाढत जाते.\n 'ऐसी'वर हा विक्रम आपल्या दिवंगत बापाच्यान् पण मोडला जायचा नाही.\nफारच कठीण परंतु सुंदर लेख्\nफारच कठीण पण अनेक नव्या बाबींचे फॅक्ट्स चे दर्शन घडवणारा\nविचार प्रवृत्त करणारा व तळटीपातुन नवे लेखक नवे पुस्तक वाचण्यास उत्सुक करणारा लेख्\nदोनदा वाचला अजुन वाचावा लागेल.\nआव्हान असावे तर असे.\nतुक्या- \" आलीया भोगासी असावे सादर \" विल्या- \" The Readiness is all \"\n'intellectuals आणि सामान्य लोक यांच्यातली दरी वाढतीये' हे विधान केंद्रस्थानी घेऊन केलेला बराच ऊहापोह वाचला. पण दरी कशी मोजायची, त्यासाठी निकष कोणते ���ापरायचे, त्यानुसार कुठल्यातरी ऐतिहासिक काळात ती अमुक इतकी होती, आता ती अमुक इतकी आहे, तद्वतच, ती वाढलेली आहे अशी काही मांडणी येईल असं वाटलं होतं. पण 'हे विधान सत्य असल्याचं जाणीव-नेणीव पातळीला आपल्याला जाणवतं' इतक्याच 'ठाम' पुराव्यावर हा ऊहापोह आधारित आहे. (यात आपण म्हणजे सामान्य लोक की इंटलेक्चुअल्स की दोघेही, हा प्रश्न आहेच.)\nदरी मोजण्याचे निकष कुठचे या प्रश्नाचं किचकट भाषेत का होईना, उत्तर कोणी देईल का या प्रश्नाचं किचकट भाषेत का होईना, उत्तर कोणी देईल का दमछाकीला माझी तयारी आहे.\nथोडक्यात म्हणजे डेटा मागताय\nथोडक्यात म्हणजे डेटा मागताय ज्यायोगे ग्राफ काढता येईल , असेच ना \nहे म्हणजे टाचणीच्या डोक्यावर\nहे म्हणजे टाचणीच्या डोक्यावर किती भुते हा प्रश्न विचारावा तर त्याला उलट प्रश्न टाचणीचा व्यास किती, भुताचे फुटप्रिंट सांगा अशा पद्धतीचा आहे.\nसाहेब आणि कर्मचारी संवाद आठवला एकदम हा प्रतिसाद वाचून.\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nएका अत्यंत ढोबळ आणि आदर्शवत\nएका अत्यंत ढोबळ आणि आदर्शवत (ideal type) अर्थानं Intellectuals६ म्हणजे विवेकी, ज्ञानी, सम्यकदर्शी, स्वार्थत्याग करण्याची (सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, नैतिक) पात्रता असलेले, दूरदर्शी, त्यामुळेच पथदर्शक किंवा मुक्तीचा रस्ता दाखवण्याची पात्रता आणि ऐतिहासिक जबाबदारी असलेले असे बिनीचे शिलेदार (vanguard). तर 'लोक' म्हणजे सामान्यतः अज्ञानाच्या अंधारात चाचपडणारे, षड्रिपुंनी ग्रस्त, सामाजिक-आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक बंधनात बद्ध असलेले, रोजच्या जगण्याची भ्रांत असलेले आणि त्या रहाटगाडग्यात मशगुल होणारे, मुक्तीची आस असलेले परंतु तिचे रस्ते स्वतःहून माहीत नसणारे, तिची भाषा (discourse) स्वतः घडवू न शकणारे, त्यामुळे एका ऐतिहासिक अर्थाने परावलंबी.\nकशी हो कमी होईल ती दरी\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल\nखुद्द लेखक ह्या मांडणीला ढोबळ म्हणतो आणि अशा प्रकारच्या मांडणीमुळे राष्ट्रउभारणी नीट झाली नाही असंही म्हणतो.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nराष्ट्र ही संकल्पनाच रद्द\nराष्ट्र ही संकल्पनाच रद्द वगैरे झालीय ना म्हणे विचारवंतांच्या विश्वात मग राष्ट्र उभारणी वगैरे त्रेतायुगीन संकल्पनांचा उल्लेख कशापायी\nमाहिष्मती साम्राज्यं ��स्माकं अजेयं\nमग राष्ट्र उभारणी वगैरे त्रेतायुगीन संकल्पनांचा उल्लेख कशापायी\nप्रश्नाचा रोख समजला नाही. लेखात एका काळातल्या परिस्थितीचं विश्लेषण आहे. त्या काळादरम्यानचं जनमानस आणि धुरीणमानस ह्यांच्यात 'राष्ट्रउभारणी व्हायला हवी' ह्याविषयी एकमतच होतं. त्यामुळे ती झाली का, आणि कशी झाली ह्याचं विश्लेषण होणं स्वाभाविक आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nएका अत्यंत ढोबळ आणि आदर्शवत\nएका अत्यंत ढोबळ आणि आदर्शवत (ideal type) अर्थानं Intellectuals६ म्हणजे विवेकी, ज्ञानी, सम्यकदर्शी, स्वार्थत्याग करण्याची (सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, नैतिक) पात्रता असलेले, दूरदर्शी, त्यामुळेच पथदर्शक किंवा मुक्तीचा रस्ता दाखवण्याची पात्रता आणि ऐतिहासिक जबाबदारी असलेले असे बिनीचे शिलेदार (vanguard).\nगंमत अशी आहे की या व्याख्येनुसार भगवान बुद्ध किंवा द्न्यानेश्वर-तुकारामादि संत मंडळी सोडली तर intellectual म्हणण्यासाठी पात्र कोणीच दिसत नाही. आणि कोणी असलंच तर हे सगळे गुण असलेल्या व्यक्तीला आपल्याकडे लगेच देव आणि त्याच्या विचारांच्या पोथ्या करून टाकतात त्यामुळे भविष्यातही कोणी intellectual पैदा होईल असे दिसत नाही. कारण शेवटी त्याची मंदिरंच उभी राहाणार.\nत्यापेक्षा सद्यकालीन समाजातली न्यूनं ओळखून, त्यावर विचार करून बदल सुचविणारे, स्वत: अंगीकारणारे आणि इतरांस बदलासाठी उद्युक्त करणारे (नुसते बोंबट्या मारणारे नव्हे) अशी साधी व्याख्याही चालली असती. किंबहुना एका दृष्टीने विचार करता आपल्याकडील संत मंडळी एका अर्थाने तत्कालीन intellectualsच होती असे म्हणणेही अयोग्य ठरणार नाही.\nलेख जसा कळू लागला तसा संपला. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.\nसरकारी फॉर्मांत पत्त्यासाठी अर्धी ओळ ठेवलेली असते तेव्हा शक्य तेवढा नेमका पत्ता लिहिण्याच्या नादात सगळाच गिजबिटकाला होतो. ऐसी आहे घरचं तर होऊ द्या की खर्च. प्रत्येक वाक्य नेमकेपणा-संपृक्त करायची काय गरज होती ते कळेना.\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 9 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://lvjqk.kvalitne.cz/487-shetkari-atmahatya-essay-in-marathi-on-mla.php", "date_download": "2018-08-20T12:45:32Z", "digest": "sha1:TABHOXXMRCF3RI2PAEBT5AZTTPLTT35J", "length": 12941, "nlines": 51, "source_domain": "lvjqk.kvalitne.cz", "title": "Shetkari Atmahatya Essay In Marathi On Mla. Does homework help your education", "raw_content": "\nशेतकरी म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी ,दुष्काळ ,कर्जबाजारी ,अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा हो ,पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झालीहो ,पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली ह्याला कोण जबाबदार ह्याची कारणे व उपाय ह्यांचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न केला आहे का\nशेती हा व्यवसाय पावसावर मुख्यतः हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे .भारतात साधारणपणे ६० ते ७० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे व ३० ते 40 टक्के शेती हि बागायती आहे त्यामुळे पाऊस कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम शेतीवर होतो तसेच पाऊस वेळेवर न आल्यास सुद्धा होतो. अशा वेळी शेतकऱ्याची अपेक्षा सरकार कडून अनुदान ,कर्जमाफी मिळवण्याची असते .व ती न मिळाल्यास तो कर्जबाजारी होतो. व मग त्यातून नैराश्य येते व मग तो भलत्याच मार्गाला जातो . मी स्वतः एक शेतकरी आहे मी पण ह्याच चक्रातुन गेलो आहे. अगदी आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत येउन ठेपलों. एवढ्यात मला एक समाजसेवक भेटला.\nत्याने माझी कहाणी मन लावून ऐकून घेतली.आणि सांगितले की, आता परिस्थिती बदलू लागली आहे .आता शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर व इतर यंत्र आली आहेत. त्यामुळे मानवी श्रम खूप कमी प्रमाणात लागतात. पाण्यासाठी सरकारने व स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात छोटे छोटे बंधारे व धरणं बांधली आहेत. व बांधत आहेत. तसेच आता शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचनाचा वापर करीत आहे. तसेच पाण्याचे नियोजन ही करत आहेत म्हणजेच ‘ पाणी अडवा पाणी जिरवा ‘ ह्या मुळे पावसावर असलेले अवलंबित्व हळू हळू कमी होत आहे. ही सर्व परिस्थिती स्वतःलाच बदलावी लागेल ,ह्यातून मार्ग काढावा लागेल असे तो मला म्हणाला. मी पण मनाशी ठरवले मी रडत बसणार नाही, आत्महत्या करणार नाही.\nसर्व प्रथम मी शेतीला पूरक असा जोड धंदा सुरु केला. त्या साठी मी दोन गाई व दोन म्हशी घेतल्या. त्या मुळे मला दिवसाला वीस लिटर म्हशीचे वपंधरा लिटर गाईचे दूध मिळू मिळण्यास सुरवात झाली त्यातून मला रोज १५०० ते २००० रुपये मिळू लागले. खर्च वजा जाता ८०० ते १००० रुपये रोज नफा मिळू लागला. त्यामुळे मला शेती साठी लागणारे भांडवल उभे राहू लागले. तसेच गाईच्या, म्हशीच्या शेणापासून मला खत मिळू लागले. त्यामुळे मला येणारा रासायनिक खताचा खर्च कमी झाला. व सेंद्रिय खतामुळे उत्पादनाला बाजारात भाव चांगला मिळतो. अशा प्रकारे मी माझ्या कुटुंबाच्या रोजच्या जेवण्या खाण्याची सोय केली. व शेतीसाठी भांडवल ही उभे केले.\nनंतर मी एक छोटा ट्रॅक्टर विकत घेतला. त्यामुळे मला शेतीसाठी लागणार्या मजुरीचा खर्च बऱ्याच प्रमाणात कमी झाला. तसेच मी विहीर खणून ठिबक सिंचन ही करून घेतले. त्यामुळे मला आता वर्षातून दोन पिके घेता येऊ लागली. त्यामुळे माझी वार्षिक मिळकत दुप्पट झाली. मी मागच्या व ह्या वर्षांचा विचार केला असता माझ्या असे लक्षात आले की :\n१] जोडधंद्या मुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक अडचण झाली नाही .\n२] जोडधंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मला शेतीसाठी लागणारे भांडवल उभे राहिले .\n३] भांडवल असल्यामुळे मला यांत्रिकीकरण (विहीर खणणे,ट्रॅक्टर ,ठिबक सिंचन )वैगेरे करता आले.\n४] यांत्रिकीकरणा मुळे होणाऱ्या मजुरीच्या खर्चात जवळपास ५०% बचत झाली.\n५] सेंद्रीय खतामुळे रासायनिक खताचा खर्च पूर्णपणे वाचला .\n६] सेंद्रिय खत मुळे मला सेंद्रिय धान्य मिळाले. त्याचा भाव जवळपास दुप्पट मिळाला.\n७] तसेच विहीर खणल्यामुळे व ठिबकसिंचन केल्यामुळे दोन पिके घेता आली .\nत्यामुळे माझे आर्थिक उत्पन्न दुप्पट झाले. व रोज लागणाऱ्या खर्चाची व भांडवलाची व्यवस्था झाली. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशाची सोय झाली .\nआता मी मागील वर्षी आलेल्या अडचणींचा विचार केला असता माझ्या लक्षात आले :\n१] पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार .\n२] शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे.\n३] अवकाळी पावसापासून बचाव.\n४] योग्य पिकाची निवड करणे .\nपाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी मला पुढील वर्षी योग्य पीक घ्यावे लागेल. ज्याला कमी प्रमाणात पाणी लागेल. ठिबकसिंचनामुळे ते होईल ह्याची मला खात्री आहे. शेतीमालाला योग्य तो भाव मिळवण्यासाठी पारंपरिक धान्य न घेता दुसरे काही पीक म्हणजेच फळभाजी ,पालेभाजी ,फुलशेती वैगेरे काही घेता येईल का ह्याचा विचार करणे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान टाळणे. तसेच शेडनेट किंवा ग्रीन नेट किंवा पॉलीहाऊसे असे काही करता येईल का ह्याचा विचार करणे. तसेच धान्याची साठवणूक करणे. म्हणजे योग्य भाव आल्यास विकता येईल ह्याचा विचार करणे.\nपहिल्यांदा ही सर्व परिस्थिती मलाच बदलावी लागेल. ह्या गोष्टी बदलण्यास सरकार व अनेक स्वयंसेवी संस्था मदत करीत आहेत. तसेच आता ह्या व्यवसायात अनेक उच्चशिक्षित तरुण सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत. स��कार सुद्धा ठिबकसिंचन ,विहीर ,ग्रीननेट ,पॉलीहाऊसे ह्या करता ५०%सबसिडी देत आहे .बँक ४%दराने कर्ज देत आहे.\nह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन योग्य ते नियोजन करून मी पुढील वर्षी आणखीन चांगल्या रीतीने शेती करून परिस्थिती बदलवून दाखविल ह्याची मला खात्री आहे. शेवटी आपले माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री म्हणाले आहेत ‘जय जवान जय किसान’.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/03/blog-post_07.html", "date_download": "2018-08-20T12:54:00Z", "digest": "sha1:L5D2RXTH2IIJ4WMAMJ5X5FZ5NX6YLJ6J", "length": 11863, "nlines": 174, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: गोठलेला नायगारा - चित्रफिती", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nगोठलेला नायगारा - चित्रफिती\nशब्दातीत आहे सारेच. डोळ्यांचे पारणे फेडणारे वर्णनातीत निसर्गाचे एक आगळेच रूप. जिकडेतिकडे चकाकणारे हिमाचे शुभ्र ढीग व झिरपणारा थंडावा. नायगारा नदीच्या कोसळण्यासाठी झेपावणाऱ्या पाण्याला मधूनमधून अडथळा करू पाहणारे लहानमोठे बर्फाचे खडक. कड्यावरून आवेगाने स्वत:ला झोकून देऊन समर्पित झाल्यावर काहीसे शांत होऊ पाहणारे पाणी अन लागलीच त्याचा हिमाने घेतलेला कब्जा. थोडासा उशीरच झालाय या चित्रफिती टाकायला, त्याबद्दल दिलगीर आहे.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 1:16 PM\nफ़ंडु आहेत एकदम आणि ध्वनियोजनाही एकदम झकास....नायगारा म्हणजे फ़ार आठवणीतला आहे गं..एकदा स्वतः आणि भारतातून येणार्या घरच्यांबरोबर असा कितींदा पाहिलेला..आज असा गारठलेला तुझ्यामुळे दिसतोय नाहीतर आता गेलो आम्ही नायगारापासूनही लांब लांब...\nवाह...क्या बात है..श्री..इथे घर बसल्या बसल्या नायग~याचे दर्शन तु आम्हाला करवुन दिलेस...धन्यवाद ..[:)]\nगोठलेला नायगारा फॉल्स फारच अप्रतिम दिसतोय. तुझ्यामुळे पाहायला मिळाला. थॅक्स.\nसही.. एकदम मस्त आहेत..\nनिसर्गा इतका आनंद जगात दुसरी कुठलीही गोष्ट देत नाही.\nअप्रतिम. कसला जबरदस्त अनुभव असेल हा \nआणि श्री सर्वात जास्त कौतुकास्पद म्हणजे..गाण्यांची धुन पण सही पकडली आहेस.पंडीत.जोगकाकांची आहे ना..वायोलीन...गाता रहे मेरा वायोलिन...\nहेरंब, पुढच्या वर्षी योग साधाच. तोवर आदित्यही थोडासा मोठा होईल.:)\nमाऊ, ओळखलेस बरोबर फक्त ते त्यांचे नाहीये. आर.डीच्या ऑर्केस्ट्रातले आहे.बेमिसालच्या ये री पवनची....आणि दुसरी जुर्मानाची... :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अन��कविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nमराठी माणसाला काय येतं \nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nगोठलेला नायगारा - चित्रफिती\nतेज : रक्षक की भक्षक\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.amitkarpe.com/2010/10/blog-post.html", "date_download": "2018-08-20T13:18:50Z", "digest": "sha1:VNPMOQMAXIRUQH6ADVQ6QWZJR2G4OD2Y", "length": 14256, "nlines": 142, "source_domain": "www.amitkarpe.com", "title": "Amit Karpe: संघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे", "raw_content": "\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सिमी या दोन संघटनेची तुलना राहुल गांधी यांनी केली. एक स्वयंसेवक म्हणून मला वाईट वाटले. पण ते राजकीय वक्तव्य होते, म्हणून दुर्लक्ष करता येऊ शकते. माझ्या अनेक मित्रांना देखील संघाच्या कामाविषयी माहिती कमी आहे, म्हणून हा लेख \nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे, आणि यातूनच भारताच्या सर्व अडचणी दूर होतील आणि भारत परत एकदा वैभवशाली होईल. पण मग शाखा या माध्यमातून काय साधणार आणि मग ते परिवार, संघ परिवार ते काय असते आणि मग ते परिवार, संघ परिवार ते काय असते भारताच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि इतिहासाचा जा अभ्यास केला तर अनेक गोष्टी लक्ष्यात येतील. आणि हाच दृष्टीकोन ठेऊन कोणत्याही देशाचा अभ्यास केला तर याच गोष्टी लक्ष्यात येतील. जेव्हा जेव्हा भारतीयांमध्ये राष्ट्रीय विचारांची कमतरता उदभवली, राष्ट्रीय विचार क्षीण झाले, तेव्हा तेव्हा भारत देश गुलामगिरीत फेकला गेला. किवां जेव्हा जेव्हा अराष्ट्रीय विचारांचा प्रभाव वाढत गेला तेव्हा तेव्हा अप्रत्यक्ष भारत देश गुलामगिरीत फेकला गेला. आत्ता गुलामगिरी म्हणजे काय याचे वेगवेगळे अर्थ, दृष्टीकोन असू शकतात. पण अश्या प्रकारे आपल्या देशावर गुलामगिरी परत कधीच येऊ नये यासाठी सतत राष्ट्रीय विचारांचा जागर केला गेला पाहिजे. जर राष्ट्रीय काय आणि अराष्ट्रीय काय हाच जर प्रश्न असेल तर फार अवघड आहे. पण जसे बिसिनेस ची सोपी व्याख्या आहे, कि फायद्यासाठी स्थापन केलीली संस्था. तसेच ज्या ज्या गोष्टीने देशाला (राष्ट्राला) दीर्घ काळापर्यंत फायदा होईल असी गोष्ट.\nमग संघ देशाला पैसे मिळून देणारी एखादी संस्था आहे का नाही. देशाला चांगली, राष्ट्रीय चारित्र असलेली, राष्ट्र साठी विचार करणारी, राष्ट्र-समाज या साठी त्याग करणारी माणसे तयार करणारी संस्था आहे. हे साध्य करण्याचे मध्यम आहे शाखा नाही. देशाला चांगली, राष्ट्रीय चारित्र असलेली, राष्ट्र साठी विचार करणारी, राष्ट्र-समाज या साठी त्याग करणारी माणसे तयार करणारी संस्था आहे. हे साध्य करण्याचे मध्यम आहे शाखा काय असते हि शाखा काय असते हि शाखा सर्व वयातील शिशूना, बालाना, तरुणांना, प्रौढांना एकत्र आणून एक तास राष्ट्रीय चरित्रासाठी करवयाचे स्थान म्हणजे शाखा. एक तासात काय करायचे सर्व वयातील शिशूना, बालाना, तरुणांना, प्रौढांना एकत्र आणून एक तास राष्ट्र��य चरित्रासाठी करवयाचे स्थान म्हणजे शाखा. एक तासात काय करायचे आणि असा एक तास दररोज दिल्याने राष्ट्रीय चारित्र घडते आणि असा एक तास दररोज दिल्याने राष्ट्रीय चारित्र घडते हो मुख म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला एकत्र यायला आवडते, तो सतत इतरांकडून शिकत असतो. त्याच्या वर सतत आजूबाजूच्या लोकांचा प्रभाव पडत असतो. A man is known by the company he keeps. हे संस्कार, हा प्रभाव घरी बसून आणि खूप सारी पुस्तक वाचून होईल या बाबतीत शंका आहे. म्हणून खेळ, व्यायाम, सहल, गप्पा गोष्टी, सह भोजन, वेगवेगळे कार्यक्रम या माध्यमातून हे संस्कार करण्याची सोय, जागा, कार्यक्रम म्हणजे शाखा. हे खेळ team-work, सांघिक भावना, विजीगुषु वृत्ती, निर्णय क्षमता, नेतृत्व, प्रसंगावधान, शिस्त, सकारात्मकता, संवाद कौशल्य, नियोजकता अश्या अनेक गुणांच्या विकासाचे काम करतात. मी अनेक पुस्तकात या खेळांचे महत्व वाचले आहे. Stephen Covey यांच्या 7 Habits of Highly Effective People पुस्तकात देखील \"मी\" पेक्षा \"आपला\" विचार करावयास शिकवणारे खेळ, हे कसे उपयुक्त असतात हे स्पष्ट सांगितले आहे. आज अनेक सामाजी आणि आर्थिक अडचणी या \"स्वार्थी\" मानसिकतेमुळे वाढत आहे. आज अनेक संस्थामध्ये H R Games आणि नाट्य प्रशिक्षणात खेळ हे माध्यम वापरले जाते. मी स्वतः पीडीए ची नाट्य-शिक्षण शिबिरांत अशे खेळ खेळलो आहे. थोडक्यात खेळ हे व्यक्तिमत्व विकासाचे मधम आहे, आणि ते शाखेल वापरले जाते.\nतुम्ही कधी शाखेत गेलेले आहेत का तुमच्या काही शंका आहेत का तुमच्या काही शंका आहेत का संघा विषयी अजून माहिती जाणून घ्यायची आहे का संघा विषयी अजून माहिती जाणून घ्यायची आहे का लेख कसा वाटला कळवा \nLabels: marathi, RSS, खेळ, चारित्र, भारत, राष्ट्रीय, शाखा, शिबीर, संघ, स्वयंसेवक\nभारता पुढील समस्या आणि संघाची भूमिका\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nविचारप्रवाह ~ विक्रम वालावलकर\nअनामवीरा - ५ बिनोय कृष्ण बसू\nआणि स्पेनने वर्ल्ड कप जिंकला :)\nगेले दोन आठवडे आम्ही मित्र फुटबॉलच्या आजाराने ग्रस्त होतो. घरच्यांना फुटबॉल काय आणि क्रिकेट काय त्यांच्या टीवी वरील मालिकांना अडचण म्हणजे अश...\nसंघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सिमी या दोन संघटनेची तुलना राहुल गांधी यांनी केली. एक स्वयंसेवक म्हणून मला वाईट वाटले. पण ते राजकीय वक्तव्य होत...\nअखेरचे आठ दिवस -- संत एकनाथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ajay-devgan-and-tabbus-new-romantic-film-270182.html", "date_download": "2018-08-20T13:33:03Z", "digest": "sha1:M5YN7DPULV4UT6UR52CUNXGXNK3BXN3T", "length": 11216, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अजय देवगण-तब्बूची रोमँटिक डेट", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसान��� नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nअजय देवगण-तब्बूची रोमँटिक डेट\nहा रोमॅण्टिक-कॉमेडी सिनेमा 2018मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 ऑक्टोबरला रिलीज होणारे.\n18 सप्टेंबर : भूषण कुमार निर्मित सिनेमात अभिनेता अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत झळकणारेत. आता या सिनेमाची रिलीज डेट फायनल करण्यात आलीये. हा रोमॅण्टिक-कॉमेडी सिनेमा 2018मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 ऑक्टोबरला रिलीज होणारे.\nया सिनेमात तब्बूसोबतच आणखी एक अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. अजयसोबत सिनेमा करण्यास फार उत्साही असल्याचं भूषण कुमार यांनी सांगितलंय. तसंच लवकरच या सिनेमाच्या नावाचीही अधिकृत घोषणा करण्यात येणारे.\nअजय आणि तब्बू यांनी एकत्र अनेक सिनेमे केलेत. विजयपथ, तक्षक, हकिकत असे सिनेमे हिट होते. दोघांची एक वेगळी मैत्रीही आहे. आणि त्यामुळे सिनेमात दोघांची केमिस्ट्री चांगली जुळलेली दिलते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअमिताभच्या नातीचे हे फोटोज पाहून तुम्ही जान्हवी, सुहानाला विसरून जाल\n20 वर्षानंतर मिलिंद इंगळे-सौमित्र पुन्हा एकत्र, रिलीज झालं नवं रोमँटिक गाणं\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?cat=15&paged=2", "date_download": "2018-08-20T12:22:58Z", "digest": "sha1:6QCWRTGA2JS26VY2QTVJGFVEWL5VZCLW", "length": 18651, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "देश Archives - Page 2 of 114 - Berar Times | Berar Times | Page 2", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nलाच देऊन नोकरी मिळवल्याप्रकरणी भाजपा खासदाराच्या कन्येसह 19 अधिकारी अटकेत\nनवी दिल्ली,(वृत्तसंस्था) दि.१९- लाच देऊन नोकरी मिळवल्या प्रकरणी भाजपाचे तेजपूरचे खासदार आर.पी. शर्मा यांची कन्या पल्लवी शर्मासहीत 19 सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या 19 जणांनी 2016मध्ये आसाम लोकसेवा आयोगाची\nबळीराजा जलसंजीवनी योजनेसाठी केंद्राकडून १३ हजार ६५१ कोटी मंजूर- केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी\nराज्यातील ९१ जलसिंचन प्रकल्प मे २०१९ पर्यंत पूर्ण होणार नवी दिल्ली दि.१९ः: महाराष्ट्र शासनाच्या ‘बळीराजा जलसंजीवनीङ्क योजनेंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून १३ हजार ६५१\nसुमित्रा महाजन यांनी स्वीकारला मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव\nनवी दिल्ली – संसदेच्या पावसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारच्या विरोधात टीडीपी आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. त्याला लोकसभेच्या अध्यक्षा सुमिता महाजन यांनी मंजुरी दिली आहे.त्यावर शुक्रवारी\nराष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अधिवेशन ऐतिहासीक\nगोंदिया,दि.१७: पवार, पोवार, भोयर पवार, परमार समाजाची शीर्ष सामाजिक संस्था राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे गोंदिया येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पवार महासभेसाठी ऐतिहासीक ठरले. १४ जुलै रोजी समाजाचे आदर्श चक्रवर्ती\nगांधीजींच्या दृष्टीकोनातून पुनरुत्थान करण्यासाठी एनएएफचा कार्यक्रम\nहैदराबाद,(वृ्त्तसंस्था),दि..17ः- राष्ट्रीय कार्यसूची फोरम (एनएएफ) ��हात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त एक श्रद्धांजली म्हणून वर्ष,आय-पीएसीने एक कार्यनीय अजेंडा तयार करण्यासाठी एक अद्वितीय नागरिक केंद्रित पुढाकार सुरू केला आहे.सार्वत्रिक निवडणूकीसाठी २०१९\nराज्यसभेतील खासदार 22 भाषांमध्ये बोलू शकणार\nनवी दिल्ली,दि.11(वृत्तसंस्था)- येत्या पावसाळी अधिवशेनापासून राज्यसभेतील खासदारांना 22 भाषांचा वापर करता येणार आहे. राज्यघटनेच्या 8 व्या सूचीत नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये खासदार बोलू शकतील असे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष\nदीडपट हमीभाव हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय – किसान सभा\nमुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.04 – केंद्र सरकारने शेतीमालाला दीडपट हमीभावाची घोषणा केली आहे. जे सरकार सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देता येणार नाही, असे केल्यास बाजारात असंतुलन निर्माण होईल,\nशहरांच्या स्पर्धेत राज्यातील २८ शहरे पहिल्या शंभरात\nएक लाखपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्धेत राज्यातील २८ शहरे पहिल्या शंभरात पश्चिम विभागातील एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्पर्धेत ५८शहरे पहिल्या शंभरामध्ये मुंबई,दि.24 : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ\nजम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू\nश्रीनगर(वृत्तसंस्था),दि.20: जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाली आहे. भाजपाने पीडीपीची साथ सोडल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार काल कोसळले. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनंदेखील सरकार स्थापन करण्यास उत्सुक नसल्याचं स्पष्ट केले\nभाजपाने सोडली पीडीपीची साथ; सरकार अल्पमतात\nनवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.19ः – भाजपेने जम्मू-काश्मीरमधील पीडीपीबरोबरची आघाडी तोडत मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा मागे घेतला आहे. भाजपच्या सर्व मंत्र्यांनी मंगळवारी राजीनामा दिले. दोन्ही पक्षांची आघाडी तीन वर्षे टिकली. भाजपने राज्यपालांना राष्ट्रपती शासन\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची नि���ड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑ��स्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AA%E0%A5%A6", "date_download": "2018-08-20T12:15:50Z", "digest": "sha1:H6WNK35DAUQORJAW5WOXGOIGXEC5YYHI", "length": 5619, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २४० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २२० चे - २३० चे - २४० चे - २५० चे - २६० चे\nवर्षे: २३७ - २३८ - २३९ - २४० - २४१ - २४२ - २४३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या २४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०१७ रोजी १३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHR/MRHR043.HTM", "date_download": "2018-08-20T13:12:29Z", "digest": "sha1:2UOIJGIUKR7ROBROG2ZF4CH7CJSH7AKP", "length": 7935, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी | एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे = Orijentacija |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > क्रोएशियन > अनुक्रमणिका\nएखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\nपर्यटक माहिती कार्यालय कुठे आहे\nआपल्याजवळ शहराचा नकाशा आहे का\nइथे हॉटेलची खोली आरक्षित करू शकतो का\nजुने शहर कुठे आहे\nटपाल तिकीट कुठे खरेदी करू शकतो\nफूले कुठे खरेदी करू शकतो\nतिकीट कुठे खरेदी करू शकतो\nमार्गदर्शकासह असलेली सहल कधी सुरू होते\nमार्गदर्शकासह असलेली सहल किती वाजता संपते\nही सहल किती वेळ चालते / किती तासांची असते\nमला जर्मन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.\nमला इटालियन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.\nमला फ्रेंच बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.\nइंग्रजी जगातील सर्वात व्यापक भाषा आहे. पण मंडारीन, किंवा उच्च चिनी भाषेमध्ये सर्वात जास्त मूळ भाषिक आहेत. इंग्रजी \"फक्त\" 350 दशलक्ष लोकांसाठी मूळ भाषा आहे. तथापि, इंग्रजीचा इतर भाषांवर खूप प्रभाव आहे. 20 व्या शतकाच्या मध्यभागी तिचे महत्त्व वाढले आहे. हे अमेरिकेची संयुक्त संस्थानांचे एक महासत्तेमध्ये रुपांतर झाल्यामुळे घडले आहे. इंग्रजी प्रथम परदेशी भाषा आहे जी अनेक देशांतील शाळांमध्ये शिकविली जाते. आंतरराष्ट्रीय संस्था इंग्रजी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून उपयोग करतात. इंग्रजी ही अनेक देशांची कार्यालयीन भाषा किंवा सामान्य भाषा देखील आहे. तरी, लवकरच इतर भाषा हे कार्य संपादित करणे शक्य आहे. इंग्रजी पश्चिमेकडील जर्मनिक भाषेतील एक भाषा आहे. त्यामुळे उदाहरणार्थ, ती थोड्या प्रमाणात जर्मन भाषेशी संबंधित आहे. परंतु ही भाषा गेल्या 1,000 वर्षांत लक्षणीयरीत्या बदलली आहे. यापूर्वी, इंग्रजी एक विकारित भाषा होती. एक व्याकरण संबंधीच्या कार्याने शेवट होणारा भाग नाहीसा झाला आहे. त्यामुळे इंग्रजी विलग भाषांमध्ये गणली जाऊ शकते. ह्या प्रकारची भाषा जर्मन भाषेपेक्षा चिनी भाषेशी जास्त समान असते. भविष्यात, इंग्रजी भाषा पुढे अधिक सोपी केली जाईल. अनियमित क्रियापदे बहुधा नाहीशी होतील. इंग्रजी इतर इंडो-यूरोपियन भाषांच्या तुलनेत सोपी आहे. पण इंग्रजी भाषेचे शुद्धलेखन अतिशय कठीण असते. कारण शुद्धलेखन आणि भाषेचे उच्चारण एकमेकांपासून अत्यंत भिन्न आहेत. इंग्रजी शुद्धलेखन शतकांपासून एकसारखेच आहे. परंतु भाषेचे उच्चारण बर्याच प्रमाणात बदलले आहे. परिणामी, एखाद्या व्यक्तीचे बोलणे 1400 मार्गांनी लिहिता येते. भाषेच्या उच्चारणामध्ये देखील अनेक अनियमितता आढळतात. एकट्या 'ough' शब्दाच्या संयोगासाठी 6 पर्यायी रूपे उपलब्ध आहेत स्वतः परीक्षण करा\nContact book2 मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-article-editorial-telecom-industry-133786", "date_download": "2018-08-20T13:21:03Z", "digest": "sha1:4YFLR3PVPHMBMKDXSWD5774PG2XSPMZF", "length": 24160, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune edition article editorial on Telecom industry दूरसंचार क्षेत्रात हवी निकोप स्पर्धा | eSakal", "raw_content": "\nदूरसंचार क्षेत्रात हवी निकोप स्पर्धा\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nदेशाच्या आ���्थिक विकासात मोबाईल सेवा क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आर्थिक विकासाचा दर दहा टक्क्यांहून अधिक गाठावयाचा असेल, तर हे क्षेत्र सशक्त असणे निकडीचे आहे. त्यात निकोप स्पर्धा असली पाहिजे.\nसुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू झाल्यावर प्रतिमिनिटे दर सोळा रुपये होता, तर इनकमिंग कॉलसाठी पैसे द्यावे लागत. कंपन्यांना प्रचंड रक्कम घेऊन मोबाईल सेवेचा प्राण असलेला स्पेक्ट्रम घ्यावा लागला आणि कंपन्यांना सेवा विस्तारित करत असताना आजही तो भरमसाट किमतीला विकत घ्यावा लागतो.\nपुढे ग्राहकांची संख्या वाढू लागली, तसे प्रतिमिनिटे कॉलदर कमी होऊ लागले. इनकमिंग कॉल मोफत झाले. पुढे 2008 च्या सुमारास कंपन्यांनी कॉलचे दर प्रतिमिनिटेऐवजी प्रतिसेकंद आकारण्यास सुरवात केली आणि या सेवेचे दर प्रचंड घसरले. मोबाईल सेवा ग्राहकवाढीने मोठी झेप घेतली.\nसाहजिकच \"व्होडाफोन', \"सिस्टेमा', \"युनिनॉर' यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या देशात गुंतवणूक करून मोबाईल सेवा सुरू केली. एकट्या व्होडाफोन कंपनीने आपल्या देशात सुमारे 50 हजार कोटी रुपयांवर गुंतवणूक केली आहे. यावरून या बाजारपेठेचा अंदाज येतो. देशाच्या अर्थकारणात मोबाईल सेवेचे खास महत्त्व आहे. देशाच्या \"जीडीपी'मध्ये मोबाईल सेवेचा वाटा सुमारे 6.7 टक्के असून, या क्षेत्राने सुमारे 23 लाख रोजगार निर्माण केले आहेत. यात खास कौशल्य असलेले मनुष्यबळ, सेवा पुरवणारे कर्मचारी आहेत. परंतु या क्षेत्राचे संपूर्ण गणित सप्टेंबर 2016मध्ये \"रिलायन्स जिओ'च्या 4 जी सेवेच्या आगमनाने बदलले.\n\"रिलायन्स'ने वेलकम, हॅप्पी न्यू इयर या ऑफर्सखाली सहा महिने अमर्यादित कॉल, इंटरनेट उपलब्ध करून दिले आणि कॉल करण्यासाठी पैसे लागणार नाहीत, असे जाहीर केले. \"रिलायन्स'ने या क्षेत्रात सुमारे 1.9 लाख कोटी रुपये एवढी गुंतवणूक केली आहे. या झंझावातापुढे या क्षेत्रातील अन्य कंपन्यांची धूळधाण उडाली आहे. कारण आजही कंपन्यांना कॉलमधून 60 ते 70 टक्के महसूल मिळतो. या सर्वांतून या क्षेत��रातील कंपन्यांच्या नफ्यावर आणि एकंदर उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे.\n2009मध्ये \"डोकोमो' या जपानी कंपनीने \"टाटा टेलिसर्व्हिसेस'मध्ये हिस्सा घेतला होता. परंतु 2017 मध्ये \"डोकोमो'ने भागीदारीतून काढता पाय घेतला आणि टाटा समूहाला करारानुसार \"डोकोमो'ला सुमारे सात हजार कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागली. आर्थिक वर्ष 2017- 18 अखेर \"टाटा टेलिसर्व्हिसेस'ने देशातील उद्योग जगतातील ऐतिहासिक विक्रमी तोटा जाहीर केला. टाटा समूहाने 2017 मध्ये \"टाटा टेलिसर्व्हिसेस'चा मोबाईल सेवा व्यवसाय \"एअरटेल'ला मोफत देऊन टाकला. 2008मध्ये \"टेलिनॉर' या नॉर्वेतील कंपनीने आपल्या देशातील \"युनिटेक' या कंपनीत प्रमुख हिस्सा घेतला होता. गेल्या वर्षी \"टेलिनॉर'ने आपला व्यवसाय \"एअरटेल'ला विकून टाकला आणि काढता पाय घेतला.\n\"एअरसेल' कंपनीचे 2016 पर्यंत तमिळनाडूमध्ये मोबाईल सेवेत वर्चस्व होते. परंतु काही महिन्यांपूर्वी \"एअरसेल'ने दिवाळखोरी जाहीर केली. अनिल अंबानी समूहाच्या \"रिलायन्स कम्युनिकेशन्स'ने आपला मोबाईल सेवा व्यवसाय बंद केला आणि आपले टॉवर आणि पायाभूत सुविधा \"रिलायन्स जिओ'ला विकल्या. परंतु हे विक्रीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आपला व्यवसाय वाचविण्यासाठी \"आयडिया' आणि \"व्होडाफोन' एकत्र आले असून, आता लवकरच एक नवीन कंपनी सुरू होईल.\nया क्षेत्रातील विदेशी कंपन्यांनी व्यवसाय गुंडाळून देशाबाहेर पडणे, देशातील छोट्या कंपन्यांनी आपला व्यवसाय विकून टाकणे हे पाहता मोबाईल सेवा क्षेत्र \"आयसीयू'मध्ये आहे असे म्हणावे लागेल. कंपन्यांचे मालमत्ता मूल्य घटत आहे. टाटांसारख्या बलाढ्य उद्योग समूहाने आपली \"टाटा टेलिसर्व्हिसेस' ही कंपनी एअरटेल कंपनीला फुकट देणे, यातून या क्षेत्रातील भीषण आणि अयोग्य स्पर्धा समोर येते. यातून विदेशी कंपन्या, गुंतवणूकदार यांना चुकीचा संदेश जात आहे. देशाचे अर्थकारण आणि उद्योग जगत यासाठी ही चिंतेची बाब आहे. सरकारने या क्षेत्राकडे करसंकलन, स्पेक्ट्रम विक्री याद्वारे केवळ एक दुभती गाय म्हणून पाहिले आहे आणि आजही भूमिका तशीच आहे. आज देशाला गरज आहे नव्या गुंतवणुकीची आणि त्यातून होणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची. यामध्ये नवे तंत्रज्ञान, नवी गुंतवणूक आली पाहिजे आणि सेवा रास्त दरात मिळाली पाहिजे.\nया क्षेत्रात केवळ तीन- चार कंपन्या राहतील, असे व���्तव्य एअरटेल कंपनीचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी तेरा वर्षांपूर्वी केले होते. ते वक्तव्य आज खरे ठरले आहे. या क्षेत्राची परिस्थिती आज गंभीर आहे. सरकारने एक मोबाईल नेटवर्ककडून दुसऱ्या नेटवर्कवर कॉल झाल्यावर द्यावा लागणारा \"आययूसी' चार्ज रद्द केला आहे. केवळ एकाच कंपनीच्या फायद्यासाठी हा चार्ज रद्द करण्यात आला, असे काही कंपन्यांचे म्हणणे आहे. 2016 आणि 2017 यांची तुलना करता या क्षेत्रातून मिळणारे ढोबळ उत्पन्न सुमारे आठ टक्क्यांनी घसरले आहे. कमी होणारे उत्पन्न आणि त्यातून घटणारा महसूल हा वित्तीय तूट वाढण्यास कारणीभूत ठरेल. या सर्वांतून या क्षेत्रातील नोकऱ्यांवर गदा आली आहे.\n\"गेल्या दोन वर्षांत या क्षेत्रातील सुमारे एक लाख नोकऱ्यांवर गदा आली,' असे बंगळूरमधील मनुष्यबळ पुरविणाऱ्या \"सीआयईएल एचआर' या कंपनीचे \"सीईओ' आदित्य मिश्रा यांनी म्हटले आहे. आता हे कर्मचारी कुठे सामावले जाणार हा मोठा प्रश्न आहे. या क्षेत्रातील नोकऱ्यांवर संक्रांत आली तर यातून मोठे सामाजिक प्रश्न उभे राहू शकतात.\nआज सर्वांत गंभीर प्रश्न आहे, तो रोजगारनिर्मितीचा. गेल्या चार वर्षांत सरकारने घोषणा करूनसुद्धा फारसे काही झाले नाही. या क्षेत्रातील अनुत्पादित कर्जे सुमारे 11 हजार कोटी रुपये आहेत, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत सांगितले. बॅंका अगोदरच अनुत्पादित कर्जाच्या भीषण समस्येचा सामना करत आहेत, त्यात या क्षेत्रातील अनुत्पादित कर्जाची भर पडली, तर बॅंकांची स्थिती हाताबाहेर जाऊ शकते.\nआपल्या देशाच्या आर्थिक विकासात आणि सर्वांगीण प्रगतीत मोबाइल सेवा क्षेत्राचे मोठे योगदान आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला आर्थिक विकासाचा दर दहा टक्क्यांहून अधिक साधावयाचा असेल, तर हे क्षेत्र सशक्त असणे निकडीचे आहे. या क्षेत्रात निकोप स्पर्धा असली पाहिजे. नव्या कंपन्यांनी या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पुढे आले पाहिजे. अस्तित्वात असलेल्या कंपन्या सेवा कशी सुधारतील यावर सरकारने भर दिला पाहिजे.\nआज कॉल ड्रॉपची मोठी समस्या आहे. सरकारने स्पेक्ट्रम विक्री, लायसन्स फी इत्यादीमध्ये आणखी स्वच्छ प्रशासन आणि पारदर्शकता आणली पाहिजे. हे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर रोजगार देते, हे लक्षात घेऊन सरकारने स्पेक्ट्रम विक्रीतून कसा जास्तीत जास्त मह��ूल मिळेल हे ना पाहता, हे क्षेत्र संपूर्ण सक्षम कसे होईल यावर भर देणे यातच व्यापक हित आहे.\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/nanachi-tang", "date_download": "2018-08-20T12:41:20Z", "digest": "sha1:ZTQCXLUDESSCGJFPQAX32P6TLEXMTMCB", "length": 2332, "nlines": 86, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नानाची टांग | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअटल बिहारी वाजपेयी यांचं निधन\nनरेंद्र मोदींच्या फिटनेस चँलेंजची खिल्ली\nराज ठाकरेंचं नवं कार्टून\nराज ठाकरेंनी रेखाटलेलं नवं कार्टून\nहेच का अच्छे दिन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/konkan-news-mandangad-rajendra-gujar-58870", "date_download": "2018-08-20T13:34:11Z", "digest": "sha1:F4GOG4TOWVM2I4PUT43BQ344YBCH7RHJ", "length": 16282, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news mandangad rajendra gujar शहीद राजेंद्र गुजर यांना अखेरचा निरोप | eSakal", "raw_content": "\nशहीद राजेंद्र गुजर यांना अखेरचा निरोप\nमंगळवार, 11 जुलै 2017\nमंडणगड - अरुणाचल प्रदेशमध्ये पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू असताना अपघातग्रस्त झालेल्या वायुदलाच्या ध्रुव या हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या पालवणी जांभुळनगर येथील जवान राजेंद्र यशवंत गुजर यांना हजारोंच्या उपस्थितीत साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री आठ वाजता शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. ‘भारत माता की जय’, ‘राजेंद्र गुजर अमर रहे’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, राजू तेरा नाम रहेगा’... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या घोषणा आणि नातेवाइकांच्या आक्रोशामुळे उपस्थितांनाही गहिवरून आले आणि अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.\nमंडणगड - अरुणाचल प्रदेशमध्ये पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरू असताना अपघातग्रस्त झालेल्या वायुदलाच्या ध्रुव या हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेल्या पालवणी जांभुळनगर येथील जवान राजेंद्र यशवंत गुजर यांना हजारोंच्या उपस्थितीत साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री आठ वाजता शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. ‘भारत माता की जय’, ‘राजेंद्र गुजर अमर रहे’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, राजू तेरा नाम रहेगा’... अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या घोषणा आणि नातेवाइकांच्या आक्रोशामुळे उपस्थितांनाही गहिवरून आले आणि अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.\nगुजर यांचे पार्थिव सोमवारी सकाळी पालवणी जांभुळनगर या मूळ गावी येणार असल्याची माहिती मिळाल्याने तालुक्यातून नागरिकांनी सकाळपासून गर्दी केली होती. आपल्या लाडक्या भूमिपुत्राचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्धांपासून महिलांनीही प्रचंड गर्दी केली होती. अनेक ठिकाणी शहीद राजेंद्र गुजर यांना आदरांजली वाहणारे फलक लावले होते. हेलिकॉप्टर अपघातानंतर चार दिवसांच्या शोध कार्यानंतर गुजर यांचा मृतदेह शनिवारी सापडला. मात्र खराब हवा��ानामुळे तब्बल तीन दिवसानंतर आज त्यांचे पार्थिव तेजपूर येथून विमानाने मुंबई येथे आले. दुपारी हवाई दलाचा ताफा शहीद जवान राजेंद्र गुजर यांचे पार्थिव घेऊन मंडणगडकडे रवाना झाला. सायंकाळी सव्वासात वाजता जांभुळनगर येथे आणण्यात आले. राजेंद्र यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन त्यांचे आई, वडील व तमाम तालुकावासीयांनी घेतले.\nशहीद राजेंद्र यांना त्यांचे वडील निवृत्त मेजर यशवंत गुजर यांनी भडाग्नी दिला. तत्पूर्वी भारतीय वायुदलाचे जवान व जिल्हा राखीव पोलिस दलाचे जवान यांनी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली; तर जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदरांजली अर्पण केली.\nया वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, विभागीय पोलिस अधीक्षक श्रीमती जानवे, प्रांताधिकारी जयराम देशपांडे तहसीलदार, प्रशांत पानवेकर, कविता जाधव, आमदार संजय कदम, आमदार भाई जगताप, माजी आमदार सूर्यकांत दळवी, सभापती आदेश केणे व विविध क्षेत्रातील राजकीय सामाजीक संघटनांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसंध्याकाळी सातच्या सुमारास शहीद जवान राजेंद्र गुजर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी जांभुळनगर येथे दाखल झाले. गुजर यांच्या घरासमोर जनसमुदाय होता. राजेंद्र यांच्या आईसह नात्यातील महिलांना त्यांच्या निधनाची बातमी शनिवारी रात्रीपर्यंत सांगितली नव्हती. ही बातमी समजताच संपूर्ण दोन रात्री महिलांनी जागून काढल्या. राजेंद्र यांचे पार्थिव निवासस्थानी पोहोचताच ‘माझा राजू’ म्हणत आईने आणि महिलांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकत होता. वडील व भाऊ दोघेही सैन्यात असल्याने त्यांनी भावना रोखून धरल्या.\nगुलटेकडी मार्केट मध्ये पार्किंग समस्या\nगुलटेकडी मार्केट : येथे दररोज सर्व सामान्य लोकांकडून पार्किंगच्या नावाने प्रत्येकी गाडी मागे 5 रूपये घेतले जातात. गाडी लावायची सोय पण चिखलाने...\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2018-08-20T12:17:46Z", "digest": "sha1:U4PFRA7OBNWCHDO6F5EDXBKIWDBUK7WP", "length": 7984, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॅकलारेन - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्किंग, सरे, युनायटेड किंग्डम\n२०१४ फॉर्म्युला वन हंगाम\n४१. पेद्रो दि ला रोसा\n८ (१९७४, १९८४, १९८५, १९८८, १९८९, १९९०, १९९१, १९९८)\n१२ (१९७४, १९७६, १९८४, १९८५, १९८६, १९८८, १९८९, १९९०, १९९१, १९९८, १९९९,२००८)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकारनिर्माते आणि चालक - २०१७ फॉर्म्युला वन हंगाम\nस्कुदेरिआ फेरारी फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ मर्सिडीज-बेंझ\nरेड बुल रेसिंग-टॅग हुयर रेनोल्ट सौबर-स्कुदेरिआ फेरारी स्कुदेरिआ टोरो रोस्सो विलियम्स-मर्सिडीज-बेंझ\n५५. कार्लोस सेनज जेआर\nईतर चालक: २२. जेन्सन बटन (मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१), २६. डॅनिल क्वयात (स्कुदेरिआ टोरो रोस्सो), ३०. जॉलिओन पामर (रेनोल्ट), ३६. अँटोनियो गियोविन्झी (सौबर-स्कुदेरिआ फेरारी), ४०. पॉल डि रेस्टा (विलियम्स-मर्सिडीज-बेंझ).\nयेथे काय जोडले आ��े\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी २०:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/writers-renumeration/", "date_download": "2018-08-20T12:27:28Z", "digest": "sha1:LZZSZQRDOUVD2ALMHB64MAREPXR4PD7E", "length": 14822, "nlines": 105, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "कवी, कविता आणि मानधन - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nकवी, कविता आणि मानधन\nहल्लीच टी.व्ही.वर एक मराठी मालिका पाहात होतो त्यातील नयिकेची कोणत्यातरी मासिकात एक कविता प्रकाशित झालेली असते आणि त्या मासिकाच्या संपादकाने तिला त्या मासिकाची प्रत, आभाराचे पत्र आणि दिडशे रूपये पाठवलेले असतात असे दृश्य दाखविलेले होते. ज्या कोणी ही मालिका लिहिली असेल एकतर तो किंवा ती कवी असेल अथवा त्यांनी एखादया कवी सोबत चर्चा केलेली असावी.\nमी एक कवी आहे, उत्तम कवी आहे असं मी नाही म्ह्णणार पण आजही कवीला त्याच्या प्रकाशित झालेल्या कवितेचे मानधन म्ह्णून दिडशे रूपयापेक्षा जास्त मानधन दिलं जात नाही हे मी खात्रीने सांगू शकतो. उलट आजही आपली कविता प्रकाशित व्हावी म्हणून कित्येक कवीच हजार-पाचशे रूपये खर्च करायला तयार असतात. ‘माणूस प्रेमात पडला की कवी होतो’ असं म्ह्णतात. आपल्या देशात प्रेमात पडणार्यांची कमी नाही त्यामुळे सहाजिकच कवींची ही कमी नाही. मला आजही स्वतःला कवी म्ह्णवून घ्यायला संकोच वाटतो त्याउलट स्वतःला लेखक म्ह्णवून घेताना मला अभिमान वाटतो.\nमाझी कविता मी कोणाला ही रस्त्यावर अथवा कोठे ही कोणीही भेटला असता मला ती ऐकवणं शक्य नसत, मनात असतानाही कारण माझ्या कविता माझ्या तोंडपाठ नसतात. त्याउलट रस्त्यात मी कोणासोबत ही एक लेखक म्ह्णून कोणत्याही विषयावर तासन-तास चर्चा करू शकतो. माझ्या मते व्यक्तीशः जे प्रेमात पडल्यामुळे कवी होतात ते खरे कवी नसतात. ज्याला झोपेतून उठवून एखादया समस्येवर कविता लिहायला सांगितली आणि ती त्याने लिहली तर तो खरा कवी.\nहल्ली पैसे मिळविण्यासाठी कोणीही कविता लिहीत नाही. हल्ली कविता हया एकतर प्रसिध्दीसाठी लिहल्या जातात अथवा मानसिक समाधनासाठी. देशात प्रत्येक वर्षी भाराभर कविता संग्रह प्रकाशित होतात. त्यातील बहूतेक कवितासंग्रह कवी स्वखर्चाने प्रकाशित करतात. त्याबदल्यात त्यांना फायदा होणं तर दूर राहीलं त्यांचे खर्च केलेले पैसे ही डुबतात. त्या प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहातील कविता उत्तम असल्या की वा वा मिळते आणि त्याच कविता कवितेची जान नसणार्याच्या हाती पडल्या तर कवीचा उद्दार होतो.\nमी तर काही असे कवी पाहिलेत की ते आपल्या प्रकाशित झालेल्या कविता आपल्या कुटुंबियांच्या हाती पडू नये म्ह्णून धडपडत असतात त्यालाही कारण एकच अर्थकारण कविता लिहिणे म्ह्णजे रिकामटेकडया लोकांचा उदयोग असा गैरसमज सर्वदूर पसरलेला आहे. माझ्या प्रेमकविता वाचून कोणालाही असे वाटेल की माझा कधी तरी प्रेमभंग झाला असावा. पण रोज नव्याने कोणाच्यातरी प्रेमात पडणार्यांचा कसला होतोय प्रेमभंग कविता लिहिणे म्ह्णजे रिकामटेकडया लोकांचा उदयोग असा गैरसमज सर्वदूर पसरलेला आहे. माझ्या प्रेमकविता वाचून कोणालाही असे वाटेल की माझा कधी तरी प्रेमभंग झाला असावा. पण रोज नव्याने कोणाच्यातरी प्रेमात पडणार्यांचा कसला होतोय प्रेमभंग असो आपला मुद्दा मगे पडला कवीच्या मानधनाचा मी माझ्या मासिकात माझ्या अनेक कवी मित्रांच्या कविता प्रकाशित करतो पण मानधन मिळणार नाही हे मी स्पष्ट सांगतो आणि मी स्वतः कवी असल्यामुळे शंभर रूपये मानधन देण हा मला कवी आणि कवितेचा दोघांचाही अपमान वाटतो.\nएका कवितेसाठी शंभर रूपये मानधन घेण्यापेक्षा ते न घेतलेले उत्तम निदान समाजासाठी काहीतरी मोफत केल्याचे समाधान. माझ्या कवितांना मिळालेल्या मानधनाचे पैसे संग्रही ठेवावे असे मी ठरवले होते पण ते शक्य काही झाले नाही. एका कवीसंमेलनाला जाण्यासाठी जो कवी दोनशे ते हजार रूपये खिशातले खर्च करून जातो, त्याला त्याच्या कवितेला मानधना पोटी मिळालेल्या शंभर-दोनशे रूपयाचे मूल्य ते काय म्हणूनच हल्ली दिवाळी अंकात उत्तमोत्तम कविता वाचायला मिळत नसाव्यात. मला वयक्तीशः असं वाटत कवीला मानधन दयायचेच झाले तर ते कमीत- कमी पाचशे रूपये तरी असावे भले त्या बदल्यात त्या कवीच्या पाच कविता घेतल्या तरी चालू शकतात. आमच्यासारखे जे संपादक पदरमोड करून मासिक काढत असतात त्यांनी मानधन देण्याच्या भानगडीत न पडलेलेच बरे. पण ज्यांना साहित्यातून आर्थिक फायदा होत असतो त्यांनी मानधन दय��यलाच हवे.\nचित्रपटासाठी एक गाणं लिहणार्याला हजारो रूपये दिले जातात पण ते भाग्य हजारो कवींपैकी एखादया कविला लाभत. आमच्यासारखे काही महाभाग कवी घाम गाळून कमाविलेले हजारो रूपये खर्च करून एक-दोन वर्षे आड आपला कवितासंग्रह स्वखर्चाने प्रकाशित करत असतात कोणत्याही आर्थिक बाबींचा विचार अजिबात न करता. असं असताना मला माझ्या कवितेला मानधन म्ह्णून मिळालेल्या शंभर-दोनशे रूपयाचे महत्व ते काय असणार समाजातील सर्वांनीच आपले मूल्य ठरविलेले आहे. मग कविंनी ही आता स्वतःच मूल्य ठरवायला नको का \nलेखक – निलेश बामणे,\nगोरेगांव ( पूर्व ), मुंबई-65.\nमाझा पाऊस आज गहिवरला\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/04/blog-post.html", "date_download": "2018-08-20T12:52:53Z", "digest": "sha1:LAAGRJTZSDCSUOFF7YYQLQVMXIXX5M4R", "length": 35489, "nlines": 259, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: आठवणीतले ब्रेड कटलेट....", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nटिळक ब्रिज उतरून खाली आल्यावर डाव्या हाताला वळलो की कोपऱ्यात चंदू हलवाई. त्यावरून पुढे सरकलो की एक फ्लोरीस्ट आणि बरोबर तिथेच आहे हॉटेल स्वागत. गेली तीस वर्षे, मीच पाहत आलेय... बहुतेक त्याही आधीपासून हे हॉटेल आहेच. उडप्याचे असले तरी एकदम मस्त आणि जरा वेगळ्याच स्टाइलचे चाटही मिळते. शिवाय थाळी व काही पंजाबी खानाही मिळतो. घर-कॉलेज दादरलाच. नोकरी लागल्यावरही दादर सुटणे शक्यच नव्हते. जीवनात स्थित्यंतरे होत गेली तसतसे राहण्याच्या जागाही बदलत गेल्या असल्या तरी दादर हे अविभाज्य घटकातच अंतर्भूत राहिले.\nस्वागत मध्ये आमचा अड्डा नेहमीच जमायचा. कॉलेजमध्ये गेल्यामुळे रडतखडत बाबांनी पॉकेटमनी रू. पन्नास देण्याचे कबूल केलेले पण त्यातही एक मेख होती. येण्याजाण्यासाठी बसचे वेगळे पैसे मिळणार नाहीत. तेव्हां बसचे मिनिमम तिकीट होते एक रुपया. त्यामुळे फार चैन परवडणारी नव्हतीच. स्वागत मध्ये एक खास चाटची डीश मिळे. नाव होते ब्रेड कटलेट. एकच कटलेट पण आकाराने दणदणीत. सोबत कांदा, टोमॅटो, काकडी व रगडा. शिवाय बाजूला लाल-हिरवी चटणीही असे आणि याची किंमत होती एक रुपया पन्नास पैसे. एक खाल्ले की पोट भरून जाई. स्वागत आणि तिथे मिळणारे हे ब्रेड कटलेट म्हणजे कॉलेजच्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक होता. हल्लागुल्ला, साजरे झालेले वाढदिवस, काही एकदम सीरियस चर्चा सारे इथेच होत असे. लेकालाही अनेकदा खास नेऊन मी इथे खिलवलेय. गेल्या दहा वर्षात जेव्हां जेव्हां मायदेशी आले त्या प्रत्येक भेटीत मी आणि आई स्वागतमध्ये आलोच.\n२००७ मध्ये मी आणि आई पुन्हा एकदा या ब्रेडकटलेटच्या ओढीने स्वागतमध्ये आलो तर अन्ना म्हणे की आता आम्ही ते बनवत नाही. बनवत नाही..... अरे, असे कसे.... आमच्या इतक्या आठवणींत सामावलेले हे ब्रेड कटलेट चक्क तुम्ही आता बनवत नाही..... मला खूप वाईट वाटले. तो म्हणे ताई दुसरे काही खाऊन पाहा नं... कितीतरी नवीन पदार्थ आणलेत.... पण मन उदास झाले. काहीच खावेसे वाटेना. फक्त कॉफी घेऊन निघालो. आता पुन्हा स्वागत मध्ये येण्याचे प्रयोजनच उरले नाही. आधीच हा सारा परिसरच बदलून गेलाय, ओव्हरब्रिज आलाय. फार्मर ब्रदर्सही राहिले नाही. अनेक छोटी मोठी दुकाने बदलली. नाही म्हणायला वालीया अँड कं, दाऊद शूज, चंदू हलवाई, अगरवाल क्लासेस, ज्योती हॉटेल, गांगल ऑप्टिशियन, आणि काही किड्स कॉर्नर्स अशी काही दुकाने आजही टिकून आहेत.\nकाल सहजच गप्पामध्ये कॉलेज- कट्टा- मणीजची इडली व अनलिमिटेड चटणी आणि सांबार, एवन चा समोसा, स्वागत व ब्रेड कटल���टची आठवण निघाली. त्या मुक्त मजेच्या, आनंदी, स्वच्छंदी दिवसांची, मित्रमैत्रिणींबरोबर केलेली धमाल, भटकंती..... सारे सारे जसेच्या तसे तरळून गेले. आता सगळे कुठे कुठे पांगलेत. आपापल्या संसारात - रहाटगाडग्यात अडकलेत. स्वागतही बदलून गेलेय. वाटले निदान तेच ब्रेड कटलेट आपण घरी करावे व त्या सोनेरी दिवसात रममाण व्हावे. तुम्ही आधी कधी स्वागतला गेला असाल आणि खाल्ले असल्यास पुन्हा एकवार तुमच्याही आठवणी ताज्या होतील. ( आता मिळतच नाही नं ते...... ) आणि खाल्ले नसल्यास घरी करून पाहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. घरी एखादा पदार्थ करण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे चवीत थोडा बदल करता येतो. खास करून तिखटपणा वाढवता अथवा कमी करता येतो. मीही थोडासा बदल केलाय. स्वागतच्या ब्रेड कटलेटमध्ये चटण्यां व्यतिरिक्त काहीच नसे. मी चटण्या व मटाराचे जरासे सणसणीत स्टफिंगही घातलेय. :)\nदोन मोठे बटाटे उकडून घ्या.\nचार ब्रेडचे स्लाइस चुरा करून\nएक चमचा जिरे, चार मिरे, चवीनुसार मीठ व एक चमचा तेल\nदोन वाट्या भिजलेले पांढरे वाटाणे उकडून घ्यावेत.\nनेहमीची फोडणी व दोन चमचे तेल व चवीनुसार मीठ\nदोन वाट्या ओले मटार दाणे ( आजकाल वर्षाचे बारा महिने फ्रोजन मटार मिळतोच )\nमूठभर कोथिंबीर बारीक चिरून\nएक छोटा कांदा बारीक चिरून\nदोन लसूण पाकळ्या, एक चमचा जिरे व दोन हिरव्या मिरच्या वाटून घ्याव्यात\nचवीनुसार मीठ व अर्धा चमचा साखर\nएक चमचा लिंबाचा रस व दोन चमचे तेल\nदोन मुठी कोथिंबीर बारीक चिरून\nसहा सात पुदिना पाने\nचार चमचे लिंबाचा रस\nचवीनुसार मीठ घालून लागेल इतके पाणी घालून चटणी करावी.\n( पाणी जरा कमीच घालावे. चटणी वाहायला नकोय )\nचवीनुसार मीठ घालून कमीतकमी पाणी घालून चटणी करावी.\n( ओल्या लाल मिरच्या मिळाल्यास ही चटणी अजूनच सुंदर व सणसणीत होते )\nदहा-बारा खजूर ( बिया काढून कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घ्या )\nएक टेबल स्पून चिंचेचा घट्ट कोळ\nतीन टेबल स्पून किसलेला/भुगा केलेला गूळ\nअर्धा चमचा धणेजिरे पूड\nअर्धा चमचा लाल तिखट\nचवीनुसार मीठ घालून लागेल तितके पाणी घालून चटणी करावी.\n( अती घटटही नको व पाणीदारही नसावी )\nएक मध्यम कांदा, एक काकडी व एक टोमॅटो: बारीक चिरून घ्यावे.\nकटलेटस शॅलो फ्राय करण्यासाठी दहा ते बारा चमचे तेल.\nवरील साहित्याची सहा ते सात मोठी कटलेट्स होतात.\nबटाटे व भिजलेले पांढरे वाटाणे उकडून घ्यावेत.\nरग���ा : कढई/ नॉनस्टिक पॅनमध्ये दोन चमचा तेल घालून ते तापल्यावर मोहरी, हिंग, हळद व एक चमचा धणेजिरे पूड घालून फोडणी करावी. त्यावर हे उकडलेले पांढरे वाटाणे घालून दोन-तीन मिनिटे मोठ्या आचेवर परतावे. नंतर गॅस मध्यम करून दोन भांडी पाणी व चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून दहा मिनिटे ठेवावे. एक उकळी आली की आच बंद करावी. रगडा तयार.\nआवरण : उकडलेल्या बटाट्यांचे साल काढून किसून घ्यावेत अथवा हाताने कुस्करून घ्यावेत. लगदा झाला पाहिजे. किसल्यामुळे गुठळ्या राहात नाहीत व सोपे पडते. मिक्सरच्या चटणी जार मध्ये ब्रेडस्लाईसचे तुकडे, चमचा भर जिरे व चारपाच मिरे टाकून भुगा करून घ्यावा. एकावेळी दोन स्लाइसचे तुकडे टाकावेत. एक थेंबही पाणी घालू नये. कोरडा भुगा करायचा आहे. किसलेल्या बटाट्यात हा ब्रेडचा भुगा व चवीनुसार मीठ घालून मळावे. नीट एकजीव झाले की एक चमचाभर तेल लावून झाकून ठेवावे.\nस्टफिंग : एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून मध्यम आचेवर गरम करावे. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून परतावे. एकीकडे लसूण, जिरे व हिरव्या मिरच्या वाटून घेऊन या परतलेल्या कांद्यावर टाकून दोन मिनिटे परतावे. त्यावर ओला मटार, चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून सारे मिश्रण हालवून पाच मिनिटे झाकण ठेवून एक वाफ आणावी. मटार पटकन शिजतो. जरा कमी शिजलाय असे वाटल्यास अजून तीन-पाच मिनिटे झाकण ठेवावे. आता त्यात साखर व कोथिंबीर घालून परतावे. दोन मिनिटांनी आचेवरून उतरवून त्यावर लिंबू पिळावे.\nसगळे साहित्य तयार झाल्यावर साधारण मोठ्या लिंबाएवढे चार गोळे घ्यावेत. हाताला किंचितसे तेलाचे बोट लावून हातावरच थापून घ्यावे. हाताच्या तळव्याएवढा प्रत्येकाचा आकार करावा. पहिल्या चकतीला हिरवी चटणी लावावी. त्यावर दुसरी चकती ठेवून त्यावर एक टेबल स्पून स्टफिंगसाठी केलेली भाजी घालावी. त्यावर तिसरी चकती ठेवून लाल मिरचीची चटणी लावावी. त्यावर चौथी चकती लावून हलक्या हाताने या चारही चकत्या बंद कराव्यात. अशा प्रकारे चार कटलेट तयार करून घ्यावीत. नॉनस्टिक तव्यावर दोन चमचे तेल सोडून मध्यम आचेवर तवा तापवून घ्यावा. शक्यतो सगळीकडे सारखी आच लागेल असे पाहावे. तवा तापला की हलकेच तयार कटलेट ठेवून बाजूने चार चमचे तेल सोडावे. आच न वाढवता कटलेटस सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्यावीत. वाढताना गरम गरम कटलेट वाटीभर रगडा, तीनही चटण्या व कांदा, ���ोमॅटो व काकडीबरोबर खायला द्यावे. आवडत असल्यास शेवही द्यावी.\nरगडा जसजसा थंड होतो तसा घट्ट होत जातो. त्यामुळे वाढण्याआधी अर्धे भांडे पाणी घालून पुन्हा एक उकळी आणावी किंवा कडकडीत गरम अर्धे भांडे पाणी घालून सारखे करून घ्यावे. शिजवताना वाटाण्यांचा अगदी गाळ करू नये. कटलेटस शॅलो फ्राय करताना आच मोठी ठेवून भरभर करू नयेत. ब्रेडक्रम्समध्ये घोळून घेवून घेतले तरी चालेल. पण त्याची खास गरज नाही.\nदिसायला ही कृती खूप वेळ खाणारी व बापरे इतक्या गोष्टी कराव्या लागतील....... असे वाटायला लावणारी भासली तरी थोडेसे नियोजन केल्यास सहजी जमू शकेल. आदल्या दिवशी तीनही चटण्या व रगडा करून ठेवता येईल. अगदी स्टफिंगची भाजीही करून ठेवता येईल. दहा वर्षे आणि पुढे वयाच्या मुलांच्या पार्टीसाठी एकदम पर्फेक्ट पदार्थ. हमखास आवडणारा व पोटभरीचा. सोबत वेफर्स व केक किंवा एखादा गोडाचा पदार्थ असे कॉम्बिनेशन करता येईल.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 6:35 PM\nवा... इतक्या रात्रीच्या लेटकट मारून.. कटलेट खायला घालून भूक वाढवलीत .. :D आम्ही कोंलेज कंटीन मध्येच खायचो ब्रेड कटलेट... आता जाउन चक्कर मारावी म्हणतो एक... :)\nअगं कसले भन्नाट दिसताहेत ते कटलेट्स.... तायो मला हवे गं....\nनक्कीच छान वाटतेय रेसिपी, वाचून व फोटो पाहून. मला जास्तकरुन हॊटेलमधले खाण्यापेक्षा घरी बनवायला व खिलवायला जास्त आवडते.भरपेट खाता येते. नो टेन्शन.तुमची हि रेसिपी नक्की करुन बघणार.\nफोटोत खूपच छान दिसत आहेत कटलेटस. मलाहि घरी बनवून खायला आणि दुस-यांना खिलवायला आवडते. रेसिपी नक्कीच ट्राय करते. हो आणि बनवताना कितीहि त्रास झाला तरिही खाल्यावर तो नाहिसा होतो.\nछान वाटलं जुन्या आठवणी वाचताना... आणि वर कमेंटलेल्या एकाही शिलेदाराने केला नाही म्हणून माझा सगळ्यांच्या वतीने मोठ्ठा नि........... षे............. ध............. आणि वर कमेंटलेल्या एकाही शिलेदाराने केला नाही म्हणून माझा सगळ्यांच्या वतीने मोठ्ठा नि........... षे............. ध............. \nशेवटी एकदाचं दादर अवतरलं बाई तुझ्या ब्लॉगवर...माझं दादरप्रेम तुला माहित आहेच..स्वागत मलाही माहिते कारण टिळक ब्रीज उतरलं की गप्पा मारत खादाडी करायला तेच ते...अगं पण हे काय त्याने कटलेट बंद काय केला चक्क...\nआणि हेरंब बरोबर मी पण नि...........षे................ध....कारण रेसिपी आहे की काय...एवढ्या पायर्या पाणी न गाळता करायच्या म्हणजे तुच हवीस...आम्ही आप��े खाण्यापुरता बरे.....रोहणा...मी पण येते तुझ्याबरोबर कटलेट खायला.....\nदोन पॅरा वाचून मनात ठरवतेय की या भारतवारीत स्वागतमध्ये चक्कर मारून ब्रेड कटलेट खाऊ तर तिसऱ्या पॅरामध्ये सगळी हवाच गेली. किती छोट्या छोट्या आठवणी आपण मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेल्या असतात नां\nमाऊ, आवडले का सगळ्यांना...\nरोहन, लेटकट आणि कटलेट....... एकदम सहीच जुळलेय... यादी मोठी लंबेलाट झाली असेल ना तुझी आता....खस ते खरवस...:)\nतन्वी, अगं ये तू इकडे... नाहीतर नाशिकलाच भेटूयात... मस्त मज्जा करू.\nShailaja, स्वागत आहे. अगदी खरे आहे तुमचे म्हणणे...बनवताना थोडा त्रास झाला तरी खाल्ल्यावर तो नक्कीच नाहीसा होतो. तुमच्या दोन्ही टिपण्या ठेवल्यात... आवर्जून तुम्ही टाकल्यात त्यातली एक मला डिलटवली नाही... प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद. कटलेट करून पाहा आणि आवडले का ते कळवा बरं का...:)\nहेरंब... हा हा... अजून आमची न्यूजर्सी ची वारी झालेली नाही. तेव्हां तुझा निषेध सहज घालवता येईल.\nहा हा.... अपर्णा, तू पण ना.... अगं दिसायला जरा मोठी दिसतेय रेसिपी पण तू ट्राय कर गं... जमेल बघ नक्की. आणि मायदेशी गेल्यावर माझी आठवण काढा.... नाहीतर पोटात दुखेल.... :P\nmegh, हो ना.... किती प्रकारच्या आठवणींचा संचय करते हे मन. पुन्हा इथे माळ्यावर काय उगाच भरताड भरून ठेवलीये चला फेकून द्या पटापट... असेही म्हणता येत नाही... बरे-बाईट, कडू-गोड, हळवे-कोरडे सारे सारे आपापले कोने घट्ट पकडून बसलेले... खरे नं\nसुट्टी वर होतो म्हणून कट लेट वर लेट आलो. . .मी आता एक भली मोठ्ठी मेनु लिस्ट तयार करुन तुम्हाला मेल करून देतो म्हणजे जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा या सगळ्यावर आडवा हात हाणु. . :)\nरात्रीचे दहा वाजत आहेत, जेवण अजुन व्हायचेय आणि ह्या अश्या पोस्ट्स... जोरदार निषेध...\nआनंद, मग आज हैद्राबादेत कशावर ताव मारलास... :)\nकाय गं ताई, इथे कशावर ताव मारणार भात भाजी हादडली... काय करणार भात भाजी हादडली... काय करणार खुप भुक लागली होती :)\nओह्ह्ह.... :( आनंद,आता घरी जाशील तेव्हां जरा... आईच्या हातचे... :)\nथोडी किचकट वाटते आहे पण खाताना केलेल्या श्रमांचे चिज होईल हे नक्की. करून बघायला हवी एकदा फुरसतमध्ये.\n भरल्या पोटात भुकेचा खड्डा पाडला या कटलेटानं. :p\nसोनाली, आहे थोडी वेळखाऊ कृती पण थोडीशी तयारी आधी केलीस तर सहज जमून जाईल.... बाकी आपल्याकडे मनात आले की लगेच बाहेर जाऊन खाता येते गं... ती चैन इथे नाही नं( नेमके हवे ���े हवे तेव्हांची चैन... )\nshinu, पटकन उचल की कटलेट आणि खाऊन टाक.... :)\nअगं तशी सोय असती तर मी स्वयंपाक करायचा सोडून तुझा ब्लॉगच दिवसातून तीन वेळा चावला सॉरी वाचला (की पाहिला)असता नां :) (आयला हे भारीय अशी सोय हवी होती नाई पोरं भूक म्हणाली की म्हणायचा वाच जरा खादाडी ब्लॉग)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nकाळाच्या ओघात लुप्त झालेली काही रत्ने - स्नेहल भाट...\nमौला मेरे मौला मेरे....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/jalna-news-villager-badhara-57068", "date_download": "2018-08-20T13:42:46Z", "digest": "sha1:JHFWCZHWOUBA24RJ3Z3625QUEM3I2A62", "length": 11083, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalna news Villager badhara ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला बंधारा | eSakal", "raw_content": "\nग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला बंधारा\nसोमवार, 3 जुलै 2017\nगोंदी - घुंगर्डे हादगांव येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने दोनशे फूट लांबीचा बंधारा उभारला आहे. हा बंधारा गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर असल्याने या भागातील पाणीपातळी वाढून गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.\nगोंदी - घुंगर्डे हादगांव येथील ग्रामस्थांनी श्रमदान करून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने दोनशे फूट लांबीचा बंधारा उभारला आहे. हा बंधारा गावाजवळून वाहणाऱ्या नदीवर असल्याने या भागातील पाणीपातळी वाढून गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.\nघुंगर्डे हादगाव येथील गल्हाटी नदी गावाजवळूनच वाहते. ग्रामस्थांनी एकत्र येत या नदीवर गॅबियन पद्धतीचा बंधारा उभारला आहे. दोनशे फूट लांबीच्या या बंधाऱ्याला सुमारे दहा लाखांपर्यंत खर्च आला असून, तो संपूर्ण खर्च आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने केला आहे, तर संपूर्ण ग्रामस्थांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान करून बंधारा उभारणीच्या कामात आपले योगदान दिले आहे. या बंधाऱ्यांमुळे गल्हाटी नदीचे पाच किलोमीटर लांबीचे पात्र कायम पाण्याने भरलेले राहणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बंधाऱ्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nKerala Floods: जेव्हा बचावकार्यादरम्यान एनडीआरएफचा जवान पायरी होतो (व्हिडिओ)\nतिरुअनंतपूरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्याचे काम जोरात असून जवळपास 9...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nवारणेवरील दोन्ही पूल पाण्याखाली\nसांगली - कोयना आण��� चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज सायंकाळी कोयना धरणातून ४२ हजार ३७२ क्युसेस तर चांदोली धरणातून १० हजार ६२०...\nKerala Floods: युएईतील भारतीयांची केरळ पूरग्रस्तांना मदत\nतिरूअनंतपुरम : केरळ राज्यात पावसामुळे हाहाकार माजला असून, देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आव्हान केले जात आहे. पेटीएम व अॅमेझॉनद्वारे सर्व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-nipah-virus-animal-husbandry-alert-1895", "date_download": "2018-08-20T12:40:56Z", "digest": "sha1:ZLBIRVYEUCGGOYY34RXRCM5UFCT4MWSW", "length": 10499, "nlines": 116, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news nipah virus animal husbandry on alert | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘निपाह’मुळे पशुसंवर्धन यंत्रणा अलर्ट\n‘निपाह’मुळे पशुसंवर्धन यंत्रणा अलर्ट\n‘निपाह’मुळे पशुसंवर्धन यंत्रणा अलर्ट\n‘निपाह’मुळे पशुसंवर्धन यंत्रणा अलर्ट\nसोमवार, 4 जून 2018\nसावंतवाडी - निपाह व्हायरस जिल्ह्याच्या सीमेवर येताच जिल्हा यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. सिंधुदुर्गात कोणताही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आता जिल्हा आरोग्यसह पशुसंवर्धन यंत्रणा युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. जिल्ह्यात वटवाघळाचे असित्व आहे त्याठिकाणी सोडीअम बायकार्बोनेट आणि सोिडअम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येणार आहे.\nसावंतवाडी - निपाह व्हायरस जिल्ह्याच्या सीमेवर येताच जिल्हा यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. सिंधुदुर्गात कोणताही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आता जिल्हा आरोग्यसह पशुसंवर्धन यंत्रणा युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. जिल्ह्यात वटवाघळाचे असित्व आहे त्याठिकाणी सोडीअम बायकार्बोनेट आणि सोिडअम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येणार आहे.\nगोव्या सीमेवर तपासणी दरम्यान केरळहून आलेला एक संशयित रुग्ण सापडला होता. याच पार्श्वभूमीवर पशुसंर्वधन राज्य उपायुक्तानी तातडीची बैठक बोलावून महाराष्ट्रात याचा प्रसार होऊ, नये यासाठी विशेषतः सिंधुदुर्गातील पशुसंवर्धन विभागाला या औषधांची फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\n‘‘निपाह हा वटवाघळा मार्फत पसरणारा आजार असल्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांनी सावधगिरीच बाळगणे उचित आहे. तपासणी केलेल्या डुकरामध्ये अद्याप कोणतेही आजारपणाची लक्षणे आढळली नाहीत; मात्र आम्ही आजार न पसरण्याबाबत दक्ष आहोत.’’\n- विद्यानंद देसाई, पशुधनविकास अधिकारी\nयाबाबत बैठका बोलावून झालेल्या कार्यवाहीबाबतची माहिती उचस्तरावरुन घेण्यात येत आहेत. पशुसंवर्धन आयुक्तानी यासाठी वनविभाग, आरोग्यविभाग व ग्रामपंचायत यानाही आपल्या कार्यवाहीमध्ये सामावून एकत्रित काम करण्याचे सुचविले आहे.\nडुक्कराजवळही निपाहचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे सर्वच यंत्रणा वराह पालन होत असल्याठिकाणी सतर्क झाली आहे.\nअशा ठिकाणी पशुसंवर्धन विभागाकडून भेटी घेऊन त्याठिकाणचे नमूने घेऊन ते पुणे येथे संबंधित विभागाकडे नुकतेच पाठविण्यात आले. ज्याठिकाणी पशुसंवर्धन विभागाने आजगाव, भोम, निरवडे, तळवडे, शिरोडा, विलवडे आदी ठिकाणी जावून डूकरात आजारी असल्याची कोणतेही लक्षणे आहेत की नाही किंवा अन्य कोणती वेगळी लक्षणे याचीही पहाणी करण्यास सुरवात केली आहे. पीगरी (वराहपालन फार्म) यांनाही पशुसंवर्धन विभागाकडून भेटी देण्यात आल्या.\nझाडाखाली पडलेली फळे खाऊ नये\nवटवाघळ असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे.\nडुक्कर व इतर प्राण्यांपासून दूर राहावे\nव्हायरस सिंधुदुर्ग महाराष्ट्र sections\nगिरीष महाजन 81 डॉक्टरांच्या पथकासह केरळात दाखल\nकेरळ राज्यात पावसाचे थैमान चालू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातून केरळमधील...\nमुंबईतून 89 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना\nकेरळच्या मदतीला महाराष्ट्र सरसावलाय. महाराष्ट्रातून डाँक्टरांची एक टीम मुंबईकडे...\nमुंबईतून 89 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना ; केरळच्या मदतीला सरसावला महाराष्ट्र\nVideo of मुंबईतून 89 डॉक्टर्सची टीम केरळला रवाना ; केरळच्या मदतीला सरसावला महाराष्ट्र\nदाभोलकर हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड विरेंद्र तावडेच\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन...\nदाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीचे कर्नाटक कनेक्शन; आरोपीचा सनातन...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक...\nमराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे आता बेमुदत चक्री...\nमराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (ता.20) मराठा...\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-243549.html", "date_download": "2018-08-20T13:30:10Z", "digest": "sha1:RLZGQJCNZCBAFWJYWIGYPFCPX4SVR3AE", "length": 11819, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धोणीने कर्णधारपद सोडलं", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n04 जानेवारी :टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार एम. एस. धोणीने वन डे आणि टी - 20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय बीसीसीआयने पत्रक काढून जाहीर केलाय. धोणी इंग्लंडविरुद्धच्या वन डे आणि टी - 20 सीरिजमध्ये मात्र खेळणार आहे.\nया सीरिजसाठी टीमची निवड करण्यासाठी बीसीसीआयची निवड समितीची 6 जानेवारीला बैठक होतेय. धोणीनंतर आता टीम इंडियाचा कॅप्टन कोण असेल याचा निर्णय अजून झालेला नाही. पण टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीकडेच टीम इंडियाची धुरा जाण्याची शक्यता आहे.\nधोणीने त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला विजय मिळवून दिला. यासोबतच त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 चा टी - 20 वर्ल्ड कप जिंकला. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचा विजय झाला.\nभारतीय क्रिकेटमध्ये धोणीने दिलेल्या योगदानाबद्दल बीसीसीआयने त्याचे आभार मानलेत.. धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने नवी उंची गाठली आणि घवघवीत यश मिळवलं, असंही बीसीसीआयने म्हटलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AE%E0%A5%A8", "date_download": "2018-08-20T12:17:02Z", "digest": "sha1:XAI5ZAYPC7UCGGOATIVDGEYSYPSFSJ4P", "length": 5793, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १५८२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे - १६०० चे\nवर्षे: १५७९ - १५८० - १५८१ - १५८२ - १५८३ - १५८४ - १५८५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी २४ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरी दिनदर्शिका प्रदर्शित केली.\nऑगस्ट २८ - तैचांग, जपानी सम्राट.\nइ.स.च्या १५८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2018-08-20T12:18:44Z", "digest": "sha1:I3QAFZEA3NF33ZJJBNFYIKU35KODPYNL", "length": 6952, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमरावती विभाग - विकिपीडिया", "raw_content": "\nअमरावती विभाग(पश्चिम विदर्भ) महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.\nया विभागाच्या पश्चिमेस नाशिक विभाग(खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र), पूर्वेस नागपूर विभाग(पूर्व विदर्भ), उत्तरेस मध्य प्रदेशराज्य व दक्षिणेस औरंगाबाद विभाग(मराठवाडा) आणि तेलंगणा आहेत.\nक्षेत्रफळ - ४६,०९० किमी²\nलोकसंख्या (२००१ची गणना) - ३९,४१,९०३\nजिल्हे - अमरावती जिल्हा, अ��ोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशीम जिल्हा\nओलिताखालील जमीन : २,५८२ किमी²\nकोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०१७ रोजी १३:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/faq?order=type&sort=asc", "date_download": "2018-08-20T13:01:10Z", "digest": "sha1:ISZTINLQHSQS5FQ42YYSSBNH6K2PV5IV", "length": 8240, "nlines": 77, "source_domain": "aisiakshare.com", "title": " FAQ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवाविप्र इथे फोटो कसे चढवावेत\nवाविप्र श्रेणीबद्दल चिंजंश्रामो 7 गुरुवार, 07/04/2016 - 13:07\nवाविप्र काही एचटीएमेल मदत ऐसीअक्षरे 14 बुधवार, 27/11/2013 - 21:05\nवाविप्र टंकलेखन मदत ऐसीअक्षरे 10 मंगळवार, 20/05/2014 - 10:47\nवाविप्र मराठी फाँट : मदत हवी रोचना 25 रविवार, 01/04/2018 - 19:00\nवाविप्र मार्गदर्शन हवे. अरविंद कोल्हटकर 7 गुरुवार, 18/10/2012 - 02:13\nवाविप्र पासवर्ड (परवलीचा शब्द) कसा बदलावा\nवाविप्र लिपि कशी बदलावी अरविंद कोल्हटकर 17 बुधवार, 13/11/2013 - 23:19\nवाविप्र ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा अजो१२३ 125 मंगळवार, 22/11/2016 - 14:52\nवाविप्र ’ऐसीअक्षरे`मधील शोधपेटी अरविंद कोल्हटकर 8 शुक्रवार, 20/12/2013 - 19:01\nवाविप्र विंडोज आणि लिनक्समध्ये मराठी टायपिंगसाठी ३_१४ विक्षिप्त अदिती 51 मंगळवार, 10/01/2017 - 21:07\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवी��� संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 8 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2011/01/blog-post_15.html", "date_download": "2018-08-20T12:52:46Z", "digest": "sha1:BXZ3OJBFP3VWWJNLBFXG6RLJBLV6GKW2", "length": 53552, "nlines": 240, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: सौजन्याची ऐशी तैशी....", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nसकाळचे १० वाजलेले. नवरात्राची पाचवी माळ. दसरा रवीवारी येत होता. उद्या परवा नाहीच जमले तर शुक्रवारी फारच गर्दी उसळलेली असेल म्हणून आजच जाऊन यावे असा विचार करून माझ्या कोऑपरेटिव्ह बँकेत येऊन पोहोचले. चांगली नावाजलेली व गेली कित्येक वर्षे ठाणे जिल्ह्यात खूपच गाजत असलेली ही आमची बँक. कॅलेंडरवर जेमतेम पहिला आठवडा उलटला होता. पगार, पेन्शन, आरडी वगैरे नेहमीच्या गडबडीतून अजून पूर्ण सुटका झालेली नसली तरी थोडीशी श्वास घेण्याइतपत परिस्थिती असेल, असा माझा होरा.\nदारातच एटिएम ची छोटीशी केबिन. एक जण आत खुडबुडत होता, बाहेर पाच सहा डोकी लाईनीतून पुढे झुकून, माना उंचावून आतला कधी बाहेर येतोय ची वाट पाहत उभी होती. कधी घड्याळाकडे, तर कधी मागे वळून रेंगाळणार्या रिक्षांचा माग काढत, चुळबुळत, मध्येच काहीतरी पुटपूटत ... नेहमीचेच दृश्य. रांगेत आपण उभे असतो तेव्हांच नेमके कोणीतरी काहीतरी गोची करते. कधी कार्डच अडकते तर कधी कोडच चुकीचा पंच होतो. माझ्या बर्याच मैत्रिणी तर चुकूनपण एटिएम मशीनकडे जात नाहीत. ओल्ड स्कूल म्हटले तरी चालेल पण हेच बरे पडते गं, असे म्हणत पटापट स्लिपा भरून मोकळ्या होतात.\nही शाखा घराजवळ असल्याने बरी पडते, चालतही जाता येते. एटिएम ओलांडून पायर्या चढून आत पाऊल टाकले तर नजर पोचेल तिथवर माणसं व वर सुरू असलेले दिवेच फक्त दिसत होते. थोडक्यात होरा चुकला होता. एकतर ही शाखा तशी लहानच आहे. तश्यांत सणासुदीचे दिवस. नुसती झुंबड होती. दारापाशीच असलेल्या दोघांतिघांना विनंती करत करत थोडी आत सरकले. मला दोनतीन कामे करायची होती. पासबुक व चेक भरायचा होता. पैसे काढायचे होते व लॉकरही उघडायचा होता. प्रत्येक काउंटरपासून लाइन निघालेली दिसत होती पण शेपटाच्या टोकाचा पत्ताच लागेना. सगळ्या रांगा एका ठिकाणी येऊन गुंतल्या होत्या. प्रत्येकाचा चेहरा वैतागलेला, त्रासलेला. बाहे��� सुरू असलेली डोकवेगिरी इथेही सुरू होतीच. पाच मिनिटे त्याचे निरीक्षण केल्यावर कुठली रांग कुठे वळतेय याचा थोडासा उलगडा झाला. त्यातल्या त्यात पासबुकाची रांग आटोक्यातली वाटल्याने प्रथम तीच धरली. सुदैवाने चेकही तिथेच भरायचा होता. पाच मिनिटे झाली तरी काम फत्ते करून एकही व्यक्ती मागे आली नाही की रांगही तसूभरही पुढे सरकली नाही. म्हणून मीही डोकवेगिरीचा अवलंब करत अंदाज घेऊ लागले. पाहते तो काउंटरवर सामसूम. खुर्ची मालकाची वाट पाहत रिकामी. अरेच्या हा काय प्रकार. इथे एसी असून जोरदार घुसमटायला लागलेले, गर्दीचा वाढता जोर आणि चक्क काउंटरचा कर्ताकरवीता गायब. माझ्या चेहर्यावरचे प्रश्नचिन्हं पुढच्याने वाचले, \" आहेत मॅडम, आलेच म्हणून गेल्यात. दहा मिनिटे झाली पण अजून... \" तो असे म्हणतोय तोच मॅडम अवतरल्या.\nबाविसचोवीसची मॅडम. केस मोकळे ( केस बर्यापैकी लांब होते ), मोठी उभी टिकली, भडक मेकअप, काळपट लालगडद लिपस्टिक, मोठ्या मण्यांच्या तीन माळा गळ्यात, दोन्ही हातात मोठी रुंद कडी, मोरपिशी पंजाबीवर फ्लोरोसंट कलरची ओढणी. एकंदरीत सगळाच प्रकार भसकन डोळ्यात घुसणारा. कोणीही काहीही घालावे, ज्याची त्याची मर्जी हे खरेच. तरीही प्रथमदर्शनीच आठी पडावी... मॅडम बसल्या तोच फोन वाजला. मॅडमने शेजारी बसलेल्या कलिगकडे तिरका कटाक्ष टाकताच त्याने तत्परतेने फोन उचलला. फोन बहुदा मॅडमचा असावा, मी पाचसहा फुटांवर असल्याने मला शब्द नीट कळले नाहीत पण काय तो निरोप घेऊन त्याने मॅडमला सांगितला. त्यावर मान उडवून उद्या उद्या असे हातवारे तिने केले. निरोप पोचवला गेला.\nसंतुष्ट होऊन मॅडमने रांगेत उभ्या असलेल्या पहिल्याच माणसाकडची चार पासबुकं ओढली. चार बोटे नाचवत, इतकी काय तुम्ही पण... अश्या खुणा करत कीबोर्ड बडवला. इतके होईतो एकही शब्द तोंडातून बाहेर आला नव्हता. मी बुचकळ्यांत. ही मुकी आहे की काय काय तुम्ही पण... अश्या खुणा करत कीबोर्ड बडवला. इतके होईतो एकही शब्द तोंडातून बाहेर आला नव्हता. मी बुचकळ्यांत. ही मुकी आहे की काय उगीच ही शंका मला छळू लागली. उपकार केल्यासारखी चारी पासबुकं भरून अक्षरश: त्याच्या अंगावर फेकली. त्याने गरीबासारखी गोळा करत थँक्स देत पळ काढला. अजून दोघे जण असेच उपकार घेऊन गेले.\nमाझ्या दोन नंबर पुढे एक बाई उभी होती. तिला बराच उशीर झाला असावा. हवालदिल झाली होती. एकदाचा तिचा न��बर आला. जवळपास पाचसहा पासबुकं आणि बरेच चेक्स असा मोठा ढीग तिने मॅडमसमोर ठेवला. तो पाहताच मॅडमच्या कपाळावरची शीर तडकली. हातवारे करून आविर्भावाने, \" एकावेळी इतके आणलेस तू वैताग आहेस अगदी. \" तिला म्हणत कीबोर्ड चालू झाला. पहिले पासबुक अंगावर भिरकावले गेले. दुसरे प्रिंटर मध्ये घातले पण त्यावर काहीच उमटेना. बाहेर काढून पुन्हा प्रिंटर मध्ये ढकलले, पुन्हा तेच. शाई संपलीये की काय असे वाटून प्रिंटर उघडला पण तसा एकतर मेसेजही पॉप अप होत नव्हता आणि बहुतेक कार्टरेज नुकतेच बदलले असावे त्यामुळे पुन्हा एकदा पासबुकच ढकलायचा प्रयोग झाला. पण दोघेही अडून बसलेले. मॅडमने ते पुस्तक बाजूला टाकले व दुसरे आत ढकलले तर त्यावर पटापटा काळे उमटले. तोच ती बाई म्हणाली, \" पोरांनी ज्यूस सांडवला होता त्यावर. \" हे ऐकले मात्र मॅडमचे पित्त खवळले. चक्क कमरेवर हात ठेवून उठून उभी राहिली आणि डोळे गरागरा फिरवत त्या बाईला धारेवर धरले. \" चूक झाली हो. कारटी ऐकत नाहीत नं. \"असे म्हणत त्या बाई गयावया करू लागल्या. एकदाची त्यांची सारी पासबुके व चेक्स पार पडले. खाली मान घालून ती बाई गरीबासारखी निघून गेली.\nअजूनही माझी शंका फिटलेली नव्हती. ही खरेच मुकी आहे की... जर मुकी असेल तर या इतक्या गडबडीच्या काउंटरवर हिला कशाला ठेवलेय तेही इतक्या प्रचंड गर्दीच्या वेळी. बरं हिचा एकंदरीत तोरा पाहता काहीतरी गडबड आहे हे मला जाणवत होते. तशातही मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे बँकेत जास्त करून इतर ऑफिसातले शिपाई, ड्रायव्हर, कामवाल्या बाया व पेंशनर यांचाच जास्त भरणा होता. माझ्या लाइनीतील पुढची सगळी मंडळी हीच होती. आणि बहुतेक ती नेहमीच येणारीही होती. मॅडमचा हा तोरा त्यांच्या अंगवळणी पडलेला होता.\nमी आधीच ठरवले होते की हिने जर माझ्या अंगावर पासबुक फेकले तर मी तिला ते उचलून द्यायला लावणार व तक्रारही करणार. माझ्यामागे लाइन बरीच वाढली होती.बँकेत शिरायलाही जागा राहिली नव्हती. माझा नंबर येताच मी माझी दोन्ही पासबुकं तिच्या समोर धरली. तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत तिने नंबर टाईप केला. मी दोन वर्षाने पासबुक भरत असल्याने बर्याच एंट्र्या बाकी होत्या. वैतागून तिने माझ्याकडे पाहिले पण काही हातवारे केले नाहीत. मीही मख्खासारखा चेहरा करून तिच्याकडे एकटक पाहतं होते. जर मी दोन वर्षे मायदेशात गेलेच नसेन तर एंट्र्या कश्या करून घेणार माझी दोन्ही पासबुके प्रिंटून तिने प्रिंटरवर ठेवली. चेकच्या स्लिपवर शिक्का मारून तिचा काउंटर पार्ट पासबुकांवर ठेवला. काहीही भिरकावले मात्र नाही. मी ते उचलून लॉकरच्या दिशेने निघाले.\nवाटेत मॅनेजरांची केबिन आहे. तिच्या बाहेर चेक्स व तस्तम गोष्टींवर शिक्के मारायला शिपाई बसलेला. त्याला नमस्कार केला आणि विचारले, \" का हो, त्या मॅडम मुक्या आहेत का \" कानभर पसरेल इतके हसू व उतू चालालेले प्रेम त्याच्या चेहर्यावर पसरले. \" काहीतरीच काय \" कानभर पसरेल इतके हसू व उतू चालालेले प्रेम त्याच्या चेहर्यावर पसरले. \" काहीतरीच काय निशामॅडम ना नाही हो. आज ना त्यांचे मौनव्रत आहे. नवरात्रसुरू आहे ना, म्हणून. पण सकाळपासून गर्दीने नुसता वात आणलाय. मॅडम तरी पण निभावता आहेत. \" ( किती ते कौतुक, म्हणे मौनव्रत आहे. कमालच आहे. स्वत:च्या पोरीने घरी मौनव्रत घेतले असते तर तिचे इतके कौतुक केले असते का यांनी ) उघडपणे , \" वा ) उघडपणे , \" वा वा छान हो छान. पण, लोकांना त्रास होतोय त्याचा. आणि त्या तुमच्या निशामॅडम डोळ्यांनी व हातवारे करून लोकांवर खेकसत आहेत, त्याही उगाचच, त्याचे काय \" \" काय मॅडम, काहीही. अहो लहान पोर आहे, चालायचेच. थोडे लाड होणारच की, काय \" \" काय मॅडम, काहीही. अहो लहान पोर आहे, चालायचेच. थोडे लाड होणारच की, काय\nमॅनेजर आतून आम्हा दोघांकडे पाहत असावे. त्यांनी मला खुणेने आत यायला सांगितले. मी आत जाताच, \" काय झाले काही प्रॉब्लेम आहे का काही प्रॉब्लेम आहे का \" असे विचारले. मी माझा निषेध नोंदवला. निशामॅडमनी मौनव्रत धारण करण्याबद्दल माझा मुळीच आक्षेप नव्हता. त्यांच्या एकंदरीत वागणुकीचाच मला त्रास झालेला. ' ग्राहक देवो भव ' ही तुमची टॅगलाइन आणि नेमके त्यालाच ही ट्रिटमेंट. मॅनेजरांनी लगेच गुळमुळीतपणा सुरू केला. \" अहो तसे नाही. नवरात्र वर्षातून एकदाच असते. त्यातून हौसेने निशाने मौनव्रत ठेवलेय. सांभाळून घ्या. तुमचे कुठले काम अडलेय का \" असे विचारले. मी माझा निषेध नोंदवला. निशामॅडमनी मौनव्रत धारण करण्याबद्दल माझा मुळीच आक्षेप नव्हता. त्यांच्या एकंदरीत वागणुकीचाच मला त्रास झालेला. ' ग्राहक देवो भव ' ही तुमची टॅगलाइन आणि नेमके त्यालाच ही ट्रिटमेंट. मॅनेजरांनी लगेच गुळमुळीतपणा सुरू केला. \" अहो तसे नाही. नवरात्र वर्षातून एकदाच असते. त्यातून हौसेने निशाने मौनव्���त ठेवलेय. सांभाळून घ्या. तुमचे कुठले काम अडलेय का द्या मी करवून घेतो. \" \" अहो पण मग त्यापेक्षा तुम्ही आजचा दिवस दुसर्या कोणाला तरी तिथे बसवायचे आणि निशामॅडमला खाली लोन डिपार्टमेंटला पाठवायचे ना. कस्टमरला निष्कारण ताप कशाला. \" आता सौजन्य जाऊन मॅनेजर ही थोडे तडकल्यासारखे दिसू लागलेले. \" बरं बरं मी पाहतो. तुम्हाला अजून काही काम आहे का द्या मी करवून घेतो. \" \" अहो पण मग त्यापेक्षा तुम्ही आजचा दिवस दुसर्या कोणाला तरी तिथे बसवायचे आणि निशामॅडमला खाली लोन डिपार्टमेंटला पाठवायचे ना. कस्टमरला निष्कारण ताप कशाला. \" आता सौजन्य जाऊन मॅनेजर ही थोडे तडकल्यासारखे दिसू लागलेले. \" बरं बरं मी पाहतो. तुम्हाला अजून काही काम आहे का नसेल तर मला कामे आहेत. \" म्हणजे यांना कामं आणि मी रिकामटेकडी. थोडक्यात हा मला, ' फूटा इथून ' चा इशारा होता. निशामॅडमच्या मिरवण्याला या सगळ्यांची फूस होतीच.\nमला लॉकरही उघडायचा होता. रजिस्टर मध्ये सही केली व उभी राहिले. लॉकरचे काम पाहणारे सद्गृहस्थ लगेच उद्गारले, \" उतरा तुम्ही, मी येतो. \" मी मान डोलवली व खाली गेले. दहा मिनिटे होऊन गेली तरी कोणी आले नाही म्हणून पुन्हा वर चढून आले. मला आलेली पाहताच तेच गृहस्थ थोडे ओरडूनच म्हणाले, \" मी म्हणालो ना तुम्ही उतरा, मग पुन्हा कशाला वर आलात चला. \" तरातरा जीना उतरून गेले. लॉकर उघडला व निघाले वर जायला तोच मी त्यांच्याकडे स्टूल मागितले. त्या आधी मी स्टूल आहे का ते शोधले होते. पण एकतर मोठ्या शिड्या किंवा एकदम छोटी प्लॅस्टिकची डुगडुगणारी स्टूले होती. मध्यम उंचीचे काहीच नव्हते. खुर्चीही नव्हती. मी शोधाशोध करून झाली आहे हे त्यांनी पाहून झाल्याने, \" पाहा जरा इथेतिथे. सापडेल तुम्हाला.\" असे त्यांना म्हणता आले नाही. \" मी वरून पाठवतो शिपायाबरोबर. \" असे म्हणून ते निघून गेले. पाच सात मिनिटे झाली. कोणीच आले नाही. लॉकर उघडा सोडून मला जाता येईना. शेवटी दोन छोटी स्टूले एकावर एक ठेवून कसरत करत मी कसेबसे काम आटोपले व वर येऊन त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले. \" स्टूलाचे काय झाले चला. \" तरातरा जीना उतरून गेले. लॉकर उघडला व निघाले वर जायला तोच मी त्यांच्याकडे स्टूल मागितले. त्या आधी मी स्टूल आहे का ते शोधले होते. पण एकतर मोठ्या शिड्या किंवा एकदम छोटी प्लॅस्टिकची डुगडुगणारी स्टूले होती. मध्यम उंचीचे काहीच नव्हते. खुर्चीही नव्हती. मी शोधाशोध करून झाली आहे हे त्यांनी पाहून झाल्याने, \" पाहा जरा इथेतिथे. सापडेल तुम्हाला.\" असे त्यांना म्हणता आले नाही. \" मी वरून पाठवतो शिपायाबरोबर. \" असे म्हणून ते निघून गेले. पाच सात मिनिटे झाली. कोणीच आले नाही. लॉकर उघडा सोडून मला जाता येईना. शेवटी दोन छोटी स्टूले एकावर एक ठेवून कसरत करत मी कसेबसे काम आटोपले व वर येऊन त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले. \" स्टूलाचे काय झाले \" \" मी शिपायाला सांगितले होते. त्याने दिले नाही का तुम्हाला \" \" मी शिपायाला सांगितले होते. त्याने दिले नाही का तुम्हाला अरे xxx कुठे तडमडलास अरे xxx कुठे तडमडलास एक काम करायला नको याला. मॅडम आत्ताचे तुमचे काम झालेय ना. पुढच्या वेळी स्टूल देण्याची व्यवस्था करतो. \" असे म्हणून त्यांनी रजिस्टर मध्ये जे डोळे घातले ते वरच केले नाहीत.\nमी पुन्हा मॅनेजरसमोर.... \" खाली स्टूल नाही. कशावर चढून लॉकर उघडायचा माझे सोडा, उद्या माझी सत्तरीच्या पुढची आई-बाबा आले की मग ते कसे उघडतील लॉकर अशी कसरत करत माझे सोडा, उद्या माझी सत्तरीच्या पुढची आई-बाबा आले की मग ते कसे उघडतील लॉकर अशी कसरत करत तसे करताना ते पडले तर कोण जबाबदार तसे करताना ते पडले तर कोण जबाबदार आणि त्यांचे हाल तुमच्यामुळे का म्हणून व्हावेत आणि त्यांचे हाल तुमच्यामुळे का म्हणून व्हावेत इतक्या चिंचोळ्या जागेत शिड्या पोचत नाहीत हे माहिती आहे ना तुम्हाला इतक्या चिंचोळ्या जागेत शिड्या पोचत नाहीत हे माहिती आहे ना तुम्हाला मग तिथे जवळपास शंभर लॉकर असतील. त्या सगळ्यांनी ही अशीच सर्कस नेहमी करायची का मग तिथे जवळपास शंभर लॉकर असतील. त्या सगळ्यांनी ही अशीच सर्कस नेहमी करायची का कधीपासून मी खाली वाट पाहत होते पण कोणीही येऊन स्टूल दिले नाही की ते नाहीये असेही सांगितले नाही. याचा अर्थ काय कधीपासून मी खाली वाट पाहत होते पण कोणीही येऊन स्टूल दिले नाही की ते नाहीये असेही सांगितले नाही. याचा अर्थ काय तुम्हाला वेळ नाही आणि मला काम नाही असा समज झालाय का तुमचा तुम्हाला वेळ नाही आणि मला काम नाही असा समज झालाय का तुमचा\n\" अहो तुमचे काम झालेय ना आत्ताचे. मग झाले तर. होते कधी अशी गडबड. कामाच्या घाईत विसरले असतील ते. तुमचे आईवडील आले ना तर मी स्वत: त्यांना स्टूल देईन. काळजी करू नका. या आता. \" मनातल्या मनात त्यांनी मला दिलेल्या शिव्या मुखवट्याआडूनही दिसत होत्या.\nब���क एकच पण दोन निरनिराळ्या शाखांमध्ये इतकी दोन टोकांची वर्तणूक. एकीत, ’ ग्राहक म्हणजे राजा ’ इतके सहकार्य. अतिशय आपुलकीने कामे करतात की कौतुक केल्यावाचून राहवत नाही. ज्येष्ठ नागरिकांची तर खास काळजी. अगदी रजिस्टर समोर आणून सह्या घेतलेल्या पाहिल्यात मी. आणि त्याच बँकेचीच हीही एक शाखा. प्रत्येकजण उर्मट. लॉकरवाले, एफ् डी डिपार्टमेंट तर विचारूच नका. काहीही विचारले की लगेच उडवाउडवी सुरू. ओळखीतल्या बर्याच लोकांनी त्यांचे अनुभव ऐकवले होतेच. दिवसातून खूप पासबुके, चेक्स भरले जात असतील. काम खूप पडत असेल. मान्य. पण याचा अर्थ तुम्ही उपकार करता आहात का लोकांवर पगार मिळतोय ना आणि नसेल झेपत तर सोडून द्या नं. गोड बोलणे दूरच पण निदान हडतुड करू नका. लेखी तक्रार करायची इच्छा असूनही माझा नाईलाज होता. लगेचच उडायचे होते. पाठपुरावा करणे शक्य नव्हते.\nज्यांचा सतत जनतेशी संपर्क येत असतो त्यांनी कसे वागावे व कसे वागू नये याचे नियम काटेकोर पाळायलाच हवेत. नुसत्याच मोठ्या मोठ्या जाहिराती करायच्या. सौजन्य फक्त एका सप्ताहापुरते वागवून उरलेले ५१ आठवडे ही मनमानी.... \nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 8:10 PM\nकदाचित परदेशवासियांकडून लेखी तक्रार येते आहे म्हणून त्याला महत्व दिले गेले असते आणि अधिक गतीने त्यावर उत्तर शोधले गेले असते...ही शक्यता आहे आणि ती नाकारता येत नाही. आपल्याला हे करायलाच हवं. वेळ नाही म्हणून ते टाळून होणारं नाही. कारण आपण जातो निघून आणि आपले कुटुंबीय रहातात त्याच परिस्थितीत झगडत. :(\nआणि ही स्टेट बँक होती का तेथील एकूणच कर्मचारी असे अरेरावी करणारे आहेत. बायका अधिक. त्यांना आदल्या दिवशी बघितलेल्या सिरीयलमध्ये अधिक इंटरेस्ट असतो\nअनघा,मलाही शंभर टक्के मान्य आहे की तक्रार करायलाच हवी. मला लेखी तक्रार करायचीच होती. तोंडी केलेल्या तक्रारीला त्यांनी कसे उडवले ते पाहून तर अजूनच कटकट झाली होती. म्हणून मी दुसर्याच दिवशी पहिल्या शाखेत जाऊन ओळखीच्या लोकांना हे ऐकवून तक्रार कुठे करता येईल ची विचारणा केली असता, तुम्ही इथे राहत नसल्याने फारसा उपयोग होणार नाही असे मत दिले गेले. :(\nही स्टेट बँक नव्हे. मात्र हे सिरीयल कमेंट्स व फोन प्रकरण इथेही जोरदार होतेच...\nअगं, केलेल्या तक्रारीचा उपयोग होईल की नाही ही दुय्यम बाब. पण उपयोग होणार नाही आणि म्हणून काही न करणे हे बरोबर वाटत नाही. आणि आपण आम जनता नेहेमी हेच करतो आणि मग समस्येवर कधीच काही उत्तर निघत नाही. :)\nएकदा नाही तर दोनदा तोंडी तक्रार केलीच की. लेखी तक्रार करणारा समोरच नसेल तर अर्ज डब्यात जाईल असे म्हटंल्यावर काय करायचे ( कदाचित ही मिलीभगत असू शकेल... ) :(\nहाहाहा... औ मैडम, इंड्या मै म्युच्युअल अंडरस्टॅंडिंगपे सबकुछ होता है... आजकल अपनभी यहीच अनुभव कर रा... ;) :P :D\nबॅंक कोअऑपरेटीव्ह होती नां... म्हणून असं झालं . सगळे नोकरी करणारे वशिल्याचे पिट्टू असतात अशा बॅंकात ( अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळून). ICICI, SBI वगैरे बॅंक्स जरा तरी बऱ्या आहेत..कम्प्लेंट केली की अॅक्शन घेतली जाते.\nअगं अगदी हाच अनुभव येतो गं सगळीकडे... मी तर अमितला बाहेर उभा करते सरळ... त्याचे तर भांडणच होते डायरेक्ट....\nस्टेट बॅंकेत तर मी बाबांची ढाल पुढे केल्याशिवाय शिरतच नाही... ते असले की ओळखीने कामं होतात जरा... :)\nकितीही तक्रारी केल्या तरी काही फरक पडत नाही पण...आणि भारतातल्या लोकांना सवय झाल्यासारखी वाटते आणि आपण तक्रारी करणारे वेडे ठरतो...पण...स्टेट बँकेत लेखी तक्रार केली तर व्यवस्थित उत्तर मिळते\nमी दोनवेळा डेबिट कार्डासाठी अर्ज भरून दिला. दोन्ही वेळा कार्ड आलं नाही. चौकशी करायला ऑफिसला जाता जाता बँकेत गेलो तर मला म्हणाले दुपारी तीन नंतर या. म्हणजे काय आम्ही पिकनिकला आल्यासारखं दिवसभर जेवणखाण घेऊन तिथे तळ ठोकायचा का\nमाझं आणि बायकोचं असं प्रत्येकी एक अकाउंट होतं. मला एकच पण जॉइंट अकाउंट हवं होतं. त्याबाबत माहिती देताना त्यांनी इतका घोळ घातला की शेवटी मी वैतागून अकाउंट बंद केलं. त्यातही घोळ. बॅलन्स नाही म्हणून २५० रुपये दंड आणि माझ्या खात्यात २२५ रुपये फक्त म्हणून त्यांची ऑटोमेटेड सिस्टीम खातं बंद करेनाच. शेवटी पासबुक आणि चेकबुक त्यांच्या समोर ठेउन \"तुम्हाला काय हवं ते करा\" हे सांगून तिथून बाहेर पडलो.\nस्टेट बँक ऑफ इंडिया, पौड रोड\nसौरभ, अरे इतके मख्ख चेहरे. जणू हसले तर यांना तुरुंगातच डांबतील. बाकी त्यांचे आपसातले बॊंडिंग जबरी आहे....:D\nमहेंद्र, अजूनही सर्रास वशिल्याचे तट्टू भरले जातात :( हे प्रकरण इथेच नाही संपले. मी पुन्हा लॊकरसाठी गेले असता स्टूल मिळालेच नाही. वर स्टूल मोडलेय नवीन मागवणार आहोत मग ठेवू. मग ते येईतो लोकांनी काय करायचे :( हे प्रकरण इथेच नाही संपले. मी पुन्हा लॊकरसाठी गेले अ���ता स्टूल मिळालेच नाही. वर स्टूल मोडलेय नवीन मागवणार आहोत मग ठेवू. मग ते येईतो लोकांनी काय करायचे का घरनं स्टूल बरोबर घेऊन जायचे का घरनं स्टूल बरोबर घेऊन जायचे वैताग वैताग आहे नुसता...\nतन्वी, अगं समोर आलेल्या माणसाशी दोन शब्द मृदू स्वरात बोलणे, चेहर्यावर इंचभर हास्य आणणे, लोकांची अडचण, काय काम आहे ते ऐकून घेणे हे करणे इतके अवघड आहे का मीही अठरा वर्षे नोकरी केली तीही सरकारी खात्यात. माणसांचा सतत राबता. पण इथे मुळी चेहर्यावर नकाराचाच पाढा. काहीही विचारा,\" नाही पण ते असे होऊच शकत नाही \" हीच मुळी सुरवात.\nगरज आपल्याला आहे गं. तक्रारी केल्या की पध्दतशीर ’निक्का” लावतात. प्रत्येक माणसाचे कोणी ओळखीचे असेल बॆंकेत असे होऊ शकत का आणि हे योग्य आहे का\nराजीव, धन्यवाद. मी विरोपात लिहीते तुम्हाला.\nअगं हल्ली शहरांमध्ये बर्याच ठिकाणी असले अनुभव येतात. बहुतेक प्रचंड वाढलेल्या लोकसंख्येमुळे ह्या लोकांवर कामाचा प्रचंड ताण येतो अन त्यामुळे हे प्रकार वाढताहेत. पण ह्याचा अर्थ हा होत नाही, की किमान सौजन्य ठेवावं.\nहल्ली सगळीकडे अरेरावीनं कामं चालवायचा ट्रेंडच आलाय. अन बहुतेक तिनं तुझं पासबुक फेकलं नाही कारण तू च्यामारिकेतनं आलीयस ना\nमंदार, असे अनुभव आले की बॆंका आपल्याला सेवा देत आहेत का उपकार करत आहेत हेच समजेनासे होते. :( खाते ( त्यांच्याकडेच तुमचे दोघांचे खाते असूनही ) उगडतानाही घोळ आणि बंद करतानाही घोळ. माणसाने करायचे तरी काय आशा आहे तुमच्याकडून २५ रुपयांची वसुली करण्याचा प्रयत्न केला नसेल.\nविद्याधर, अरे उलट मी च्यामारिकेतून आले आहे असे कळले असते तर नक्कीच भिरकावले गेले असते. कुठले सौजन्य घेऊन बसलास बाबा तू. :(\nकामाचा ताण आहे मान्य आहेच. पण काम दोन पाळ्यांत चालते ना. मधे बॆंक बंद असते. शिवाय काही जण फक्त एका वेळेसच काम करतात.\nमी कायम कस्टमर फेसिंग/ कस्टमर साईटवरच काम केलं असल्याने (आय टी) कस्टमर्स कसे आपले अधिकार वापरून कामं करवून घेतात याचा नित्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी मी असा कस्टमरच्या रोल मध्ये येतो ना तेव्हा मीही कस्टमर म्हणून माझा हक्क पुरेपूर वापरतो. असं काही झालं की सरळ लोकलज्जा सोडून आवाज चढवून नडायला लागायचं. अनेक हॉटेल्स, आईसक्रीम पार्लर्स, बँक्स, फोटोशॉप्स अशा अनेक ठिकाणांहून मी आत्तापर्यंत नडून डिश अर्धवट टाकून/ ऑर्डर कॅन्सल करून निघून आलोय. अजून एक करायचं.. ताबडतोब त्यांच्या वेबसाईटवर जाऊन भलीमोठी कम्प्लेंट करायची. अशा रीतीने केलेल्या कम्प्लेंटवर अॅक्शन घेतली जातेच जाते असा माझा आजवरचा अनुभव आहे. आणि पुन्हा तुम्हाला उत्तर म्हणून मेल/फोन वर माफी आणि काहीतरी डिस्काउंट कुपन वगैरे येतं ते वेगळंच... :)\nजोक्स अपार्ट पण आपण ग्राहक म्हणून जोवर आपले अधिकार ओळखत नाही आणि ते योग्य रीतीने वापरत नाही तोवर काही होत नाही. काम जस्त आहे स्टाफ कमी आहे ही कारणं ग्राहकाला कशाला ऐकवताय तुमच्या मॅनेजमेंटला ऐकवा असं सांगायचं..\nमला वाटल (हे प्रत्येकालाच वाटत असणार) की फक्त 'माझ्या' बँकेत अस घडत) की फक्त 'माझ्या' बँकेत अस घडत पण 'बँके बँकेत तोच प्रकार' म्हणायचा\nखरं आहे भाग्यश्री . फार त्रास होतात अशा ठिकाणी.\nहेरंब, तुझे म्हणणे मी ही जितके जमेल तितके अमंलात आणायचा प्रयत्न करतेच. असे मागे एकदा आम्ही कॊन्टिनेंटल ला जाम नडलो होतो. मग आले सरळ लाईनवर.\nकाही लोकं जाम उर्मट आणि बेदरकार असतात. त्यांच्याकडे काम घेऊन गेलं की पहिली आठी कपाळावर. तू म्हणतोस तसे तिथल्या तिथे आवाज चढविणे जमायला हवे. नाहितर निभाव लागणे मुश्किल आहे.\naativas, एकंदरीत परिस्थिती कठिण होत चालली आहे. :(\nश्रीराज, हो रे. संताप संताप होतो अगदी.\nभरपूर ठिकाणी असा अनुभव येतो, तू तो चांगल्या पैकी मांडला त्या बद्दल अभिनंदन....\nकधी कधी तर मला असा वाटत कि, ज्यांना गवर्नमेंट मध्ये जॉब आहे न, ते सगळे स्वतःला देव समजतात आणि आपण सगळे दिन, हीन, लाचार भक्त. जसं काय आपण आपली मनो कामना पूर्ण करण्यासाठी जातो, आणि ते ती पूर्ण करून आपल्यावर उपकार करतात आणि \"आम्ही तुमच्या वर उपकार केलेत बर का...\" असं पण दाखवतात. पण काही करू शकत नाही..जे आहे ..ते आहे. प्रयत्न करतो कधी कधी ते बदलायचा पण...असं वाटत कि मग आपणच चुकतोय वेगळं वागून...साले हे लोक कधी सुधारणार नाहीत...\nparichit, या अशा अनुभवांमुळे चांगले काम करणारेही भरडले जातात. :(\nहो पण कधी तरी वरच्या अधिकाऱ्या कडे गेलो होतो तो अनुभव थोडा चांगला आहे. म्हणजे ते लोक इतके विचित्र वागत नाही. ग्राउंड लेवल आणि वरची लेवलचे अधिकारी यांच्या वागण्यात फरक दिसतोच. पण त्यांच्या पर्यंत जाण्याची वेळ येतेच हीच दुखाची बाब आहे. जाऊदे काय बोलू काय नाही असं झालंय इथे...\nखरेय तुझे म्हणणे. उठसूट जर वरच्या अधिकार्याकडे जायची वेळ येऊ लागली तर... :(\nविजय, स्वागत व अभिप्रायाबद्दल धन्यवाद.\n एअरटेल म्हणजे एक भयंकर शिक्षा आहे. त्यांचे राम मारूती रोड वरचे म्हणजे प्रकरण आहे प्रकरण. एक से एक नमुने भरलेत. बचाव बचाव... हे म्हणतच जायचे तिथे... :(\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/guru/", "date_download": "2018-08-20T12:27:32Z", "digest": "sha1:AAZAO6NRTWZM4K5M4LAIVF46KVMDPUQB", "length": 11386, "nlines": 117, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "साधो ऐसा ही गुरू भावे - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भ���वलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nसाधो ऐसा ही गुरू भावे\nमाझे संवादिनीचे गुरू पं. मनोहर चिमोटे यांची काल 5 वी पुण्यतिथी. त्यांचं सही सही वर्णन म्हणता येईल असं सूर संगम चित्रपटातील गाणं मला आठवतंय. ते गाणं असं ;\nसाधो ऐसा ही गुरू भावे l\nराग रंग के भर भर प्याले\nपीये और पिलावे l\nसाधो ऐसा ही गुरू भावेl\nनाद छुपा तन मे लय मनमे\nकोई पता न पावे l\nचाँद सुरजका लोचन गुरुका\nदेखे और दिखावे l\nसाधो ऐसा ही गुरू भावे l\nपरमहंस गुरू अंस रूप जब\nहिरदय बीच बिराजे l\nसात सुरोंकी बानी मेरी\nओंकार धून गावे l\nसाधो ऐसा ही गुरू भावे l\nसाधो ऐसा ही गुरू भावे l\nमाझे गुरुजी, माझे पंडितजी काय आणि कसं वर्णन करू काय आणि कसं वर्णन करू आपल्या गुरूंचं वर्णन करताना, स्वसंवेद्याचंही वर्णन करू शकणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द, त्यांनीच कथन केल्याप्रमाणे जिथे तोकडे पडले तिथे म्या पामरे काय बोलणार आपल्या गुरूंचं वर्णन करताना, स्वसंवेद्याचंही वर्णन करू शकणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द, त्यांनीच कथन केल्याप्रमाणे जिथे तोकडे पडले तिथे म्या पामरे काय बोलणार असं म्हणतात की गुरू वेगळे आणि सद्गुरू वेगळे. पण दोघांमध्ये एकच गुरुतत्व वास करतं हेही तितकंच खरं ना असं म्हणतात की गुरू वेगळे आणि सद्गुरू वेगळे. पण दोघांमध्ये एकच गुरुतत्व वास करतं हेही तितकंच खरं ना गुरुतत्वांबद्दल बोलण्याची ना माझी पात्रता ना पावित्र्य. पण एकाच भेटीत माझ्यातल्या स्वरनास्तिकाला स्वरशरणागत करण्याची माझ्या पंडितजींमधील गुरुतत्त्वाची ताकद मी ह्याची देही याची डोळा पहिली आहे, त्याची अनुभूती घेतली आहे.\nपंडितजी संवादिनीजवळ बसले की एका अद्भुत विश्वात शिरायचे. त्यांचे डोळे सुरांचा शोध घेताना, त्यांच्यासमोर विनवणी करताना दिसायचे. आणि त्यांना एकदा का स्वर वश झाले की पंडितजी त्यांना सन्मानाने, प्रेमाने आपल्या हृदयसिंहासनावर बसवून त्यांची मानसपूजा मांडायचे. मग त्यांचा देह देव्हारा व्हायचा आणि त्यांची संवादिनी म्हणजे त्यांचं पूजा साहित्य. रागांच्या श्रुती स्मृती व्हायच्या आणि बंदीशीच्या ऋचा. मग वाद्याच्या श्वेत कृष्ण पट्ट्या रासलीला मांडायच्या आणि पंडितजींनी उभ्या केलेल्या स्वरांच्या या रसलीलेत आम्ही सर्व शिष्यमंडळी आकंठ न्हाऊन निघायचो. काळ थांबायचा, क्षण रावखुळायचे आणि वातावरणही निःशब्द व्हायचं. आम्ही शिष्यमंडळी पंडितजींनी त्या स्वरसमाधी अवस्थेत आमच्यावर केलेला स्वरप्रपात पचवायच्या परिस्थितीतही नसायचो आणि तिथे याप्रकारे “देता किती घेशील दो करांनी” अशी परिस्थिती असताना मी त्या स्वरांच्या धबधब्यांत माझ्या तोकड्या बुद्धीचं बुडकुलं घेऊन थोडे स्वरशिंतोडे साठवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत उभा असायचो.\nगुरू म्हणजे काय हो समर्थ रामदास माउलींनी श्रीमद दासबोधात गुरूंची तुलना सोनं, चिंतामणी, कामधेनू, कल्पवृक्ष इत्यादी सर्वांशी केली पण शेवटी कुणीच गुरूंच्या तुलनेत पासंगालाही पुरलं नाही. शेवटी गुरुंसारखे गुरूंच असा निवाडा झाला. मला वाटतं शिक्षक हे विद्यार्थ्यांना विषय शिकवतात पण गुरू शिष्यांना विषय कसा शिकायचा हे शिकवतात. कारण शिकवण्याच्या कलेला अंत आहे पण शिकण्याची कला गुरुंसारखीच अनंत आहे…\nअसे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/\nमागे वळून पाहताना… भाग १\nभक्तीतल्या “क” चा फरक\n‘मन हे ध्यान रंगी रंगले…’\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्�� झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/school-teacher-shock-death-khatav-satara-9848", "date_download": "2018-08-20T13:30:37Z", "digest": "sha1:DLBRBIRQE6RPG6AEWYPD6JBYKVVETEDB", "length": 10172, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "School teacher shock death in khatav satara साताराःशाळेत विजेचा धक्का बसून शिक्षकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसाताराःशाळेत विजेचा धक्का बसून शिक्षकाचा मृत्यू\nगुरुवार, 16 जून 2016\nसातारा- मायणी (ता. खटाव) येथील शिक्षकाचा विजेचा धक्का बसून शाळेतच मृत्यू झाला. शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली.\nआज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. संतोष मुरलीधर मिठारे (वय 31) असे या शिक्षकाचे नाव आहे. ते मायणी येथील हुतात्मा भगतसिंग प्राथमिक विद्या मंदिरात ज्ञानदानाचे काम करीत होते. ते मूळचे कान्हरवाडी (ता. खटाव) येथील आहेत.\nसातारा- मायणी (ता. खटाव) येथील शिक्षकाचा विजेचा धक्का बसून शाळेतच मृत्यू झाला. शाळा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली.\nआज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. संतोष मुरलीधर मिठारे (वय 31) असे या शिक्षकाचे नाव आहे. ते मायणी येथील हुतात्मा भगतसिंग प्राथमिक विद्या मंदिरात ज्ञानदानाचे काम करीत होते. ते मूळचे कान्हरवाडी (ता. खटाव) येथील आहेत.\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nअवैध वाळूचे \"नेक्सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nवाळूमाफियांनी गिरणापात्रात पूल बांधलाच कसा\nजळगाव ः आव्हाणी (ता. धरणगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केलाच कसा त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/comments?page=1", "date_download": "2018-08-20T12:57:58Z", "digest": "sha1:FLOE63RY7WCKL7TJRO6N4M6RAQQWAWPJ", "length": 12514, "nlines": 107, "source_domain": "aisiakshare.com", "title": " नवीन प्रतिसाद | Page 2 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसमीक्षा तरीही मुरारी देईल का परिचय आवडला. राजेश घासकडवी सोमवार, 20/08/2018 - 09:13\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर २०१८ अनेकानेक धन्यावाद, फोटोसहित घनु सोमवार, 20/08/2018 - 08:53\nकविता इथे हजारात एखादा निवडला जातो पाडगावकरांच्या 'कधी पाहतो मी उज्ज्वला सोमवार, 20/08/2018 - 08:13\nसमीक्षा तरीही मुरारी देईल का खूप चांगला, विचारप्रवर्तक रोचना सोमवार, 20/08/2018 - 07:49\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९६ टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी गब्बर सिंग सोमवार, 20/08/2018 - 07:27\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९६ मुंबईमध्ये बेस्ट उपक्रमाला नितिन थत्ते सोमवार, 20/08/2018 - 06:36\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८२ >>यूपीए सरकारने विकासाचा दर नितिन थत्ते सोमवार, 20/08/2018 - 06:30\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८२ नवज्योत सिंधू यांचे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना आलिंगन गब्बर सिंग सोमवार, 20/08/2018 - 03:37\nसमीक्षा तरीही मुरारी देईल का केरळ पुरांच्या पार्श्वभूमीवर आदूबाळ सोमवार, 20/08/2018 - 01:24\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८२ युपीए सरकारने विकासाचा दर वाढवण्यासाठी ..... गब्बर सिंग रविवार, 19/08/2018 - 23:00\nकविता इथे हजारात एखादा निवडला जातो मुक्तछंदात लिहिणं हे वाटतं राजेश घासकडवी रविवार, 19/08/2018 - 22:02\nमौजमजा सैराट अजो विसंवाद \nमौजमजा सैराट अजो विसंवाद नाय हो. १९४७-४८, १९६५ १९९९ चं अजो१२३ रविवार, 19/08/2018 - 19:15\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर २०१८ अचरटऋषी\nमाहिती ऐसीअक्षरे संस्थळ चालवायला खर्च किती येतो आज चालू करून चारप���च वर्षांनी गब्बर सिंग रविवार, 19/08/2018 - 11:29\nमाहिती ऐसीअक्षरे संस्थळ चालवायला खर्च किती येतो एक मोबाइल माहिती देणारी आचरटबाबा रविवार, 19/08/2018 - 11:26\nमाहिती ऐसीअक्षरे संस्थळ चालवायला खर्च किती येतो उत्तर नकोय, तुम्हाला कोणती आचरटबाबा रविवार, 19/08/2018 - 11:19\nमाहिती ऐसीअक्षरे संस्थळ चालवायला खर्च किती येतो टोमणा नाही, राजकीय नेत्यांवर आचरटबाबा रविवार, 19/08/2018 - 11:17\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८२ प्रश्नांचे आसूड उगारणारा~~~ आचरटबाबा रविवार, 19/08/2018 - 11:05\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८२ प्रायव्हसी हा मूलभूत अधिकार \nमाहिती ऐसीअक्षरे संस्थळ चालवायला खर्च किती येतो धन्यवाद. थोडा अभ्यास करून -प्रणव- रविवार, 19/08/2018 - 08:55\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८२ वाजपेयींच्या कालात त्या गब्बर सिंग रविवार, 19/08/2018 - 08:46\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८२ >>ते तांबड्या रंगाने रंगवलेलं नितिन थत्ते रविवार, 19/08/2018 - 08:22\nमाहिती ऐसीअक्षरे संस्थळ चालवायला खर्च किती येतो आक्षेपार्ह लेखन काढणे वगैरे 'न'वी बाजू रविवार, 19/08/2018 - 08:06\nमाहिती ऐसीअक्षरे संस्थळ चालवायला खर्च किती येतो शिवाय कोणत्या प्रकारची साइट शिवाय कोणत्या प्रकारची साइट\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 9 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-finepix-ax650-point-shoot-digital-camera-silver-price-p34olx.html", "date_download": "2018-08-20T12:42:07Z", "digest": "sha1:T44XM45CWAA5N5YW25XW6WDZBG2XAZUQ", "length": 16771, "nlines": 405, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर किंमत ## आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वरशोषकलुईस उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 4,699)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CCD Sensor\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1400 sec\nमिनिमम शटर स्पीड 1/4 sec\nस्क्रीन सिझे 2.7 Inches\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफुजिफिल्म फिनेपिक्स अक्स६५० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा सिल्वर\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/download-sahitya-2018/", "date_download": "2018-08-20T12:14:21Z", "digest": "sha1:LKP5WB27JC2DMCSW3MZVMWCJ4EKFGCAH", "length": 5736, "nlines": 98, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "डाऊनलोड करा; साहित्य उपेक्षितांचे अंक जानेवारी २०१८ - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nडाऊनलोड करा; साहित्य उपेक्षितांचे अंक जानेवारी २०१८\nरसिकहो, साहित्य उपेक्षितांचे या मासिकाचे संपादक निलेश बामणे यांच्या सौजन्याने जानेवारी २०१८ चा अंक आम्ही स्मार्ट महाराष्ट्रच्या वाचकांसाठी येथे मोफत देत आहोत.\nतर मग डाऊनलोड करा आणि वाचा मनसोक्त…\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा:\nसिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद यांच्या वतीने शालेय लेखन साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-viral-satya-1522", "date_download": "2018-08-20T12:37:18Z", "digest": "sha1:LMZ3GSSCTFLK3TBDYCGTEF5UE6JMJPQE", "length": 4159, "nlines": 91, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news viral satya | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातूरात कोसळलं चिनी स्पेस स्टेशन\nमंगळवार, 3 एप्रिल 2018\nगिरीष महाजन 81 डॉक्टरांच्या पथकासह केरळात दाखल\nकेरळ राज्यात पावसाचे थैमान चालू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातून केरळमधील...\nसॅमसंगचा हा स्मार्टफोन झाला तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त\nसॅमसंग आपला नेक्स्ट स्मार्टफोन Galaxy Note 9 भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे....\nमुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावरुन टोल फ्री प्रवास; प्रवाशांना मोठा...\nमुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या...\nदर दिवशी पोस्ट; पण तेव्हा नाही... दाभोलकर हत्या प्रकरणातील...\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून,...\nकंगणा राणावत आणि तिच्या बहिणी विरोधात पोलिसात तक्रार\nमुंबईतील पाली हिल येथील बंगल्याच्या व्यवहारावरुन अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची...\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nashik-14-die-swine-flu-in-the-month-268877.html", "date_download": "2018-08-20T13:32:03Z", "digest": "sha1:HUJEEDCT3QZMRGZLXEQ4OXA3IXH2HXU7", "length": 11865, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाशिकमध्ये महिन्याभरात स्वाईन फ्ल्यूचे 14 बळी", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिला��� नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nनाशिकमध्ये महिन्याभरात स्वाईन फ्ल्यूचे 14 बळी\nपालिकेतील कर्मचारी सुनील पवार यांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय.\n02 सप्टेंबर : अवघ्या एका महिन्यात नाशिक शहरात स्वाईन फ्ल्यूचा 14 वा बळी गेल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पालिकेचा आरोग्य विभाग नेहमीच करतो, आता याच पालिकेतील कर्मचारी सुनील पवार यांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झालाय.\nहवामानात झालेला बदल, वाढलेला दमटपणा, दूषित पाण्यामुळे होत असलेला साथीच्या रोगांचा प्रसार याने रुग्ण बेजार झाले आहे. किरकोळ वाटणारा आजार हे रुग्ण अंगावर काढतात आणी तोच आजार पुढे धोकादायक ठरतोय.\nया वर्षभरात नाशिक शहरात सगळ्यात जास्त 14 रुग्ण आतापर्यंत दगावले आहे तर तब्बल 62 हजार 762 रुग्णांची तपासणी झाली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 4 रुग्ण दगावले होते यंदा हा आकडा ���वघ्या 8 महिन्यात 57 झालाय.\nऐन गणेशोत्सवाच्या काळात स्वाईन फ्ल्यूने धुमाकूळ घातलाय. पालिकेकडून फक्त कागदोपत्री जनजागृती केली जात असून संशयित रुग्ण दाखल झाला की लागण बाहेरून आणल्याचा अजब खुलासा करीत जबाबदारी पालिकेचा आरोग्य विभाग करतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?p=51564", "date_download": "2018-08-20T12:26:08Z", "digest": "sha1:FFZLEYMPE3XH2BFSSAT7ANBCSTUBML6U", "length": 13731, "nlines": 134, "source_domain": "berartimes.com", "title": "माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nमाजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती\nगडचिरोली,दि.२६: आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदा�� आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी (दि.२५) आनंदराव गेडाम यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले. श्री.गहलोत यांनी तीन राज्यांच्या आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली. त्यात अमरजित भगत(छत्तीसगड), डॉ.सुशील मरांडी(झारखंड) व आनंदराव गेडाम(महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.\nआनंदराव गेडाम हे २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. तत्पूर्वी ते जिल्हा परिषद सदस्यही होते. आदिवासी विद्यार्थी संघाच्या चळवळीतून श्री.गेडाम यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९८६ मध्ये आरमोरीत केवळ १८ आदिवासी विद्यार्थी शिकत असताना श्री.गेडाम यांनी आरमोरीत आदिवासी विद्यार्थी संघाची स्थापना केली. त्यावेळी ते शाखेचे सचिव होते. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर व भंडारा जिल्ह्याचे आविसंचे संघटक म्हणूनही काम केले. अनुभव व आदिवासींच्या हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल श्री.गेडाम यांचे चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/najmoon-shafi-sheikh-story-46876", "date_download": "2018-08-20T13:29:22Z", "digest": "sha1:SLAQ5EYORBNPJ4YGYICS2H7JSQEO2PSU", "length": 17255, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Najmoon Shafi Sheikh story बांगडी व्यवसायातून शेतीच्या दिशेने... | eSakal", "raw_content": "\nबांगडी व्यवसायातून शेतीच्या दिशेने...\nसोमवार, 22 मे 2017\nघरची परिस्थिती बेताची. पती शेतमजूर, दोन मुले, एक मुलगी. कुटुंबाचा आर्थिक भार, मुलांचं शिक्षण, या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी बांगडी व्यवसाय सुरू केला. आज महिन्याकाठी पाच ते सात हजारांची कमाई त्या करतात. बांगडी व्यवसायावर त्यांनी साडेसहा एकर शेती घेतली. छोटा व्यवसाय असूनही एका महिलेची धडपड, जिद्द कशी असू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील नजमून शफी शेख.\nनजमून शफी शेख यांचे सासर अणदूर (ता. तुळजापूर), पण लग्नानंतर त्या माहेरी बोरामणीलाच राहायला आल्या. त्यांच्या आईदेखील बांगडी व्यवसायात होत्या. लहानपणापासून आईबरोबर बांगड्या भरायला जात असल्याने आपसूकच बांगडी व्यवसायाची पूर्ण माहिती आणि चांगला हातखंडा होता. त्यामुळे पती शफी यांना आर्थिक साथ देण्यासाठी त्यांनी बांगडी व्यवसाय सुरू केला. साधारण वीसेक वर्षांपूर्वीची ही घटना. बांगडी व्यवसायातूनच त्यांनी सैपन, गौस आणि मुलगी मुमताज यांचे शिक्षण पूर्ण केले. तिघांची लग्ने करून दिली. तीनही मुले आपापल्या संसारात स्थिर आहेत. नजमून शेख यांचा स्वभाव बोलका आणि सगळ्यांना ताई, काकू, भाभी म्हणत बांगडी भरण्याचा व्यवसाय करत असल्याने त्यांच्याकडे बायकांचा सर्वाधिक ओढा आहे. त्यामुळेच केवळ बोरामणीच नव्हे तर नजीकच्या वाड्या, वस्त्यांवरूनही बायका त्यांच्याकडे बांगड्या भरण्यासाठी येतात.\nमहिन्याला दीडशे डझन बांगड्यांची विक्री\nनजमून शेख यांच्याकडे फॅन्सी, प्लेन, मुडई, चमकी अशा विविध प्रकारच्या बांगड्या विक्रीस असतात. साधारण फॅन्सी बांगड्या ८० रुपये, प्लेन ३० रुपये, मुडई ७० रुपये आणि चमकीच्या ७० रुपये डझनप्रमाणे त्या बांगड्या भरतात. महिन्याकाठी सुमारे दीडशे डझन बांगड्यांची त्या विक्री करतात. बांगडी व्यवसायातून त्या दरमहा साडेसात हजारांची कमाई करतात. लग्नसराईच्या हंगामात हीच विक्री महिन्याकाठी तीनशे डझनावर पोचते. त्या वेळी मिळकतही दुप्पट होते. त्यातून खर्च वजा जाता पाच ते सात हजार रुपये त्या मिळवतात.\nबोरामणी तसेच परिसरातील तांदूळवाडी, मोहोळकर तांडा आदी गावच्या लग्नकार्यातील बांगड्यासाठी शेख यांच्याकडे सर्वाधिक बांगडी भरण्याची मागणी असते. मुळातच बांगड्यातील विविधता, गुणवत्ता यामुळे त्यांच्याकडे बांगड्या भरण्यासाठी बहुतेक कार्यप्रमुख पसंती देतात. लग्नाशिवाय, मुंज, बारसे यांसारख्या विविध कार्यक्रमांनाही त्यांना बोलावणे असते.\nसौंदर्य प्रसाधने आणि स्टेशनरी व्यवसाय\nबांगड्या भरण्याच्या व्यवसायाबरोबर नजमून शेख सौंदर्य प्रसाधने आणि स्टेशनरीची विक्री करतात. त्यात अगदी लहान मुलींच्या बांगड्या, टिकल्या, नेलपॉलिश, मेंदी कोन यासह मंगळसूत्र, अंगठ्या, पैंजन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. या व्यवसायातूनही त्या महिन्याकाठी दोन-अडीच हजार रुपये जास्तीचे मिळवतात. विशेषतः सणवारामध्ये या साहित्याला सर्वाधिक मागणी असते. घरी बांगड्या भरताभरता वाढत्या मागणीमुळे गावातही त्यांनी एक दुकान थाटले.\nनजमून शेख या गावात आणि परिसरातील अनेक कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करतात. गावातील ‘सकाळ' तनिष्का गटाच्या गटप्रमुख सौ. अनिता माळगे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी हे काम आणखी जोमाने केले. त्या स्वतः तनिष्का सदस्य आहेत. त्यानंतर या कामासाठी त्यांनी चांगला पुढाकार घेतला, आज या परिसरात नजमून शेख स्वच्छतादूत म्हणूनच काम करतात.\nशेती घेतली, पशुपालनाचे ध्येय...\nकाही वर्षांपूर्वीच नजमून शेख यांनी बांगड्यांच्या व्यवसायातून आर्थिक बचत करीत साडेसहा एकर शेती घेतली. या शेतीत पुरेसे पाणी आहे. सध्या घरच्यापुरते धान्य त्या पिकवतात; पण याही पुढे जाऊन त्या आता शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन आणि दुग्धव्यवसाय करणार आहेत. यादृष्टीने मोठा मुलगा सैपन त्यासाठी प्रयत्न करीत आहे. बांगडी व्यवसायापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास येत्या वर्षात प्रगतिशील शेतकरी म्हणून परिपूर्ण होणार आहे.\nनजमून शेख - ९५९५०६०२०२\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र द��भोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nलग्नसमारंभात पर्यावरण संवर्धनाचा जागर; नवदाम्पत्याच्या हस्ते नातेवाइकांना वाटले डस्टबीन\nसोलापूर : पर्यावरण संवर्धनाचे सामाजिक कार्य आपल्या हातून घडावे अशी सर्वांचीच इच्छा असते, पण सुरवात कोठून आणि कधी करावी, असा प्रश्न सर्वांनाच पडतो....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://traynews.com/mr/sitemap/", "date_download": "2018-08-20T12:15:29Z", "digest": "sha1:4GDFS6K544T73ZT3BREWBSBX5DGVLK7K", "length": 8480, "nlines": 97, "source_domain": "traynews.com", "title": "साइटमॅप - Blockchain बातम्या", "raw_content": "\nपृष्ठ 1 च्या 6 : पुढे\n10 मध्ये गुप्त उद्योग विकास ट्रेंड 2018\n50 टक्के दिवाळखोरी दाखल तो bitcoins मालकीच्या नाही असे उत्तर दिले\nICO बद्दल: टोकन विक्री दरम्यान सर्वात निधी कोण गोळा\nविकिपीडिया Hardforks हे काय आहे\nBlockchain तंत्रज्ञान अब्ज डॉलर ऍमेझॉन फंड ट्रॅक\nChainalysis - नाव गुप्त ठेवण्याच्या विकिपीडिया नष्ट कंपनी\nCryptocurrencies काम आमच्या मार्ग बदलू शकता\nमध्ये Cryptocurrency बाजार विकास 2018\nCryptotrading - प्रवेश करा आणि बाहेर पडा पॉइंट्स\nक्रिप्टो गुंतवणुकदारांचे चुका. त्रुटी 2\nक्रिप्टो गुंतवणुकदारांचे चुका. त्रुटी 3\nक्रिप्टो गुंतवणुकदारांचे चुका. त्रुटी 4\nक्रिप्टो गुंतवणुकदारांचे चुका. त्रुटी 5\nСrypto गुंतवणुकदारांचे चुका. त्रुटी 1\nEthereum Wallet ImToken आहे $ 35ठेवी बी, पेक्षा जास्त 99% अमेरिकन बँका\nदर तिसर्या जर्मन गुंतवणूक म्हणून cryptocurrencies असणारी\nblockchain तंत्रज्ञान विकसित कसे 2018\nकसे एक ठेवलेल्या ऑर्डर संख्या दृष्टीने एक cryptocurrency दर वर्तन अंदाज नाही\nकसे मी जवळप��स गमावले 200 या गेल्या महिन्यात ट्रेडिंग विकिपीडिया\nकसे blockchain विकासक बनण्यासाठी\nकसे स्वित्झर्लंड मध्ये एक ICO आयोजित करण्यासाठी\nक्रिप्टो एक्सचेंज कसे तयार करायचे\nविविध देशांमध्ये, विकिपीडिया दर बदलू शकतात\nअमेरिकन गुप्तचर एक प्रकल्प विकिपीडिया आहे \nपोर्टफोलिओ वैविध्य आणि Unbalancing\nRakuten त्याच्या स्वत: च्या cryptocurrency सुरू\nRobotrading किंवा मॅन्युअल ट्रेडिंग\nक्रिप्टो-चलन बाजार विचारी दृश्य\nशेअर कप - खरेदी आणि विक्री भिंती\nगणितज्ञ साठी विकिपीडिया किंमत गणना 2018\nस्विस नियामक बँकेचे ICO आवश्यकता विकसित\nशीर्ष 8 साठी Cryptoсurrency सर्वोत्तम मोबाइल अनुप्रयोग\nसाठी Cryptotrading ट्रेडिंग सांगकामे\nकाय cryptocurrency गुंतवणूकदारांना विक्री करावा, आणि एक ठेवणे\nकाय विकिपीडिया कोर आहे आणि ते काय\nकाय आम्ही Cryptocurrency हरभरा व टेलिग्राम ICO बद्दल जाणून घ्या\nफेसबुक दिसत काय विकेंद्रित होईल\nकोण गुप्त उद्योग सर्वात मोठी योगदान केले\nCoinbase विकिपीडिया नेटवर्क भार आरोप आणि कामे SegWit कसे आहे का \nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\nजून 19, 2018 प्रशासन\nकाम विकिपीडिया प्रकाशन: करून विकेंद्रित इलेक्ट्रॉनिक आर्थिक प्रणाली\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida/ronaldo-cant-play-so-where-messi-123803", "date_download": "2018-08-20T13:03:35Z", "digest": "sha1:WJJA2L7RUGCMCANCUGGRYWYHHACZIOIX", "length": 12187, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "ronaldo is cant play so where is messi रोनाल्डोला जखडले होते, मेस्सी क्या चीज है! | eSakal", "raw_content": "\nरोनाल्डोला जखडले होते, मेस्सी क्या चीज है\nशुक्रवार, 15 जून 2018\nविश्वकरंडकातील सलामीच्या लढतीत अर्जेंटिना आइसलॅंडविरुद्ध किती गोल करणार याची चर्चा सुरू आहे, पण दोन वर्षांपूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डोला जखडून ठेवले होते, मग लिओनेल मेस्सी क्या चीज है, असेच प्रत्युत्तर आइसलॅंड देत आहे.\nमॉस्को - विश्वकरंडकातील सलामीच्या लढतीत अर्जेंटिना आइसलॅंडविरुद्ध किती गोल करणार याची चर्चा सुरू आहे, पण दोन वर्षांपूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डोला जखडून ठेवले होते, मग लिओनेल मेस्सी क्या चीज है, असेच प्रत्युत्तर आइसलॅंड देत आहे.\nदोन वर्षांपूर्वी आइसलॅंडने पोर्तुगालला 1-1 असे रोखत सर्वांना धक्का दिला होता. त्या वेळी रोनाल्डोची चांगलीच कोंडी केली होती. त्या वेळी रोनाल्डोने आइसलॅंडने कमालीचा बचावात्मक खेळ केला, असे सांगताना ते खूपच कोत्या मनोवृत्तीचे आहेत असे सांगितले होते. आइसलॅंडचे मार्गदर्शक योहान गुदमुंडसन नेमक्या याच गोष्टीकडे लक्ष वेधत होते. \"तो काय बोलला होता आठवते ना. त्यांना आम्ही दुसरा गोल करू दिला नव्हता. आमची महत्त्वाच्या स्पर्धेतील पहिली लढत होती. तरीही आम्ही त्याला जिंकू दिले नव्हते,'\nआता प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सी आहे, याकडे लक्ष वेधल्यावर गुदमुंडसन काहीसे शांत होतात. ते म्हणाले, \"\"मेस्सीविरुद्ध लढत सोपी नसेल, पण त्याला जखडून ठेवले, तर त्याला गोल करता यणार नाही. हे घडले, तर आम्हाला आनंदच होईल. आता त्याला जखडून ठेवले, त्याच्याविरुद्ध जिंकलो, तर तो रोनाल्डोपेक्षा जास्तच चिडेल. आमच्यावर जास्त बचाव करण्याचीच वेळ येईल, पण त्यासाठी आम्ही तयार आहोत.''\nअर्जेंटिनाचे आक्रमण आमच्यापेक्षा खूपच सरस आहे, पण त्यांच्या बचावात खूपच उणिवा आहेत. आम्ही त्याचा फायदा नक्कीच घेऊ शकतो. युरो स्पर्धेपेक्षा ही लढत जास्त अवघड असेल; पण आम्हीही तितकेच तयार आहोत असेही ते म्हणाले.\nभारतीय कुमारांची ऐतिहासिक कामगिरी\nमुंबई/व्हॅलेन्सिया - भारताच्या नवोदित फुटबॉलपटूंना प्रेरणा देणारा विजय मिळविताना युवा संघाने अर्जेंटिनास पराजित केले. विश्वकरंडक खेळण्याचा...\nआयर्लंडविरुद्धचा वचपा काढण्याचेच लक्ष्य\nलंडन, मुंबई : सलग दोन सामन्यांतील प्रभावी कामगिरीने आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला सर्वोत्तम कामगिरीच्या बरोबरीचे वेध लागले आहेत....\nउपांत्य फेरीतील संघात प्रीमियर लीग खेळाडूंचे वर्चस्व\nलंडन- विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतले आता केवळ चार संघ आणि चार सामने शिल्लक राहिले आहेत. या चार संघांतील खेळाडूंची संख्या पाहता त्यामध्ये इंग्लिश...\nसंयमाला राहणार आक्रमणाचे आव्हान\nसेंट पीटर्सबर्ग (रशिया)- विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीला उद्यापासून सुरवात होत आहे. यंदा युरोपातील चारही संघांनी उपांत्य लढत गाठली आहे...\nफ्रेंच क्रांतीच कायम: उरुग्वेचा 2-0 ने पराभव\nनिझनी नोवगोरोड : ख्रिस्तियानो रोनाल्ड���ची कोंडी करणाऱ्या उरुग्वेने फ्रान्सचा अव्वल आक्रमक काईल एम्बापे यालाही जखडले; पण काहीशा दुर्लक्षित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra-maratha-agitation/marathakrantimorcha-reservation-agitation-devendra-fadnavis-mahadev", "date_download": "2018-08-20T13:04:00Z", "digest": "sha1:366XD32EKCEJMHOJFC473VJFQAJ7WFZ4", "length": 12522, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha reservation agitation devendra fadnavis mahadev jankar #MarathaKrantiMorcha आरक्षण देवेंद्र फडणवीसच देतील - महादेव जानकर | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha आरक्षण देवेंद्र फडणवीसच देतील - महादेव जानकर\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nभवानीनगर - पहिल्या कॅबिनेटलाच आरक्षण देऊ असे आम्ही म्हणालो असेल; परंतु आततायीपणे आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. फक्त हेच मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकतात, इतर कोणी देऊच शकणार नाही, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भिगवण (ता. इंदापूर) येथे सांगितले.\nभवानीनगर - पहिल्या कॅबिनेटलाच आरक्षण देऊ असे आम्ही म्हणालो असेल; परंतु आततायीपणे आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. फक्त हेच मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकतात, इतर कोणी देऊच शकणार नाही, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भिगवण (ता. इंदापूर) येथे सांगितले.\nराज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासंदर्भात विचारले असता जानकर म्हणाले, 'मराठा, धनगर आरक्षणात युवकांनी संयम ठेवावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तावून सुलाखून लिहिली आहे. आरक्षण देताना घटनेचा आधार घेऊनच बार्टीचा, वेगवेगळ्या संस्थांचा अहवाल, ऐतिहासिक परंपरा याचा विचार केला जातो. त्याचा अहवाल आल्यानंतर आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल.''\nमुख्यमंत्री आरक्षणाच्या विषयाबाबत प्रामाणिक व ठाम आहेत. आम्ही तर आज साडेतीन वर्षेच झाली सत्तेवर आलो आहोत. आरक्षण का मिळाले नाही, हा प्रश्न गेली कित्येक वर्षे राज्य करणाऱ्यांनादेखील विचारायला हवा. अण्णासाहेब पाटील महामंडळातून सध्या 750 क��टींचे कर्ज दिलेले आहे. ओबीसीप्रमाणेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणात सवलत दिलेली आहे, दुसरी गोष्ट म्हणजे आजवरचे धनगर समाजाच्या आरक्षणाचे अहवाल नकारात्मक होते, शिवाय अनुसूचित जातीत समावेश करण्याचे अधिकार राज्य सरकारला नव्हते, त्याचाही विचार करायला हवा, असे जानकर म्हणाले.\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nकोल्हापूर - शिवाजी पेठेतर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. भगवे झेंडे घेतलेले तरुण हलगीचा कडकडाट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/beed-news-water-scheme-118181", "date_download": "2018-08-20T13:03:48Z", "digest": "sha1:OHFAXMDJF7IIFNMVDSY3AY5KINYCC3NW", "length": 13798, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "beed news water scheme पाणी योजना नावाला; ठणठणाट ग���वाला | eSakal", "raw_content": "\nपाणी योजना नावाला; ठणठणाट गावाला\nसोमवार, 21 मे 2018\nबीड - जिल्ह्यात स्वजलधारा, जलस्वराज्य, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल, मुख्यमंत्री पेयजल, आमदार निधी, खासदार निधी अशा विविध योजनांतून आतापर्यंत 1024 ग्रामपंचायतींसाठी 1350 पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या; मात्र अद्यापही यातील 350 पाणी योजनांचे काम रखडलेलेच असल्याने सदरील योजना अपूर्णच आहेत. याशिवाय मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यात 41 नवीन योजनांना मंजुरी दिली गेली आहे. एवढ्या पाणी योजनेनंतरही पाणीटंचाई कायम असल्याने \"पाणीयोजना नावाला अन् पाण्याचा ठणठणाट गावाला' अशी या योजनांची परिस्थिती झाली आहे.\nबीड - जिल्ह्यात स्वजलधारा, जलस्वराज्य, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल, मुख्यमंत्री पेयजल, आमदार निधी, खासदार निधी अशा विविध योजनांतून आतापर्यंत 1024 ग्रामपंचायतींसाठी 1350 पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या; मात्र अद्यापही यातील 350 पाणी योजनांचे काम रखडलेलेच असल्याने सदरील योजना अपूर्णच आहेत. याशिवाय मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यात 41 नवीन योजनांना मंजुरी दिली गेली आहे. एवढ्या पाणी योजनेनंतरही पाणीटंचाई कायम असल्याने \"पाणीयोजना नावाला अन् पाण्याचा ठणठणाट गावाला' अशी या योजनांची परिस्थिती झाली आहे.\nबीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध फंडातून 1024 ग्रामपंचायतींअंतर्गत 1350 पाणी योजना राबविल्या गेल्या. पूर्वीच्याच एवढ्या योजना असतानाही मुख्यमंत्री पेयजल निधीतून नव्याने 41 योजनांना मंजुरी देण्यात आली. तरीही आणखी प्रस्ताव प्राप्त होणे चालूच आहे. मागील काळामध्ये जलस्वराज्य योजनेत जी गावे होती. तीच गावे भारत निर्माण योजनेतही आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता पुन्हा तोच उद्योग चालू झाला आहे.\nसध्या जिल्ह्यामध्ये शाश्वत शौचालय वापरासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत; मात्र सध्या अनेक गावांत पाणीच नसल्याने स्वच्छतागृहे वापरात येत नाहीत, असे सांगितले जात आहे. अद्यापही जवळपास दीड लाख लोकांचा स्वच्छतागृह अनुदानाचा निधी वाटप होणे बाकी आहे. हा निधी वाटूनही पाणीच नसेल तर एवढा गाजावाजा करून केलेल्या पाणंदमुक्तीचा फार्सच ठरणार आहे. विशेष म्हणजे स्वच्छ भारत मिशन व पाणीपुरवठा विभाग एकाच कार्यालयाकडे आहेत. असे असतानाही गावात पाणी य��जना आहे की नाही असेल तर ती कार्यान्वित आहे की नाही असेल तर ती कार्यान्वित आहे की नाही कार्यान्वित नसल्याची कारणे कोणती कार्यान्वित नसल्याची कारणे कोणती हे न पाहताच योजनांना मंजुरी दिली जात आहे. याशिवाय शाळांसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या स्वतंत्र योजना आहेत; मात्र त्याही अनेक ठिकाणी कार्यान्वित नाहीत.\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nरुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धा\nमांजरी : अमनोरा टाऊनशीप येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुलांसह सुमारे पाचशे जणांनी...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nरोडरोमीयोंचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवणारः किरण घोंगडे\nटाकळी हाजी (पुणे): इंटरनेट व सोशल मीडीयाच्या माध्यमातून तरूणाईत चुकीच्या प्रथा पाडल्या जात आहेत. त्यातून किशोरवयीन मुली बळी पडत असून, अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%8B_%E0%A4%9A%E0%A4%BF_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2018-08-20T12:18:00Z", "digest": "sha1:FC2K4ARR3ROIKQODF5EEDR2LLI5FSNNE", "length": 8827, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हो चि मिन्ह - विकिपीडिया", "raw_content": "\n२ सप्टेंबर १९४५ – २ सप्टेंबर १९६९\n२ सप्टेंबर १९४५ – २० सप्टेंबर १९५५\n२ सप्टेंबर १९६९ (वय ७९)\nहो चि मिन्ह (व्हियेतनामी: Hồ Chí Minh; १९ मे १८९० - २ सप्टेंबर १९६९), जन्मनावः एंयुएन् सिन्ह कुंग (Nguyễn Sinh Cung), हे व्हियेतनामी मार्क्सवादी क्रांतीवीर व उत्तर व्हियेतनामचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष होता. उत्तर व्हियेतनामच्या १९४५ मधील निर्मितीमध्ये हो चि मिन्हचे महत्वपूर्ण योगदान होते. १९४१ सालापासून त्याने व्हियेत मिन्ह ही स्वातंत्र्य चळवळ चालवली व फ्रेंच इंडोचीनपासून स्वातंत्र्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. त्याच्या नेतृत्वाखाली व्हियेत मिन्हने फ्रान्सचा पहिल्या इंडोचीन युद्धात पराभव केला. १९५४ साली जिनिव्हा करारानंतर हो चि मिन्हने उत्तर व्हियेतनाममध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन केले. मृत्यूपर्यंत हो चि मिन्ह हा उत्तर व्हियेतनामचा एक बलशाली पुढारी होता.\nसध्या देखील हो चि मिन्ह व्हियेतनाममधील सर्वात स्मरणीय नेता मानला जातो. त्याला येथील समाजात राष्ट्रपित्याचे स्थान असून आदराने हो चाचा (Uncle Hồ) असे संबोधले जाते. व्हियेतनामी डाँगच्या सर्व नोटांवर त्याचे चित्र आहे. व्हियेतनाममधील बव्हंशी सरकारी इमारती व शाळांमध्ये हो चि मिन्हचे पुतळे व फोटो उभारले आहेत. हो चि मिन्हची निंदा व नालस्ती व्हियेतनाममध्ये खपवून घेतली जात नाही. त्याच्या स्मरणार्थ १ मे १९७५ रोजी दक्षिण व्हियेतनाममधील सैगॉन ह्या शहराचे नाव बदलून हो चि मिन्ह सिटी असे ठेवण्यात आले.\nहो चि मिन्हची जीवनकथा (बायोग्राफी) (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nइ.स. १८९० मधील जन्म\nइ.स. १९६९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AD%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-08-20T12:15:38Z", "digest": "sha1:V45ZGK5CSPSBJFI3YUEL3LD4XV3WUVVD", "length": 4137, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२७३ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२७३ मधील मृत्यू\nइ.स. १२७३ मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nइ.स.च्या १२७० च्या दशकातील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/aamirs-painful-changes-56206", "date_download": "2018-08-20T13:41:29Z", "digest": "sha1:MV6AAWQJBLV3OMMYV35XOPNTYVRHAOFD", "length": 11080, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aamir's painful changes आमिरचे वेदनादायी परिवर्तन | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 जून 2017\nआमिर त्याच्या बहुतेक चित्रपटांसाठी काही ना काही हटके करत असतो. त्याचे वेगवेगळे लूक्स आपल्याला प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळतात. \"बॉलीवूडचा जॉनी डेप' असे त्याचे नामकरण केले तरी वावगे ठरणार नाही.\nआमिरने त्याच्या आगामी \"ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटासाठी नाक टोचले होते, हे आपण मध्यंतरी सोशल नेटवर्किंग साईट्सवर पाहिलेच होते. नाक टोचल्यावर एक महिनाभर आमीरला त्याचा त्रास होत होता. तो एक महिना आमिर रात्री झोपू शकला नव्हता.\nआमिर त्याच्या बहुतेक चित्रपटांसाठी काही ना काही हटके करत असतो. त्याचे वेगवेगळे लूक्स आपल्याला प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळतात. \"बॉलीवूडचा जॉनी डेप' असे त्याचे नामकरण केले तरी वावगे ठरणार नाही.\nआमिरने त्याच्या आगामी \"ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटासाठी नाक टोचले होते, हे आपण मध्यंतरी सोशल नेटवर्किंग साईट्सवर पाहिलेच होते. नाक टोचल्यावर एक महिनाभर आमीरला त्याचा त्रास होत होता. तो एक महिना आमिर रात्री झोपू शकला नव्हता.\nपरंतु त्याने फक्त नाकच नाही; तर त्याचे कानही टोचले आहेत. एखाद्या राजस्थानी स्त्रीने घालावे तसे दागिने त्याने घातले आहेत. कानात बाळी तर त्याने \"लगान' या चित्रपटासाठीही घातली होती; पण त्याने आता राजस्थानी स्टाईल बुगडीही घातली आहे. म्हणजे त्याचा हा त्रास किती वेदनादायक असेल, याची कल्पना आपण करूच शकतो.\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\n'शुभ लग्न सावधान'मध्ये दिसेल बायकोला घाबरणारा सुबोध भावे\nलग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधू�� ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते....\nईदच्या पार्श्वभूमीवर बकरी खाताहेत भाव\nसोलापूर: मुस्लिम धर्मातील महत्त्वपूर्ण मानली जाणारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानी देण्याला महत्त्व असते....\nकोल्हापूर - शहराच्या डोक्यावरील धोकादायक वीज तारांचे भुयारी वायरिंग करण्यासाठी केंद्र सरकारकडून २२ कोटींचा निधी महावितरणला आला आहे. रस्ते...\nसभेसाठी सव्वादोन वर्षांनी मुहूर्त\nकोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ ऑक्टोबरला महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/rising-kashmir-editor-shujaat-bukhari-killed-orders-pakistan-says-jammu-and-kashmir-police", "date_download": "2018-08-20T13:08:48Z", "digest": "sha1:R226NL5NXG3ZYTH4QOC4KBLJZFZ6FZBX", "length": 13787, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rising Kashmir editor Shujaat Bukhari killed on orders from Pakistan, says Jammu and Kashmir police पाकिस्तानच्या सांगण्यावरुन शुजात बुखारी यांची हत्या | eSakal", "raw_content": "\nपाकिस्तानच्या सांगण्यावरुन शुजात बुखारी यांची हत्या\nसोमवार, 25 जून 2018\nजम्मू काश्मीरमधील द रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या पाकिस्तानच्या सांगण्यावरून झाली असल्याचा दावा काश्मीर पोलिसांनी केला आहे. दहशतवाद्यांनी शुजात बुखारींची हत्या केली तसे त्यांना पाकिस्तानातून आदेश आले होते, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.\nश्रीनगर(जम्मू-काश्मीर) - जम्मू काश्मीरमधील द रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या पाकिस्तानच्या सांगण्यावरून झाली असल्याचा दावा काश्मीर पोलिसांनी केला आहे. दहशतवाद्यांनी शुजात बुखारींची हत्या केली तसे त्यांना पाकिस्तानातून आदेश आले होते, अ���े या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.\nजमात-ए-इस्लामीच्या लोकांनी दहशतवाद्यांना भडकावले होते. त्यांना शुजात बुखारींची ओळख पटवून दिली व त्यांची हत्या करण्यास सांगितले. म्हणूनच, शुजात बुखारी यांची हत्या करण्यात आली, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यांची हत्या करणाऱ्यांची ओळख पटली असून लवकरच आम्ही त्यासंदर्भात कठोर कारवाई करु, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.\nशुजात बुखारी यांच्या जवळचे मानले जाणारे पाकिस्तानचे पत्रकार इर्शाद मोहम्मद यांची उर्दुमध्ये लिहलेली फेसबुक पोस्टही पोलिसांनी तपासली आहे. इर्शाद मोहम्मद दुबई येथील शांतता परिषदेला हजर राहणार होते. ही शांतता परिषद जमात-ए-इस्लामींसाठी डोकेदुखी ठरणार होती अशी माहिती आहे. शांतता परिषद, इर्शादची उर्दुमधून लिहलेली फेसबुक पोस्ट, आणि दहशतवाद्यांनी केलेले आरोप या सर्व गोष्टींचा पोलिस बारकाईन तपास करत आहेत.\nदरम्यान, जम्मू काश्मीरमधील द रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची (वय 50) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात बुखारी यांचा सुरक्षारक्षकही मारला गेला. लाल चौक येथील प्रेस एन्क्लेव्ह येथील कार्यालयातून बुखारी हे इफ्तार पार्टीसाठी निघाले होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी जवळून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. हल्ल्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणारे दोन सुरक्षा कर्मचारीही त्यावेळी जखमी झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र शुजात बुखारी आणि एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला.\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nरोडरोमीयोंचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवणारः किरण घोंगडे\nटाकळी हाजी (पुणे): इंटरनेट व सोशल मीडीयाच्या माध्यमातून तरूणाईत चुकीच्या प्रथा पाडल्या जात आहेत. त्यातून किशोरवयीन मुली बळी पडत असून, अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/inowa-train-collapses-river-three-missing-126644", "date_download": "2018-08-20T13:09:00Z", "digest": "sha1:7XEVXMFSJ7VNGXRODXUEEQT3VJFUDOE3", "length": 13661, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Inowa train collapses in river, three missing मोटार नदीत कोसळून तिघा जणांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमोटार नदीत कोसळून तिघा जणांचा मृत्यू\nगुरुवार, 28 जून 2018\nसंगमेश्वर - भरधाव वेगातील मोटारीचा पुढचा टायर फुटून ती नदीत कोसळली. या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गाडीचा चालक आश्चर्यकारकरीत्या बचावला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या धामणी येथे आज सकाळी ११.३० च्या सुमारास अपघात घडला.\nसंगमेश्वर - भरधाव वेगातील मोटारीचा पुढचा टायर फुटून ती नदीत कोसळली. या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गाडीचा चालक आश्चर्यकारकरीत्या बचावला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या धामणी येथे आज सकाळी ११.३० च्या सुमारास अपघात घडला.\n६ तासानंतर गाडी शोधण्यात यश आले. गाडी बाहेर काढल्यावर तिन्ही प्रवासी आतमध्येच अडकून पडल्याचे आढळले.\nप्रमिला पद्माकर बेर्डे (६२, रा. लांजा), ऋतुजा शैलेश पाटणे (४०) आणि पीयूष शैलेश पाटणे (१२, रा. नवी मुंबई, मूळ गाव धामणंद - खेड) अशी मृतांची नावे आहेत. चालक नितीन लक्ष्मण वाघमारे (३०, कळंबोली - नवी मुंबई, मूळ गाव सातारा) सुखरू�� बचावला.\nचालक नितीन मोटारीने (एमएच-०६-एडब्ल्यू-७७७९) पाटणे कुटुंबीयांसह मंगळवारी (ता. २६) लांजा येथे आला. आज सकाळी १० वाजता ही मंडळी नवी मुंबईला निघाली. मोटार संगमेश्वरच्या पुढे धामणीजवळ खड्ड्यात आपटली. गाडीचा पुढचा टायर फुटला आणि वेगात गाडी विरुद्ध दिशेला जाऊन ४०० फूट अंतरावरील असावी नदीत कोसळली आणि क्षणार्धात दिसेनाशी झाली. हा प्रकार पाहून महामार्गावरील वाहनचालक व स्थानिकांनी धाव घेतली. पाण्याच्या प्रवाहातून एक माणूस झाडाला धरून ओरडत असल्याचे काहींनी पाहिले. मानवी साखळी करून त्याला बाहेर काढले. तो चालक निघाला.\nअपघाताचे वृत्त समजताच संगमेश्वर पोलिस आणि राजू काकडे हेल्प ॲकॅडमीचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची गर्दीही वाढली. सर्व प्रकारचा प्रयत्न करूनही मोटारीचा शोध लागत नव्हता. तासाभरात जिल्हा आपत्कालीन पथकही आले. मच्छीमार, पोलिस अधिकारी, महामार्ग पोलिस, राजकीय क्षेत्रातील मंडळी घटनास्थळी ठाण मांडून होती. गाडी कोसळली तिथून जवळच नदीवर मोठा बांध आहे. येथे मोठा डोह आहे. याच डोहात गाडी अडकल्याचा अंदाज करून क्रेनच्या साह्याने गाडीचा शोध सुरू होता. अखेर संध्याकाळी ५ वाजता मोटारीचा शोध लागला. तेव्हा आतील तिघेही मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले.\nपुढचा टायर फुटून ४०० फुटांवर\nवांद्रे येथे रिक्षाचालकांची मुजोरी जैसी थे; चक्क फुटपाथवरून रिक्षांचा प्रवास\nमुंबई : वांद्रे येथे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून रिक्षाचालक चक्क फुटपाथवरून रिक्षा दामटतात. याकडे पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका दिसते. गेल्याच...\nसोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारातील अपघातात एकाचा मृत्यु\nमोहोळ - मोटारसायकलला एका कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2018-08-20T12:13:48Z", "digest": "sha1:SF57RFCNZOOKH7NGVZLN3J3LEKTKY3WM", "length": 5372, "nlines": 76, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "प्रयोग Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज www.facebook.com/SmartMaharashtraOnline परीक्षेत पास होण्यासाठी फक्त मिनी झेरॉक्स महत्वाच्या नसतात. संभाव्यता हा इंजिनीरिंगमध्ये एक भाग आहे. जेवढे जास्त कॉपी तेवढी पास होण्याची संभाव्यता जास्त, म्हणून हॉलतिकीट, कंपसबॉक्सच्या आतील जागा यासारख्या ठिकाणी मुले लिहून काढतात. तसेच सर्वात महत्वाची जागा म्हणजे बेंचेस. हुशार मुलांना अभ्यासक्रमाच्या बाहेरील येऊ नये हे टेन्शन तर बाकीच्यांना पहिल्या बाकड्यावर हजेरी क्रमांक येऊ […]\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/no-plastic-initial/", "date_download": "2018-08-20T12:25:38Z", "digest": "sha1:7PPCDI55CDHZ7X46OYPWQYNYBK2FNTYS", "length": 7845, "nlines": 97, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "प्लास्टिक बंदसाठी तरुणाईने साधला नागरिकांशी संवाद... - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nप्लास्टिक बंदसाठी तरुणाईने साधला नागरिकांशी संवाद…\nठाणे: पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युवकांनी युएनडिपी व नेहरु युवा केंद्र ठाणे यांच्या सहकार्याने झुंज प्रतिष्ठानच्या माध्यमातून टिटवाळा रेल्वेस्टेशन परिसरात प्लास्टिकमुक्त भारत जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते.\nरेल्वेस्टेशन परिसरात लोकांशी संवाद साधत युवकांनी त्यांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांची माहिती दिली. माहितीपत्रके वाटुन व माहितीपर फलकांच्या माध्यमातून उपस्थित लोकांशी संवाद साधला. शिवाय टिटवाळा पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील पोलीसांशी चर्चाही यावेळी या तरुणांनी केली.\nप्लास्टिक बंदी ही काळाची गरज आहे. व या बदलाची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी अशी प्रतिक्रिया यावेळी झुंजचे शिलेदार मैनुद्दीन मौला यांनी दिली. नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक सौ कुसुम ससाणे यांच्या मार्गदर्शनाने झुंज प्रतिष्ठानने राबवलेल्या या कार्यक्रमात जयेश शेलार, प्रमोद राऊत, मैनुद्दीन मौला, सतिश मार्के, रूपेश पाठारे, कुणाल म्हात्रे, कैलास भोईर व नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीयव स्वयंसेवक आनंद खरे व राहुल हरिभाऊ हे य सहभागी झाले होते.\nशाकाहार वि. मांसाहार, संस्कृती वि. प्रकृती\nनांदगाव -भालूर येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जनजागृती रँली\nनांदगाव-मुद्रांक विक्री, दस्तलेखन व ई-चलन बेमुदत बंद नायब तहसिलदारांना बाबत निवेदन\nस्वातं��्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/category/archives/facts/", "date_download": "2018-08-20T12:26:22Z", "digest": "sha1:M4OWDK2NPYBDYYJN2C4VDV7MD5UU7KVS", "length": 6617, "nlines": 79, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "हे माहित आहे का? Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nCategory: हे माहित आहे का\nचिमुरडींना पोट भरण्यासाठी करावी लागते दोरीवरची कसरत; हाच फरक आहे भारत आणि इंडियामधला.\nवितभर पोटाची खळगी भरण्यासाठी कोणी शासकीय सेवेत, कोणी खाजगी कंपनीमध्ये, अस्थापनांमध्ये, वेटबिगारी, तर विवीध कष्टाची कामे करतात, तर कोणी आपला स्वताःचा छोटामोठा व्यवसाय करतात. परंतु याच वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी व परिवारातील सदस्यांचा ऊदरनिर्वाह करण्यासाठी गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून नव्हे तर थेट छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात गावागावमध्ये दोरीवरची कसरत करुन प्रेक्षकांकडून मिळालेल्या बक्षीस रुपी पैश्यांवर ऊदरनिर्वाह करत […]\n७५ वर्षांच्या आजी करतात फायटींग\nतुम्ही तुमच्या आजीला गोष्ट सांगताना पाहिलं असेल. कविता म्हणतात पाहिलं असेल. फार फार तर तुमची आजी तुमच्यासोबत खेळत असेल. पण केरळमधील या आजी मात्र फायटिंग करतात आणि फायटींग शिकवतात. विश्वास बसत नाही ना पण हे सत्य आहे. केरळमध्ये राहणार्या ७५ वर्षांच्या आजीबाई मार्शल आर्ट्स शिकवतात. कलरीपायट्टु हे एक प्राचीन मार्शल आर्ट्स आहे. पाहा मिनाक्षी […]\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2011/08/blog-post_22.html", "date_download": "2018-08-20T12:48:40Z", "digest": "sha1:4PEXCZBBWGHBNAVGPZVELS2L6OMYQVJO", "length": 35554, "nlines": 248, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: प्रिय...", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nसगळीच जातात तसाच तूही उज्ज्वल भवितव्यासाठी दूर गेलास. मी मात्र तिथेच.... तशीच तुझ्या आठवणीत रमलेली, सदाचीच तुझ्या आठवणीत रमलेली, सदाचीच तुझ्या किंचित मिसुरडं फुटलेल्या ओठांची, ' दाढी येत आहे हो ' ची निशाणी दाखवणारे उगाच तुरळक तांबूस मऊ केस, तुझा फुटलेला.... घोगरा किंचित खरजांत जाणारा आवाज. फसफसून उतू चाललेला अपार, अधीर उत्साह. सोळाव्या वर्षीच गाडीचे चक्र कायद्याने हाती आ���्याने कधी कानात वारं शिरल्यागत वेगाशी स्पर्धा करण्याची ऊर्मी तर कधी माझ्याजवळ येऊन अगदी जबाबदारीने तुझे विचारणे. \" ममा, तुला वॉलमार्ट मध्ये घेऊन जाऊ का तुझ्या किंचित मिसुरडं फुटलेल्या ओठांची, ' दाढी येत आहे हो ' ची निशाणी दाखवणारे उगाच तुरळक तांबूस मऊ केस, तुझा फुटलेला.... घोगरा किंचित खरजांत जाणारा आवाज. फसफसून उतू चाललेला अपार, अधीर उत्साह. सोळाव्या वर्षीच गाडीचे चक्र कायद्याने हाती आल्याने कधी कानात वारं शिरल्यागत वेगाशी स्पर्धा करण्याची ऊर्मी तर कधी माझ्याजवळ येऊन अगदी जबाबदारीने तुझे विचारणे. \" ममा, तुला वॉलमार्ट मध्ये घेऊन जाऊ का तू आरामात बस शेजारी. आणि पिशव्या उचलेन गं मी. \" असे म्हणत व्यायाम करून पीळदार होऊ लागलेले दंड दाखवणारा तू. अखंड पडणाऱ्या बर्फाचे ढीग उपसण्यासाठी जामानिमा करून बाहेर पडताच, \" वेडाबाई, हो घरात. तू संध्याकाळपर्यंत बसशील टुकूटुकू करीत. त्यापेक्षा मस्त तिखट काहीतरी खायला कर. मी फडशा पाडतो या चमचमणाऱ्या थंड भुशाचा. \" असे म्हणून कानात सुंकली अडकवून एका लयीत स्नो उपसणारा तू.\nजात्याच गोड व कसदार गळा तुझा. पाचव्या वर्षीच स्वत:हून गाणे शिकायला जाऊन बसलास. तल्लीन होऊन तुझे एक एक राग आळवणे, माझ्या शेपटाला धरून हेलकावे देत ताना घेणे. \" स्वरगंगेच्या काठावरती \" मुळात तसे अवघडच गायला, त्यात तुझा सुटलेला मराठी वाचनाचा हात.... तरीही शब्द न शब्द माझ्याकडून वदवून तो अचूक उच्चारण्यासाठी घोटून पक्का होण्याची दक्षता घेऊन केलेली गाण्याची प्रॅक्टिस. पुढे पुढे तर तू एकाग्र होत गेलास त्यात. एकलव्यासारखा \nएक ना दोन.... अगदी जन्मलास तेव्हांपासूनच्या अनंत आठवणी..... पोतडी भरभरून.... निगुतीने एकावर एक ठेवलेल्या. नुसती निरगाठ उकलायचा अवकाश, उसळी मारून पृष्ठावर येतात... येतच राहतात.... डोळ्यांवाटे सांडत राहतात. त्याही तुझ्याच सारख्या... कधी अवखळ तर कधी तरल. भोवती फेर धरून एकदा का घुमायला लागल्या की मी माझीच राहत नाही..... तुझ्यातली मी... माझ्यातला तू.... पाहता पाहता दोघेही तादात्म्य पावतात. उरते ती आश्वस्त जाणीव\nकधीकधी मला भीतीच वाटते माझ्यातल्या तुझ्यावरच्या ओनरशिपची. तुला बोलूनही दाखवलेय मी अनेकदा.... त्यावर तुझे खळखळून हसणे.... \" ममा, तू पण नं वेडीच आहेस. भीती काय वाटायची आहे त्यात. अगं तुझी ओनरशिप सदाचीच आहे माझ्यावर. तो तुझा सार्वभौमिक हक्क ���हे. त्या ध्रुवपदासारखी तू माझ्यासाठी अढळ आहेस, असणार आहेस. भितेस काय उलट तुझ्या या ओनरशिपच्या दादागिरीने अनेकदा माझे पाय मार्गावरून ढळले नाहीत. आजीची तुझ्यावरची ओनरशिप अजून तरी सुटली आहे का उलट तुझ्या या ओनरशिपच्या दादागिरीने अनेकदा माझे पाय मार्गावरून ढळले नाहीत. आजीची तुझ्यावरची ओनरशिप अजून तरी सुटली आहे का मग आणि ती फक्त तिलाच नाही तर तुलाही हवीहवीशीच आहे. कधीतरी तात्पुरता त्रास होतो, अगदी कटकटही होते पण काही वेळ गेल्यावर लक्षात येते की आईचे सांगणे योग्यच होते. अगं, उलट तू जर मी मोठा होतोय म्हणून.. मला स्पेस देण्यासाठी अंतर राखू लागलीस ना तर मात्र मी कोलमडेन. \" किती सहज शांत करून जातोस तू माझे मन.... ही हातोटी तुला नेमकी साधलेली मी तुझी नस न नस ओळखते की तू माझी.... आताशा हा प्रश्नच संपलेला \nतू जात्याच लाघवी. जीव लावणारा, हळवा, समंजस. तसा थोडासा मनस्वीही आहेस पण तापट नाहीस. तुला राग खूप येतो, पण तू कधीच तांडव केल्याचे मला आठवत नाही. सुतारपक्ष्यासारखे एकसुरात तुझे म्हणणे मांडत राहतोस. तासनतास.... न थकता..... टक टक.... टक टक.... कधी गंमत वाटते तर कधी तुझ्या या एकसुरी सपाट आवाजातल्या टकटकीचा मनस्वी राग येतो मला. तू मात्र आपला हेका सोडत नाहीस... वाद घालणे तुला मनापासून आवडते. चर्चेच्या एकामागोमाग एक फैरी, कुठलेही आवाजाचे चढउतार न करता... तुला पटलेला मुद्दा समोरच्याला पटेपर्यंत केलेला अथक प्रयत्न... आणि एकदा का समोरच्याला मनापासून ते समजले-पटले की तुझ्या चेहऱ्यावर उमटलेली कळतनकळतशी स्मितरेखा. वादासाठी वाद तू कितीही वेळ घालू शकतोस. पण त्यात आक्रस्ताळेपणा, चिडचिड कधीच नसते. नवल वाटते मला.... इतका संयम तोही तुझ्या वयाला... असाच राहा बरं बाळा या जगात संयमाची नितांत गरज आहे.\nया सुट्टीत तुला घरी यायला जमले नाही. आताशा तुझ्यामाझ्या सहवासाचे गणित फक्त उन्हाळा व नाताळाशीच निगडित झालेय. बाकी सगळा वेळ असतो तो रखरखाट. तुझी आठवण प्रत्येक क्षणी मी काढते असा माझा दावा नाही.... माझ्यातूनच आलेला तू माझ्यापासून वेगळा असू शकत नाहीस म्हणूनही असेल कदाचित परंतु माझ्या प्रेमाचं, मायेचं तुला ओझं होऊ नये म्हणून तारतम्याची सोबत हवी... सुसंवादाचे मळे अखंड फुलत राहण्यासाठी ओनरशिप धुक्यासारखी विरायला हवी. तुला आवडत असली तरीही....\nआज सकाळपासूनच जीवाला हुरहुर लागली आहे. कळतं पण वळत नाही.... तगमग वाढू लागलेली... वाटले लिहावे तुला... खरं तर तुला माहीत नसलेले असे माझ्यापाशी काहीच नाही.... म्हणूनच तुझ्यासाठी नाहीच रे, माझ्यासाठी...\nबाळा, तू खूप दूरवर जा. अगदी जाता येईल तितकं अनोळखी वाटा शोधण्यातला आनंद तुला अपरंपार मिळू दे. बळकट पाय आणि तरल मनाचे पंख यांची साथ तुला मिळू दे. माझे डोळे तुझ्या मागोमाग येतच राहणार, पण मागे वळून तू त्यांच्याकडे बघू नकोस. काळजीच्या काट्यानं, तुझ्या चैतन्यावर मला चरा देखील उमटवायचा नाहीये\nतू पुढे पुढे जा. तुझ्या आनंदाचं चांदणं वाटेवर पडलं असेल ते मी वेचत राहीन. तुझ्या यशाचा उत्सव माझ्या मनभर साजरा होईल. तू कितीही दूर असलास तरी माझा हात तुझी पाठ थोपटू शकेल. तेवढ्यापुरतीच माझी आठवण ठेव; कारण पराक्रमाच्या वाटेवर, अगदी जिवलगाच्या शाबासकीची सम फार आवश्यक असते. तेवढ्यापुरताच आठवणींच्या समेवर ये. मधल्या तलवलयांत तू मनमुक्त ताना घे. स्वत:ला कौल लावून.\nस्वत:चा आतला आवाज, गर्दीच्या कोलाहलातही जपू शकलास, तर तुला स्वत:ची फार सुंदर सोबत मिळेल. त्यात मीही सामावलेली असेन. तुझा आवाज ही माझ्या आतल्या आवाजाची हाक असेल. तुझ्या माझ्या आवाजांच्या या दोन बिंदूंत एक आपलं दोघांचं आयुष्य सामावलेलं असेलं. हातामधली तेजाची ज्योत विझू न देता, उलट आपल्यातल्या सत्वाचं तेज त्यात ओतायचं. ज्वाला प्रज्वलित ठेवायची. वाट पुढे पुढे जातच असते; आणि त्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर पळायला उत्सुक अशी तुझी दमदार पावलं आणि त्या पावलांच्या ठशात माझे पाय हलकेच ठेवत तुझ्या गतीला गाठायचा आटोकाट प्रयत्न करणारी माझी पावलं.\nप्रिय, हे पत्र मी तुला उद्देशून लिहिलं असलं तरी ते मी तुला पाठवणार नाही. ते या कागदावर असंच पडून राहील. कोशात झोपलेल्या फुलपाखरासारखं. हे पत्र खरं तर मी माझ्यासाठीच लिहितेय. जे मी तुझ्याशी कधी बोलले नाही ते बोलण्यासाठी.\nकधीमधी तू हे पत्र जाणू शकशील या कल्पनेनंच हा एकतर्फी संवाद मला दुतर्फी वाटायला लागतो. तू ऐकतो आहेस या भासानंच बंद दरवाज्याची कुलुपं निखळून पडायला लागतात.\nह्या ओळी तुझ्या डोळ्यांची खूप वाट पाहतील. डोळ्यांतून मनात झिरपायची वाट सापडली तर हे पत्र तुला पोहोचेल. पण हे पत्र तू कधी वाचलंच नाहीस, तर या बलाकमाला अनंत आकाशात उडून जातील. कागद रिकामा होईल. इथं हे पत्र नांदत होतं याचा पायरव सुद्धा कोणाला ऐकू येणार नाही\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 2:14 PM\nलेबले: मुक्तक विचार जीवन\nकाही भावना बोलायला गेले तर आपल्या आपल्यालाच हास्यास्पद वाटतात - पण लिहिण्याचे मात्र तसे होत नाही. हा फरक नेमका कशामुळे पडतो कदाचित बोलणे व्यक्तीनिष्ठ राहते पण लिहिणे मात्र सार्वजनीन आणि सार्वकालिक ठरते म्हणून कदाचित बोलणे व्यक्तीनिष्ठ राहते पण लिहिणे मात्र सार्वजनीन आणि सार्वकालिक ठरते म्हणून - मलाही माहिती नाही.\n अतिशय सुंदर लिहिलं आहेस...आणि म्हणून पहिला प्रश्र्न हा आला...कशी आहेस \nतरल...हळुवार...त्यला सुरेख शब्दांची साथ.\nलेक होती ना एक वर्ष परदेशी...त्यावेळी मी एकटीच इथेतिथे घरात फिरत असायचे...आणि अजून दोन तीन वर्षानंतर मॅडम लग्न करून गेल्या....की मग तेच करायचंय.... :) :)\nया लेखाला कुठलंही विशेषण दिलं तरी कमीच वाटतंय. एव्हढंच म्हणेन, माझी आई माझ्याशी बोलतेय असं वाटलं. मस्त\nफार तरल भावना प्रकट केल्यास शब्दातून....\nमोगरयाचा सुगंध जणू कोणी मुठीतून लपवून आणलेला, काढून दाखवतंय .....\nकिती सुरेख गं...अगदी माझ्याच भावना पण मुलांना नक्की काय वाटतं कोणजाणे आपल्या बद्दल\nत्यांना सारखं बोलून बोलून, मागे लागून लागून, चुरशीचा भाग बनण्यासाठी पळायला लावून आपण तरी मनात केव्हढी कटुता वाढवत जातो. डोळ्यात पाणीच आलं. माझ्या नंदनचा चेहेरा डोळ्यासमोर आला. किती रागवते मी त्याला रोज\nभाग्यश्री, हे वाचताना का कुणास ठाऊक बऱ्याच दिवसांपूर्वी आपलं फोनवर झालेलं संभाषण आठवलं... तेव्हा कुठूनतरी व्यायामाचा विषय निघाला होता... आठवलं\nखूप सुरेख लिहल आहेस श्रीताई ....योग्य शब्दात भावना मांडल्या आहेत... अगदी भावूक करून टाकलस ग ...\nअप्रतिम, सुंदर वगैरे वगैरे सगळीच विशेषणं तोकडी पडतील या लेखाचं वर्णन करायला \nपंधरा वर्षांनी हेच पत्र कॉपीपेस्ट करून ब्लॉगवर टाकेन माझ्या :))\nसविता, लिहीतांना भावना जितक्या सुसंबध्द व संयत स्वरुपात मांडता येतात तितके बोलताना कदाचित त्याला जास्त वैयक्तिक व अति भावनिक कडा जास्त चटकन तयार होतात. शिवाय ऐकणारा वाचणार्या इतके शांतपणे ते घेऊ शकत नाही. आकलनही वाचलेल्या ओळींचे जितके सखोल होते तितके कानावर पडलेल्या शब्दांचे होत नाही. कारण लगेच विचारचक्र सुरू झालेले असते... बरीच गुंतागुंत आहे खरी या दोहोत... एकदा कागदावर उतरवायला हवी... :)\nअनघे, मुद्दाम लगेच उत्तरले नाही. आधीच डोळे भरून आलेले ��्यात काहीबाही लिहून जायची...:(\nआज एकदम छान आहे गं हा पोरटा कधीचाच गेलाय... तरी सवय म्हणून होत नाहीच. जाऊ दे. मी मुळी सवय करून घ्यायचे नाहीच असेच ठरवलेय आताशा... बेदम आठवण काढायची... अगदी त्याला उचक्या लागून बेजार होईतो... :D:D\nमेघना... :):)’आई” च्या भावना सारख्याच ना गं\nशशांक, अनेक आभार. तुम्हाला पोस्ट आवडली, आनंद झाला\nअश्विनी, अगं मुलांना कळतं गं आपण का त्यांना सारखे टोकतो ते.आणि चुरशीचा भाग म्हणशील तर कधी कधी नाईलाज होतो आपलाही... :( कारणमिमांसा समजावून सांगितली नं तर कळते त्यांना चटकन... शिवाय त्यांचे वयच आहे नं राग येण्याचे. येऊ देत. पुढे जाऊन तेही हेच करणार आहेत...:)\nखूप छान वाटले तू लिहीलेस. अनेक धन्यवाद\nहो हो आठवतेय तर मला, श्रीराज तेव्हां आस्मादिकांचे शुभमंगल अगदी हाकेच्या अंतरावर आलेले... आणि म्हणून जिम जोरावर होते... काय\nरच्याक, आता जिमनेच गाशा गुंडाळला असेल ना... :D:D:P\nदेवेन, अरे मीच इतकी भावविवश झाले होते नं... की एकटाकी लिहून गेले. :) आभार्स रे\nहेओ, कसं नं पिढ्या नं पिढ्या अखंड सुरू असलेलं चक्र आहे हे.\nश्री,मन हळवं केलेस बघ..जास्त काय लिहु...\nभानसताई काय अप्रतिम लिहिलं आहे. वाचताना पुरुष असूनही डोळ्याच्या कडांवर थेंब जमून आले. मैत्रिणीला वाचून दाखवून जेव्हा संपले तेव्हा ती ढसाढसा रडली. एका आईच्या अगदी आतून आलेले आतले शब्द. नात्याचा अर्थ प्रवाहीपणे मांडून मनाचा ठाव घेणारे शब्द आणि वाचून पूर्ण झाल्यानंतरही मनात रेंगाळत राहणारे हे शब्द फक्त आईच लिहू शकते. मान गये....मी नोकरीनिमित्त गाव सोडल्यानंतर आईची अवस्था काय झाली असेल याची कल्पना आली. बास...यापुढे आणखी काय लिहू...\nकसं होतयं पाहीलंस ना प्रसाद, जेव्हां आपल्यापाशी ते असतं तेव्हांही आपण शक्य तितका वेळ देतच असतो पण कदाचित अजूनही जास्त देऊ शकलो असतो हे आज जाणवतं. मग जाणीवपूर्वक प्रवास सुरू होतो... काजव्याचे क्षण मनात जपून ठेवण्याचा... :)\nआभार्स रे, तुमचे दोघांचेही \nचुकलं माझं तायडे, नासिकला असतानाच पाहिली होती तुझी ही पोस्ट पण घाईगडबडीत वाचायची राहिली.... तिथेच वाचली असती तर चटकन आईच्या कुशीत शिरता आलं असतं..... आता पोस्ट वाचली आणि आईच्या आठवणीने डोळे पाणावले बघ....\nआईची प्रिय आणि प्रिय असलेल्या मुलांची आई दोन्ही भूमिकेत मन हळवं झालं बघ.....\nमाझ्या भाच्याने वाचले का हे पत्र नसेल वाचले तर मी कळवते त्याला की तुझी वाट पाहाणारी आई बघ कशी हळवी झालीये....\nही पोस्ट इतकी हळुवार आहे की आणखी काही बोलायला शब्दच नाहीयेत ग...गेले काही दिवस तुझ्याशी बोलताना जे जाणवत होतं ते यातून पुरेपूर कळलं...\nपोस्ट टाकलीस हे अशासाठी बर केलंस आम्हाला आता जे क्षण मिळताहेत त्याचा आनंद घेता येईल...आणखी काही वर्षांनी आम्ही तुझ्या जागी असू...\nतन्वी, त्याला मी सांगितलेच नाही... :).\nअगं, मन इतके काठोकाठ भरुन आलेले की कधी कागदावर इतके उतरवून गेले समजलेच नाही.\nअपर्णा, हो गं. क्षण कसे भरभर निसटून जात राहतात... बरेचदा कामांच्या नादात आणिक नको ते त्रास करून घेऊन आपण खरे सुखाचे दिवस चिडचिडत राहतो... :(\nपुष्पा, भावना पोचल्या आनंद झाला अनेक धन्यवाद\nआईची जाम आठवण येऊ लागली एकदम..कधी एकदा जाऊन तिला भेटतो असं झालंय आता..\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nभरलेल्या लाल मिरचीचे लोणचे\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यास���ठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2018-08-20T12:37:19Z", "digest": "sha1:L7ANTBEPME6SXTOEJ3ZEH6KRB5PAZZGH", "length": 2618, "nlines": 64, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "रुबिकोन नदी", "raw_content": "\nरुबिकोन नदी इटलीमधील नदी आहे. देशाच्या ईशान्य भागातील ही नदी ॲपेनाइन पर्वतात उगम पावून पूर्वेकडे वाहते व एड्रियाटिक समुद्रास मिळते. याच्या काठी असलेल्या लाल मातीमुळे ही नदी अनेकदा लाल दिसते. त्यामुळे हिचे नाव (लॅटिन शब्दावरून) रुबिकोन असे ठेवले गेले.\nइ.स.पू. ४९मध्ये जुलियस सीझरने ही नदी ओलांडून उत्तरेकडील सैन्यास दक्षिण इटलीत असलेला मज्जाव धुडकावून लावला व इटलीतील नागरी युद्धास तोंड फोडले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/main?page=3&order=name&sort=asc", "date_download": "2018-08-20T12:40:55Z", "digest": "sha1:3PCY4NO4UE2GKN7E2H25HZINX7YMOHQR", "length": 9289, "nlines": 208, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "मुखपृष्ठ | योद्धा शेतकरी", "raw_content": "\n\"शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे अधिकृत धोरण\" - युगात्मा शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या बळीराजावर 0 सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n- संक्षिप्त पथदर्शिका -\n18-02-12 शेतकरी संघटना शेतकरी संघटना - लोगो admin\n24-02-12 अवांतर लेखन सदस्यत्व कसे घ्यावे\n20-04-18 शेतकरी संघटना शेतकरी संघटना कार्यकारीणी admin\n18-04-18 संपादकीय शेतकरी संघटना ट्रस्ट admin\n17-02-12 Video बरं झालं देवा बाप्पा...\nचलो दिल्ली - २० मार्च २०१३\nशेतकरी संघटना रोखणार आता साखर \nशेतकरी संघटनेचे १२ वे संयुक्त अधिवेशन\nअध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा\nशेतकरी संघटना-स्वभाप अध्यक्षांचा संयुक्त मराठवाडा दौरा\n12/01/2011 Video वाढत्या महागाईसमोर सरकार हतबल झालंय का\n04/04/2012 योद्धा शेतकरी काळाच्या कसोटीला उतरलेले शेतकरी नेतृत्व श्रीकांत उमरीकर\n22/01/2012 योद्धा शेतकरी योद्धा शेतकरी नेता श्रीकांत उमरीकर\n22/07/2012 योद्धा शेतकरी 'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ संपादक\n28/01/2012 योद्धा शेतकरी मा. शरद जोशी यांचा जीवनपट संपादक\n11/09/2015 योद्धा शेतकरी बळीराज्याचे पाईक आम्ही, होऊ रे कृतार्थ संपादक\nवाचकांच्या काय अपेक्षा आहेत,\nकोणकोणत्या बाबींचा समावेश असावा,\nयाविषयी सुचना आमंत्रित आहेत.\nसंकेतस्थळाच्या संरचनेत महत्वाच्या ठरू शकतात.\nआपल्या सुचना प्रतिसादामध्ये लिहाव्यात.\nआर्वी छोटी - ४४२३०७\nत. हिंगणघाट जि. वर्धा.\nभरभरून सहकार्य मिळेल या अपेक्षेने.\nमी शपथ घेतो की,\nशेतकर्यांचे लाचारीचे जिणे संपवून\nसन्मानाने व सुखाने जगता यावे\nयाकरिता ’शेतीमालाला रास्त भाव’\nया एक कलमी कार्यक्रमासाठी\nमी सर्व शक्तीने प्रयत्न करेन.\nपक्ष, धर्म, जात वा\nअडथळा येऊ देणार नाही.\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंपादक - सुरेशचंद्र म्हात्रे\nवार्षिक वर्गणी - रु. २००/- फ़क्त\nअंक पाहण्यासाठी क्लिक करा.\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/congress-vice-president-rahul-gandhi-reached-atm-know-people-problems-during-noteban-17309", "date_download": "2018-08-20T13:33:21Z", "digest": "sha1:QGTQSMFXA4MO44SSMPG4ZC7RXEB7ARIJ", "length": 11453, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "congress vice president rahul gandhi reached atm to know people problems during noteban राहुल गांधींनी घेतली एटीएमबाहेरील नागरिकांची भेट | eSakal", "raw_content": "\nराहुल गांधींनी घेतली एटीएमबाहेरील नागरिकांची भेट\nसोमवार, 21 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयावरुन देशभरातील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत असताना आज (सोमवार) सकाळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एमटीएमबाहेर रांगेत थांबलेल्या नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या\nनवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयावरुन देशभरातील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत असताना आज (सोमवार) सकाळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एमटीएमबाहेर रांगेत थांबलेल्या नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकाबाहेर आणि एटीएमबाहेर नागरिकांच्या रांगा आहेत. राहुल गांधी यांनी यापूर्वी बँकाबाहेर रांगेत उभे राहून पैसे बदलून घेताना नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. आता आज सकाळी त्यांनी एटीएमबाह���र थांबलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच रांगेवरून वाद घालणाऱ्या नागरिकांचा वादही मिटविला.\nनोटबंदीच्या निर्णयावरून सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस पुरेपूर प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांनी जहांगीरपुरी, इंद्रलोक आणि झकीरा परिसराचा दौरा करत एटीएमला भेट दिली. राहुल गांधी यांनी यापूर्वीही मुंबईतही एटीएम रांगेत उभे राहिलेल्यांची भेट घेत त्यांच्याशी बातचीत केली होती.\nधर्मनिरपेक्ष विचारांवर हल्ला करण्यासाठीच 'ती' स्फोटके : कसबे\nपुणे : 'काही दिवसांपुर्वी पोलिसांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या घरातून जप्त केलेला स्फोटकांचा साठा हा वैयक्तिक कुणाला जखमी करण्यासाठी नसून तो...\nअटलजी हे देशासाठी जगले : नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : 'अटलजी हे स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे देशासाठी, देशवासियांसाठी जगले, आयुष्य कसं जगावं आणि का जगावं याचं ते उत्तम उदाहरण होते. त्यांचं...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nफुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रभरातून अंधश्रद्धा निर्मूलन...\nमोदींकडून इम्रान यांचे अभिनंदन पण आमंत्रण नाही\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहून चर्चेसाठी आमंत्रण दिले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/india-made-gps-isro-marathi-news-52446", "date_download": "2018-08-20T13:27:41Z", "digest": "sha1:BOGM5FTUFF5GOXEWI5WQWG2YX2YJPBPC", "length": 13252, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "india made gps isro marathi news स्वद��शी 'जीपीएस'च्या अडचणी संपेनात | eSakal", "raw_content": "\nस्वदेशी 'जीपीएस'च्या अडचणी संपेनात\nबुधवार, 14 जून 2017\nबंगळूर - भारतीय दिशादर्शक प्रणाली (नाविक) सुरू करण्याच्या उद्देशाने भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहातील (आयआरएनएसएस-1ए) तिन्ही अण्विक घड्याळे काम करत नसल्याची माहिती समोर आली आहे; मात्र असे असले तरी इतर उपग्रहांतील अण्विक घड्याळांचे कार्य व्यवस्थित सुरू असल्याचे स्पष्टीकरण भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) आज देण्यात आले.\nबंगळूर - भारतीय दिशादर्शक प्रणाली (नाविक) सुरू करण्याच्या उद्देशाने भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहातील (आयआरएनएसएस-1ए) तिन्ही अण्विक घड्याळे काम करत नसल्याची माहिती समोर आली आहे; मात्र असे असले तरी इतर उपग्रहांतील अण्विक घड्याळांचे कार्य व्यवस्थित सुरू असल्याचे स्पष्टीकरण भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) आज देण्यात आले.\n'इस्रो'चे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी स्पष्ट केले, की नाविक प्रकल्पातील सात उपग्रहांपैकी पहिल्या 'आयआरएनएसएस-1ए' उपग्रहातील तीन अण्विक घड्याळांमध्ये बिघाड झाला असून, त्यांचे कार्य पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे; मात्र त्याचा 'नाविक'च्या कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही. कारण, सातपैकी सहा उपग्रहांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे. तसेच घड्याळे बंद पडलेल्या 'आयआरएनएसएस-1ए' उपग्रहाचा वापर संदेशवहनासाठी केला जाणार आहे, त्यामुळे 'नाविक'चे कार्य सुरळीत सुरू राहू शकेल.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नाविक'मधील दुसऱ्या एका उपग्रहातील दोन अण्विक घड्याळेही व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळे बिघाड झालेल्या घड्याळांची संख्या पाचवर पोचली असल्याचा दावा करण्यात येत आहे; मात्र 'इस्रो'कडून त्यास दुजोरा मिळालेला नाही. अचूक वेळ निर्धारित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अण्विक घड्याळांचे काम बंद पडल्यास भारतीय दिशादर्शक प्रणालीच्या कामकाजात व्यत्यय येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जाते. युरोपातून आयात करण्यात आलेली ही अण्विक घड्याळे भारतातील विविध ठिकाणांची अचूक माहिती देण्यासाठी वापरली जातात.\n'आयआरएनएसएस -1ए' उपग्रहातील तिन्ही अण्विक घड्याळे बंद पडली आहेत; मात्र संदेशवहनासाठी या उपग्रहाचा वापर करण्यात येणार असल्यामुळे 'नाविक'च्या कार्यात अडचण येणार नाही. पर्यायी उप���्रह लवकरच अवकाशात पाठविला जाईल. इतर उपग्रहांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.\n- ए. एस. किरणकुमार, 'इस्रो'चे अध्यक्ष\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nतयारी, अंमलबजावणीसाठी स्वतंत्र गट\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह अन्य हत्यांच्या कटात तयारी करणारा आणि अंमलबजावणी करणारे, असे स्वतंत्र गट निर्माण केले होते. त्यात कडव्या उजव्या...\nचीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव\nनाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे...\nकर्नाटकमधील पुरातून अडीच हजार जणांची सुटका\nबंगळूर - कर्नाटकात पावसामुळे बळी गेलेल्यांची संख्या 153 झाली असून, अडीच हजारपेक्षा जास्त नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या बचावासाठी...\nवाघवाडी फाट्यावर कंटेनरला ट्रकची धडक\nइस्लामपूर : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाघवाडी फाटा (ता.वाळवा) येथे धोकादायकरित्या लावलेल्या कंटेनरला आयशर ट्रकने मागून दिलेल्या धडकेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/marathi-actress-tejashree-pradhan-interview-51521", "date_download": "2018-08-20T13:27:28Z", "digest": "sha1:45P5WV23WNHRINXJVJULA3Q7JN6RJX3Z", "length": 11960, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi actress tejashree pradhan interview प्रत्येक भूमिका स्वप्नवतच! : तेजश्री प्रधान (रॅपिड फायर) | eSakal", "raw_content": "\n : तेजश्री प्रधान (रॅपिड फायर)\nशुक्रवार, 9 जून 2017\nतुझा आवडीचा रंग कोणता\n- पीच रंग मला खूप आवडतो.\nरिकाम्या वेळात काय करतेस\n- फिरायला जाते. मला वाचन करायला आवडते.\n- मी अकरावीत असताना माझा पहिला फोन येणार म्हणून खूप उत्स���क होते, तेव्हा माझ्याकडं \"नोकिया'चा फोन होता.\nतुझा आवडीचा रंग कोणता\n- पीच रंग मला खूप आवडतो.\nरिकाम्या वेळात काय करतेस\n- फिरायला जाते. मला वाचन करायला आवडते.\n- मी अकरावीत असताना माझा पहिला फोन येणार म्हणून खूप उत्सुक होते, तेव्हा माझ्याकडं \"नोकिया'चा फोन होता.\nलहानपणीची कोणती गोष्ट मिस करतेस\n- मी सगळं लहानपण मिस करते, जे आता परत जगता येणार नाही.\nतू अभिनेत्री नसतीस. तर काय व्हायला आवडलं असतं\n- मला समुपदेशक व्हायला आवडलं असतं.\n- मुंबईचं वझे केळकर महाविद्यालय.\n- मला मिळालेली प्रत्येक भूमिका माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरली आहे.\nतुझी सर्वांत जवळची मैत्रीण\n- अभिनेत्री सुरुची आडारकर माझी जिवलग मैत्रीण आहे.\nनाटक, सिनेमा, मालिका यांपैकी कोणत्या माध्यमात काम करायला जास्त आवडतं\n- मला तीनही माध्यमं आवडतात, कारण काम हे काम असतं. कोणतंही काम आनंदानं केलं, की त्यातून समाधान मिळतंच.\nआजच्या तरुणाईला काय संदेश देशील \n- कायम जमिनीवर राहा आणि महत्त्वाचं म्हणजे मनाला वाटेल ते करा. मात्र, समाजाला, घरच्यांना त्याचा त्रास होणार नाही, हे पाहा.\n- समोर येईल तेच काम \"स्वप्न' आहे, एवढ्या तन्मयतेनं करायला हवं. आजपर्यंतच्या सर्वच भूमिका कलाकार म्हणून करत आले आहे. प्रामाणिक प्रयत्न यश देतात.\nफुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रभरातून अंधश्रद्धा निर्मूलन...\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nकंगणा राणावत विरोधात ब्रोकरेजच्या पैशांवरुन पोलिसात तक्रार\nमुंबई : मुंबईतील पाली हिल येथील बंगल्याच्या व्यवहारावरुन अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली...\nश्रीदेवी यांची ऑनस्क्रिन बहीण अभिनेत्री सुजाता कुमार काळाच्या पडद्या���ड\nमुंबई : 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या काही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/wanted-be-them-all-22797", "date_download": "2018-08-20T13:31:02Z", "digest": "sha1:LYBEP2ELZOIGYQWTHKJ2CYWVSEYE32XR", "length": 11077, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wanted to be with them all सर्वांना सोबत घ्यायला हवे होते - शेट्टी | eSakal", "raw_content": "\nसर्वांना सोबत घ्यायला हवे होते - शेट्टी\nरविवार, 25 डिसेंबर 2016\nनांदेड - शिवस्मारकासाठी जल व भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांना सोबत घ्यायला हवे होते. मात्र, तसे घडले नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे साऱ्या रयतेचे होते. सध्याच्या राज्यकर्त्यांनी केवळ आपणच त्यांचे वारसदार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. तो आपल्या बुद्धीला न पटल्याने मुंबईतील या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो नाही, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी येथे पुन्हा भाजपवर टीकास्त्र सोडले.\nखासदार शेट्टींचा पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष असला तरी कालच त्यांनी या विषयावर भाजपवर घणाघात केला होता. त्यांनतर त्यांनी आज कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त नांदेड गाठले आणि पत्रकार परिषदेत पुन्हा टीका केली. ते म्हणाले, \"\"छत्रपती शिवाजी महाराज हे साऱ्या रयतेचे होते. ते आदर्शवत राजे होते. त्यांचे अनुयायी सगळ्याच पक्ष, धर्म, जाती, पंथांत आहेत. त्यामुळे अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी जल व भूमिपूजनाचा कार्यक्रम ही केवळ एका पक्षाची बाब नाही, तो प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानाचा क्षण आहे. सर्वांना सोबत घेतले असते, तर या कार्यक्रमाचे स्वरूप व्यापक झाले असते.''\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/faq?order=comment_count&sort=asc", "date_download": "2018-08-20T13:02:24Z", "digest": "sha1:ZBZILPWSVC2RAG2MNG2RPOUF7TDD6W3F", "length": 8240, "nlines": 77, "source_domain": "aisiakshare.com", "title": " FAQ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवाविप्र पासवर्ड (परवलीचा शब्द) कसा बदलावा\nवाविप्र श्रेणीबद्दल चिंजंश्रामो 7 गुरुवार, 07/04/2016 - 13:07\nवाविप्र मार्गदर्शन हवे. अरविंद कोल्हटकर 7 गुरुवार, 18/10/2012 - 02:13\nवाविप्र ’ऐसीअक्षरे`मधील शोधपेटी अरविंद कोल्हटकर 8 शुक्रवार, 20/12/2013 - 19:01\nवाविप्र टंकलेखन मदत ऐसीअक्षरे 10 मंगळवार, 20/05/2014 - 10:47\nवाविप्र काही एचटीएमेल मदत ऐसीअक्षरे 14 बुधवार, 27/11/2013 - 21:05\nवाविप्र लिपि कशी बदलावी अरविंद कोल्हटकर 17 बुधवार, 13/11/2013 - 23:19\nवाविप्र मराठी फाँट : मदत हवी रोचना 25 रविवार, 01/04/2018 - 19:00\nवाविप्र इथे फोटो कसे चढवावेत\nवाविप्र विंडोज आणि लिनक्समध्ये मराठी टायपिंगसाठी ३_१४ विक्षिप्त अदिती 51 मंगळवार, 10/01/2017 - 21:07\nवाविप्र ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा अजो१२३ 125 मंगळवार, 22/11/2016 - 14:52\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात ��ारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 8 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?cat=15&paged=20", "date_download": "2018-08-20T12:25:11Z", "digest": "sha1:QMXSBBNL2C4SGKV7TWLHLVIA5HZZMMN3", "length": 18291, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "देश Archives - Page 20 of 114 - Berar Times | Berar Times | Page 20", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nविनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 74 रुपये वाढ, अनुदानित 8 रुपयांनी महाग\nनवी दिल्ली ,दि.01– अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 8 रुपयांनी आणि विना अनुदानित सिलिंडर 74 रुपयांना महाग झाले आहे. नवे दर आजपासून (शुक्रवार) लागू झाले आहे. केंद्र सरकारने अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या\nआधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ\nनवी दिल्ली, दि. 31 – आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस होता. तसे न केल्यास पॅन कार्ड रद्द होण्याची भीती होती. मात्र सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ\nसरकारी कंपन्या आणि बँकेतील ओबीसी अधिकाऱ्यांना आरक्षणाचा लाभ नाही\nनवी दिल्ली,दि.31 : सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (पीएसयू) आणि सरकारी बँकांतील ओबीसी अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या आरक्षणाबाबतीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, सरकारी बँका आणि विमा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ओबीसी\n५१ खासदार व आमदारांविरुद्ध महिलांवर अत्याचारांचे गुन्हे\nगोंदिया,दि.31- देशातील ५१ खासदार व आमदारांविरुद्ध महिलांवर अत्याच��रांचे गुन्हे दाखल असून त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे १२ जण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आहेत. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, कुलाब्याचे आमदार राज\nरिझर्व्ह बँकेने जाहीर केली ४० थकबाकीदारांची यादी\nमुंबई,दि.31(वृत्तसंस्था)- देशात थकबाकीदार कंपन्यांसाठी नादारी प्रक्रिया संकेत (इन्सॉल्व्हन्सी कोड) लागू करण्याचा एक भाग म्हणून रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ४० बड्या थकबाकीदार कंपन्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत व्हिडिओकॉन,\nप्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रासाठी ९,८९४ घरांना मंजूरी\nनवी दिल्ली,दि.28 : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत (शहरी) आज महाराष्ट्रासाठी 9,894 परवडणारी घरे मंजूर करण्यात आली आहेत. या मंजूरीसह महाराष्ट्राला एकूण १ लाख ४४ हजार १६५\nलालूंच्या ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ रॅलीला,तुफान प्रतिसाद\nपाटणा(वृत्तसंस्था),दि.27 : राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात आयोजित केलेल्या ‘भाजप भगाओ, देश बचाओ’ रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला असून लाखो नागरिक गांधी मैदानावर उपस्थित होते.पाटणातील ऐतिहासिक गांधी\nराजकीय फायद्यासाठी हरियाणाला जळू दिले, हायकोर्टाने फटकारले\nचंदीगड(वृत्तसंस्था)दि.26 – डेरा सच्चा प्रमुख गुरमीत रामरहिम याला लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर भडकलेल्या हिंसाचारावरुन हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारले आहे. या प्रकरणाच्या सुरक्षेवरुन पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी सुरु\nसनदी अधिकार्यांच्या नियुक्ती धोरणात बदल\nवृत्तसंस्था/नवी दिल्ली,दि.25- देशातील सनदी अधिकारी आणि उच्चपदस्थ पोलिस अधिकार्यांच्या नियुक्ती धोरणासंदर्भात मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या धोरणाचा अंतिम मसुदा निश्चित झाला असून याद्वारे सरकार राष्ट्रीय एकात्मतेचा नवा\nप्रायव्हसी हा मुलभूत अधिकारच\nनवी दिल्ली,दि.24(विशेष प्रतिनिधी) -सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायाधिशांच्या घटनापीठाने एकमताने आज गुरुवारी राइट टू प्रायव्हसी मुलभूत अधिकार असल्याचा महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले आहे, की प्रायव्हसी हा भारतीय राज्यघटनेच्या\n��ोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्या��ी दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-252119.html", "date_download": "2018-08-20T13:30:25Z", "digest": "sha1:LD3WZV443NKDX6BCTO5OV4LDEBLZANBS", "length": 13632, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपच्या यशाचा फुगा खरंच इतका मोठा आहे का?- उद्धव ठाकरे", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅ��चा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nभाजपच्या यशाचा फुगा खरंच इतका मोठा आहे का\n25 फेब्रुवारी : राज्यात 10 महापालिका आणि २५ जिल्हा परिषदा- पंचायत समित्यांच्या लागलेल्या निकालात भाजपाला मोठे यश मिळालं असलं तरी शिवसेनेने भाजपाच्या यशाबाबत प्रशचिन्ह उपस्थित केलेत. 'निवडणुकीत भाजपचा झालेला विजय हा मान्य आहे. पण या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा त्यात आहे का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'सामना'च्या अग्रलेखातून विचारला आहे.\nभाजपचा ‘टक्का’ वाढला हे जरी खरे असले तरी ‘टोणपे’ही बऱ्यापैकी बसले आहेत, असा टोलाही उद्धव यांनी लगावला आहे.\n'विजयाचा आनंद साजरा करण्यात काही गैर नाही. मात्र त्या पक्षाने हा जो ‘आकडा’ गाठला तो केंद्र आणि राज्यात सत्तेचा ‘मटका’ त्यांच्याकडे असल्याने, हे मग मान्य व्हायला काहीच हरकत नसावी' अशी टीका उद्धव यांनी केली. ' विजय हा विजय असतो हे मान्य केले तरी तो कसा मिळाला, त्यात स्वतःचा वाटा किती आणि ‘मिसळलेला’ वाटा किती यावरूनही त्या विजयाचा रंग कोणता हे जनता ठरवीत असते' असेही त्यांनी अग्रलेखात नमूद केलं आहे.\nसामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय \nभाजपनं जो आकडा गाठला तो ���ेंद्र आणि राज्यात सत्तेचा मटका त्यांच्याकडे असल्याने हे मान्य व्हायला काहीच हरकत नसावी. विजय हा विजय असतो हे मान्य केले तरी तो कसा मिळाला, त्यात स्वतःचा वाटा किती आणि मिसळलेला वाटा किती यावरूनही त्या विजयाचा रंग कोणता हे जनता ठरवीत असते. यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा त्यात आहे का, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. भाजपचा टक्का वाढला हे जरी खरे असले तरी टोणपेही बऱ्यापैकी बसले आहेत. राजकारण आणि सत्ताकारण यात लपवाछपवी हा नेहमीचा खेळ असल्याने वाढलेले टक्के सांगितले जातात आणि बसलेले टोणपे लपवले जातात इतकेच.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/bharat-and-india/", "date_download": "2018-08-20T12:27:24Z", "digest": "sha1:P7W6DH2OSF3ZDBXPKUHMAKTRJ5VSZKMM", "length": 10829, "nlines": 99, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "चिमुरडींना पोट भरण्यासाठी करावी लागते दोरीवरची कसरत; हाच फरक आहे भारत आणि इंडियामधला. - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nहे माहित आहे का\nचिमुरडींना पोट भरण्यासाठी करावी लागते दोरीवरची कसरत; हाच फरक आहे भारत आणि इंडियामधला.\nवितभर पोटाची खळगी भरण्यासाठी कोणी शासकीय सेवेत, कोणी खाजगी कंपनीमध्ये, अस्थापनांमध्ये, वेटबिगारी, तर विवीध कष्टाची कामे करतात, तर कोणी आपला स्वताःचा छोटामोठा व्यवसा�� करतात. परंतु याच वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी व परिवारातील सदस्यांचा ऊदरनिर्वाह करण्यासाठी गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून नव्हे तर थेट छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात गावागावमध्ये दोरीवरची कसरत करुन प्रेक्षकांकडून मिळालेल्या बक्षीस रुपी पैश्यांवर ऊदरनिर्वाह करत आहे.\nबारा वर्षाची कोमल व दहा वर्षाची शितल ह्या दोन्ही मुली जमिनीपासुन आठ ते दहा फुट ऊंच व पन्नास फुट लांब दोरीवर हातामध्ये दहा फुट लांब बांबू घेऊन डोक्यावर लहान कलश ठेवून, अनवणी पायाने व चप्पल पायात घालून, एक पाय लहान स्टीलच्या ताटलीमध्ये ठेऊन सायकलच्या चाकाच्या रींगमध्ये आणि श्टीलच्या मोठ्या ताटामध्ये आपल्या पायाचे दोन्ही गुडघे टेकवून पायाच्या बोटांमध्ये दोरी धरुन एका पायावर गाण्याच्या तालावर पंन्नास फुट लांब दोरीवर कोणाचेही सहकार्य न घेता वेगवेगळ्या गाण्यावर नाचत नाचत कसरत दाखवते.\nमध्येच ऊलट्या दिशेने चालत विविध कसरत करुन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते आणि त्यांच्या कडून मिळेल त्या बक्षीस रुपी देनणीमध्ये धन्यता मानते आणि निघते नवीन गाव नवीन खेळासाठी.. जो दे उसका भी भला जो ना दे उसका भी भला… असे ऊद्गार काढून पुढील गावात रवाना होतात. वरील दोन्ही मुली सकाळ पासून सायंकाळपर्यंत चार ते पाच गावांमध्ये असे सकरतीचे खेळ करुन आपल्या परीवारातील सहा सदस्यांचा ऊदरनिर्वाह चालविण्यास मदत करतात.\nत्यांचा दोरी वरील खेळ संपल्या नंतर ऊपस्थित प्रेक्षकांना विचारतात भाऊ पुढचे गाव कोणते आहे आम्हाला त्या गावात आमचा खेळ दाखविला तर काही बक्षीस रुपी पैसे मिळतील का आम्हाला त्या गावात आमचा खेळ दाखविला तर काही बक्षीस रुपी पैसे मिळतील का असे विचारुन पुढील गावात आनंदाने रवाना होतात. आपण मुंबई सारख्या शरहात राहून मेक इन इंडियाची स्वप्ने पाहतो. पण आजही अनेक लोकांना पोट भरण्यासाठी मिळेत ती कामे करावी लागतात. आता या चिमुरडींचेच पाहा ना; ह्यांना वाट नसेल का आपण शाळेत जावं असे विचारुन पुढील गावात आनंदाने रवाना होतात. आपण मुंबई सारख्या शरहात राहून मेक इन इंडियाची स्वप्ने पाहतो. पण आजही अनेक लोकांना पोट भरण्यासाठी मिळेत ती कामे करावी लागतात. आता या चिमुरडींचेच पाहा ना; ह्यांना वाट नसेल का आपण शाळेत जावं शिकून खुप मोठ व्हावं शिकून खुप मोठ व्हावं पण ह्यांची स्वप्ने कोण पूर्ण करणार पण ह्यांची स्वप्ने कोण पूर्ण करणार अशा घटना आपण पाहिल्या की आपल्याला जाणीव होते की आपण आज दोन देसात राहत आहोत. एका देशाचे नाव आहे इंडिया आणि दुसर्या डेशाचे नाव आहे भारत…\nदक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जे पी ड्यूमिनीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती\nडॉ. शांताराम कारंडे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा संघटक पदी नियुक्ती\n७५ वर्षांच्या आजी करतात फायटींग\nमोदींच्या चीन दौऱ्याचे फलित\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thebabaprophet.blogspot.com/2010/04/blog-post_25.html", "date_download": "2018-08-20T13:05:49Z", "digest": "sha1:JPTAO66PCJY5IWF2WAJIRX2NRGDZTX7V", "length": 25875, "nlines": 141, "source_domain": "thebabaprophet.blogspot.com", "title": "\"बाबा\" ची भिंत !: ब्लाईंड चान्स, किएस्लोव्स्की आणि मी", "raw_content": "\nब्लाईंड चान्स, किएस्लोव्स्की आणि मी\n\"समांतर विश्व\" नावाचा एक प्रकार असतो, ऐकला असेल तुम्ही सगळ्यांनी, सगळ्यांनी नाही तरी बर्याच जणांनी. थोड्क्यात सांगायचं झालं तर आपण जशी निवड करतो,जश्या शक्यता असतात किंवा जसे निर्णय घेतो, त्यावरून प��ढची घटना ठरते. म्हणजे उदाहरणार्थ, लल्या मोदी सकाळी उठतो, तो ठरवतो की आज थरूरला कोपर्यात घ्यायचा, चांगलीच जिरवायची त्याची. 'आपल्याशी पंगा घेतो काय' मग तो संगणक चालू करतो, जालसंपर्कित(ऑनलाईन - आभार-\"शुद्ध मराठी\") होतो आणि ट्विटर चालू करतो. कोची टीमच्या काळे पैसे धारकांची नावे टाईप करतो आणि कळ दाबणार तेव्हा -\n१. तो विचार करतो की जाउ दे. कशाला उगाच नडनडी, आपण पुन्हा एकदा बोलू त्याच्याशी, गॅबीचं प्रकरणही वेगळ्या प्रकारे निस्तरता येईल. शरदकाकांशी बोलून लातूरच्या पार्टीलाही शांत करू आणि वसूमावशींशी बोलून नंदूकाकालाही समजावता येईल. शश्या कसाही असला तरी आपला एकेकाळचा दोस्त आहे. हां आता लडकी की वजह से दोस्ती मे दरार तो आती है, पण दोस्त दोस्त को समझ नही पायेगा तो कौन आणि तो लिहिलेलं खोडून टाकतो. गॅबीसाठी शश्याला पाठवलेले मेल्स काढून टाकतो. गॅबीला लिहिलेले मेल्स काढून टाकतो. शांत चित्ताने पैश्यांचे नवे आकडे तपासतो आणि संगणक बंद करून पुढच्या कामांना लागतो. मग सगळं ठरल्याप्रमाणे होतं. \"एकमेकां साह्य करु, अवघे धरू सुपंथ आणि तो लिहिलेलं खोडून टाकतो. गॅबीसाठी शश्याला पाठवलेले मेल्स काढून टाकतो. गॅबीला लिहिलेले मेल्स काढून टाकतो. शांत चित्ताने पैश्यांचे नवे आकडे तपासतो आणि संगणक बंद करून पुढच्या कामांना लागतो. मग सगळं ठरल्याप्रमाणे होतं. \"एकमेकां साह्य करु, अवघे धरू सुपंथ\n२. तो विचार करतो - \"साला मित्राच्या पाठीत खंजीर खुपसतो, तेही एका बाईवरून रॉट इन हेल\" आणि कळ दाबतो. पुढे काय होतंय ते सगळ्यांना दिसतंय.\nही म्हणजे दोन \"समांतर विश्व\". एका निवडीवर, एका शक्यतेवर अवलंबून. ही समांतर विश्व खरोखर अस्तित्वात असतात असंही काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे, आत्ता मी जसा आहे, त्याहून वेगळा मी पण ह्या अथांग विश्वात कुठेतरी आहे, म्हणजे थोडक्यात माझ्या असंख्य निवडींवरून जन्मलेले असंख्य मी अस्तित्वात आहेत आणि अजून चालूच आहेत. असो, मुद्दा तो नाही. मुद्दा हा की ह्या जबरदस्त संज्ञेचा वापर करून कोणी चित्रपट बनवला नाही तरच आश्चर्य वाटेल. पण सत्य हे आहे की आजवर माझ्या माहितीप्रमाणे ह्यावर जास्त सिनेमे आलेले नाहीत. आणि त्यातले दोन मी स्वतः पाहिलेत, बाकींबद्दल मी फक्त ऐकलंय किंवा वाचलंय. पण जो सिनेमा मी काल पाहिला - 'किएस्लोव्स्की'चा \"ब्लाईंड चान्स\" - त्याचं गारूड अजून�� उतरत नाहीये.\nत्याचं झालं असं. मी इथे 'झी टीव्ही यूके' चा पंखा आहे. पर्यायच नाहीये, माझ्याकडे झी यूके आणि झी सिनेमा यूके एव्हढे दोनच हिंदी चॅनेल्स येतात. तर त्यावरती जे विलक्षण सिनेमे लागतात ते पाहून माझं भारतीय सिनेमाबद्दलचं ज्ञान प्रचंड वाढलंय. नावही न ऐकलेले हिंदी सिनेमे, जुन्या काळचे हिंदी सिनेमे, ते दक्षिणेकडचे डब केलेले सिनेमे असे सगळे प्रकार इथे आवर्जून पाहायला मिळतात. एकदा असाच एक दक्षिणेकडचा सिनेमा डब केलेला लागला होतो. दाक्षिणात्य भारतीय सिनेमाला माझ्या मनात एक वेगळंच (आदराचं{हे तिरकस पकडायचं की सरळ वळणाचं हे तुमचं तुम्ही ठरवा}) स्थान आहे. त्यामुळे मी मनापासून तो चित्रपट पाहू लागलो. पण काही तसंच महत्वाचं काम निघाल्याकारणे मी तो सिनेमा पाहू शकलो नाही. पुन्हा महिन्याभरात तोच सिनेमा लागला(हे अतिशय सामान्य आहे, चकित होण्यासारखं काही नाही. म्हणूनच एखादा सिनेमा मिस केल्याचं टेन्शन येत नाही). ह्यावेळी मी तासभर पाहिला(मधूनच) पण मला बिलकुल काहीही अर्थबोध झाला नाही. हा माझ्या बुद्धीचा आणि सिनेमाविषयक ज्ञानाचा सरळसरळ अपमान होता. सिनेमाचं नाव होतं 'दो रास्ते-१२B'(रास्तावरून आठवलं - कुठल्याही आर्मीच्या कॅम्पाबाहेर पाटी असते 'यह आम रस्ता नही है' मी लहान असताना ती पाटी 'यह आम सस्ता नही है' अशी वाचल्याचं आठवतंय.असो.). मग मी विकीमातेला प्रणाम केला आणि माहिती काढली. तर त्या सिनेमाचं मूळ तामिळ नाव \"१२B\" एव्हढंच होतं. आणि पूर्ण वाचल्यावर कळलं की तो समांतर विश्वाच्या तत्वावर बनला होता आणि मी तो मूळ निवडीचा भाग न बघितल्यामुळे मला अर्थबोध होत नव्हता. आणि हे ही कळलं की तो सिनेमा ग्विनेथ पॅल्ट्रोच्या \"स्लायडींग डोअर्स' ह्या इंग्रजी सिनेमावर बेतलेला आहे. मग मी 'स्लायडींग डोअर्स' बद्दल वाचलं तर कळलं त्याची मूल संकल्पना 'ब्लाईंड चान्स' ह्या क्रिश्तॉफ किएस्लोव्स्कीच्या सिनेमावरून घेतलेली आहे. आता किएस्लोव्स्कीचं नाव आलं की माझं डोकं बाकी कामे बंद करून सिनेमाच्या शोधात लागतं आणि अखेर तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 'ब्लाईंड चान्स' माझ्या हातात आला आणि मी तो काल पाहिला. सिनेमा पाहिल्यानंतर माझी किएस्लोव्स्कीवरची श्रद्धा अधिकच दृढ झाली. माहित नसणार्यांसाठी सांगतो(ह्यात कुठेही बढाई नाही, मला किएस्लोव्स्की माहितीये तो ही एक प्रकारचा ब्लाईं�� चान्सच, कसा ते पुढे), किएस्लोव्स्की हा एक पोलिश सिनेलेखक, निर्माता आणि दिग्दर्शक होता. त्याने एकाहून एक सरस चित्रनिर्मिती केली आहे. तो आणि त्याचा मित्र आणि सहपटकथालेखक क्रिश्तॉफ पिएसिविच ह्यांनी पोलिश व्यवस्थेवर भाष्य करणारे अनेक जबरदस्त सिनेमे बनवलेत. नुसते पोलिशच नाही तर कॅथॉलिसिझम वर आणि टेन कमांडमेंट्सवर बनवलेले \"डेकालॉग\" हे दहा लघुपट माझ्यामते जगात ऑल टाईम बेस्ट आहेत. फ्रान्सच्या तिरंग्यावरून बनवलेले ब्ल्यू, व्हाईट आणि रेड हे ही सांकेतिक आणि कलात्मक सिनेमाची अप्रतिम उदाहरणे आहेत.\nसमांतर विश्वाचा धागा पकडून सांप्रत समाजाची अवस्था आणि व्यवस्था दाखवणं किती लोकांना सुचेल. किएस्लोव्स्कीनं एका काल्पनिक संकल्पनेला वास्तवाची एवढी धार लावलीय, की ती तत्कालीन पोलिश समाजरचनेला आडवा छेद देऊन जाते. एकच मुख्य पात्र, वैद्यकीय शिक्षणाच्या चौथ्या वर्षाला असलेला. थोडंसं वेगळं लहानपण गेलेला तो वडीलांच्या मृत्यूनं आणि मृत्यूपूर्वी त्यांना न भेटू शकल्यानं अस्वस्थ होतो. त्याला सारखं वाटत राहतं की ते त्याला काहीतरी सांगू इच्छित होते. त्या अस्वस्थतेतच तो सुट्टी घेऊन आयुष्याचा पुनर्विचार करू इच्छितो आणि वॉर्साला जायची ट्रेन पकडायला जातो. पण त्याला उशीर झालाय, ट्रेन फलाटावरून निघालीय. तो ट्रेनच्या मागे धावतो. इथे दोन शक्यता आहेत, तो ट्रेन पकडतो किंवा नाही. किएस्लोव्स्की त्यात तिसरी शक्यता टाकतो, तो ट्रेन सुटल्यावर कशी प्रतिक्रिया देतो. त्यावरून तीन समांतर विश्व निर्माण होतात. एकात तो कम्युनिस्ट असतो, दुसर्यात तो कम्युनिस्टविरोधी(क्रांतिकारक) असतो आणि तिसर्यात तो सरळमार्गी, पापभीरू, बूर्झ्वा मध्यमवर्गीय असतो. त्याच्या तीन समांतर विश्वात तीच पात्र असतात पण त्यांचं महत्व त्या त्या विश्वात वेगवेगळं असतं. सुरुवातीला पडलेली अनेक कोडी उलगडत जातात. शेवट असा नाहीच ह्या सिनेमाला, कारण उद्देश्य चान्स म्हणजे शक्यता ही संकल्पना ठसवणं आणि महत्वाच म्हणजे तत्कालीन पोलिश व्यवस्थेवर भाष्य करणं. शक्यता ही संकल्पना तर इतकी कल्पकपणे वापरलीये, की नीट पाहिलं तर सिनेमातल्या प्रत्येक पात्रावर शक्यतेचा परिणाम झाल्याच जाणवतं.\nमी कॉलेजात असताना मित्रांबरोबर गप्पा मारत रस्त्याच्या कडेला उभा होतो. त्यादिवशी मी आतल्या बाजूला उभा होतो. एका गाडीचं नियंत्रण सुटलं आणि ती आमच्या अंगावर आली. दोन्ही मित्र बाहेरच्या बाजूला होते त्यामुळे ते वाचले, गाडीनं मला ठोकलं. पाय फ्रॅक्चर झाला. आणि पुढे त्यातून पाठीचं दुखणं उद्भवलं. त्यामुळे ऐन शेवटच्या वर्षी मी दोन महिने बेडरेस्टवर होतो. मग तेव्हा \"जिंदा\" नावाचा टुकार सिनेमा आला. घरीच असल्यामुळे मी उगाच नेटवर चाळा करताना रेडीफवर त्याचं परीक्षण वाचलं. त्यातून कळलं की तो 'ओल्डबॉय' ह्या कोरियन सिनेमावर बेतलेला आहे, जो इतका बोल्ड आहे की बघायला जिगर पाहिजे. झालं, मी तो सिनेमा शोधला आणि पाहून कोरियन सिनेमाच्या प्रेमात पडलो. पार्क चान वूक चे सगळे सिनेमे मिळवून पाहिले. घरी बसल्याबसल्या हेच धंदे. मग विचार केला आता फक्त कोरियन का बाकीचेही पाहू. मग बरा झाल्यावरही वेड संपलं नाही. मुंबईच्या प्रभात चित्र मंडळाची सदस्यता घेतली. माझा पहिलावहिला मामि चित्रपट महोत्सव पाहायला गेलो. आणि तिथे डेकालॉग सिरिज चालली होती. मला रोज येणं शक्य नव्हतं. मग ती सिरिजही मिळवली आणि किएस्लोव्स्कीच्या प्रेमात पडलो ते आजतागायत. त्याचे थोडेच सिनेमे असतील आता जे मी पाहिले नाहीयेत. किएस्लोव्स्कीला जाऊनही बरीच वर्षे झालीत.\nइंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंत थेटरात सगळे मिळून सात सिनेमे बघितलेल्या माझा, सिनेमा हा प्राणवायू झाला. कोण कुठला पार्क चान वूक, कोण कुठला किएस्लोव्स्की आणि कोण कुठला मी. हे सगळं कसं आणि का घडलं. मी त्या दिवशी रस्त्याच्या कडेला आतल्या बाजूला उभा होतो म्हणून. ब्लाईंड चान्स.\nLabels: किएस्लोव्स्की, डेकालॉग, पार्क चान वूक, ब्लाईंड चान्स, समांतर विश्व\nआनंद पत्रे 5:39 AM\nसुंदर लिहिले आहेस.. हा चित्रपट मिळवुन पाहतो...\n'जिंदा' हा टूकार नव्हता.. 'ओल्ड्बॉय' इतका चांगला नसला तरी भारतिय सिनेमाच्या मानाने खुप बरा होता.. असो हे माझं मत आहे...\nकिएस्लोव्स्कीचे सर्वच सिनेमे डेडली असतात यात काही वादच नाही. विशेषत: रेड, ब्ल्यू, व्हाईट मला प्रचंड आवडतात आणि डेकॅलॉगमधला पहिला भागपण खासच.\n(किएस्लोव्स्की आवडणाऱ्यांना जनरली क्युबरीकचे सिनेमे आवडतात असे माझे निरीक्षण आहे)\nसमांतर विश्वाबद्दल वाचून रन लोला रनची आठवण झाली - तू हा पाहीला असशीलच नसलास तर जरुर बघ.\nअजून एक विसरला. बटरफ्लाय ईफेक्ट साधारण तसाच आहे.\nधन्यवाद आनंदा, अरे कुठल्याही चित्रपटाचे आपले प्रो आणि कॉन्स असतातच. जिंदा मला आवडला नाही कारण त्यात स्टाईल मला जास्त वाटली. असो. पण ब्लाईण्ड चान्स बघच. किएस्लोव्स्कीचा पंखा होशील. आणि किएस्लोव्स्किचे डेकालोग मिळाले तर बघच. कारण माझ्यामते जगात दोन प्रकारचेच लोक आहेत, एक ज्यांनी डेकालोग पाहिलाय आणि दुसरे ज्यांनी पहायला हवा.\nहोय मी क्युब्रीकबद्दल खूप ऐकलय, पण कर्माची गती, मी अजून त्याचा एकही पिक्चर पाहू शकलो नाहीये. रन लोला रन नेक्स्ट ऑन लिस्ट आहे. टोम टिकवर किएस्लोव्स्किचा एकलव्य आहे. त्याचा हेवन पण बाकी आहे अजून पहायचा, स्क्रीनप्ले किएस्लोव्स्किचा आहे.\nआणि भाई, साईड नोट बद्दल धन्यवाद. अपेक्षा वाढल्या कि जवाबदारीही वाढते.\nबाकी 'तो अपघात झाला नसता तर' च्या समांतर विश्वात तू आत्ता काय करत असशील याचा विचार करत होतो मी :P\nअरे मी तो विचारच करू शकत नाही....कारण नुसता किएस्लोव्स्कीच नाही..तर अजूनही बऱ्याच गोष्टी घडल्यात त्यामुळे ...\n\"बाबा\" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा\n\"बाबा\" ची भिंत फेसबुकावर\nमाझे लेखन असलेले काही ई-अंक\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nतुमच्या ब्लॉगवर \"बाबा\" ची भिंत लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nब्लाईंड चान्स, किएस्लोव्स्की आणि मी\nअ, ब आणि क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-h-d-kumarswamy-oath-ceremony-karnataka-1838", "date_download": "2018-08-20T12:39:40Z", "digest": "sha1:4EW5ZIP5MIZOLRXGCNXLZF2NVWARKAFZ", "length": 6640, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news h d kumarswamy oath ceremony karnataka | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा आज शपथविधी\nकुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा आज शपथविधी\nकुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा आज शपथविधी\nकुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा आज शपथविधी\nबुधवार, 23 मे 2018\nएच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. यावेळी कुमारस्वामींसह 34 मंत्रीसुद्धा शपथ घेणार आहेत. विधानसौधच्या प्रांगणा�� होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला दोन डझनहून अधिक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेसचा सत्तास्थापन सोहळा म्हणजे, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधकांची मोट बांधण्याची वेळ असल्याची चर्चाही जोरात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे आदी नेते उपस्थित राहतील.\nएच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. यावेळी कुमारस्वामींसह 34 मंत्रीसुद्धा शपथ घेणार आहेत. विधानसौधच्या प्रांगणात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला दोन डझनहून अधिक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेसचा सत्तास्थापन सोहळा म्हणजे, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधकांची मोट बांधण्याची वेळ असल्याची चर्चाही जोरात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे आदी नेते उपस्थित राहतील. सोनिया गांधींच्या उपस्थितीबाबत मात्र साशंकता आहे.\nकाँग्रेस लोकसभा गुलाम नबी आझाद सोनिया गांधी karnataka\nरघुनाथदादा पाटील लढणार राजू शेट्टींविरोधात\nपुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी...\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/category/archives/page/16/", "date_download": "2018-08-20T12:26:16Z", "digest": "sha1:BKII3DBRHPPFPHUSJ7U5474QOHF6QLJP", "length": 14950, "nlines": 104, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "संकीर्ण Archives - Page 16 of 19 - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nगणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे सुरू झाला. गणरायाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले. जगात कोठेही होत नाहीत तेवढे उत्सव या देशात होतात आणि हेच या देशाचे सौंदर्य आहे. माणूस हा जसा सामाजिक प्राणी आहे तसाच उत्सवप्रियही आहे. भारतीय माणूस कितीही गरीब असला तरी आपल्या पद्धतीने तो आपली परंपरा जोपासतो. याच उत्सवप्रियतेने आपण आपल्या परंपरा जोपासल्या आहेत. टिळकांनी सुरू केलेला […]\nसार्वजनिक गणेशोत्सव कुणी सुरु क���ला असा वाद काही दिवसांपूर्वी पुण्यात झाला होता. पण आपण या वादात न पडता लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सावाचा दृष्टीकोन काय होता, याची चर्चा करुया. शिवोत्सव आणि गणेशोत्सव हे दोन उत्सव लोकमान्यांना का सुरु करावेसे वाटले असा वाद काही दिवसांपूर्वी पुण्यात झाला होता. पण आपण या वादात न पडता लोकमान्य टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सावाचा दृष्टीकोन काय होता, याची चर्चा करुया. शिवोत्सव आणि गणेशोत्सव हे दोन उत्सव लोकमान्यांना का सुरु करावेसे वाटले लोकमान्यांनी सुरुवात करण्याआधी सार्वजनिक शिवोत्सव रानडे प्रभृती लोक साजरे करायचेच. पण मग लोकमान्यांनी त्यात असे विशेष […]\nजल्ला यवरा टाईम का लागला\nकर्नल पुरोहित सुटले- म्हणजे बेल वर जेल मधून बाहेर आले. स्वाध्वीनंतर कर्नल आज ना उद्या सुटणारच होते. कर्नल सुटल्यावर, भाजपविरोधी गटाने, हिंदू विचारसरणीचे सरकार असल्याने हे होणारच होते असा सूर काढला. मात्र याविषयी थोडा अभ्यास असणाऱ्यांना आणि नि:पक्षपणे पाहणाऱ्यांना (नि:पक्षपणे या शब्दाचा अर्थ भाजपविरोधी असणारे असा नव्हे) अजून एक प्रश्न नक्कीच पडला असेल, की कुठलाही खटला […]\nहीच ती वेळ हाच तो क्षण…समान नागरी कायदा\nसमान नागरी कायदा, हा विषय फक्त एखाद्या राजकीयपक्षाचा निवडणूकपूर्व अजेंडा नाही, हा विषय तुमच्या आमच्याशी अत्यंत जवळचा, देशाच्या वर्तमान आणि भविष्यावर प्रचंड परिणाम पडू शकणारा विषय आहे. भाजपच्या अजेंड्यावर असल्याने मागील दोन वर्षे तो भारतीयांच्या चर्चापटलावर आहे. मात्र हा विषय फार जुनाही आहे आणि वेळोवेळी चर्चिला गेलेलाही. आज सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेल्या तीन तलाक […]\nनारायण राणे भाजपात प्रवेश करण्याच्या वृत्ताने महाराष्ट्र राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. राणे हे शिवसेनेच्या संस्कृतीत मोठे झालेले नेते आहेत. ते बाळासाहेबांचे निकटवर्तीय होते. राणेंच्या भूतकाळासह शिवसेनेने राणेंना स्वीकारले होते. राणेंचं राजकीय वर्चस्व वाढलं ते शिवसेनेमुळेच. उद्धव ठाकरेंची राजकारणात एंट्री झाली आणि त्यानंतर राणेंनी शिवसेना सोडली. राज ठाकरे आणि नारायण राणे हे दोन मोठे […]\nलेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, म्हणजे काय\nसैनिकांनो बंदुका मोडा, काश्मिरींना मिठ्या मारा, असा टोमणा सामनातून मोदींना मारण्यात आला. मुळात ज्या वाक्याचा आधार सामनाने घेतला आहे. ते वाक्य सावरकरांचे आहे. सुरुवातीस इथे स्पष्ट करतो की जरी सामनाचा उल्लेख इथे केला असला तरी आमचा उद्देश सामनावर टीका करण्याचा नाही. केवळ संदर्भ म्हणून उल्लेख इथे केला आहे. हे अशासाठीच स्पष्ट करावे लागत आहे की […]\nस्त्रीची आई म्हणून पूजा केली जाते. बहिणीची रक्षा केली जाते. मैत्रीण किंवा पत्नी म्हणून सुद्धा जे काही करावं ते केलं जातं. कवींनी तिच्या प्रत्येक रुपाला अनेक उत्तमोत्तम उपमा दिलेल्या आहेत. पण जेव्हा तिच्या ‘सौंदर्याचा’ विषय येतो, तेव्हा काही अपवाद वगळता आजचे कवी तिला योग्य न्याय देऊ शकलेले नाहीत असं मला वाटतं. ती फक्त एक उपभोगाची […]\nपेपरस्टॉलवरची मैफिल आता सुनी सुनी…\n१६ ऑगस्ट चा दिवस एक काळाकुट्ट दिवस म्हणून माझ्यासाठी आणि अनेक बापु (गजानन) आहेर यांच्या मित्र परिवाराला व चाहत्यांना वर्तमान पत्राच्या सर्वच सहकारी मित्रांसाठीचा म्हणावा लागेल. सकाळी नऊच्या दरम्यान सहज व्हॉटसऍप पाहत होतो आणि अचानक व्हॉटसऍपवरील एक बातमी काळीज चिरून गेली. बापु (गजानन) माधवराव आहेर आपल्यात नसल्याची बातमी एक मनाला अस्थीर करून गेली. बापु नाही […]\nदेशाच्या राज्यव्यवस्थेच्या मंदिरांमध्ये होणारे गोंधळ आपल्याला नवीन नाहीत. आज पालिकेतील गोंधळाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. सभागृहे तहकूब होतात, दुसऱ्या दिवसावर ढकलली जातात. सदस्य निलंबित होतात. हे सर्व लोकशाहीस आदर्शवत आहे काय सदस्य एकमेकांवर आणि सभापतींवर चालून जातात, कचाकचा भांडतात, धक्काबुक्की करतात हे शोभून दिसते काय सदस्य एकमेकांवर आणि सभापतींवर चालून जातात, कचाकचा भांडतात, धक्काबुक्की करतात हे शोभून दिसते काय राजदंडासारखे लोकशाहीचे प्रतीक पळवण्याइतकी, कागदपत्रे फाडून सभापतींवर फेकण्याइतकी मजल जाते हे कुठे शोभून […]\nउत्सवाचा कुत्सव होऊ नये…\nपालघरमध्ये दहीहंडीच्या थरावरुन पडून २१ वर्षीय गोविंदाचा जागीच मृत्यू झाला. तर तब्बल ११७ गोविंदा जखमी झाले. भारतीय जनता मुळातच उत्सप्रिय. आपल्यालकडे अनेक सण तर आहेतच त्याच जन्म, लग्न आणि यांसारखे अनेक आनंदाचे प्रसंग आपण उत्सव म्हणूनच साजरे करतो. त्यामुळे उत्सव हा भारतीयांच्या नसानसात भिनला आहे. पण बर्याचदा हा उत्सव कुत्सव म्हणजे हिंसक, अधार्मिक ठरतो. जसे […]\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/06/blog-post_16.html", "date_download": "2018-08-20T12:49:49Z", "digest": "sha1:RBQAJ5FLOXLI26VMITIJNIK7YG52EH6D", "length": 21401, "nlines": 178, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: ओपन चॅलेंज देऊन तो गेला......", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nओपन चॅलेंज देऊन तो गेला......\nआज सकाळी सकाळी नवऱ्याने मला म्हटले तर ओपन म्हटले तर छुपा चॅलेंज दिला. झाले काय.... नेहमीप्रमाणे पोराला सकाळी सहाला फोन करून उठवले. माझे एक चांगले आहे, कितीही वेळा झोपेतून उठावे लागले तरीही क्षणात निद्रादेवी प्रसन्न. पुन्हा एक मस्त डुलकी काढली. ही अशी डुलकी म्हणजे हमखास स्वप्नांचा कहर... कमीत कमी दोन-चार हवीच. रेस लावल्यासारखी , मी पहिला मी पहिला करीत एकमेकाला ढकलत घुसत राहतात. गंमत म्हणजे ह्या गुंगीतून जागे झाले ना की जशीच्या तशी आठवतही राहतात. मग दिवसभर माझा मूड त्यांच्या तालावर नाचत राहतो.\nउठून खाली किचनमध्ये आले. कॉफी केली आणि नवऱ्याला हाकारले. पहिल्या दोन-तीन हाका वरपर्यंत पोचतच नाहीत. मग जरा उंच आवाजात.... की लागलीच, \" हो आलो, ऐकू येतेय मला. अजूनतरी बहिरा नाही झालोय.\" चला दि���साची सुरवात दररोजसारखी झाली म्हणत कामाला लागले. पण आजचा नूर वेगळाच होता ( हे नंतर मला कळले. ) चहा घेता घेता पटकन ब्लॉगवर एक नजर टाकावी म्हणून कॉंप्यू लावला. रोहनची नवीन खाण्याची पोस्ट दिसली मग लागलीच त्याच्या ब्लॉगवर गेले तोच नवरा डोकावला.\nसकाळी सकाळी काय वाचते आहेस स्लाईड शोचे फोटो पाहत पाहत एक मोठा सुस्कारा टाकत ( सॉलिड ड्रामा केलान आज नवऱ्याने ) , \" काय लकी आहेत ना स्लाईड शोचे फोटो पाहत पाहत एक मोठा सुस्कारा टाकत ( सॉलिड ड्रामा केलान आज नवऱ्याने ) , \" काय लकी आहेत ना तुला आठवते, घाटकोपरला असताना आणि ठाण्यात आल्यावरही आठवड्यातून चार वेळा मी ऑफिसला जाताना उडप्याकडे जायचो. अहाहा... काय दिवस होते साला........ 8-> ( नवरा गेला खयालोमें.......) एक उपमा-चटणी (संपूर्ण लुसलुशीत ओल्या खोबऱ्याची ) एक्स्ट्रा सांबार. ते आले की लागलीच पुढची ऑर्डर देऊन टाकायची...खंड नको पडायला तल्लीनतेत. नरम साधा डोसा, एक्स्ट्रा चटणी. तृप्त... मग ऑफिसचा विचार करायचा. \" नवरा इतका रमला होता की मला त्याची तंद्री मोडायचे अगदी जीवावर आले होते पण....\n\" अहो साहेब, चला आता. उडप्याला टाटा करा आणि सिरीयलकडे वळा.\" म्हणतात ना विनाश काले विपरीत बुद्धी..... अगदी तसेच झाले. हे असे डिवचून सकाळी सकाळी मी पायावर मोठठा धोंडा पाडून घेतला. सिरियलचे नांव काढताच नवरा भडकला. एकतर तो खयालोमें चवीचवीने खात होता तिथून त्याला ओढून मी कॉर्नफ्लेक्स खा म्हटले.... \" हो बरं का, खातो आता तेच. आलीया भोगासी.... तुम्हाला नाही जमणार कधी हे... वैताग साला. \" असे बडबडत तो गेला आवरायला.\nअसा राग आला मला. काय समजतो काय मला, हे काय हॉटेल आहे काल रात्री म्हणाला असता तरी मी..... अशी फणफण करत होते पण एकीकडे मलाही उडप्याची फार आठवण येऊ लागली होती. सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान उडप्याकडेही थोडे शांत, प्रसन्न वातावरण असते. देवाच्या मोठ्या फोटोला भरगच्च मोगऱ्याचा किंवा मल्लीगेंचा ( बहुतेक हेच नाव असावे त्या फुलांचे ) सुवास दरवळत असतो. तो घेत घेत टेबलवर बसलो की ताज्या ताज्या इडल्या, डोसा, उपमा..... काहीतरी करायलाच हवेय. त्यात नवरा चक्क ओपन चॅलेंज देऊन गेलाय. कॉम्प्यूला रामराम ठोकला. पटकन फ्रीज उघडला. आणि...\nनेहमीच्या सवयीने शिजवलेली डाळ पटकन, आमटी/सांबार करता यावे म्हणून वेगळी ठेवलेली दिसली. इडल्या कराव्यात ह्या विचाराने पीठ कालच केले होते. अरे वा इतके अवघड न���हीये. स्वत:चीच पाठ थोपटून घेतली. लागले भरभर कामाला. पस्तीस मिनिटे मिळाली. आवरून नवरा आला खाली. तोवर मी \" देखा हैं पहिली बार... \" हे टिपीकल उडप्याचे गाणे जरा मोठ्या आवाजात लावलेले. ते पाहून मला झटका आलाय सकाळी सकाळी असे वाटून नवरा म्हणाला, \" काय आज दिवसभर तबकडी का इतके अवघड नाहीये. स्वत:चीच पाठ थोपटून घेतली. लागले भरभर कामाला. पस्तीस मिनिटे मिळाली. आवरून नवरा आला खाली. तोवर मी \" देखा हैं पहिली बार... \" हे टिपीकल उडप्याचे गाणे जरा मोठ्या आवाजात लावलेले. ते पाहून मला झटका आलाय सकाळी सकाळी असे वाटून नवरा म्हणाला, \" काय आज दिवसभर तबकडी का \" एकीकडे मोठे श्वास घेत,\" काय गं, खयालोंमे गेले की असे सुंदर वासही येतात का \" एकीकडे मोठे श्वास घेत,\" काय गं, खयालोंमे गेले की असे सुंदर वासही येतात का मोगरा-जाईचा तोच वास........ अहाहा.... सांबारच्या तडक्याचा, तुपाचा.....डोसा....\"\nमाझ्या जाई व मोगऱ्याची होती नव्हती तेवढी फुले काढून एका बॉउल मध्ये ठेवली. त्याचा सुवास दरवळत होताच. डायनिंग टेबलवर ठेवलेले ताट पाहून पुढचे शब्द घशातच...... डायरेक्ट तुटूनच पडला. \" अरे सांगशील का नाही कसे झालेय ते \" हातानेच आता वेळ नाही मला, आधी खाऊ दे अशा खुणा करीत डोळे, नाक, जीभ व मनाने तो खात राहिला. त्याला इतके खूश झालेले पाहून भरून पावले. मग त्याच्या आवडीचा अगदी उडपी स्टाइल मसाला चाय दिला.... तसे जवळ घेत म्हणाला, \" अन्नपूर्णा सुखी भव \" हातानेच आता वेळ नाही मला, आधी खाऊ दे अशा खुणा करीत डोळे, नाक, जीभ व मनाने तो खात राहिला. त्याला इतके खूश झालेले पाहून भरून पावले. मग त्याच्या आवडीचा अगदी उडपी स्टाइल मसाला चाय दिला.... तसे जवळ घेत म्हणाला, \" अन्नपूर्णा सुखी भव माझे सकाळचे शब्द परत घेतो. उडप्याएवढे नाही पण सुंदरच झालेय सगळे... . जीयो माझे सकाळचे शब्द परत घेतो. उडप्याएवढे नाही पण सुंदरच झालेय सगळे... . जीयो \" आणि तो पळाला.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 8:48 AM\nउडप्याकडेही ताज्या ताज्या इडल्या, डोसा, उपमा खायची मज्जा वेगळीच... शिवाय इराणीकड़े खिमा आणि बुना खायची मज्जा पण वेगळीच ... :\nआणि आता एकडे रात्रीच्या ११:३० वाजता मी हा पोस्ट वाचून भूक भूक करतोय ... :D\nतुमची post वाचुन मलाही आता ईडली सांबार चा वास यायला लागला आहे.. लगेच डाळ तांदुळ भिजत घालते :D\nरोहन, आता गाडीवर जाऊन बुर्जीपाव हाणला असे म्हणू नकोस रे. नाहीतर पुन्हा माझा नवरा नाईट ड्रीमिंग करत राहील. मुलूंड चेकनाका, नितीन कंपनीच्या नाक्यावर....तिनहात नाका....:) हे सगळे त्याच्या तोंडून एकलेले...\nरोहिणी, अग हे सांसर्गिकच आहे.:)\nसीमा,तीन तास... :) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी:D अगदी नचिकेत सारखे. मेदूवडे पाठवयचेस ना...:(\nअग्ग भाग्यश्री, अत्ता डाळ भिजत घातली तर नक्किच रात्री नव~याला डोसे इडल्या मिळतील नहेहेही..फ़ारच सुरेख्.. मुंबई च्या आठवणि जेवढ्या काढाल तेवढ्या कमीच..\nकामा निम्म्मित मी बंगलोर ला असल्या मुळे इडली, डोसा, साम्भर , खोबरयाची चटनी हे सर्वे ओघाने आलेच....\nआता पण मी उपमा खाऊन आलो आहे ऑफिस ला .....आमची करीता हे नित्याचेच आहे.....त्यामुले अप्रूप असे नही वाटत आता....पण जेव्हा सुरवातीला आलो तेव्हा खुप गम्मत वाटायची......वाटायचे ज्याची आपण एरव्ही अपेक्षा करायचे नासत्या करीता ते मिलते आहे अणि रोज परंतू कही दिवसानी मात्र रोज तेच तेच खाऊन अगदी सवय नाही काही पण दूसरा पर्याय ही नाही म्हणून खात आहे .....\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nउद्याची आशा नको आता......\nआज बुलावा आया हैं........\nकाळ आला होता पण वेळ.....\nमहान पॉप गायक - मायकल जॅक्सनचे आकस्मिक निधन.....\nकतरा कतरा मरत राहतो.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा..... शेवट......\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........पुढे.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्...\nहम भी आपके जहन मे बस गये...\nओपन चॅलेंज देऊन तो गेला......\nजे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं....\nआणि ते मला सोडून गेले...\nएक, दूसरा, तिसरा... अरे चौथाही....\nउघडा बुवा, असेल कोणी तरी...\nकुठे कुठे आणि कसे जपायचे\nआणि मला डोहाळे लागले...\nवर म्हणेल, तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ\nमी, सायकल आणि म्हातारी.....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgav-news-crowd-college-eleventh-admission-55805", "date_download": "2018-08-20T13:38:19Z", "digest": "sha1:4A5URNPQFI5TKR2LXC4LOZH652ZIRTYA", "length": 13979, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgav news crowd for college eleventh admission अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालये गजबजली! | eSakal", "raw_content": "\nअकरावी प्रवेशासाठी महाविद्यालये गजबजली\nबुधवार, 28 जून 2017\nशहरात साडेसात हजार जागा; चलन भरण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत\nजळगाव - दहावीच्या विद्यार्थ्यांना नुकतीच गुणपत्रिका देण्यात आल्याने आजपासून शहरात अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरवात झाली आहे. यंदा अकरावीसाठी सात हजार ५५० जागा उपलब्ध आहेत. त्यात चार हजार ८९५ जागा अनुदानित तुकड्यांसाठी, तर दोन हजार ६५५ जागा विनाअनुदानित तुकड्यांसाठी उपलब्ध असल्याने, आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती.\nशहरात साडेसात हजार जागा; चलन भरण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत\nजळगाव - दहावीच्या विद्यार्थ्यांना नुकतीच गुणपत्रिका देण्यात आल्याने आजपासून शहरात अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरवात झाली आहे. यंदा अकरावीसाठी सात हजार ५५० जागा उपलब्ध आहेत. त्यात चार हजार ८९५ जागा अनुदानित तुकड्यांसाठी, तर दोन हजार ६५५ जागा विनाअनुदानित ��ुकड्यांसाठी उपलब्ध असल्याने, आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती.\nदहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यंदा वाढली आहे. शहरात अकरावी प्रवेशासाठी कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांसाठी ७० तुकड्या आहेत. त्यात ४४ तुकड्या अनुदानित, तर २६ तुकड्या विनाअनुदानित आहेत. त्यामुळे आज विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गर्दी केली होती. यात धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, मू. जे. महाविद्यालय, बेंडाळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या.\nअकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरवात झाल्याने इतर वर्गांसह एकच गर्दी वाढली होती. त्यामुळे आज चलन भरताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली. यातच मू. जे. महाविद्यालयात प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी असणारी खिडकी व चलन भरण्यासाठी असलेली खिडकी दूर असल्याने विद्यार्थ्यांची फिराफीर झाली. तासन्तास विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून चलन भरले.\nयंदाच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाल्याने, विज्ञान व वाणिज्य या शाखांसाठी लागणाऱ्या ‘मेरिट’चा टक्का वाढणार आहे. गेल्या काही वर्षांत गुणवंत विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे ओढा वाढल्याने, अकरावी कला शाखेला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, गतवर्षी विज्ञान व वाणिज्य या शाखांची गुणवत्ता यादी लावण्यात आली होती. यंदा कला शाखेलाही लागण्याची शक्यता महाविद्यालयातर्फे वर्तविण्यात आली आहे.\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nउमर खालिदवरील गोळीबारप्रकरणी दोघांना अटक\nनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता उमर खालिद याच्यावरील गोळीबारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) दोघांना अटक केली...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nअवैध वाळूचे \"नेक्सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nशाहूवाडी तालुक्यात आज शाळा बंद आंदोलन\nशाहूवाडी - तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?p=51875", "date_download": "2018-08-20T12:22:12Z", "digest": "sha1:UNSTR2CG6HZZU5L7QA26X2C2JACBB56B", "length": 15845, "nlines": 136, "source_domain": "berartimes.com", "title": "नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम,ओबीसी मुलीमध्ये श्रुती कानडे प्रथम | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nMay 3, 2018 शैक्षणिक\nनांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम,ओबीसी मुलीमध्ये श्रुती कानडे प्रथम\nपुणे,दि.03 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेत नांदेडचा शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे. महिलांमधून सांगलीच्या शीतल बंडगर, तर मागासवर्गीयातून ठाण्यातील प्रमोद केदार प्रथम आले आहेत.\nमहाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत खुल्या गटाचा कट आॅफ १२३ गुण, अनुसूचित जाती संवर्ग १२३, अनुसूचित जमातीचा ११४, इतर मागास वर्ग (ओबीसी) १२३, विशेष मागास प्रवर्ग १२८, डीटी (ए) १२७, एनटी (बी) १२८, शारीरिक अपंग १३० असा कटआॅफ लागला आहे.\nसहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ३० हजार ९०९ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेतून विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी ४ हजार ४३० उमेदवार पात्र ठरले होते. त्यानंतर ७ जानेवारी २०१८ रोजी मुख्य परीक्षा पार पडली. या परीक्षेत १५६ इतके सर्वाधिक गुण मिळवून शिवाजी जाकापुरे राज्यात प्रथम आला आहे, असे आयोगाच्या उपसचिव विजया पडते यांनी सांगितले. विक्रीकर निरीक्षक पदाच्या २५१ जागांसाठी ३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ७ जानेवारीला घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेत (एसटीआय) डोंबिवलीतील श्रुती कानडे हिने राज्यात मुलींमध्ये (ओबीसी) प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरातील मेघदूत इमारतीत राहणाऱ्या श्रुतीचे शालेय शिक्षण टिळकनगर विद्यामंदिर शाळेत झाले. तिने एमएससी बायोटेकचे शिक्षण मुलुंडमधील केळकर-वझे महाविद्यालयात घेतले. विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेसाठी तिने कुठेही क्लास लावला नाही. तिला घरातूनच प्रोत्साहन मिळाले. श्री गणेश मंदिर संस्थानच्या लायब्ररीत बसून तिने अभ्यास केला. चिकाटी आणि मेहनत महत्त्वाची आहे. अपयशाने खचून जाऊ नका. प्रयत्न करा, यश नक्कीच मिळते, असा संदेश श्रुतीने दिला आहे.तिचे वडील मनोहर हे पोलीस खात्यातून निवृत्त झाले आहेत, तर भाऊ श्रीकृष्ण हा पोलीस खात्यातच कमांडोपदावर आहे. आई मीनल गृहिणी आहे. तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे.\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पद���वर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/zp-schools-digital-mode-45158", "date_download": "2018-08-20T13:38:32Z", "digest": "sha1:JJRP4OKVQMXOCZ7IXQVEW7KJORNZLL73", "length": 17707, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "ZP schools on a digital mode... नांदेड:जिल्हा परिषदेच्या शाळांनी घेतला ‘डिजिटल’चा वसा | eSakal", "raw_content": "\nनांदेड:जिल्हा परिषदेच्या शाळांनी घेतला ‘डिजिटल’चा वसा\nरविवार, 14 मे 2017\nशाळेत एलईडी, टीव्ही, संगणक, प्रोजेक्टर, वीज, दिवे, वृक्षारोपण, बगीचा होत आहे. गावकऱ्यांचे विचार बदलले, अधिकाऱ्यांची भूमिका पालटली, काम करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक होऊ लागले. त्यामुळे अधिक उर्मी त्यांना येऊ लागली आहे. शाळा सिध्दीतही अग्रेसर काम झाले. मुल आपली वाटु लागली म्हणून झेडपीच्या शाळांचा दर्जा सुधारत आहे\nनांदेड - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण कार्यान्वित झाल्यापासून या माध्यमातून मराठी शाळांमध्ये शैक्षणिक सुधारणा करुन विद्याथर्यांची शिक्षणात गाेडी वाढावी ते स्वत: कृतीयुक्त पध्दतीने शिकतील म्हणजे शाळेत टिकतील. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील शाळा, डिजिटल, कृतीयुक्त अध्यापन वर्ग (एबीसी) होत आहे. विशेष म्हणजे हा सर्व खर्च लोकसहभागातून होत आहे. या ‘झेडपी’ शाळांचा दर्जा सुधारत असल्याने तेथील किंवा जवळच्या खासगी मराठी शाळा व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना धोक्याची घंटा आहे.\nगेल्या अनेक वर्षापासून झेडपीच्या शाळांची दयनिय अवस्था होती. अनेक शाळा पडल्या, छप्पर उडाले, कोठे गळे, भिंती खचल्या, पाण्याअभावी हिरवळ नाही किंवा शिक्षकांच्या कमतरतेमुळे दर्जा नव्हता. त्यामुळे या शाळांना भकास स्वरुप आले होते.\nअलिकडे खेडी शहरांना जोडल्या गेली, गावात रस्ते झाले. ऑटो येऊ लागले, बसेस सुरु झाल्या त्यामुळे ग्रामीण खेड्यातील माणसाचा शहराशी संपर्क होऊ ल��गला. शहरात तो आला की कॉॅन्व्हेंटमध्ये जाणारी टापटीप बुट घातलेली पाठीवर स्कुलबॅग टांगलेली व हातात टिफीन घेतलेली मुले ऑटोतून स्कुल बसमधून जातांना तो पाहू लागला. आपलाही मुलगा असाच शिकला पाहिजे. फाडफाड इंग्रजी बोलला पाहिजे. असे त्या पालकांना वाटु लागले. शहरात मुलगा शिकला असा आर्थक जम त्याने बसवला. एका पाठोपाठ चार-आठ दहा मुले झेडपीतून शाळा ओस पडू लागल्या. काही ओस पडू लागल्या.काही बहाद्दरांनी अनेक खेड्यातच हे कॉन्व्हेंट सुरु केले. मुलांना शिकविणाऱ्या मॅडम, शाळेची सुंदर इमारत, बगीच्या, स्कुलबस, टाय, बुट, मोठी फी आणि सहा महिन्यातच गणुपत्रीकेत वाढलेले गुण बघून पालक हरखला. पहा कशी प्रगती झाली. असा सवाल करुन लागला. झेडपीचा मास्तर मात्र, मुकाट्याने पाहत होता. त्याला सरपंच, पोलिस पाटील किंवा शाळा समितीच्या सदस्याने कधी गुरुजी असे का ; मुलं बाहेर का चालली असे कधीही विचारले नाही. चार वर्गांना एकटाच शिक्षक शिकवत होता. अशा अवस्थेत वर्ग तुटत गेले. पटसंख्या दहाच्या अात. कशाबशा जीवमुठीत घेऊन या शाळा सुरु होत्या.\nमात्र, आटीई अॅक्ट आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण जेंव्हापासून सुरु झाले. आणि काही नवीन तरुण शिक्षक उपक्रमशिल झाले तेव्हापासून झेडपीच्या शाळांना नवसंजीवनी मिळाली. गेल्या वर्षभरात तालुक्यातील बहुतांश शाळा डिजिटल झाल्या आहेत. नव्य नवरीसारख्या रंगरंगोटीने सजल्या आहेत. उपक्रमशिल शिक्षक जीप ओतून अध्ययन अध्यापन करीत आहेत. नवीन साहेब, नवे धाेरण, नवीन परिपत्रके, नवा बदल होत आहे. झेडपीच्या अनेक शाळांचा पट वाढला आहे. शिक्षकांची कमतरता कमी प्रमाणात राहिली. धोतीवाले शिक्षक जमा झाले. जिन्स घालणारे तरुण शिक्षक आले. ज्यांना संगणकाचे ज्ञान आहे. इंटरनेट, व्हॉट्सअॅप झाल्याने माहितीची देवाणघेवाण सुरु झाली. अनेक शाळा आएसओ झाल्या. अनेक शाळा पाहण्यासाठी शाळा व्यवस्थापक समिती, गावकरी मागे असलेले शिक्षक शाळेला भेट देतात. लोकवर्गणी होत आहे. ५० हजार, एक लाख, दोन लाच अशा रकमा जमा होत आहेत. शाळेत एलईडी, टीव्ही, संगणक, प्रोजेक्टर, वीज, दिवे, वृक्षारोपण, बगीचा होत आहे.\nगावकऱ्यांचे विचार बदलले, अधिकाऱ्यांची भूमिका पालटली, काम करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक होऊ लागले. त्यामुळे अधिक उर्मी त्यांना येऊ लागली आहे. शाळा सिध्दीतही अग्रेसर काम झाले. मुल आपली वाटु लाग���ी म्हणून झेडपीच्या शाळांचा दर्जा सुधारत आहे. शिक्षणामुळेच माणसाचा सर्वांगिण विकास होतो हे महात्मा ज्योतीराव फुलेंचं स्वप्न साकारताना दिसत आहे.\nइंग्रजी शाळांनी घेतला धसका\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण कार्यान्वित झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत आहे. त्यामुळे खासगी व्यवस्थापनाच्या मराठी शाळा असो, की इंग्रजी माध्यमांच्या शाळा त्यांना ही धोक्याची घंटा वाटु लागली अाहे\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nरुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धा\nमांजरी : अमनोरा टाऊनशीप येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुलांसह सुमारे पाचशे जणांनी...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-08-20T12:16:13Z", "digest": "sha1:2QPYNMBWMWFQ22QQ3OKVZ3AXNV2WSHX2", "length": 6229, "nlines": 236, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८९९ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८९९ मधील जन्म\n\"इ.स. १८९९ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २८ पैकी खालील २८ पाने या वर्गात आहेत.\nचार्ल्स थॉमस मार्क पायझे\nजॉन हॅसब्रूक व्हान व्लेक\nइ.स.च्या १८९० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०१५ रोजी ००:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2018-08-20T12:18:03Z", "digest": "sha1:TS77JB3GCUV6NMAVA65BZYFF3SASPK3K", "length": 12332, "nlines": 284, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिसिसिपी - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याबद्दल आहे. मिसिसिपी नदीबद्दलचा लेख येथे आहे.\nटोपणनाव: द मॅग्नोलिया स्टेट (The Magnolia State)\nअमेरिकेच्या नकाशावर चे स्थान\nक्षेत्रफळ अमेरिकेत ३२वा क्रमांक\n- एकूण १,२५,४४३ किमी²\n- रुंदी २७५ किमी\n- लांबी ५४५ किमी\n- % पाणी ३\nलोकसंख्या अमेरिकेत ३१वा क्रमांक\n- एकूण २९,६७,२९७ (२०१० सालच्या गणनेनुसार)\n- लोकसंख्या घनता २३.४/किमी² (अमेरिकेत ३२वा क्रमांक)\n- सरासरी उत्पन्न $३६,३३८\nसंयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १० डिसेंबर १८१७ (२०वा क्रमांक)\nमिसिसिपी (इंग्लिश: Mississippi; उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले मिसिसिपी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३२वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३१व्या क्रमांकाचे राज्य आहे.\nमिसिसिपीच्या दक्षिणेला मेक्सिकोचे आखात, पश्चिमेला आर्कान्सा व लुईझियाना, उत्तरेला टेनेसी तर पूर्वेला अलाबामा ही राज्ये आहेत. जॅक्सन ही मिसिसिपीची राजधानी व मोठे शहर आहे. मिसिसिपी ही अमेरिकेमधील सर्वात मोठी नदी राज्याच्या पश्चिमेकडून वाहते.\n३६,३३८ डॉलर्स दरडोई उत्पन्न असलेले मिसिसिपी हे आर्थिक दृष्ट्या अमेरिकेतील सर्वात गरीब राज्य आहे. कापसाची शेती हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे. ह्या शेतीमुळे १९व्या शतकात अमेरिकन यादवी युद्धाअगोदर हे राज्य देशातील पाचव्या क्रमांकाचे सुबत्त व श्रीमंत राज्य होते. परंतु येथील धनाढ्य जमीनदार���ंनी राज्यात कोणतीही गुंतवणूक न करता सर्व संपत्ती स्वतःजवळ ठेवली. युद्धानंतर रस्ते, रेल्वे, शाळा इत्यादी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मिसिसिपीची प्रगती खुंटली. सध्या आरोग्य सेवा, स्वच्छता इत्यादी प्रमाणांमध्ये मिसिसिपीचा शेवटचा क्रमांक आहे.\nमिसिसिपीमधील प्रमुख रस्ते व महामार्ग.\nमिसिसिपी राज्य संसद भवन.\nमिसिसिपीचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिका देशाचे राजकीय विभाग\nअलाबामा · अलास्का · आयडाहो · आयोवा · आर्कान्सा · इंडियाना · इलिनॉय · ॲरिझोना · ओक्लाहोमा · ओरेगन · ओहायो · कनेक्टिकट · कॅन्सस · कॅलिफोर्निया · कॉलोराडो · केंटकी · जॉर्जिया · टेक्सास · टेनेसी · डेलावेर · नेब्रास्का · नेव्हाडा · नॉर्थ कॅरोलिना · नॉर्थ डकोटा · न्यू जर्सी · न्यू मेक्सिको · न्यू यॉर्क · न्यू हॅम्पशायर · पेनसिल्व्हेनिया · फ्लोरिडा · मिनेसोटा · मिशिगन · मिसिसिपी · मिसूरी · मॅसेच्युसेट्स · मेन · मेरीलँड · मोंटाना · युटा · र्होड आयलंड · लुईझियाना · वायोमिंग · विस्कॉन्सिन · वेस्ट व्हर्जिनिया · वॉशिंग्टन · व्हरमाँट · व्हर्जिनिया · साउथ कॅरोलिना · साउथ डकोटा · हवाई\nअमेरिकन सामोआ · गुआम · उत्तर मेरियाना द्वीपसमूह · पोर्तो रिको · यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\nबेकर आयलंड · हाउलँड आयलंड · जार्व्हिस आयलंड · जॉन्स्टन अटॉल · किंगमन रीफ · मिडवे अटॉल · नव्हासा द्वीप · पाल्मिरा अटॉल · वेक आयलंड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१७ रोजी २१:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/03/blog-post_26.html", "date_download": "2018-08-20T12:48:33Z", "digest": "sha1:LAXPPVD7KWZSD3W5R2QUN6B7OJMRU27D", "length": 16181, "nlines": 234, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: मराठी माणसाला काय येतं ???", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nमराठी माणसाला काय येतं \nमंडळी, हा विरोप आपल्या सगळ्यांना आला असेल - आपणही अनेकांना धाडला असेलच. तरीही मला ब्लॉगवर टाकायचा मोह आवरलाच नाही. या सगळ्या व अशा अनेकांनी आपल्याला सार्थ अभिमान वाटावा असेच उत्तूंग कार्य केले आहे. अनेक महत्वाची नावे यात नसली तरी ती मनात आहेतच. अशी महान व्यक्तिमत्वे व त्यांचे असामान्य कार्य काळाच्या ओघात हरवत चालले आहे. केवळ मराठी मराठी म्हणून हा गवगवा नसून जे ठळक सत्य आहे तेच दर्शविलेयं.\nमराठी माणसाला काय येतं ....\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:01 AM\nलेबले: आनंद - मनातले, विचार\nछान प्रेरणा देणारी लिस्ट आहे. सुंदर \nजबर्या विरोप आहे हा गर्व आहे मला मी मराठी असल्याचा\nवा. मस्तच.. खुपच छान यादी आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं यात अजूनही अनेक नावं घालता येतील.\nएकदम मस्त झाली. आणि खरही आहे.\nमला हा इमेल मिळाला नव्हता, पण महती माहिती होती आणि विश्वास आहे.....खुप धन्यवाद\nसगळं चांगलं आहे पण घोडं अडतं कुठे याचा विचार करायचा का तरीही हा विचार करतेय....पण हे सगळं वाचलं की तात्पुरतं का होईना बरं वाटतं....\nS R Walke, ब्लॉगवर स्वागत आहे.\nमनमौजी,गर्व आहे मला मी मराठी असल्याचा\nहेरंब, हो ना. नक्कीच घालता येतील.\nआनंद, या व अश्या अनेक महान व्यक्तिंची महती महान आहे.\nअपर्णा, सहमत आहे. घोडं अडतयं कुठे तेही कळतयं पण त्यांना अडवण्याचे सामर्थ्य नाही गं सामान्य माणसात. मात्र या सामान्यातूनच असे असामान्य लोक महाराष्ट्रात झाले व यापुढेही होतीलच अशी खात्री आहे.\nprajkta, आणि त्याचाच काही पुरेपूर फायदा उठवत आहेत ना.... :(\n'मरकर भी नाही हटा वो मरहट्टा' ... असे मुघल म्हणायचे ते उगाच नाही.\n'करेंगे या मरेंगे' या पेक्षा 'बचेंगे तो और भी लढेंगे' यावर आपली यशस्वी वाटचाल सुरू आहे. मराठीला मरण नाही... \nमस्त..मराठी माणसाला काय येत नाही. सगळ्या क्षेत्रात आहे पुढे आणि राहील\nरोहन, मुघलांचे हे वाक्य आजही सार्थ करणारे ते मराठी. आपली वाटचाल यशस्वीच असणार-असायला हवीच.:)\nमला पण कालच आली मेल ने ही यादी..\nअसं काही वाचलं की बरं वाटतं\nकिती खरयं..लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...\nहे मेल मला आलेले नव्हते बरं झालं तू इथे टाकलेस\nमी पहिल्यांदा वाचलं. दिल खुश होगया\nमराठी माणसाला काय येतं\nमला राजानेच पाठवले आहे. हे खूपच छान आहे. मला आवडलं. त्यात फोटो आहेत ते मला आवडले. पण त्यात एक चूक आहे. पहिली मुलींची शाळा महात्मा फुले यांनी काढली, महर्षी कर्वे यांनी नाही.\nमला दुसर्या कुणीतरी पाठवले आहे त्यात बाकी हेच आहे फक्त फोटो नाहीत. आणि पहिल्या मुलींच्या शाळेची स्थापना: महात्मा फुले, हे बरोबर दिले आहे.\nमहेंद्र, असे काही वाचले की अभिमान वाटतो.\nतन्वी,सोनाली... यस्स्स्स.... दिल खुश हो गया\nआई, बरे झाले तुम्ही सांगितलेत. मलाही ही मेल राजानेच पाठवली. लगेच सुधारणा केली आहे. अनेक धन्यवाद.\nआपण बरच काही विसरतो असं मला वाटतं. समर्थ रामदासानी महिलांना मठाच्या प्रमुख पदी नेमलं.महिलांना असं महत्वाच्या पदी नेमून त्यांच्यावर जबाबदारी सोपवणा्रे पहिले संत ”समर्थ\" होत\nसावधान, ब्लॉगवर स्वागत आहे. अगदी खरेयं तुमचे म्हणणे.... अभिप्रायाबद्दल आभारी आहे.\nmarathisuchi, स्वागत व अभिप्रायाबद्दल अनेक आभार.\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nमराठी माणसाला काय येतं \nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nगोठलेला नायगारा - चित्रफिती\nतेज : रक्षक की भक्षक\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपरा���ीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/1301", "date_download": "2018-08-20T13:00:59Z", "digest": "sha1:U3ALDUUSGT4EVA4RLUAWDFNSRCGCHI2U", "length": 13533, "nlines": 165, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मार्गदर्शन हवे. | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nहा बहुतेक माझे संगणक वापराचे ज्ञान अति-जुजबी असल्याचा परिणाम असावा\nहा बहुतेक माझे संगणक वापराचे ज्ञान अति-जुजबी असल्याचा परिणाम असावा पण लेख तयार करतांना चित्रे घालण्याच्या वेळी मला दोन अडचणी येत आहेत. त्यावरचा इलाज मला कळावा म्हणून हे लिहीत आहे.\nचित्रे घालण्यासाठी L img आणि R img ही बटने वापरून मी चित्र डाव्या मार्जिनजवळ वा उजव्या मार्जिनजवळ ठेवू शकतो पण त्या दोघांच्या मधले सूर्योदयाचे चित्र असलेले बटन वापरूनहि मला चित्र पानाच्या मध्यावर आणता येत नाही. By default, ते डाव्या मार्जिनजवळच जात आहे. ह्याला उत्तर काय\nमला चित्राखाली त्याचे नाव द्यायचे आहे. 'ऐसीअक्षरे' मध्ये अशी सोय कोठे आहे\nघातलेली चित्रे Chrome आणि Firefox मध्ये दिसत आहेत पण IE मध्ये नाही. असे का\nसूर्योदयाचे चित्र असणार्याने चित्र मधे येत नाही, चित्राच्या आजूबाजूला मजकूर दिसत नाही एवढंच. चित्र मधोमध आणण्यासाठी उजवीकडून दुसरं बटण, चित्र टाकण्याचा कोड टाकून सर्वात शेवटी वापरावं लागेल.\nIE मध्ये काहीतरी बग आहे, त्यामुळे चित्राची लांबी, रुंदी दिली नसेल आणि तरीही ती देण्याचा कोड तिथे असेल (उदा: img src =\"something.jpg\" width =\"\") तर IE ही चित्रं दाखवू शकत नाही, फाफॉ आणि क्रोम दाखवू शकतात. त्यासाठी असा लांबी, रुंदीचा रकाना रिकामा सोडायचा असेल तर तो काढूनच टाकला की IE तही चित्रं बरोबर दिसतात.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nतसे करून पाहिले त्यामुळे\nअसे त्याने दाखविले पण उपयोग झाला नाही. Text मध्यावर आणण्यासाठीहि उपयोग झाला नाही.\nअजून म्हणजे अक्षररंग बदलण्यासाठीच्या बटनाचाहि उपयोग करता येत नाही.\nत्यासाठी इनपुट फॉरमॅट फुल एचटीएमेल करावा लागेल. इथे एक प्रयत्न करून पहाते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nजमलं... जमतं की तुला\nSource मधील कोड कॉपी-पेस्ट केले तरी अक्षररंगचा रंग काळाच आणि चित्र डाव्या मार्जिनवरच काय भानामती आहे कळत नाही...\nप्रतिसाद देतान��� खाली Input Format वर क्लिक करून फुल एचटीएमएल ऑप्शन सिलेक्ट करत आहात का\nआता ही कुर्हाड प्रत्येक झाडावर चालवतो...\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 8 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/suspected-dead-body-mla-sons-was-found-135570", "date_download": "2018-08-20T13:22:15Z", "digest": "sha1:2IDCNYRIJLJLD5JIHD4E2DVLD76EJYJL", "length": 10914, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "A suspected dead body of the MLA Sons was found आमदार पुत्राचा संशयास्पद मृतदेह आढळला | eSakal", "raw_content": "\nआमदार पुत्राचा संशयास्पद मृतदेह आढळला\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nपाटणा : बिहारचे माजी मंत्री आणि संयुक्त जनता दलाचे आमदार बिमा भारती यांच्या मुलाचा संशयास्पदरीत्या मृतदेह आज सकाळी रेल्वे रुळाजवळ आढळून आला. याप्रकरणी त्याच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. भारती हे पूर्णिया जिल्ह्यातील रूपाउली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.\nपाटणा : बिहारचे माजी मंत्री आणि संयुक्त जनता दलाचे आमदार बिमा भारती यांच्या मुलाचा संशयास्पदरीत्या मृतदेह आज सकाळी रेल्वे रुळाजवळ आढळून आला. याप्रकरणी त्याच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. भारती हे पूर्णिया जिल्ह्यातील रूपाउली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.\nदीपक कुमार असे या मुलाचे नाव असून, तो काल रात्री आपल्या काही मित्रांबरोबर बाहेर गेला होता. मात्र, आज सकाळी त्याचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आला. यासंर्भात काही स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती कळविली होती, असे पाटणाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू माहराज यांनी सांगितले. दीपकच्या डोक्यावर, मांडीवर आणि शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्या असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nवांद्रे येथे रिक्षाचालकांची मुजोरी जैसी थे; चक्क फुटपाथवरून रिक्षांचा प्रवास\nमुंबई : वांद्रे येथे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून रिक्षाचालक चक्क फुटपाथवरून रिक्षा दामटता��. याकडे पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका दिसते. गेल्याच...\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathiecards.com/sms/sms09/jokes/jokes12.htm", "date_download": "2018-08-20T13:12:52Z", "digest": "sha1:IPRABOS7H7G7QTKMAJFTGBFHPDLQ2WL6", "length": 6181, "nlines": 38, "source_domain": "marathiecards.com", "title": "Welcome to shreeyoginfo.com (Marathi, Love, diwali, Greetings, Wallpaper,free mobile ringtones, free sms)", "raw_content": "\nअहो जरा हसता का \nबाबूराव एकदा चीनची राजधानी पेकींग येथे कामानिमीत्त गेले होते. परंतु त्यांना चीनी भाषा काही येत नव्हती आणि चीनी लोकांना इंग्रजीचा गंध नव्हता. त्यामुळे पहिल्याच मुक्कामी बाबूरावांची पंचाईत झाली. ते ज्या हाँटेलमध्ये त्यांना काहीतरी फ़ळांचा रस पाहीजे होता.तरुण वेटर मुलगी. तिला ते निरनिराळ्या खुणा करत आपल्याला काय पाहिजे ते सांगत होते. परंतु तेवढ्याने काही जमेना. तेव्हा अचानक बाबूरावांचे लक्ष तिच्या गळ्यातल्या लाँकेटकडे गेले. तेव्हा लाँकेटमध्ये एक सोन्याचे छोटेस सफ़रचंद लटकावलेले त्यांना दिसले. त्यांनी त्याकडे बोट दाखवून ते पिळतात अशी खूण करत त्याचा रस मागितला. ती तरुणी लाजली व जरा वेळाने बाबूरावांच्या टेबलावर ग्लासभर दूध घेऊन आली.\nलढवय्या स्त्रियांनी स्त्री-मुक्ती चळवळ सुरु केली, तशी कोणी पुरुष मुक्ती चळवळ का सुरु करीत नाही एवढी हिंमत असलेले लढवय्ये पुरुष ( पक्षीः नवरे) आणायचे कुठून बायकांना कळलं तर\nचंद्रावरती दोन गुलाब' या गाण���यात गुलाब दोन का आहेत ...बहुधा एक त्याच्या प्रेयसीच्या गालांवर उमललेला व दुसरा चाचा नेहरु नेहमी बटणात खोवायचे तो असणार\nबिल क्लिटन हे आपली पत्नी हिलरी हिच्याशी किती एकनिष्ठ आहेत ...मंत्रीपद स्वीकारतांना घेतलेल्या शपथेशी आपले मंत्री असतात तितके.\nकाश्मीर पाकिस्तानला देऊन टाकले तर आपले संबंध नक्की सुधारतील का ... असं काही नाही. नंतर ते मुंबई मागतील.\nवर्ल्डकप फ़ुटबाँलमध्ये भारतीयांचा सहभाग का नव्हता ...एकमेकात लाथाडी करण्यापासून फ़ुरसत मिळेल तेव्हा ना भारतीय फ़ुटबाँलला लाथ मारणार.\nप्रुथ्वी गोल आहे कशावरुन ...नील आर्मस्ट्रांगने चंद्रावरुन पाहिली तेव्हा त्याला ती तशी दिसली होती. त्यावरुन आर्मस्ट्राँग फ़ेकत असेल तर अन्य कारणे भूगोलाच्या पुस्तकात दिली आहेत.\nअमिताभ बच्चन व जिराफ़ यांच्यात काय साम्य आहे ... दोघेही शाकाहारी आहेत.\nपेन आणि बाँलपेन यात चांगले काय ... परीक्षेत काँपी करायला की बँकेत खोटी सही करायला\nराम प्रधान यांच्या पराभवला शरद पवार जबाबदार आहेत काय ... त्यांच्या स्वतःच्या मुलीला जन्म सोडला तर शरद पवार हे अन्य कशालाही जबाबदार नाहीत.\nम्हातारपणी लग्न करावं का ... अवश्य, वधू तरुण असल्याशी कारण.\nपुर्नजन्मावर तुमचा विश्वास आहे काय ... नाही बुवा. गेले दोन जन्म मी पुर्नजन्मावर विश्वास ठेवणं सोडून दिलंय.\nपैसा माणसाचा अधःपात करतो. ...तो आपल्याकडे नसतो तेव्हा असेच म्हणायचे असते.\n\"के. ई. एम. हाँस्पीटलमध्ये लवकरात लवकर कसं जायचं\" \"अगदी रस्त्याच्या मधोमध उभे रहा.\"\nसचिन तेंडुलकर विषयी एक वाईट उदगार काढणे शक्य आहे का ...सचिन तेंडुलकर बारावीत नापास झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/node/180", "date_download": "2018-08-20T12:42:09Z", "digest": "sha1:DJLTG64PLHA3GL7Y3DP7NK2IRO5VWOE4", "length": 8733, "nlines": 106, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nशेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन\nadmin यांनी शनी, 17/12/2016 - 13:29 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन\nदिनांक : सोमवार, ३० जानेवारी २०१७\nस्थळ : बापूकुटी, सेवाग्राम, वेळ : दुपारी १ ते ४\nशेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्या सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रपित्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आणि “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी महात्म्याच्या समोर प्रार्थना करण्यासाठी सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०१७ रोजी म.गांधीजींच्या पावन वास्तव्याने पुणीत झालेल्या बापूकुटीसमोर दुपारी १ वाजता महात्माजींना साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.\nचांगले दिवस येतील म्हणून शेतकर्यांनी सत्ताबदल करुन पाहिला पण शेतकर्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. सारेच पक्ष शेतकरीविरोधी असल्याची भावना शेतकर्यांत बळावू लागल्याने आता थेट बापूंनाच साकडे घालून तूच शेतकर्यांना आणि पर्यायाने या देशाला वाचव, अशी प्रार्थना करण्याशिवाय अन्य पर्यायच शेतकर्यांसमोर उरलेला नाही.\nबापूंच्या स्वप्नातले ग्रामसुराज्य, संपूर्ण शेतकर्यांच्या सरसकट कर्जमुक्तीचे शरद जोशी यांचे अधूरे स्वप्न, तूट नसतानाही आयात व मुबलकता असतानाही निर्यातबंदी, पूर्ण दाबाची पूर्ण वेळ वीज, मागेल त्याला तात्काळ नवीन वीजजोडणी, वीजबिलातून शेतकर्यांची सरसकट वीज बील मुक्ती इत्यादी शेतीसमस्यांकडे बापूंनी लक्ष पुरवून सत्ताधार्यांना सदबुद्धी द्यावी, असे बापूचरणी आर्जव करण्यात येणार आहे.\nउच्चशिक्षितांची वाढती बेरोजगारी लक्षात घेता शेती व्यवसायातूनच रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शेतीमध्येच भांडवलनिर्मिती होऊ शकेल असे शेती अनुकूल धोरण आखून त्याची अमंलबजावणी करणे काळाची गरज आहे तसेच शेतकर्यांना संपत्ती बाळगण्याचा मूलभूत अधिकार प्रदान करणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ संविधानाची पुनर्स्थापणा करण्याचीही गरज आहे. शेतीप्रश्नावर असंवेदनशील असलेल्या सरकारच्या संवेदना जाग्या करण्यासाठी देशव्यापी तुतारी फ़ुंकण्याकरिता दुपारी १ ते ४ पर्यंत चालणार्या या महात्माजींना साकडे आंदोलनात राज्यभरातून शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी तसेच देशभरातील किसान समन्वय समितीचे सदस्य हजर राहून बापूंच्या चरणावर शेतकर्यांचे आर्त अर्पण करणार आहेत.\nसाकडे आंदोलनाला सर्वांना आग्रहाचे निमंत्रण\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nadmin यांनी शनी, 17/12/2016 - 13:29 ह्यावेळी प्रकाशित केले.\nadmin यांनी शनी, 17/12/2016 - 13:31 ह्यावेळी प्रकाशित केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/tracker?page=1&order=comment_count&sort=asc", "date_download": "2018-08-20T13:02:46Z", "digest": "sha1:UDAIFDZF7TCUJMPFN7VK2RSVF5B3QOYK", "length": 12077, "nlines": 128, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 2 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nकविता बोगदा स्मिता जोगळेकर 02/04/2012 - 19:27\nललित वाडी आणी बरेच काही ..\nकविता चारोळी... सुमित 08/04/2012 - 23:45\nसमीक्षा जंगलवाटांवरचे कवडसे - ७ (लाकूडतोड्याची साक्ष) रमताराम 24/04/2012 - 17:28\nकविता प्राक्तन अमुक 05/05/2012 - 07:07\nकविता सुप्रभात .. शुभ रजनी ... विदेश 12/05/2012 - 11:45\nसमीक्षा पुस्तक परिचय - 'देशांतरीच्या कथा' विनता 13/05/2012 - 02:15\nकविता अथाङ्ग अमुक 15/05/2012 - 03:18\nमाहिती आपले वाङमयवृत्त – मे २०१२ माहितगार 28/05/2012 - 15:36\nमाहिती महाराष्ट्राची लोकधारा इरसाल म्हमईकर 31/05/2012 - 12:01\nकविता ...पाऊसगाणे... विदेश 06/06/2012 - 17:44\nबातमी विज्ञान-काल्पनिका लेखक रे ब्रॅडबरी यांचे निधन माहितगार 07/06/2012 - 12:02\nमाहिती रा. स्व. संघाच्या हिंदुत्वाचे कवित्व\nकविता \" | पालखीच्या सोहळ्यात | \" विदेश 12/06/2012 - 08:47\nकविता \"...कविता कविता कविता...\" विदेश 18/06/2012 - 10:01\nकविता माझ्या श्वासांचं अस्तित्व... सुमित 21/06/2012 - 10:15\nसमीक्षा तिळा तिळा दार उघड.... चित्रा राजेन्द्... 03/07/2012 - 09:26\nकविता जुनी गोष्ट... विदेश 03/07/2012 - 18:59\nमाहिती शिंपी समाजाचा इतिहास संजय सोनवणी 15/07/2012 - 20:34\nऑलिंपिक २०१२ ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-५ (T) ऋषिकेश 23/07/2012 - 14:36\nऑलिंपिक २०१२ ऑलिंपिक २०१२: क्रीडाप्रकार-६ (U-Z) ऋषिकेश 25/07/2012 - 10:25\nकविता रक्षाबंधन.. रक्षाबंधन .. विदेश 02/08/2012 - 00:40\nमाहिती पर्यावरण रक्षण आणि सामाजिक न्याय प्रभाकर नानावटी 27/08/2012 - 10:33\nमौजमजा मैत्री ... विदेश 23/09/2012 - 09:23\nमौजमजा एकवार पंखावरुनी फिरो तुझा \"हात\" पुष्कर जोशी 27/09/2012 - 11:33\nकविता सखे ये लवकरि परतून अनिल तापकीर 09/10/2012 - 08:24\nकविता टेंन्शन... अतृप्त आत्मा 22/10/2012 - 20:16\nकविता पारिजातक कॄपया सदस्यत्व ... 27/10/2012 - 22:57\nकविता मनास वाटे - विदेश 31/10/2012 - 13:31\nकविता \"राजे संभाजी\" अनिल तापकीर 31/10/2012 - 15:56\nमाहिती रेषेवरची अक्षरे २०१२: अंक पाचवा मेघना भुस्कुटे 08/11/2012 - 19:48\nकविता लक्ष लक्ष दिव्यांचा .............. अनिल तापकीर 09/11/2012 - 22:20\nललित संवाद-१ अनंत ढवळे 10/11/2012 - 01:31\nसंस्थळाची माहिती दिवाळी अंक ऐसीअक्षरे 13/11/2012 - 09:03\nललित मस्ग्रेव्हांचा रिवाज अदिति 13/11/2012 - 21:52\nकविता गैरफायदा... सुमित 24/12/2012 - 00:26\nकविता पुरुषार्थ विदेश 13/01/2013 - 10:58\nकविता नि:शब्द .... मी \nललित संवेदना जयनीत 14/01/2013 - 20:17\nकविता वर्तमान... सुमि�� 17/01/2013 - 16:49\nकविता आता उरली फक्त आठवण .. विदेश 26/01/2013 - 17:16\nकविता नशिबाचे भोग - विदेश 27/01/2013 - 16:08\nकविता प्रेम - तुझे माझे ... विदेश 29/01/2013 - 14:19\nसमीक्षा नक्की बघाच - कॅसिनो ( १९९५ ) अनुप्रास 12/02/2013 - 14:27\nकविता निघाली खाशी हो स्वारी ... विदेश 19/02/2013 - 16:13\nकविता टाळ बोले माझ्या मनीं - विदेश 21/02/2013 - 12:24\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/712-confussion-47111", "date_download": "2018-08-20T13:29:58Z", "digest": "sha1:YT6O653LV2LQQ43DHNQKNBCPQAGXHHL5", "length": 14136, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "7/12 confussion चावडीवाचनात पुढे आला सातबारा गोंधळ! | eSakal", "raw_content": "\nचावडीवाचनात पुढे आला सातबारा गोंधळ\nमंगळवार, 23 मे 2017\nपुणे - राज्य सरकारने ई-फेरफारची अंमलबजावणी करण्यासाठी सातबारा संगणकीकृत केले आहे. या संगणकीकृत सातबाराच्या तपासणीमध्ये जिल्ह्यातील ४५ हजारपेक्षा जास्त गटांतील सातबारांवरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील जमिनीच्या क्षेत्रामध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे. एकच जमीन दोन किंवा तीनदा विकल्याने हा प्रकार घडला असल्याचे तपासणीमध्ये समोर आले आहे.\nपुणे - राज्य सरकारने ई-फेरफारची अंमलबजावणी करण्यासाठी सातबारा संगणकीकृत केले आहे. या संगणकीकृत सातबाराच्या तपासणीमध्ये जिल्ह्यातील ४५ हजारपेक्षा जास्त गटांतील सातबारांवरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील जमिनीच्या क्षेत्रामध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे. एकच जमीन दोन किंवा तीनदा विकल्याने हा प्रकार घडला असल्याचे तपासणीमध्ये समोर आले आहे.\nराज्यभरात ई-फेरफारची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी सातबारा संगणकीकृत करण्यात येत आहेत. यामध्ये संगणकीकृत सातबारा उतारे हे हस्तलिखित सातबारा उताऱ्यांशी शंभर टक्के जुळणे आवश्यक आहे. त्यासाठी गावनिहाय जाहीर चावडीवाचन सुरू झाले आहे. त्यामध्ये काही सातबारा उतारे हे संगणकीकृत सातबारा उताऱ्यांशी तंतोतंत जुळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शिरूर तालुक्यातील सातबारांमधील तफावतीचे प्रमाण सर्वाधिक आहे.\nतुकडाबंदी कायद्यामुळे एक किंवा दोन गुंठ्यांची नोंद होत नाही, तसेच जागा विकताही येत नाही. मात्र मूळ जमीनमालक, विकसक मध्यस्थांद्वारे एक ते दोन गुंठे जागांची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आली आहे.\nस्वस्तात जागा मिळत असल्याने नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केल्या आहेत. आर्थिक गुंतवणूक आणि घर बांधण्याच्या हेतूने प्रत्यक्षात जागेची पाहणी न करता केवळ सातबारा पाहून जागा खरेदी केल्याचे दिसून आले आहे. दबावाखाली तलाठ्याद्वारे नाव सातबारावर लावले, तरी मूळ सातबारावरील एकूण क्षेत्र आणि प्रत्यक्षात जागेवरील क्षेत्रामध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे एकच जागा अनेकांना विकल्याचे धक्कादायक प्रकार या चावडीवाचन उपक्रमांमध्ये उघडकीस येत आहेत.\nसातबारा चावडीवाचन मोहिमेमध्ये अनेक सातबारांमध्ये चुका असल्याचे समोर आले आहे. काही जणांनी एकच जमीन एकापेक्षा अधिक जणांना विकल्यामुळे सातबारावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षातील जमिनीचे क्षेत्र यामध्ये तफावत आढळत आहे. या मोहिमेमध्ये सातबारा उताऱ्यांमधील चुका या तलाठी आणि तहसीलदार पातळीवर दुरुस्त केल्या जातील. दरम्यान, नागरिकांनी जमीन खरेदी करताना सर्च रिपोर्ट, फेरफार कागदपत्रांची शहानिशा करूनच खरेदी करावी, जेणेकरून फसवणूक टाळली जाईल.\n- रमेश काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे.\nधर्मनिरपेक्ष विचारांवर हल्ला करण्यासाठीच 'ती' स्फोटके : कसबे\nपुणे : 'काही दिवसांपुर्वी पोलिसांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या घरातून जप्त केलेला स्फोटकांचा साठा हा वैयक्तिक कुणाला जखमी करण्यासाठी नसून तो...\nसोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारातील अपघातात एकाचा मृत्यु\nमोहोळ - मोटारसायकलला एका कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी...\nरोडरोमीयोंचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवणारः किरण घोंगडे\nटाकळी हाजी (पुणे): इंटरनेट व सोशल मीडीयाच्या माध्यमातून तरूणाईत चुकीच्या प्रथा पाडल्या जात आहेत. त्यातून किशोरवयीन मुली बळी पडत असून, अशा...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इं��रनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-solapur-contamination-water-1953", "date_download": "2018-08-20T12:40:30Z", "digest": "sha1:6O6H54FONNKJCXCC6CMI3AE2V5BEXL4G", "length": 10007, "nlines": 107, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news solapur contamination of water | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापुरातील पाणी पिण्यास अयोग्य; रासायनिक खतांचा परिणाम\nसोलापुरातील पाणी पिण्यास अयोग्य; रासायनिक खतांचा परिणाम\nसोलापुरातील पाणी पिण्यास अयोग्य; रासायनिक खतांचा परिणाम\nसोलापुरातील पाणी पिण्यास अयोग्य; रासायनिक खतांचा परिणाम\nसोलापुरातील पाणी पिण्यास अयोग्य; रासायनिक खतांचा परिणाम\nमंगळवार, 12 जून 2018\nसोलापूर : रासायनिक खतांचा वापर आणि इतर काही कारणांमुळे जिल्ह्यातील पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. 12 हजार 127 स्रोताच्या पाण्याचे नमुने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासले आहेत. त्यात 50 टक्के नमुने अयोग्य असल्याचे समोर आले आहे. यातून धोका निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याच्या लेखी सूचना सबंधितांना दिल्या आहेत.\nसोलापूर : रासायनिक खतांचा वापर आणि इतर काही कारणांमुळे जिल्ह्यातील पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. 12 हजार 127 स्रोताच्या पाण्याचे नमुने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासले आहेत. त्यात 50 टक्के नमुने अयोग्य असल्याचे समोर आले आहे. यातून धोका निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याच्या लेखी सूचना सबंधितांना दिल्या आहेत.\nजिल्ह्यात एक हजार 29 ग्रामपंचायती आहेत. यामध्ये 12 हजार 127 पाण्याचे सार्वजनिक स्रोत आहेत. वर्षातून दोनवेळा त्याचे पाण्याचे नमुने तपासले जातात. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान केलेल्या पाणी तपासणी नमुन्यात 50 टक्के नमुने अयोग्य आले आहेत. यामुळे पोटाचे विकार, किडनीच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. ग्रामीण भागात चहा फुटणे व डाळ न शिजणे असे प्रकार वाढले आहेत. तपासणीत तीन हजार 36 नमुन्यात नायट्रेडचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. याशिवाय 578 नमुन्यात क्षाराचे (टीडीएस) प्रमाण जास्त तर कठिणता असल्याचे एक हजार 394 नमुने आहेत. नायट्रेडचे प्रमाण जास्त असल्याचे नमुने जास्त आढळले असले तरी यामुळे बाधित झालेले रुग्ण जिल्ह्यात आढळत नसल्याचे सांगितले जात आहे.\nतालुकानिहाय स्रोत कंसात नायट्रेडचे प्रमाण असलेले नमुने : अक्कलकोट 778 (55), बार्शी 446 (180), करमाळा 1362 (133), माढा 1702 (521), माळशिरस 1684 (182), मंगळवेढा 1432 (562), मोहोळ 785 (262), पंढरपूर 1728 (542), सांगोला 562 (200), उत्तर सोलापूर 379 (166) व दक्षिण सोलापूर 1269 (233).\nपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने स्वच्छ पाण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. याबाबत गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र पाठवली आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करणे व नियमित शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. जलस्त्रोतांजवळ व जलवाहिनीजवळचा परिसर स्वच्छ ठेवून पाणीपुरवठा यंत्रणेची वेळेवर देखभाल, सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित करणे तसेच ब्लिचिंग पावडरचा तत्काळ पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nसोलापूर रासायनिक खत chemical fertiliser पाणी आरोग्य health\n#KeralaFloods: युएईतील भारतीयांची केरळ पूरग्रस्तांना मदत\nतिरूअनंतपुरम : केरळ राज्यात पावसामुळे हाहाकार माजला असून, देशभरातून केरळमधील...\nचंद्रपुरात कपाशी वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ\nचंद्रपुरातील गोंडपिंपरी तालुक्यात सकमूर येथील एका शेतक-याने कपाशीला खत देण्यासाठी...\nकोल्हापूरकरांनो सावधान ; कोल्हापुरात डेंग्यूने चौघांचा मृत्यू\nकोल्हापूर शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून डेंग्यूच्या डासांचा सुळसुळाट झाला...\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathiecards.com/sms/sms09/jokes/jokes15.htm", "date_download": "2018-08-20T13:14:02Z", "digest": "sha1:ILJHWDHPAXB2U5XMZSGTU7T54NZ7KGJV", "length": 6531, "nlines": 35, "source_domain": "marathiecards.com", "title": "Welcome to shreeyoginfo.com (Marathi, Love, diwali, Greetings, Wallpaper,free mobile ringtones, free sms)", "raw_content": "\nअहो जरा हसता का \nएक आडदांड माणूस हाँटेलातून बाहेर पडला. त्याच्या हातात छ्त्री होती. तोच दुसरा एक काळाकुळा माणूस त्याच्यामागे धावत आला आणि त्याने त्या आडदांड माणसाला विचारले, 'आपण चिंतामण चिकटे\n ' 'नाही' ... तो गरजला.\n'म ...म... मी चिंतामण चिकटे आणि तुमच्या हातातली छ्त्री चिंतामण चिकटेची आहे.' काळाकुळा म्हणाला.\nएकदा रवी खेळण्यांच्या दुकानात जाऊन एक बंदूक मागतो. दुकानदाराने बंदूक दिल्यानंतर त्याला तो नकली नोट देतो. रवीने नकली नोट दिल्याचे दुकानदार त्याला सांगतो. तेव्हा रवी म्हणतो, तुम्ही सुध्दा मला नकली बंदूक दिली ना.'\nएका नवीन नाटककारानं लिहिलेल्या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला जेष्ठ नाटककार श्री अमुकतमुक यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. नाटक संपल्यावर नाटककारानं श्री अमुकतमुक यांना अभिप्राय विचारल्यावर ते म्हणाले, नाटकाच्या शेवटच्या सीनमध्ये नायक खलनायकाला सुरा खुपसून मारतो याऎवजी पिस्तुलाची गोळी झाडून मारतो असं दाखवा. हा फ़रक कशासाठी, 'असं विचारल्यावर श्री अमुकतमुक म्हणाले. ठो आवाजाने प्रेक्षक नक्की जागे होतील.'\nएका हत्तीणीचे आँपरेशन झाल्यावर सर्जन नर्सला विचारले, सगळी हत्यारे व्यवस्थित परत ठेवलीत ना काही राहीले तर नाही ना काही राहीले तर नाही ना नर्स म्हणाली, 'सर हत्यारे सर्व मिळाली, पण डाँक्टर देशपांडे कोठे दिसत नाहीत.'\nएक प्रख्यात दरोडेखोर आरोपीच्या पिंज-यात उभा होता. न्यायाधिशाने त्याला विचारले, 'एकच घर तू या आठवड्यात तीन वेळा फ़ोडलंस. तुला याबद्द्ल काही सांगायचंय का' 'या मुंबईत घरटंचाई किती आहे साहेब, हेच यावरुन सिध्द होत नाही का' 'या मुंबईत घरटंचाई किती आहे साहेब, हेच यावरुन सिध्द होत नाही का\nपँरीसमध्ये एक असे केशकर्तनालय आहे, तेथे केवळ कुत्र्यांच्याच हजामती केल्या जातात. या केशकर्तनालयात येणा-या प्रत्येक कुत्र्याला मोठ्या आदराने खुर्चीवर बसवले जाते आणि केस कापून होताच त्याच्या पुढे आरसा धरण्यात येऊन ते कसे कापले आहेत ते त्याला दाखवले जाते.\nसिगरेट सोडणे फ़ार सोपे काम आहे. आजपर्यंत मी ती शंभर वेळा सोडली आहे.' मार्क ट्वेन.\nएका छोट्या मुलीने शिक्षकांना विचारले, 'गांधीजी जर इतके प्रामाणिक होते, तर त्यांच्या जंयतीला आपण सगळ्या बँका बंद का ठेवतो\nतुम्हाला जर गोगांट करणा-या बायकांना शांत करायचं असेल तर त्यांना एकच विचारा - 'तुमच्यापैकी वयाने मोठी असलेली बाई फ़क्त बोलेल.'\nगणपुले वर्ष संपता आपल्या फ़र्मच्या मालकाकडे गेले आणि म्हणाले, 'साहेब, मला पगारवाढ हवीय.' 'तुमच्या शेजारच्या टेबलावर बसून जो कामं करतोय, त्याच्यापेक्षा तुमचा पगार जास्तच आहे आणि त्याला सहा मुलं आहेत' मालक म्हणाले. गणपुले म्हणाले, 'माझी अशी समजूत आहे की, आम्हाला जो पगार मिळतो, तो आम्ही इथं बसून काय उत्पादित करतो त्यासाठी आहे. आम्ही आमच्या खाजगी वेळेत घरी काय उत्पादन करतो त्यासाठी नव्हे. आणि गणपुलेंना पगारवाढ मिळाली.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/bhimashankar-wildlife-sanctuary-45402", "date_download": "2018-08-20T13:40:14Z", "digest": "sha1:XJBUMRSKLWNA2YPDKI6HONC4J5AYJ3GX", "length": 13605, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhimashankar Wildlife Sanctuary भीमाशंकर अभयारण्यातील पाणवठे आटले | eSakal", "raw_content": "\nभीमाशंकर अभयारण्यातील पाणवठे आटले\nमंगळवार, 16 मे 2017\nभोरगिरी - भीमाशंकर अभयारण्यात जंगली प्राण्यांसाठी असलेले बहुतांश पाणवठे कडक उन्हाने आटले असून, प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे.\nखेड तालुक्यातील भीमाशंकर ते वांद्रे या दरम्यान सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे दहा किलोमीटरचे अंतर आहे. या भागात करप, कारवी या झाडांबरोबर जंगली वनस्पतींची घनदाट झाडी आहे.\nपावसाळ्यात येथे सुमारे तीन हजार मिमी इतका पाऊस पडतो. मात्र खडकांच्या भौगोलिक रचनांमुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाते, तर उन्हाळ्यात जमिनीत मुरते. दाट जंगल वस्तीमुळे या भागात शेकरू, भेकर, सांबर, रानडुक्कर, ससे तसेच माकडांची वस्ती आहे.\nभोरगिरी - भीमाशंकर अभयारण्यात जंगली प्राण्यांसाठी असलेले बहुतांश पाणवठे कडक उन्हाने आटले असून, प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे.\nखेड तालुक्यातील भीमाशंकर ते वांद्रे या दरम्यान सह्याद्रीच्या पर्वत रांगांचे दहा किलोमीटरचे अंतर आहे. या भागात करप, कारवी या झाडांबरोबर जंगली वनस्पतींची घनदाट झाडी आहे.\nपावसाळ्यात येथे सुमारे तीन हजार मिमी इतका पाऊस पडतो. मात्र खडकांच्या भौगोलिक रचनांमुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाते, तर उन्हाळ्यात जमिनीत मुरते. दाट जंगल वस्तीमुळे या भागात शेकरू, भेकर, सांबर, रानडुक्कर, ससे तसेच माकडांची वस्ती आहे.\nया प्राण्यांसाठी वनविभागा���े ठिकठिकाणी तळी खोदली आहेत. यंदा कमळजामाता तळे, पिप्रावणे तळे आणि कारवीचे तळे ही मे महिन्यातच आटली आहेत. या तळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पाण्याचे प्रमाणही कमी होते.\nप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यांना भोरगिरी, खरपूड या भागात जाऊन पाणी शोधावे लागत आहे. या प्रकारामुळे त्यांच्या जिवाला धोका संभवतो. जंगलाच्या डोंगरमाथ्यावरील झाडेझुडपेही तीव्र उष्णतेने सुकली आहेत. या भागात अद्याप वळीवाचा पाऊस झालेला नाही.\n‘‘यंदा पाण्याची खूपच वाईट परिस्थिती आहे. येथील तळ्यातील गाळ काढून खोल व रुंद करण्याची गरज आहे. सध्या पाणवठ्यांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. वनखात्याने तातडीने वेळवळी परिसरातील काही तळ्यात टॅंकरने पाणी सोडले, तर प्राणी येथेच थांबून राहतील व त्यांचे प्राण वाचतील. महसूल व वनविभागाच्या वतीने रोटरी क्लबच्या साह्याने येथे बंधारा बांधण्याचा निर्णय झाला असून, त्याचा ग्रामस्थ व वन्य प्राण्यांना फायदा होईल,’’ असे वेळवळीचे सुभाष डोळस यांनी सांगितले.\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nप्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये\nऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला....\nKerala Floods: गिरीष महाजन 81 डॉक्टरांच्या पथकासह केरळात रवाना\nमुंबई : केरळ राज्यात पावसाचे थैमान चालू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांना मदत मिळत आहे. अनेक राज्यातून अन्न, कपडे, रोख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nत��िष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/k-shreekanth-wins-the-australian-open-super-series-263586.html", "date_download": "2018-08-20T13:32:16Z", "digest": "sha1:KQBRPTCPINMW2RBPXBRXQBDK6H6YNGNX", "length": 11264, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "किदंबी श्रीकांत ठरला आॅस्ट्रेलियन ओपनचा विजेता", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : ��ोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nकिदंबी श्रीकांत ठरला आॅस्ट्रेलियन ओपनचा विजेता\nअत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी आॅस्ट्रेलियन ओपनही श्रीकांत जिंकलाय\n25 जून : इंडोनेशियन ओपन जिंकल्यानंतर अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी आॅस्ट्रेलियन ओपनही श्रीकांत जिंकलाय. जगात 11व्या क्रमांकाचा बॅडमिन्टनपटू असलेल्या श्रीकांतने वर्ल्ड\nचॅम्पियन चॅन लॉंगचा सरसकट पराभव केला.\nचीनच्या चॅन लॉंगचा केवळ दोन गेम्समध्ये पराभव करण्याची श्रीकांतचीही पहिलीच वेळ आहे.पहिला गेम दोघांमध्ये अत्यंत रोमांचक झाला आणि 23 मिनीटं चालला . या अत्यंत रंगलेल्या खेळात 24 वर्षाच्या श्रीकांतने चॅनचा 22-20 असा पराभव केला. तर दुसरा गेम 21-16 असा एकहाती जिंकत श्रीकांतनं आॅस्ट्रेलियन ओपनवर श्रीकांतने आपलं नाव कोरलं.\nश्रीकांतने त्याच्या करियरमध्ये जिंकलेलं हे चौथं सुपरसिरीज टायटल आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्कोर 307/6\nVIDEO : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केली 'रॉयल' एंट्री\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध���ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/image-story-1501", "date_download": "2018-08-20T12:36:54Z", "digest": "sha1:BPVWWOHVDGTYXQ6JBG3HUUWFVWTV2RRJ", "length": 2341, "nlines": 80, "source_domain": "www.saamtv.com", "title": "sachin tendulkar on BMW assembly line | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसचिन तेंडुलकर बनवतोय आलिशान गाड्या\nसचिन तेंडुलकर बनवतोय आलिशान गाड्या\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?cat=4&paged=3", "date_download": "2018-08-20T12:24:29Z", "digest": "sha1:RHCTKAS75GM4SSYHL3V4NV64WCK3P2BM", "length": 18510, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "मराठवाडा Archives - Page 3 of 50 - Berar Times | Berar Times | Page 3", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nसकारची मानसिकता विकास काम करण्याची नाही\nबिलोली,(सय्यद रियाज),दि.16ः- नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष फेरोज खान लाला यांची निवड झाल्यानंतर त्यानी जिल्हा एमआयएमची ताकद वाढवण्यासाठी तालुकानिहाय बैठका घेऊन पक्ष बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष खान हे बिलोली\nतीन शाळेतील शिक्षकांचा बहिष्कार\nबिलोली,दि.14ः- तालुक्यातील लोकशिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत चालणाºया तीन वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक व स���स्थाचालकाचा अंतर्गत वाद विकोपाला गेला असून शुक्रवारी सर्व शिक्षकांनी शिकवणीवर सामूहिक बहिष्कार टाकला़ तालुक्यात बिलोली, बिजूर व कुंडलवाडी\nआ. राम पा. रातोळीकर यांचा आज भाजपच्या वतीने सत्कार सोहळा\nनांदेड (प्रतिनिधी),दि.11ः- महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर नांदेड जिल्हा भाजप (ग्रामीण)चे अध्यक्ष आ. राम पाटील रातोळीकर यांचे आज ११जुलै रोजी नांदेडमध्ये प्रथमच आगमन होत आहे. यानिमित्त भाजपच्यावतीने त्यांच्या स्वागत आणि\nपिकविम्यासाठी मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nनांदेड,दि.11ः-पीकविमा देण्याबाबत शासन आणि विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सरकार आपण शेतकऱ्यांचे हित करत आहोत असे भासवत आहेत.\nभोकर पोलिसांची दिड लाखांचा गुटखा पकडून कार्यवाही\nभोकर,दि.08: भोकर पोलिसांनी मुदखेड मार्गाने भोकर मध्ये आवक होत असलेल्या दिड लाख रुपयांच्या गुटख्यावर धाड टाकून मुद्देमालासह महिंद्रा पिक अप गाडी जप्त करुन कार्यवाही केली आहे.भोकर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले\nदिडपट हमीभाव शेतकऱ्यांची दिशाभुल करणारा,हमीभाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी- भागवत देवसरकर\nनांदेड. दि.6(प्रतिनिधी)-केंद्र सरकारने निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन जाहिर केलेला शेतकऱ्यांचा शेतमालला दिडपट हमीभाव हा देखील इतर घोषणांप्रमाणे चुनावी जुमलाच आहे. गेली चार वर्ष शेतक-यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे सरकार आता निवडणुक जवळ\nआश्रमशाळेत समावेश न केल्यामुळे स्वंयपाकी करणार आत्मदहन\nबिलोली (सय्यद रियाज),दि.30ःः तालूक्यातील अर्जापुर येथील अनूदानीत आदिवासी आश्रम शाळेत 2006 पासून कार्यरत राहिलेले परंतु 30 एप्रिल 2016 पासून विद्यार्थी पटसंख्येंभावी व भौतिक सुविधा कमी असल्यामुळे आश्रमशाळा बंद पडल्याने या\nबोंडआळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून द्या-देवसरकर यांची मागणी\nनांदेड,दि.29ःः -जिल्ह्यातील गुलाबी बोंडआळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने विमा कंपनीकडून हेक्टरी 8 हजार रूपयांची मदतीची घोषणा केली होती. परंतु जिल्ह्यामध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या पीकविम्यात बोंडआळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विमा\nगुरूद्वारा बोर्ड���ची लवकरच निवडणूक; मुख्यमंत्र्यांचे आ.तारासिंघ यांना आश्वासन\nनरेश तुप्तेवार नांदेड,दि.28-ः गुरूद्वारा बोर्डाच्या रिक्त झालेल्या तिन सदस्यांची निवडणूक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले असुन याबाबत ची अधिसूचना विनाविलंब काढण्याची कार्यवाही सुरू असल्याचे गुरूद्वारा बोर्डाचे अध्यक्ष आ.सरदार तारासिंघ यांनी सांगितले.गुरूद्वारा\nअमरनाथ यात्रेकरूंनी सिडबॉल द्वारे पेरल्या हजारो बिया\nनांदेड,दि.25ः-मरनाथ यात्री संघातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या नांदेड ते रत्नेश्वरी पाऊस दिंडीच्या समारोप प्रसंगी गडावर धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो यात्रेकरूंनी जपानी पध्दतीचे सिडबॉल तयार करून हजारो बीयाची लागवड केली.\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समो��ील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/international-kidney-racket-busted-in-mumba-271623.html", "date_download": "2018-08-20T13:30:51Z", "digest": "sha1:VUPPCWMPT5JIQQFYQYVL6G6K2QRPWHEO", "length": 11985, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई ते इजिप्त, किडनी विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमुंबई ते इजिप्त, किडनी विकणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश\nमुंबई ते कैरो असं हे रॅकेट सुरू होतं. यातून दोन लोकांच्या किडनी वाचवण्यातही पोलिसांना यश आलंय.\n09 आॅक्टोबर : मुंबई पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट उद्ध्वस्त केलंय. मुंबई ते कैरो असं हे रॅकेट सुरू होतं. यातून दोन लोकांच्या किडनी वाचवण्यातही पोलिसांना यश आलंय.\nमुंबईत पुन्हा आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा पर्दाफाश झालाय. या रॅकेटचा सुत्रधार सुरेश प्रजापतीसह दोघांना पोलिसांनी अटक केलीये. किडनी विकणारे हेरून त्यांना इजिप्तची राजधानी कैरो इथं नेलं जायचं तिथंच त्यांची किडनी काढून घेतली जायची. त्याच्या मोबदल्यात त्यांना पाच ते सहा लाख रुपये मिळत होते.\nकिडनी विकणारे पाच जण आणि किडनी विकत घेणाऱ्या पाच जणांचा पोलिसांना शोध लागलाय. यापूर्वी हे किडनी रॅकेट श्रीलंकेतून चालायचं आता हे रॅकेट कैरोतून चालत असल्याचं सांगण्यात येतंय.\nसुरेश प्रजापतीला यापूर्वी अटक झाली होती. पण जामिनावर सुटल्यावर त्यानं पुन्हा हा धंदा सुरू केला होता. या आरोपीला अद्दल घडेल अशा कारवाईची मागणी करण्यात येतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: kidney racketMumbaइजिप्तकिडनी रॅकेटकैरोमुंबई\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/rahul-gandhi/", "date_download": "2018-08-20T12:26:12Z", "digest": "sha1:THWI65WVSRUMVKE4RMOSH2J26DTSLT64", "length": 41152, "nlines": 107, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "राहुल,बाळा ,तुला वास्तव कधी समजणार ? - अरविंद विठ्ठल कुळकर्णी - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nराहुल,बाळा ,तुला वास्तव कधी समजणार – अरविंद विठ्ठल कुळकर्णी\nदिल्लीत गेले दोन दिवस म्हणजे १७ आणि १८ मार्च दिवशी भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या ८४ व्या अधिवेशनाच्या अध्��क्षपदावरुन बोलतांना जवाहरलाल नेहरू ह्यांचे पणतू राहुल गांधी ह्यांनी व्यक्त केलेल्या विचाराचा समाचार घेतला पाहिजे ० राहुल गांधी ह्यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी केलेले हे पहिलेच मोठे भाषण आहे ० पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात तासभर चाललेल्या ह्या भाषणाला विशेष महत्व आहे ०\nराहुल गांधी ह्यांनी त्यांचा काँग्रेस पक्ष महाभारतातील पांडवांचे प्रतिनिधित्व करीत असून तो सत्याचा कैवारी आहे तर भाजप कौरवांप्रमाणे वागत असून त्याला कसेही करून केवळ सत्ता मिळवायची आहे , लोकांची सेवा करण्यात त्याला स्वारस्य नाही असे म्हटले आहे ० एक राजकीय विश्लेषक म्हणून मला ही तुलना तार्किकदृष्ट्या पुढे न्यावी असे वाटते ० पांडवांनी कौरवांकडे पाचच गावे त्यांच्या चरितार्थासाठी मागितली होती ० त्यांच्या आणखी काही मागण्या नव्हत्या ० परंतु सुईच्या अग्रावर राहील इतकीही भूमी पांडवांना देणार नाही अशी घोषणा कौरवांनी केली ० त्यांनी पांडवांच्या पत्नीची ,महाराणी पांचालीची विटंबना केली ० पांडवांना वनवासास पाठविले ० सुदैवाने साक्षात कृष्ण पांडवांचा मार्गदर्शक आणि सद्सद्विवेकबुद्धीचा रक्षणकर्ता होता ० त्यांने पांडवांना कर्तव्य काय आणि तुष्टीकरण म्हणजे काय ह्याविषयीची गीता सांगितली ० झोप उडविली ,पुरुषार्थ जागा केला आणि युद्धास प्रवृत्त केले ० काँग्रेस पक्षाचा कृष्ण तेव्हा कोण होता आणि सध्या कोण आहे \nइंग्रज राज्यकर्ते हा तेव्हा काँग्रेस पक्षाचा कृष्ण होता ० त्यानेच काँग्रेस पक्षाची १८८५ मध्ये स्थापना केली ० इंग्रजांच्या आदेशानुसार स्थापनावर्षातच काँग्रेसने अधिकृतपणे हिंदुत्वाचा त्याग केला ० त्यानंतर आजपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना , नेते आणि कार्यकर्ते ह्यांची विटंबना करणे , त्यांच्याविषयी सतत खोटानाटा प्रचार करीत राहून त्यांना देशोधडीला लावणे हा एकच कार्यक्रम काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्तरावर अत्यंत उत्साहाने राबवीत आला आहे ० जगातली कोणतीही शक्ती पाकिस्तानची मागणी रोखू शकत नाही , काँग्रेस कार्यकारिणीची तर ती हिंमत नाही ही मोहनदास गांधींची घोषणा आहे ० म्हणजे काँग्रेसचा कृष्ण जो राज्यकर्ता इंग्रज त्यांने आत्मरक्षणासाठी काँग्रेसला युद्धास प्रवृत्त केले नाही ० उलट मुस्लिम लीगच्या हातावर पाकिस्तानचे उदक सोडण्यास काँग्रेसला भाग पडले ० ह्या पापात हिंदुमहासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहभागी झाले नाहीत ० म्हणून काँग्रेसने त्यांना आजपर्यंत शत्रूवत मानले ० फाळणी झाल्यावर पाकिस्तानात हिंदू स्त्रियांवर जगात दुसरीकडे कोठेही झाले नसतील असे बीभत्स अत्याचार झाले ० त्यावेळी हिंदू स्त्रियांनी हाका मारूनही काँग्रेस त्यांच्या रक्षणासाठी धावून गेली नाही ० मात्र संघाच्या असंख्य स्वयंसेवकांनी आपल्या जिवावर उदार होऊन पाकिस्तानी गुंडांशी दोन हात केले आणि हिंदू स्त्रियांना आणि आबालवृद्धांना जमेल तसे सुखरूप भारतात आणण्याचे मिशन अंगावर घेतले आणि ते पार पाडून दाखविले ० हिंदूंनी अहिंसाव्रताचे पालन करावे, प्रतिकार करू नये असा उपदेश गांधींनी केला होता ० हिंदी राष्ट्र निर्मितीसाठी हिंदूंनी धीरोदात्तपणे आपल्या प्राणांचे बलिदान करावे ,\nइतिहास त्याची दखल घेईल असे आवाहन आणि आशावाद गांधींनी व्यक्त केला होता ० परंतु संघाने असे हकनाक बलिदान उघड्या डोळ्यांनी पाहणे पसंत केले नाही ० त्यांनी संघर्ष केला आणि काँग्रेसने फसवून उघड्यावर टाकलेल्या हिंदूंना कोणीतरी वाली आहे हे सिद्ध केले ० पुढे नेहरूंनी पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान ह्यांच्याशी संधी केला आणि उभयतांनी एकमेकांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करावयाचा नाही असे मान्य केले ० त्याचा व्यवहारात अर्थ असा झाला की भारतात मुसलमानांवर सतत अन्याय होत असल्याची खोटी टीका खरी वाटेल अशा अभिनिवेशाने पाकिस्तानने प्रत्येक व्यासपीठावरून करावयाची पण पाकिस्तानात हिंदूंचा निर्वंश होत असतांनाही भारत सरकारने त्यांच्या साह्यासाठी धावून जावयाचे नाही ० नेहरूंच्या ह्या तटस्थतेच्या धोरणाने पाकिस्तानात हिंदूंवर होत असलेले शासकीय आणि अशासकीय अत्याचार आपल्याला कसे निमूटपणे पाहावे लागले आणि त्याचा आपल्याला कसा मानसिक त्रास झाला ते त्यावेळचे पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त श्रीप्रकाश ह्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे ० हिंदुहिताविषयी उदासीनता की आत्मीयता हा काँग्रेस आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना ह्यांच्यातील गंभीर मतभेदाचा मुद्दा नेहमी राहिला आहे हे राहुल गांधी ह्यांनी कौरव-पांडव शब्दप्रयोग करण्यापूर्वी लक्षात घेतले पाहिजे ०\nराहुल ग���ंधी काँग्रेसला पांडवांच्या ठिकाणी बघतात ० म्हणून सांगितले पाहिजे की कौरव-पांडव महायुद्धात रामाच्या ३२ व्या पिढीने प्रत्यक्ष भाग घेतला होता ० तरी राम हे काल्पनिक पात्र आहे अशी भूमिका काँग्रेस पक्षाने रामजन्मभूमी वादात कशी काय घेतली काश्मीरवर पांडवांच्या वंशजांनी राज्य केले आहे ० तरीदेखील काश्मीरचा काही भाग पाकिस्तानला भेट म्हणून द्यावा असे नेहरूंना का वाटले काश्मीरवर पांडवांच्या वंशजांनी राज्य केले आहे ० तरीदेखील काश्मीरचा काही भाग पाकिस्तानला भेट म्हणून द्यावा असे नेहरूंना का वाटले त्यासाठी भारताच्या समर्थ सैन्याला पाकिस्तानशी युद्ध करू नका असे नेहरूंनी युद्ध चालू असतांना आणि भारतीय सैन्याची सरशी होत असतांना मध्येच का सांगितले त्यासाठी भारताच्या समर्थ सैन्याला पाकिस्तानशी युद्ध करू नका असे नेहरूंनी युद्ध चालू असतांना आणि भारतीय सैन्याची सरशी होत असतांना मध्येच का सांगितले नेहरूंच्या प्रपौत्राला संधी मिळेल तेव्हा हा प्रश्न विचारावा लागेल आणि ह्याचे उत्तर मिळवावे लागेल ० आजही काश्मीर खोऱ्यात हिंदूंचा निर्वंश होत आहे ० त्यावर राहुल गांधींना काही बोलतांना कधी कोणी ऐकले आहे काय नेहरूंच्या प्रपौत्राला संधी मिळेल तेव्हा हा प्रश्न विचारावा लागेल आणि ह्याचे उत्तर मिळवावे लागेल ० आजही काश्मीर खोऱ्यात हिंदूंचा निर्वंश होत आहे ० त्यावर राहुल गांधींना काही बोलतांना कधी कोणी ऐकले आहे काय काँग्रेस सत्तेवाचून जगू शकत नाही ० सत्तेपासून वंचित राहावे लागत असल्याने आलेल्या नैराश्यातून राहुल गांधींनी कालचे भाषण केले असावे ० पाकिस्तानसारखी काही उलट्या काळजाची कृतघ्न राष्ट्रे सोडली तर अन्य राष्ट्रात राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष इतक्या बेशरमपणे पक्षाच्या अधिवेशनात बोलत असेल असे वाटत नाही०\nसावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली असा एक जुनाच आरोप राहुल गांधींनी केला आहे ० हा आरोप सिद्ध करता नाही तरीही काँग्रेसकडून तो पुनःपुन्हा केला जातो ० आमचे गांधींसारखे नेते कारावासात होते आणि भूमीवर झोपत होते त्यावेळी सावरकर ब्रिटिशांना पत्र लिहीत होते असे राहुल गांधी ह्यांचे वाक्य आहे ० त्यांचे मानसिक वय अजूनही लहान मुलासारखे आहे आणि त्यामुळे आपल्या बाष्कळ बडबडण्याने आपण आपल्या पक्षाला आणि आपल्या पूर्वजांना संकटात टाकीत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही ० सावरकरांनी एकही माफीचे पत्र इंग्रजांना लिहिले नाही ; लिहिले असते तर इंग्रजांनीच त्यातील आशय जगात सगळ्यांना माहीत होईल अशी व्यवस्था केली असती ० त्यांच्या राजकीय उद्दिष्टांच्या दृष्टीने तसे करणे त्यांना आवश्यकआणि शहाणपणाचे वाटले असते ० सावरकरांना दोन जन्मठेपेची म्हणजे ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती ० तेथे सडत न राहता तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे हा त्यांचा हक्क होता ० त्यादृष्टीने इंग्रज सरकारशी बोलणी करणे ह्याला माफी मागणे म्हणत नाहीत ० वास्तव हे आहे की तत्कालीन राज्यकर्ते शेवटपर्यंत त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा सगळ्यात मोठा आणि धोकादायक शत्रू समजत होते ० राजकारणात भाग घ्यायचा नाही ह्या अटीवर सावरकरांना रत्नागिरी जिल्ह्यात १९२४ ते ३७ अशी तेरा वर्षे स्थानबद्ध करण्यात आले ०\nसावरकरांनी समाजसुधारणांचा एरव्ही अशक्यप्राय वाटावा असा पर्वत उभा केला ० परंतु त्यांचे सशस्त्र क्रांतीचे आणि इंग्रजांविरुद्ध असंतोष संघटित करण्याचे अन्य प्रकारचे राजकारण त्या स्थानबद्धतेतही व्यवस्थितपणे चालू होते असे इतिवृत्त प्रत्येक दोन वर्षांनी सावरकरांच्या स्थानबद्धतेचा आढावा घेतला जाई तेव्हा असे गुप्तहेरांकडून कळविले जात असे ० सावरकर कधीही बदलणार नाहीत , भारताहिताला प्रतिकूल आणि इंग्रजहिताला अनुकूल असे कधीही वागणार नाहीत अशा निष्कर्षाला राज्यकर्त्यांना यावे लागे आणि आणखी दोन वर्षांनी स्थानबद्धतेत वाढ होई ० भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील सर्वोच्च पराक्रम, सर्वोच्च त्याग आणि सृजनशीलतेचा सर्वोच्च आविष्कार सावरकरांच्या नावावर जमा आहे ० विश्वासार्हता ह्या एकाच विषयावर गांधी,सावरकर आणि नेहरू ह्यांचे तौलनिक कर्तृत्व काय आहे ह्याची एकदा प्रगट चर्चा होऊन जाऊ द्या ० म्हणजे कारागृहात सहकुटुंब कोण राहत होते , मद्यप्राशन कोणाला करता येत होते आणि आपला सख्खा भाऊ त्याच कारागृहात आहे ही बातमीही कोणाला काही वर्षे कशी कळू दिली गेली नव्हती असे धक्कादायक तपशील पुढे येतील आणि काँग्रेसवाल्यांना रस्त्यातून मान वर करून फिरणे कठीण होईल ०\nनरेंद्र मोदी हे काँग्रेसचे मुख्य दुखणे आहे ० ह्या माणसाला कसलाही स्वार्थ नाही ० देशहित आणि लोकसेवा ह्यावाचून ह्या माणसाला दुसरे काही सुचत नाही ० एकाही दिवसाची रजा न घेता प्रतिदिवशी १८ तास हा माणूस काम करतो आणि अंथरुणाला पाठ टेकल्यावर काही मिनिटात त्याला गाढ झोप लागते ह्यामुळे अनेकांना निद्रानाश आणि बद्धकोष्टता असे विकार जडणे साहजिक आहे ० प्रत्येक मतदार हा उत्तम नागरिक असला पाहिजे आणि खासगी तसेच सार्वजनिक जीवनात त्याचा सहवास अन्यांना सुखकारक वाटेल अशा चांगल्या सवयी त्याने प्रयत्नपूर्वक जोपासल्या पाहिजेत ह्यासाठी मोदींची वेगवेगळी अभियाने निष्ठांपुर्वक जोरात चालू आहेत ० स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांना चांगल्या सवयी लावण्याचे अभियान लगेच हातात घ्यायला हवे होते ० पण राहुल गांधी ह्यांच्या पणजोबांना ते सुचले नाही ० १५ ऑगस्ट १९४७ चा लाल किल्ल्यावरचा स्वातंत्र्य सोहळा आटोपून नेहरू खाली उतरत होते ० त्यांच्या समवेत काका कालेलकर होते ० जिन्यामध्ये ठिकठिकाणी पान खाऊन थुकलेले दिसत होते ० नेहरूंनी काकांना विचारले की ” हे काय आहे कालपर्यंत असे नव्हते ० ” काका म्हणाले की आपण स्वतंत्र झाल्याचे हे लालभडक लक्षण आहे ० नेहरूंनी बोध घ्यायला हवा होता आणि स्वच्छता अभियान सुरु करायला हवे होते ० पण त्यांना जागतिक राजकारणात अधिक रस होता ०त्यामुळे लोकांची मानसिकता बदलावी असे त्यांना वाटले नाही ०\nनेहरू पंतप्रधान म्हणून अलिगढ मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर भाषणासाठी गेले होते ० रामायण-महाभारताचा ऊर्जस्वल वारसा आपल्याला मिळाला ह्याचा मला अभिमान वाटतो असे तेथे नेहरू म्हणाले ० त्यावर विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आणि उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला नाही ० नेहरूंच्या ठिकाणी मोदी असते तर दुसऱ्या दिवशी त्यांनी शिक्षणमंत्र्याला बोलावून अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारताविषयी आपुलकी वाटेल ह्यासाठी काय करता येईल ह्याची चर्चा केली असती ० मग रामजन्मभूमीचा प्रश्न इतका प्रदीर्घ काळ अनिर्णीत राहू शकला नसता ० नरेंद्र मोदी हे भारतीयांची मानसिकता सकारात्मक आणि विजिगीषू करू पाहत आहेत ० इंग्रजांनी हिंदूंकडून त्यांचे राष्ट्रीयत्व काढून घेतले ० हिंदूंच्या मनात त्यांच्या पूर्वजांच्या कर्तृत्वाविषयी संशय निर्माण केला ०\nत्यांना अकर्मण्यवादी बनविले ० त्याचवेळी त्यांनी मुसलमानांच्या राजकीय महत्वाकांक्षा अमर्याद ���ुलविल्या आणि ते हिंदूंशी शांततामय सहजीवनास होकार देणार नाहीत ह्याची व्यवस्था केली ० मोदींना हे बदलायचे आहे ० ब्रिटिशांनी केलेल्या व्यवस्थेत ज्यांचा स्वार्थ दडलेला आहे त्या सर्व वर्गांचा मोदींना विरोध आहे आणि तो वाढणार आहे ० मोदींना विरोध प्रामुख्याने दलालांचा आहे ० ज्यांचे उत्पन्नाचे घाणेरडे स्रोत बंद झाले त्यांना मोदी डोळ्यासमोर नको आहेत ० सामान्य माणसाला मात्र मोदी हवे आहेत ० हा माणूस आपल्या बारीकसारीक सुखाचाही विचार करील आणि फसवणार नाही ह्याची त्याला निश्चिती पटली आहे ० तथापि दलालांचा वर्ग एखाद्याविषयी अपसमज पसरविण्यात पटाईत आहे ० त्याचे काही दाखले राहुल गांधींच्या भाषणात मिळतात का पाहू ०\nमोदी भगवान नाही असे राहुल गांधी म्हणाले ० लोकांच्या ऐहिक सुखात भर पडेल आणि त्याने राष्ट्राच्या संसाधनात वाढ होईल अशा प्रकारे विधायक दृष्टीने सतत काम करीत राहण्याची मोदींची वृत्ती लोंकाना भुरळ पाडते ० म्हणून ते चुका करू शकतात असे लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न राहुल गांधींसारख्या नेत्यांकडून होत असतो ० मोदींचा निस्पृहपणा लोंकांना अतिशय आवडतो ० विजयालक्ष्मी , इंदिरा,राजीव,संजय,सोनिया आणि राहुल ही नावे सोडाच पण जवाहरलाल नेहरूंनी आपल्या जवळच्या आणि लांबच्या शंभराहून अधिक नातेवाईकांना आपल्या पदाचा दुरुपयोग करून सरकारी सेवेत सामावून घेतले होते ० ती नावे प्रसिद्ध झाली होती ० मोदींचा एकही नातेवाईक त्यांच्या पदाचा उपयोग करून घेतांना दिसत नाही ० हे राहुल गांधी ह्यांचे मुख्य दुखणे आहे ०\nयुवकांना रोजगार हवा असतांना मोदी त्यांना योगासने करायला सांगतात अशी टीका राहुल गांधी ह्यांनी केली ० रोजगार आणि योग ह्यांची सांगड घालायची आवश्यकता नव्हता ० दोन स्वतंत्र विषय आहेत आणि योगाची सवय शरीराच्या आणि मनाच्या संतुलनाच्या दृष्टीने चांगली आहे ० तथापि मुसलमान आणि काही प्रमाणात ख्रिस्ती समाज योग आत्मसात करायला त्यांच्या धर्मगुरूंच्या सांगण्यावरून उत्सुक नाही ० म्हणून त्यांना भडकावण्यासाठी योगाविषयी काहीबाही बोलण्याचे धाडस ते करीत आहेत ० रस्त्यावरून फिरणारे सामान्य काँग्रेस कार्यकर्ते आणि हेलिकॉप्टर मधून फिरणारे काँग्रेस नेते ह्यांच्यातील भिंत तोडून सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या जवळ जाण्यास आपण सहकार्य करणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले ० तसे असेल तर स्वतः: राहुल गांधींनी लगेच पक्षाध्यक्षपद सोडले पाहिजे आणि अन्य योग्य आणि तरुण व्यक्तीची निवड केली पाहिजे ० नेहरू कुटुंबातील व्यक्तीवांचून काँग्रेस पक्ष चालू शकणार नाही असे मानसिक पांगळेपण काँग्रेस पक्षाला आले आहे ० ते पक्षालाच नव्हे तर देशाला घातक आहे ० राजीव गांधींचा मुलगा ,इंदिरा गांधींचा नातू आणि जवाहरलाल नेहरूंचा पणतू ह्यांवाचून आपल्यात असे काय गुण आहेत की काँग्रेस पक्षाने आपले नेतृत्व मान्य करावे हा प्रश्न राहुल गांधींनी अंतर्मुख होऊन स्वतःला विचारला पाहिजे ० वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करणारे,प्रशासनाची माहिती असणारे आणि सकारात्मक विचार करू शकणारे कितीतरी कार्यकर्ते काँग्रेस पक्षात असतील ० त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे ० नेहरू कुटुंबीय हा एकच गुण प्रमाण मानून एखाद्याला पक्षात सर्वोच्च पदावर नियुक्त करणे हा लोकशाहीचा आणि असंख्य सत्पात्र कार्यकर्त्यांचा म्हणजे भारताच्या सृजनशक्तीचा अपमान आहे ०\nकाँग्रेस पक्ष हा विचार आहे आणि संघ तसेच भाजप केवळ संघटन आहे असे वक्तव्य राहुल गांधींनी केले ० काँग्रेसचा विचार देशघातक आहे हे लक्षात आल्यावर डॉ हेडगेवारांनी संघाची स्थापना केली हे लक्षात ठेवले पाहिजे ० गांधींनी स्वातंत्र्य आंदोलन बाजूला सारून खिलाफत चळवळ सुरु केली ० त्यातून मोपल्यांचे बंड झाले ० हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले ० गांधींनी काँग्रेसला त्या अत्याचाराचा निषेध करू दिला नाही ० मोपल्यांना संरक्षण दिले ० तेव्हा काँग्रेसकडून हिंदूंहिताला वाऱ्यावर सोडले जाणार हे ओळखून संघाने दैनंदिन शाखेचे काम सुरु केले ० आज भारतातील सगळ्यात मोठी सेवाभावी संघटना म्हणून संघ लोकांना माहीत झाला आहे ० शाखेचा वटवृक्ष झाला आणि त्याच्या छत्रछायेखाली हिंदू संस्कृती आणि हिंदूंचे भवितव्य सुरक्षित झाले असल्याचा विश्वास कोट्यवधी नागरिकांना मिळत आहे ० काँग्रेसचा विचार एकात्मतेला बाधक आहे ० मुसलमानांच्या फुटीरतावादावर काँग्रेसकडे लांगूलचालनावाचून दुसरे उत्तर नाही ० सबका साथ सबका विकास ह्याचा अर्थ संघ आणि भाजप मुसलमानांना परके समजत नाही तर त्यांना बरोबर घेऊनच पुढची मार्गक्रमणा होणार आहे ० काँग्रेसला हे पर���वर्तन नको आहे ० काँग्रेसला मुसलमान हे मुसलमानच राहायला हवे आहेत ० मोदींना ते लवकरात लवकर भारतीय व्हायला हवे आहेत ० मुसलमानांनाही तेच हवे आहे ० तीच काँग्रेसची आणि राहुल गांधींची पोटदुखी आहे ० काँग्रेसने गांधींचे आणि नेहरूंचे दैवतीकरण करण्याचा सरकारी खर्चाने खटाटोप केला ० त्यांना मोदींना लोक आपला उद्धारकर्ता मानत असतील तर ते कसे सहन होईल अधिक काय लिहिणार \n– अरविंद विठ्ठल कुळकर्णी\nचवदार तळ्याचा महाड सत्याग्रह (२० मार्च १९२७)\nलिंगायतांनो ,तुम्ही दूर जात आहात का : अरविंद विठ्ठल कुळकर्णी\nचीन नावाचा ससा आणि जग नावाचं कासव.\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?cat=4&paged=5", "date_download": "2018-08-20T12:24:35Z", "digest": "sha1:7DTZ6W3OKMZWLCB2LPO27QELAHXLD7XM", "length": 18407, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "मराठवाडा Archives - Page 5 of 50 - Berar Times | Berar Times | Page 5", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन मह���ला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nसेवा सहकारी सोसायटी बिनविरोध देशमुख गटाच्या ताब्यात\nबिलोली (सय्यद रियाज)दि.६ : तालुक्यातील कार्ला खुर्द येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचे एकही फॉर्म न आल्याने येथील निवडणूक बिनविरोध झाली असून पुनःच देशमुख गटाच्या ताब्यात\nभाजपाच्याच माजी खासदाराने वांग्यांवर फिरवला नांगर\nनांदेड,दि.05- शेतीमाल व दुधाला योग्य भाव मिळविण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला माल रस्त्यावर टाकून सरकारच्या धोरणाचा तीव्र विरोध केला आहे. यात भर पडली आहे भाजपाच्या\nडॉ सुहास वारके नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक\nनांदेड,दि.31- दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख डाॅ. सुहास वारके यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबाद येथे पोलिस आयुक्त म्हणून\nअंनिसचे कमलाकर जमदाडेना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार प्रदान\nबिलोली (सय्यद रियाज ),,दि.31ः- अंबाबाई बहूउद्देशिय सेवाभावी संस्था लातूर यांच्याकडून दिला जाणारा यंदाचा जनसेवा पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अहोरात्र झटणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील कमलाकर जमदाडे यांना देण्यात आला. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय\nरानडुकराच्या हल्ल्यात बिलोली येथील शेतमजूर ठार\nबिलोली,दि.29ः- शहरातील देशमुख नगर येथील शेतमजूर माधवराव नागोबा ईबितवार वय ७0 यांच्यावर दि 27 मे रविवार दुपारी 3 च्या सुमारास पवनकर नर्सीग मक्काजी यांच्याशेतात काम करुन घराकडे येत असताना बळवंते\nशिवराज्याभिषेक सोहळा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन 6 जून लोकोत्सव\nसमिती सदस्य भागवत देवसरकर यांची पत्रकार परिषदे��� माहिती नांदेड दि. 29 -दुर्गराज किल्ले रायगडावर 6 जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाने शिवराज्याभिषेक सोहळा\nअ.भा.शिवराज्यभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडच्या सदस्यपदी भागवत देवसरकर\nनांदेड,दि.24ः-अखिल भारतिय शिवराज्यभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड च्या वतिने दरवर्षी मोठ्या उत्साहात 5 व 6 जुन रोजी किल्ले रायगड येथे कोल्हापुर चे युवराज खासदार संभाजी छञपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्यभिषेक\nपत्रकारांनी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लिखाण करावे – धीरजकुमार कांबळे\nबिलोली,दि.23(सय्यद रियाज)ः- आपल्या बिकट परिस्थितीवर मात करत जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर प्रशासकीय सेवेत विभागीय सीमाशुल्क अधिकारी या पदावर रुजू झालेल्या धीरजकुमार कांबळे यांचा सत्कार बिलोली तालुका पत्रकार संघाच्या वतीने शासकीय\nपत्रकारांच्या आरोग्यासाठी नियोजन समितीतून निधी देऊ\nनांदेड,दि. २१ः-नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्वांगीण विकास व जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या पत्रकारांनी शासकीय योजनाही तळागाळापर्यंत पोहोचविण्यात योगदान दिले आिाण देणार आहेतच, अशा पत्रकारांच्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करण्यासाठी मनपाने ७५\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबाला विरोधी पक्ष नेते पाटील यांची १ लाखाची आर्थिक मदत\nनांदेड:,दि.17 (प्रतिनिधी) ः-सावळेश्वर येथिल शेतकरी माधवराव रावते यांनी मागील माहिन्यात स्वतःचे सरण रचुन आत्महत्या केली होती. आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?p=51580", "date_download": "2018-08-20T12:26:27Z", "digest": "sha1:6JZJ3AVCXBJHBLQ3RHU3UMI2TTRRUHB3", "length": 15294, "nlines": 135, "source_domain": "berartimes.com", "title": "भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nभंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी\nगोंदिया,दि.२६- केंद्रिय निवडणुक आयोगाने आज भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसह देशातील ३ लोकसभेच्या पोटनिवडणुका व १० विधानसभा जागाची पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला असून २८ मे रोजी मतदान व ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.३ मे पासून १० मे पर्यंत निवडणुक अर्ज दाखल करण्यात येणार आहे १४ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.२८ मे सोमवारला मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.\nनाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक होणार किंवा नाही यासंदर्भात विविध चर्चांना ऊत आले होते. यादरम्यान उच्च न्यायालयात याबाबत याचीका रद्दबातल केल्यानंतर निवडणूक तारखांची घोषणा होईल, असे वाटत होते. गुरुवारी या चर्चेला पुर्णविराम मिळाला.\nयासंदर्भात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी गुरूवारी सायंकाळी पत्रपरिषद घेवून पोटनिवडणुकीची प्राथमिक माहिती दिली. यात ३ मे रोजी अधिसूचना जाहिर करण्यात येत असून याच तारखेपासून नामनिर्देशन अर्ज भरण्याला प्रारंभ होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत १० मे असून ११ तारखेला नामनिर्देशन अर्जांची छाणनी करण्यात येणार आहे. १४ मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. २८ मे रोजी मतदान तर, ३१ मे रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रथमच लोकसभा निवडणूकीला मतदानात ‘व्हिव्हीपीएटी’चा वापर ईव्हीएम करण्यात येणार आहे. यात मतदाराला मतदान केल्यानंतर या मशिनीवर आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले आहे, याची खात्री करुन घेता येणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी २०१८ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. आदर्श आचार संहिता लागू झाली असून याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे असेही जिल्हाधिकाºयानी स्पष्ट केले. यासंदर्भांत शुक्रवारी भंडारा व गोंदिया जिल्हाधिकाºयांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असून निवडणूकीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, निवासी उपल्हिाधिकारी विजय भाकरे, अप्पर उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले आदी अधिकारी उपस्थित होते.\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/lok-sabha-seat-pune-says-anant-gadgil-120994", "date_download": "2018-08-20T13:23:06Z", "digest": "sha1:3AT4FYCHLA76KZHJU5OTCFTBAQHPZL3F", "length": 11199, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lok Sabha seat in Pune says Anant Gadgil पुण्याची लोकसभेची जागा काँग्रेसची - अनंत गाडगीळ | eSakal", "raw_content": "\nपुण्याची लोकसभेची जागा काँग्रेसची - अनंत गाडगीळ\nशनिवार, 2 जून 2018\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा राष्��्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढविली जाईल, असे जाहीर वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर, पुणे लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष लढवेल, असे काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी आज स्पष्ट केले.\nपुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढविली जाईल, असे जाहीर वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर, पुणे लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष लढवेल, असे काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी आज स्पष्ट केले.\n‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात काँग्रेसचा उमेदवार साडेतीन लाखांच्या फरकाने पराभूत झाला; परंतु केंद्र सरकार गेल्या चार वर्षांमध्ये सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि समविचारी पक्षांची एकत्र येऊन निवडणूक लढविली पाहिजे. पुणे लोकसभा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भविष्यातदेखील पुणे लोकसभेची जागा काँग्रेस पक्षच लढवेल. उमेदवार कोण असेल याबाबत आताच बोलणे योग्य होणार नाही. पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी सर्व जण प्रयत्न करू.’’\nधर्मनिरपेक्ष विचारांवर हल्ला करण्यासाठीच 'ती' स्फोटके : कसबे\nपुणे : 'काही दिवसांपुर्वी पोलिसांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या घरातून जप्त केलेला स्फोटकांचा साठा हा वैयक्तिक कुणाला जखमी करण्यासाठी नसून तो...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nसोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारातील अपघातात एकाचा मृत्यु\nमोहोळ - मोटारसायकलला एका कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/haevy-rain-igatpuri-city-taluka-130692", "date_download": "2018-08-20T13:22:28Z", "digest": "sha1:IHB6EOZWCZBL7G6EQDHVSRFTLTO65LS7", "length": 16090, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "haevy rain in Igatpuri city with taluka इगतपुरी शहरासह तालुक्यात विक्रमी पाऊस : 24 तासांत 152 मिमी पाऊस | eSakal", "raw_content": "\nइगतपुरी शहरासह तालुक्यात विक्रमी पाऊस : 24 तासांत 152 मिमी पाऊस\nरविवार, 15 जुलै 2018\nइगतपुरी : पावसाचे माहेरघर असणाऱ्या शहरासह तालुक्याच्या पाश्चिम घाट पट्टयासह इगतपूरी शहर आणि कसाराघाट पारिसरात रात्रीपासुनकोसळधार व संततधार पाउस झाला असुन गेल्या 24 तासात 152 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यात गेल्या 24 तासांपासून कोसळधार पाऊस होत असल्याने इगतपुरी, घोटी शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासापासुन पावसाबरोबर दाट प्रमाणात धुकेही आल्याने सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग सुद्धा मंदावल्याचे चित्र दिसुन आले. तालुक्यात आज (ता 15 ) अखेर 1 हजार 414 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे.\nइगतपुरी : पावसाचे माहेरघर असणाऱ्या शहरासह तालुक्याच्या पाश्चिम घाट पट्टयासह इगतपूरी शहर आणि कसाराघाट पारिसरात रात्रीपासुनकोसळधार व संततधार पाउस झाला असुन गेल्या 24 तासात 152 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यात गेल्या 24 तासांपासून कोसळधार पाऊस होत असल्याने इगतपुरी, घोटी शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासापासुन पावसाबरोबर दाट प्रमाणात धुकेही आल्याने सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग सुद्धा मंदावल्याचे चित्र दिसुन आले. तालुक्यात आज (ता 15 ) अखेर 1 हजार 414 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे.\nतालुक्यातील भात लागवड केलेल्या शेतीला तलवाचे सवरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान संततधार होत असलेल्या पाव���ामुळे इगतपुरी शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहराच्या विविध भागात पाणी तुंबले असुन सगळीकडे पाणीच पाणी दिसुन येत आहे. मुसळधार पावसाची धार तुटत नसल्यामुळे धरणांच्या पतळीत लक्षणीय व समाधानकारक अशी वाढ झाली आहे. घोटी, इगतपुरी व परिसरात मुसळधार पाऊस झाला असून संततधार पावसामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे हा पाऊस रात्रीपासुन आज उशिरा पर्यत सुरूच राहील्याने याचा थेट परिणाम जन जीवनावर झाला आहे.\nदरम्यान चौवीस तासात घोटी शहरात 81 मिमी, तर धरण परिक्षेत्रात 100 मिमी पाउस, तसेच इगतपुरी शहरात 152 मिमी, दारणा धरणाच्या परिक्षेत्रात व परिसरात 68 मिमी, भावली धरण परिसरातही विक्रमी 124 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे धरण साठ्यांमध्ये ही भरीव वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील अति पावसाच्या भागात पाऊसाने जोरदार मुसंडी मारली आहे. घाटमाथ्यावरील इगतपुरी, शहर व परिसरासह कसारा घाट व पाश्चिम पट्टयातील भावली मानवेढे, बोर्ली, पिंपरीसदो, नांदगावसदो, घोटी, देवळे, टाकेघोटी, कावनई, कारावाडी, अवळखेड, काराचीवाडी चिंचले खैरे तसेच पुर्व भागातील गोदें, पाडळी देशमुख, अस्वली मुकणे, जानोरी नांदगाव, वाडीव-हे, सांजेगाव, म्हसुर्ली, आहुर्ली, वैतरणा, टाकेद, साकुर, शेणीत माणिकखांब, देवळे, खैरगाव, आंबेवाडी इंदोरे, वासाळी, खेड, बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, तळेगाव, बलायदुरी, पारदेवी त्रिंगलवाडी व आदी भागात पावसाने दमदार बरसात केल्याने पश्चिम पट्ट्यात व पूर्व भागातील मानवेढे, काळूस्ते, वैतारणा पट्टयात जोराचा पाऊस असल्याने या परिसरातील शेती जलमय झाल्याचे चित्र दिसुन येत आहे.\nइगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासुन झालेल्या संततधार पावसामुळे भात लागवडीला वेग आला असुन आज अखेर तालुक्यात 45 टक्के भात लागवड झाल्याची माहीती कृषी विभागाने दिली आहे\nइगतपुरी तालुक्यातील सहा मंडळामधील आजचा पाऊस असा\n( पाउस मिलीमिटर मध्ये)\nनादंगाव बु : 68\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nसोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारातील अपघातात एकाचा मृत्यु\nमोहोळ - मोटारसायकलला एका कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी...\nप्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये\nऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-cyber-crime-rate-incresed-112664", "date_download": "2018-08-20T13:23:19Z", "digest": "sha1:RO4TBBYK5BZ72ZC6GRZ372EFAX7FFGYU", "length": 18272, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news cyber crime rate incresed मुंबई, पुणे, नागपूर आहे सायबर गुन्हेगारांचे टार्गेट | eSakal", "raw_content": "\nमुंबई, पुणे, नागपूर आहे सायबर गुन्हेगारांचे टार्गेट\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nनाशिक 27 : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर राज्यातील मुंबई, पुण्यासह नागपूर ही मेट्रोसिटी आहेत. संगणकाची जागा लॅपटॉपने आणि आता स्मार्टफोन-टॅबसारख्या सहज हाती माहिती तंत्रज्ञानाचे जाळे (इंटरनेट) आले. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढल्याने, अन् त्याचा निष्काळजीपणे वापर करणारे सावज सहज हेरणे सायबर गुन्हेगारांना सोपे झाले.\nबॅंकांसह कंपन्यांचा डाटा हॅक करून त्याची डार्कबेसलिंक डाटा क्षेत्रात खरेदी-विक्री करणाऱ्या लगाम घालण्यासाठी \"सर्ट महाराष्ट्र' सेलची निर्मिती करण्यात आली. यामाध्यमातून लवकरच डाटा चोरीला आळा घातला जाणे शक्य होणार आहे.\nनाशिक 27 : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर राज्यातील मुंबई, पुण्यासह नागपूर ही मेट्रोसिटी आहेत. संगणकाची जागा लॅपटॉपने आणि आता स्मार्टफोन-टॅबसारख्या सहज हाती माहिती तंत्रज्ञानाचे जाळे (इंटरनेट) आले. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढल्याने, अन् त्याचा निष्काळजीपणे वापर करणारे सावज सहज हेरणे सायबर गुन्हेगारांना सोपे झाले.\nबॅंकांसह कंपन्यांचा डाटा हॅक करून त्याची डार्कबेसलिंक डाटा क्षेत्रात खरेदी-विक्री करणाऱ्या लगाम घालण्यासाठी \"सर्ट महाराष्ट्र' सेलची निर्मिती करण्यात आली. यामाध्यमातून लवकरच डाटा चोरीला आळा घातला जाणे शक्य होणार आहे.\nसायबर गुन्हेगारीचे मूळ हे \"डिव्हाईस' आहे. डेस्कटॉपवरून (संगणक) इंटरनेटचा वापर पूर्वी फारसा नव्हता, अलिकडे तो वाढला असला तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने इंटरनेटचा वापर स्मार्टफोनने होतो. पाश्चात्य देशाच्या तुलनेत \"सायबर'विषयक अज्ञान फसवणुकीचे मुख्यकारण आहे. टेक्नॉलाजी चुकीची नाही परंतु तिचा वापर चुकीचा होतो. सायबर गुन्हेगारीमध्ये 98 टक्के गुन्हेगार हे भारतीय आहे.\nते बॅंकांच्या नावाने, नोकरी वा लग्नाचे आमिष वा दामदुप्पटीचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करतात. तर 2 टक्के गुन्ह्यांत परदेशी गुन्हेगार आहेत. यात कंपन्यांचा डाटा हॅक करणे वा बिटक्वॉईनच्या माध्यमातून फसवणूक करणे. विशेषत: यात नायजेरियन गुन्हेगारांचे मोठे प्रस्थ असल्याचे तपासातून समोर आले आहे.\nआपला डाटा असुरक्षित कसा\nकाही ऍप्स वा लिंक्स सायबर गुन्हेगारांशी संबंधित असतात. याच माध्यमातून डाटा हॅक होतो. हॅक डाटा \"डार्कबेसलिंक'वरून खरेदी-विक्रीसाठी हजारो सायबर गुन्हेगार एकाचवेळी कनेक्ट होतात. ऍप वा लिंक डाऊनलोड करताना माहिती विचारली तर त्याची विश्वासार्हता तपासून ती द्यावी. अनोळखी इसमाशी चॅटिंग वा कॉलिंग टाळावे; चॅटिंग वा कॉलिंग सुरू असताना सायबर गुन्हेगाराकडूनच मोबाईलमधील आपल्या संपर्कातील मोबाईलचाही डाटा चोरी होतो.\n\"सर्ट महाराष्ट्र' सेलची निर्मिती\nबॅंकांमधील खातेदारांचा डाटा वा कंपन्यांच्या एचआरकडील डाटा हॅकचे प्रकार वाढले. अशाप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेक्युरिटी सेलच्या माध्यमातून \"सर्ट महाराष्ट्��' सेल कार्यान्वित केला आहे. याच सेलने पायरसीशी संबंधित 10 संकेतस्थळे बंद केली. तर, डाटाबेसलिंकमध्ये शिरकाव करून येत्या काळात सर्ट महाराष्ट्र सेलच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीवर आळा घालणे शक्य होणार आहे.\nनाशिक सायबर सेल सर्वोत्तम\nराज्यातील पोलीस आयुक्तालय व जिल्हा अधीक्षक कार्यालयांमध्ये सायबर सेलची निर्मिती केली आहे. त्याठिकाणी आधुनिक स्वरुपाची सायबर लॅब उभारली आहे. सायबर गुन्हेगारीत राज्यात मुंबई आघाडीवर तर, त्याखालोखाल पुणे शहर-ग्रामीण, नागपूर शहर-ग्रामीणचा समावेश आहे. तर, राज्यातील सर्वोत्तम सायबर लॅब ही नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याची आहे. नाशिक सायबर पोलीसात एकही गुन्हा प्रलंबित नाही हेच सर्वोत्तम कामगिरीचे प्रमाण आहे.\nभारताची लोकसंख्या : 1 कोटी 25 लाख\nमोबाईल वापरकर्ते : लोकसंख्येच्या 70 टक्के\nराज्यात ऑनलाईन फसवणूक : 2400 कोटी रुपये (2016-17)\nसायबर इकॉनॉमिक्स गुन्हे : 60 टक्के\nमहिला/मुलांचे शोषण : 30 टक्के\nभारतीय सायबर गुन्हेगार : 98 टक्के\nपरदेशी सायबर गुन्हेगार : 2 टक्के\nसायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनजागृती हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सायबर गुन्हेगारीचा समोर चेहरा नाही. मोबाईल वापरकर्त्यांनी काळजी घेतली तर तुमची फसवणूक होऊच शकत नाही. त्यासाठी राज्यभर पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. महिला-मुलांनी मोबाईलचा वापर करताना विशेष दक्षता घ्यावी.\n- बालसिंग राजपूत, पोलीस अधीक्षक, राज्य सायबर सेक्युरिटी सेल, मुंबई.\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nसोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारातील अपघातात एकाचा मृत्यु\nमोहोळ - मोटारसायकलला एका कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/01/blog-post_8248.html", "date_download": "2018-08-20T12:54:18Z", "digest": "sha1:5CDID7HZBSMTM5N5IQXRL34XKMCMXIHI", "length": 9655, "nlines": 158, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\n(फोटो सौजन्य: नचिकेत सरदेसाई)\nसगळे देशभक्त व ज्ञात-अज्ञात वीरांना सलाम व श्रध्दांजली\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:21 PM\nप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ... सर्व देशभक्त ज्ञात-अज्ञात वीरांना सुद्धा श्रद्धांजलि ... \nरोहन, प्रसन्ना व माऊ, तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा\nनचिकेतला सांगते.तू बारकाईने पाहीलेस.तो खूश होईल.धन्यवाद व तुम्हालाही शुभेच्छा\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\nबिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२\nशेवटी एकदाचे घोडे गंगेत न्हाले........\nविमान चुकल्यापासून पुढचे काही तास........\n२५ डिसेंबर २००९, पहाटेचे तीन तास.......\nमकर संक्रातीच्या अनेक शुभेच्छा\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\nप्रिय वाचकपरिवार व मित्र-मैत्रिणी यांस.......\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-school-member-committee-137140", "date_download": "2018-08-20T13:14:54Z", "digest": "sha1:WJTLUKWXN6W4Q7OII7AG7DM7HNFQLVMH", "length": 14112, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news school ,member committee शिक्षण मंडळ समिती गठीत करण्यावर शिक्कामोर्तब | eSakal", "raw_content": "\nशिक्षण मंडळ समिती गठीत करण्यावर शिक्कामोर्तब\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nनाशिक- महापालिकेत सत्ताधारी होवून आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापही भाजपकडून शिक्षण समितीचे गठण न झाल्याने अखेरीस राज्य शासनाच्या सुचनेनुसार नगरसचिव कार्यालयानेचं महापौरांना पत्र लिहून समितीच्या नऊ सदस्यांची घोषणा करण्याची आठवण करून दिली आहे त्यानुसार येत्या महासभेत समिती सदस्यांची नावे घोषित होण्याची शक्यता आहे.\nनाशिक- महापालिकेत सत्ताधारी होवून आठ महिन्यांचा कालावधी उलटला त���ी अद्यापही भाजपकडून शिक्षण समितीचे गठण न झाल्याने अखेरीस राज्य शासनाच्या सुचनेनुसार नगरसचिव कार्यालयानेचं महापौरांना पत्र लिहून समितीच्या नऊ सदस्यांची घोषणा करण्याची आठवण करून दिली आहे त्यानुसार येत्या महासभेत समिती सदस्यांची नावे घोषित होण्याची शक्यता आहे.\nसन 2012 मध्ये राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या मंडळे बरखास्त करून त्या ऐवजी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मंडळे अस्तित्वात असताना शैक्षणिक निर्णय घेण्याचे सर्वाधिकार होते परंतू समिती स्थापन झाल्यानंतर सभापतींना कार्यालय व वाहना व्यतिरिक्त अन्य अधिकार नव्हते त्यामुळे महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपने शासनाकडे पुन्हा मंडळे स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता.\nमहापालिकेत मंडळ स्थापन केल्यास राज्यातील इतर महापालिकांमधून देखील तशी मागणी होण्याची दाट शक्यता असल्याने शासनाने महापालिकेच्या प्रस्तावाला नकार दिला होता परंतू त्यानंतर देखील स्थानिक भाजप नेत्यांनी अट्टाहास कायम ठेवला. शासनाने समितीचं स्थापन करण्याचे पुन्हा एकदा बजावल्यानंतर प्रशासनाकडूनचं महापौरांना पत्र पाठवतं समितीचे गठण करण्याची आठवण करून देण्यात आली आहे. मे व जुन महिन्यात विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने समिती गठीत होवू शकली नाही. आता नऊ सदस्यांची नियुक्ती महापौर महासभेत घोषित करतील. पक्षीय बलाबला नुसार नऊ सदस्यांपैकी पाच भाजपचे दोन शिवसेनेचे तर प्रत्येकी एक कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सदस्य असेल.\nउच्च न्यायालयाने महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त केली आहे. त्यामुळे समितीच्या लोकनियुक्त सात सदस्यांची फेरनियुक्ती केली जाणार आहे. बरखास्त करण्यात आलेल्या समिती मध्ये नगरसेवकांमधून मच्छिंद्र सानप, पुष्पा आव्हाड, रुची कुंभारकर, अनिल ताजनपुरे, आशा तडवी, चंद्रकांत खाडे, श्यामकुमार साबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती तर अशासकीय सदस्यांमधून संदीप भंवर, मनोज घोडके, पुंडलीक गिते, योगेश निसाळ, शेखर गायकवाड, प्रमोद गायकवाड यांचा समावेश होता.\nअटलजी हे देशासाठी जगले : नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : 'अटलजी हे स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे देशासाठी, देशवासियांसाठी जगले, आयुष्य कसं जगावं आणि का जगावं याचं ते उत्तम उदाहरण होते. त्यांचं...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nकुशावर्ताच्या तिर्थांचे पावित्र्य जपण्यासाठी सर्वीतोपरी मदत-मुनगंटीवार\nत्रंबकेश्वरचे पवित्र तीर्थ कुशावर्ताचे पाणी कायम नितळ रहाण्या साठी आधुनिक तंत्रद्यानाची मदत घेउन त्याची व्यवस्था पालिकेस करता येइल. तीर्थाचे...\nवांद्रे येथे रिक्षाचालकांची मुजोरी जैसी थे; चक्क फुटपाथवरून रिक्षांचा प्रवास\nमुंबई : वांद्रे येथे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून रिक्षाचालक चक्क फुटपाथवरून रिक्षा दामटतात. याकडे पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका दिसते. गेल्याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AC_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-08-20T12:18:15Z", "digest": "sha1:ZO45O3S26H6AXSTYBRLVOKIKN3WSJMVM", "length": 8627, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१८९६ उन्हाळी ऑलिंपिक - विकिपीडिया", "raw_content": "\nI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nस्पर्धा ४३, ९ खेळात\nअधिकृत उद्घाटक राजा जॉर्ज पहिला\n१८९६ उन्हाळी ऑलिंपिक (इंग्लिश: Games of the I Olympiad) ही आधुनिक काळामधील पहिली ऑलिंपिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये ६ ते १५ एप्रिल दरम्यान खेळवली गेली. प्राचीन ग्रीस हे ऑलिंपिक खेळांचे जन्मस्थान असल्याकारणामुळे पहिली आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा देखील येथेच खेळवण्याचा निर्णय घेतला गेला.\n● उद्घाटन समारंभ स्पर्धा ● स्पर्धा अंतिम फेरी ● सांगता ��मारंभ\nसायकलिंग ● ● ● ● ● ●\nतलवारबाजी ● ● ●\nजिम्नॅस्टिक्स ● ● ● ● ● ● ● ●\nखेळ • पदक • रा.ऑ.सं. • पदक विजेते • चिन्ह\n१८९६ • १९०० • १९०४ • (१९०६) • १९०८ • १९१२ • १९१६ १ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० २ • १९४४ २ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ • २०२० • २०२४ • २०२८\n१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४० २ • १९४४ २ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४ • २०१८ • २०२२\nअलीकडील स्पर्धा: तुरीन २००६ • बीजिंग २००८ • व्हँकूव्हर २०१० • लंडन २०१२ • सोत्शी २०१४\n१ पहिल्या महायुद्धामुळे रद्द. २ दुसर्या महायुद्धामुळे रद्द.\nइ.स. १८९६ मधील खेळ\nउन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?p=51583", "date_download": "2018-08-20T12:26:33Z", "digest": "sha1:WQMLD7ROUABTXDS5SWQFLFTH7Z6VHQKT", "length": 12879, "nlines": 133, "source_domain": "berartimes.com", "title": "अकोला एमआयडीसीत अग्नितांडव | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nअकाेला,दि.26 – औद्याेगिक वसाहतीतील बाभुळगाव कुंभारी राेडवर हेडा गाेडाऊनला गुरुवारी (दु. 26) सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली. आगीत काेट्यवधीचे साेयाबिन, तुर आणि कापूस जळून खाक झाले आहे. अग्निशमन विभागाने घ��नास्थळी पाेहचून आग नियंत्रणात आणली. माहितीनुसार, औद्याेगिक वसाहतमधील कुंभारी राेडवर हेडा गाेडाऊन असून, गुरुवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली. काही वेळेतच आगीने रौद्र रुप धारण केले व पाहता पाहता गाेडाऊन मधील साेयाबिन, तुर आणि कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्यात. आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दाेन गाड्या घटनास्थळी पाेहाेचल्या. त्यानंतरही आगीवर नियंत्रण न आल्याने आणखी एक गाडी रवाना करण्यात आली. माेठ्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आले. या आगीत साेयाबिन, तुर आणि कापसाच्या गठाणी जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत जळालेल्या धान्य व कापसाची किंमत काेट्यवधीच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्याचे कारण अद्याप समाेर आले नाही.\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. ��िवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/4-years-bjp-government-press-conference-development-work-121649", "date_download": "2018-08-20T13:06:28Z", "digest": "sha1:C56ETJW2TGM5GRR3XJYGHFSQDDIV52QJ", "length": 13557, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "4 years of bjp government press conference for development work खाणप्रश्नावर तोडगा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरच काढतील - विश्वजित राणे | eSakal", "raw_content": "\nखाणप्रश्नावर तोडगा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरच काढतील - विश्वजित राणे\nमंगळवार, 5 जून 2018\nपणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राज्यातील भाजप सरकारला एकूण चार वर्षे पूर्ण झालेली आहेत. गेल्या चार वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी केंद्रांकडून गोव्याला मिळाला आहे. आरोग्याच्या सोईसुविधांसाठी केंद्रसरकारने साडेतीनशे कोटींचा निधी दिला असून सध्या उपलब्ध झालेल्या आणि भविष्यातही उपलब्ध होण्यास सज्ज असणाऱ्या सेवासुविधा लोकांसाठीच असणार माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकारपरिषदेत दिली. गोवा भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेला त्यांच्यासोबत भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडेही उपस्थित होते.\nपणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राज्यातील भाजप सरकारला एकूण चार वर्षे पूर्ण झालेली आहेत. गेल्या चार वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी केंद्रांकडून गोव्याला मिळाला आहे. आरोग्याच्या सोईसुविधांसाठी केंद्रसरकारने साडेतीनशे कोटींचा निधी दिला असून सध्या उपलब्ध झालेल्या आणि भविष्यातही उपलब्ध होण्यास सज्ज असणाऱ्या सेवासुविधा लोकांसाठीच असणार माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकारपरिषदेत दिली. गोवा भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेला त्यांच्यासोबत भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडेही उपस्थित होते.\nगोव्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना ब्रेन स्ट्रोकचा ऍटॅक आलेला आहे. मुंबईतील कोकीलाबेन इस्पितळात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून ते लवकरच राज्यात सुखरूप परततील अशी आशाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.\nराज्यातील खाणव्यवसाय ठप्प आहे, यामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाची प्रचिती आम्हाला आहे. राज्यात निर्माण झालेल्या खाणप्रश्नावरील तोडगा केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरच काढू शकत खात्री आम्हाला आहे. कॉंग्रेसने आतापर्यंत केवळ टीका करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम केलेले असून आतापर्यंत त्यांनी राष्ट्रपतींना भेटणार असल्याचे केवळ जाहीर केले आहे, त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या तोडग्यासह त्यांनी राष्ट्रपतींची भेट का घेतली नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला.\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद म��ीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nप्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये\nऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला....\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nफुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रभरातून अंधश्रद्धा निर्मूलन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/grand-rally-world-tribal-day-murbad-136773", "date_download": "2018-08-20T13:05:51Z", "digest": "sha1:VKQC6AH567OKTVO73PQ4LFCTNOPJLITH", "length": 12493, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "A grand rally of World Tribal Day in murbad जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुरबाड मध्ये आदिवासी बांधवांची भव्य रॅली | eSakal", "raw_content": "\nजागतिक आदिवासी दिनानिमित्त मुरबाड मध्ये आदिवासी बांधवांची भव्य रॅली\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nमुरबाड शहरात रॅली फिरल्यानंतर सर्व जण तहसीलदार कार्यालयात आले. तेथे मुरबाड पंचायत समितीचे सभापती जनार्दन पादिर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.\nमुरबाड (ठाणे) : उठ आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो, आला रे आला आदिवासी आला. आदिवासी बचाव जंगल बचाव अशा घोषणा देत ग्रामीण भागातून आलेल्या सुमारे चार ते पाच हजार आदिवासींनी मुरबाड दणाणून सोडले. ���िमित्त होते जागतिक आदिवासी दिनाचे.\nतालुक्याच्या सह्याद्री पर्वताच्या कान्या कोपऱ्यातून ते पाटगावच्या पठारा पर्यंतचा सर्व आदिवासी समाज मुरबाड येथे डोक्यात सफेद टोप्या त्यावर मी आदिवासी अशी अक्षरे रंगवलेली तर काहींचे लेंगा,पायजमा, टोपी असे सर्व कपडे घोषणांनी रंगवलेले, हातात पानांचे द्रोण, खांद्यावर घोंगडी अशी वेशभूषा करून चौका चौकात त्यांनी आदिवासी नाच केला या रॅली मध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, सदस्या रेखा कंटे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रामभाऊ दळवी, सेवादल अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे आदी नेतेही सामील झाले होते.\nमुरबाड शहरात रॅली फिरल्यानंतर सर्व जण तहसीलदार कार्यालयात आले. तेथे मुरबाड पंचायत समितीचे सभापती जनार्दन पादिर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nसाताऱ्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nसातारा- फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nसांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सुर्यवंशी\nसांगली- महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली....\nपावसाळ्यातही वाळूचा बेसुमार उपसा\nजळगाव ः पावसाळ्यात नदीला पाणी असल्याने सर्वच वाळू ठेके बंद असतात. मात्र, यंदा पाऊस नसल्याने गिरणा नदीला पूर आलेला नाही. यामुळे गिरणा नदीपात्रातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/session-medicine-fund-126793", "date_download": "2018-08-20T13:21:52Z", "digest": "sha1:ON6I6ZLZMACZIOFAN6AXIA4ECGDZVTAK", "length": 12899, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "session medicine fund अधिवेशनात औषधांचा भार कोणावर? | eSakal", "raw_content": "\nअधिवेशनात औषधांचा भार कोणावर\nगुरुवार, 28 जून 2018\nनागपूर - अधिवेशनाची चाहूल लागताच राज्यभरातून आलेल्या मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी औषधांचा साठा भरपूर असतो. परंतु, हाफकिनकडे औषध खरेदीचा निधी वळता केल्याने यावर्षी पावसाळी अधिवेशनात औषध खरेदीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.\nनागपूर - अधिवेशनाची चाहूल लागताच राज्यभरातून आलेल्या मंत्री, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी औषधांचा साठा भरपूर असतो. परंतु, हाफकिनकडे औषध खरेदीचा निधी वळता केल्याने यावर्षी पावसाळी अधिवेशनात औषध खरेदीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.\nदरवर्षी अधिवेशनादरम्यान मेडिकल, मेयो आणि आरोग्यसेवेला शासन जणू धारेवर धरले जाते. परंतु, विद्यमान शासनाने सर्जिकल साहित्यापासून तर औषध खरेदीचे सर्व अधिकार हाफकिनकडे दिले. यामुळे पावसाळी अधिवेशनात आवश्यक असलेल्या औषधांची जुळवाजुळव करण्याचे भलेमोठे आव्हान उभे ठाकले आहे. औषधासाठीचा सर्व निधी हा हाफकिनकडे वळता केला आहे. यामुळे अधिवेशनात औषधांची जबाबदारी स्वीकारताना मेयो प्रशासनाला घाम फुटणार आहे. यावर्षी औषध खरेदीची जबाबदारी मेडिकलने स्वीकारावी, अशा चर्चेला ऊत आला आहे. तोडगा काढण्यासाठी नोडल अधिकारीपदाचा कार्यभार आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मानेकर यांच्याकडे सोपविण्यात येतो.\nमेयो, मेडिकल आणि आरोग्य विभागात यांच्यात २०११ साली झालेल्या हिवाळी अधिवेशनात औषध पुरवठ्यावरून चांगलेच वादळ उठले होते. मेयोच्या अधिष्ठाता कक्षात वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांच्या उपस्थितीत मेडिकलने औषधांची जबाबदारी स्वीकारावी, असे ठरविले होते. परंतु, पुढे मेडिकलने नकार दिल्याने मेयो व मेडिकल प्रशासनात चांगलीच जुंपली होती. अखेर मेयोनेच औषधं खरेदी केली होती. आता हाफकिनकडे निधी दिल्याने हापकिनने औषध खरेदी करून पाठवावी, असाही सूर आहे.\nनागपुरात २८ जून रोजी वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन औषधांचा विषय निकाली लावण्यात येईल. औषधांचा पुरवठा केला जाईल. प्रक्रिया सुरू आहे.\n- डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता-मेयो, नागपूर.\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nप्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये\nऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला....\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्���ूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?p=51584", "date_download": "2018-08-20T12:26:21Z", "digest": "sha1:D74MZHTNXIYDXJNBDV77MMEW623O4PKB", "length": 13919, "nlines": 135, "source_domain": "berartimes.com", "title": "एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी यापुढे रद्द- परिवहनमंत्री रावते | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nApril 26, 2018 महाराष्ट्र\nएसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी यापुढे रद्द- परिवहनमंत्री रावते\nमुंबई,दि.26 : एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सध्या एक वर्षापर्यंत कनिष्ठ वेतन श्रेणीवर काम करावे लागते. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणीची ही पद्धत रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना होईल, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.\nश्री. रावते म्हणाले की, एसटी महामंडळात भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या एक वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागते. या काळात कमी वेतनामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. या कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक कुचंबना लक्षात घेता कनिष्ठ वेतन श्रेणीची पद्धती रद्द करण्यात येईल. या निर्णयावर संचालक मंडळाच्या येणाऱ्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nश्री. रावते म्हणाले की, एसटीमध्ये पूर्वी नवीन कर्मचारी भरती झाल्यानंतर त्याला सुरुवातीची पाच वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. तो कालावधी नंतर तीन वर्षावर आणण्यात आला. आपण तो कालावधी एक वर्षावर आणला. पण आता हा कालावधीही रद्द करण्यात येईल, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणीची पद्धती रद्द करण्यात येईल. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना होईल, असे त्यांनी सांगितले.\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वै��्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/04/blog-post_21.html", "date_download": "2018-08-20T12:47:53Z", "digest": "sha1:LPT3VZN47R44MEIM2ZRKQ3GUUKES3ART", "length": 30586, "nlines": 261, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: नोट्स टू मायसेल्फ....", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nपुस्तके दिसली आणि पावले रेंगाळली नाहीत असे या जन्मात तरी घडायचे नाही. लहानपणापासूनच अगदी पुडीच्या कागदावरचेही वाचण्याची सवय जडलेली. मिळेल तो कागद आणि कुठेही असलो तरी नजरेखालून गेलाच पाहिजे. रद्दीवाल्याकडे उरापोटावर ( उचलत नाही तरी आईला मदत करायलाच हवी.... हे वाक्य इतरवेळी सोयिस्करपणे विसरले जायचे..... ही ही... ) त्यातल्या त्यात हलकी पिशवी उचलून आईबरोबर जायचेच जायचे. तिथे गेलो की मग काय पर्वणीच...... मिळालेले रद्दीचे पैसे कधीच घरी यायचे नाहीत. अक्षरशः वारा प्यायलेल्या वासरासारखी मी भरभर त्या रद्दीवाल्याच्या दुकानात भिरभिरत ढिगाने पुस्तके उचलत असे. अनेकदा अतिशय दुर्मिळ पुस्तके अक्षरशः कवडीमोल किमतीत हाताशी लागून जात. आई तिथे वैतागे पण दरवेळी मला घेतल्याशिवाय रद्दी द्यायला मात्र जात नसे.\nजागोगागी भरणारी पुस्तकांची प्रदर्शने तर सारखीच खुणावत असतात. शिवाय मॅजेस्टिकची मी लाईफ मेंबर असल्याने तिथे चकरा चालूच. पण अजूनही अशी काही ठिकाणे आहेत जिथे अगदी सगळ्या विषयांची, भाषांतली व जगभरातील लेखकांची पुस्तके भरभरून-ओतू जाईतो मांडलेली असतात. अतिशय गाजलेली व नावाजलेल्या खूप मोठ्या साहित्यिकांचा हा अनमोल ठेवा दृष्टीस पडला की वेळ -काळ - स्थळ साऱ्याचा विसर पडे-पडतो. जुन्या बाजारात, भाजी मार्केटच्या दारात, स्टेशनच्या बाहेर, अगदी कुठेही रस्त्यावर हा खजिना सापडू शकतो. ठाण्याला गावदेवी मार्केटमध्ये दोघे जण आहेत. शिवाय स्टेशन रोडला अशोक टॉकीजच्या आसपास अगदी हमखास काही सापडतील. काहींजवळ तर अतिशय जुन्या दुर्मिळ रेकॉर्ड्सही सापडतात तर काहींजवळ कॅसेट्सही.\nहा पुस्तकांचा मांडलेला बाजार चारी हातांनी मला खुणावतो. अगदी बैठक मारून आरामात एक एक पुस्तक पाहत पाहत कधीनुक दोन तरी पुस्तके घरच्या खजिन्यात येऊन पडतातच. दरवेळी मायदेशातून परत येतांना बारा पंधरा पुस्तके बॅगेत विराजमान होतात व एखादे चांगले जाडजूड हातात. मला वाटते ९१-९२ साल असावे. अशीच मी गावदेवी मार्केटमधल्या पुस्तक पंढरीत रमले होते. ताई, हे स्टूल घ्या नं म्हणजे आरामात पाहता येईल... नेकी और पुछ पुछ...... मस्त बैठक जमवली. त्यादिवशी त्याच्याकडे खरेच काही चांगली पुस्तकेही होती. त्यातल्या एका छोट्याश्याच पुस्तकाने माझे लक्ष वेधून घेतले. जरा चाळले आणि खाली ठेवून इतर काही पाहू लागले..... पण नजर सारखी त्याच्यावरच खिळत होती. तेवढ्यात अजून दोन मुली आल्या. त्यातल्या एकीने नेमके तेच उचलले. माझा जीव खालीवर..... घ्यायचे का नाही ते नंतर ठरवले असते पण निदान हातात तरी ठेवायचे नं...... भर्रर्रकन सगळ्या पुस्तकांवरून नजर फिरवली पण ...... बहुतेक ती एकच कॉपी होती.\nएकीकडे इतर पुस्तके पाहत एक डोळा त्या मुलीच्या हाताकडे ठेवून होते. तिने पुन्हा एकदा पुस्तक चाळले आणि खाली ठेवले मात्र.... अक्षरशः झडप घालून मी ते पुस्तक उचलले ..... ती अवाक..... आता माझा चेहरा अलीबाबाचा खजिना मिळाल्यासारखा अन तिचा काहीतरी मोठ्ठे घबाड गमावल्यासारखा....... उगाच तिने मला काही बोलून आमची तू तू मैं मैं होण्याआधीच मी चटदिशी फारशी घासाघीस न करता दुकानदाराला पैसे दिले आणि पुस्तक पर्स मध्ये टाकून रिक्षात बसलेही. न जाणो तिने हिस���ावून घेतले तर.......\nपुस्तकाचे नांव होते, \" नोटस टू मायसेल्फ.\" लेखकः Hugh Prather. २३ जानेवारी १९३८ साली टेक्सासमध्ये जन्मलेला Prather, लेखक, मिनिस्टर व समुपदेशक होता. या पहिल्याच पुस्तकाने त्याला अतिशय प्रसिद्धी मिळवून दिली. आजवर या पुस्तकाच्या पन्नास लाखापेक्षा जास्त प्रती खपल्या असून जवळपास दहा भाषांमध्ये अनुवादही झाला आहे. १९७० सालात प्रकाशित झालेले हे पुस्तक अक्षरशः तोंडतोंडी प्रसिद्धी होऊन हातोहात खपत होते आजही खपते आहेच.\n१९६८ व ६९ या दोन वर्षाच्या कालावधीत लेखकाच्या मनात आलेले विचार आहेत हे सारे. लेखक म्हणतो, \" मी बायकोला म्हटले की तू आपले घर तुझ्या शिक्षिकेच्या मिळणाऱ्या पगारात चालव व मी लिखाणात स्वतःला पूर्णवेळ झोकून देतो. ती तयार झाली. परंतु दोन वर्षे झाली तरीही केलेल्या लिखाणातील कुठलेच लिखाण स्वीकारले गेले नाही. शेवटी या साऱ्या काळात आपण आपल्यासाठी लिहिलेल्या रोजनिशीतील काही छोटे छोटे उतारेच संकलित करून प्रसिद्ध करावेत का.... असे वाटून कॅलिफोर्नियात राहणाऱ्या व नव्यानेच पुस्तक छपाईच्या व्यवसायात उतरलेल्या एका नवरा-बायकोच्या प्रकाशन संस्थेत पाठविले. त्याआधी त्या दोघांनी फक्त तीन पुस्तके छापली होती, तसेच त्यांच्या संस्थेची कुठेही जाहिरात नव्हती का कोणी प्रतिनिधीही नव्हता. थोडा वेळ लागला खरा परंतु अखेरीस यश आलेच. पुस्तक नुसतेच प्रसिद्ध झाले नाही तर त्यावर्षीचे बेस्ट सेलर पुस्तक ठरले व जबरदस्त रॉयल्टीही मिळाली. \" त्यानंतर Hugh Prather ची इतर पुस्तकेही गाजली पण हे सर्वात बेस्ट होते.\nया दोन वर्षात त्याच्या मनात आलेल्या भावना, विचार, असहायता , उदासी, डिप्रेशन ..... अनेकविध प्रसंगातून त्याला अभिप्रेत झालेले, आत कुठेतरी खोलवर स्पर्शून गेलेले भाव, विखुरलेले, भरकटलेले विचार मांडले आहेत. लेखक म्हणतो, \" की ऐन तारुण्यात असलेल्या मला, अजून जीवन म्हणजे नक्की काय.... आपला स्वतःचा आपल्याप्रती -आपल्या माणसांप्रती, समाजाप्रती व जीवनाप्रती काय दृष्टिकोन आहे जीवनात येणाऱ्या संकटांशी आपण सामना करू शकतो का जीवनात येणाऱ्या संकटांशी आपण सामना करू शकतो का गोंधळलेली मनस्थिती, बालपण हे समर्थ संस्कार - जडणघडण देणारे नसल्याने, जगाशी सामना करण्याचे बळ, शिकवण, उपदेश नीटसे न मिळाल्याने सदैव द्यावा लागणारा लढा, त्यात लग्न टिकवण्यासाठी करावी लागणारी धडपड..... या साऱ्यांमधून वेळोवेळी मनात आलेल्या या विचारांनीच मला तारून नेलेय.\nबऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलेलेही असेल, संग्रहीही असेल . हे पुस्तक कधी वाचावे खरे तर हे पुस्तक कधीही वाचावे. एकदा वाचावे, पुन्हा पुन्हा वाचावे. अतिशय साधे रोजच्या जीवनातलेच व आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलेच विचार आहेत तरीही पुन्हा ते जरूर वाचावे. कुठल्याही वेळी व मनाच्या कुठल्याही अवस्थेत. तुम्ही दमला असाल, अतिशय कंटाळला असाल, चिडचिडला असाल, आनंदात असाल, दुःखात असाल किंवा अगदी निष्क्रिय गोळ्यासारखे बसावे अशा विचारात असाल...... एकदा पुस्तक वाचायला घेतले की तुम्हाला शांत वाटेल, जीवन भरभरून आणि अर्थपूर्ण जगावेसे वाटेल. खाली काही अगदी मोजकेच उतारे नमूद करतेय..... तेही मोह अगदीच आवरला नाहीये म्हणून.... खरे तर पूर्ण पुस्तकही लिहून काढायला आवडले असते मला..... पण तसे करणे योग्य नाही.......\nहे पुस्तक Amazon.com वर येथे उपलब्ध आहे. आपल्याकडे क्रॉसवर्ड/काही ठराविक बुक डेपोज/ रद्दीवाले/ जुनी पुस्तके विकणारे यांच्याकडे मिळू शकेल.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 5:25 PM\nमंगेश ब्लॉगवर आपले स्वागत आहे.अवश्य वाचून पाहा... :) अभिप्रायाबद्दल धन्यवाद.\nनाही वाचल अजुन पण तुम्ही केलेल्या वर्णनामुळे वाचावस वाटते आहे....बाकी तुमचा हे पुस्तक मिळवण्याचा प्रसंग भारीच... :)\nताई, या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्स.\nआत्ताच flipkart वरून मागवले आहे.\nलेख वाचून पुस्तक वाचावंसं वाटू लागलंय.\nया पुस्तकाची soft copy नेटवर शोधायला हवी. कुणाला मिळाली तर circulate करावी.\nताई, छानच वाटतंय ग हे पुस्तक. त्या कोट्सवरून आणि एकूणच वर्णनावरून वाचावसं वाटतंय. या महिन्याच्या लायब्ररीफेरीत 'Notes to myself' आणि अपर्णाने सांगितलेलं 'my prison my home' उचलतो.\nआणि पोस्टच्या पहिल्या ओळीशी १०१% सहमत. :-)\ndavbindu, जरूर वाच. धन्स रे.\ncanvas,कसं वाटलं ते कळवशील\nमाधुरी, यस्स्स्स... काही ओळी मनात घर करून जातात. पुन्हा पुन्हा तितक्याच ताकदीने भिडत राहतात. धन्स गं. :)\nVivek, आवडेल तुम्हाला. Prather ची अजूनही पुस्तके वाचनीय आहेत. पण हे बेस्ट. मला सॉफ्ट कॉपी मिळाली तर लिंक टाकेनच. अभिप्रायाबद्दल आभार.\nहेरंब, तू सुचवलेले पुस्तक मिळवते आता. अक्षरे भरभरून खाणारे वेडे आपण... :D\nछान असेल गं हे पुस्तक असं वाटतंय...आता घाईत आहे पण हे लिस्टवर ठेवेन....मला हे वाक्य फ़ार आवडलं..\nअपर्णा, अगं या पुस्तकात असे अनेक उतारे आ��ेत जे आपल्याला खरेच खूप उभारी देतात... :) मी वपुंचा एकदम जोरदार पंखा... मला हमखास त्यांची आठवण होते...\nगणेश,हे पुस्तक आवडेल पाहा तुम्हाला. वपुंची एकजात सारी पुस्तके माझ्या घरच्या संग्रहात व बरेचसे पॅराज तोंडपाठ...:) अभिप्रायाबद्दल आभार.\n अगं मलाही हीच सवय आहे की अगदी चिटोराही वाचायचा.... आई तर मला कधीच पुस्तकांचा किंवा कपाटातला जुना कप्पा आवरायला/ माळा आवरायला पाठवत नाही... आणि चुकून पाठवलेच तर ’उगा वाचत बसू नकोस’ असे १० वेळा बजावते... :)\nतू सांगितलेले पुस्तक मस्तच दिसतेय... नक्की वाचले पाहीजे. यावेळेस भारतात गेल्यावर बरीच खरेदी आहे त्यात आता भार... अजुन काही असतील तर पटापट टाक म्हणजे हे राहिले ते राहिले व्हायला नको\nसोमवारी जातोय धोबीतलावाला, तेंव्हा पहातो सापडलं तर. :)\nमाऊ, तुला नक्कीच आवडेल.:)\nतन्वी,मायदेशात गेले की पुस्तकांची खरेदी ही नितांत गरजेच्या विभागात मोडणारी.:)कळवते गं तुला अजून काही.\nमहेंद्र, मिळाले तर घेच रे. आवडेलच तुला.\nजबरदस्त वाटतंय. शोधतो यावेळेस जाऊन.\nफ्लिपकार्टवरुन आलं आहे... वाचुन कळवितो\nविद्याधर, जरूर वाचून पाहा.... आवडेल आपल्याला. धन्यवाद.\nअरे... आलंही का... :) नक्की कळवं.\nअरे हा लेखक तर जाम माझ्यासारखा वेंधळा दिसतोय....\nअर्थात असलं काही लिहिण्याची आपली काही टाप नाही.\nजे काय थोडं इथे आमच्यासाठी आणलंय त्यासाठी धन्यवाद\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nकाळाच्या ओघात लुप्त झालेली काही रत्ने - स्नेहल भाट...\nमौला मेरे मौला मेरे....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?p=51585", "date_download": "2018-08-20T12:26:00Z", "digest": "sha1:EYVETRR5YCIC5DALPHWJK3DHVVBZPAZV", "length": 19829, "nlines": 140, "source_domain": "berartimes.com", "title": "डिजिटल सातबाराचे 300 गावात महाराष्ट्र दिनापासून वितरण- अनूप कुमार | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nडिजिटल सातबाराचे 300 गावात महाराष्ट्र दिनापासून वितरण- अनूप कुमार\nआदर्श भूमी अभिलेख स्पर्धेत मूल प्रथम\nनागपूर,दि.36 : भूमी अभिलेखांचे डिजिटलायझेशन होत असल्यामुळे जनतेला आवश्यक असलेले अभिलेख सहज आणि सुलभ होत आहेत. येत्या महाराष्ट्र दिनापासून विभागातील 300 गावांमध्ये शेतकऱ्यांना डिजिटल सातबाराच्या वाटपाला सुरुवात होत असल्याची माहित�� विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी आज येथे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात भूमी अभिलेख विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘आदर्श अभिलेख कक्ष स्पर्धा 2017-18’ पुरस्कार वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.\nयावेळी जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब काळे, परीविक्षाधिन अधिकारी श्रीमती डॉ. इंदूराणी जाखड, श्रीकृष्ण पांचाळ, विभागातील भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे, एम. बी. पाटील, जी. बी. डाबेराव, अभय जोशी, पी. जी. मेश्राम आदी उपस्थित होते.आतापर्यंत कार्यालयीन पद्धती ही हस्तलिखित स्वरुपाची होती. त्यामुळे कार्यालयास दस्तावेजाची देखभाल करणे हा गहन प्रश्न होता. परंतु, डिजिटलाईजेशनमुळे दस्तावेजांची देखभाल करणे सोपे झाले आहे. भूमी अभिलेख कार्यालय ‘आम्ही लोकांसाठी करीत आहोत.’ ही भावना ठेऊन हस्तलिखीत शासकीय दस्तावेजाचे डिजिटलाईजेशन करण्यावर भर देत असल्याने येणाऱ्या काळात नागरिकांना त्याचा लाभ मिळणार आहे.\nभूमी अभिलेख कार्यालयाने हस्तलिखीत दस्तावेजाचे संगणकीकृत रेकॉर्डसोबतच हस्तलिखित पुस्तिके देखील तयार केली आहे. त्यामुळे ही शासकीय कागदपत्रे हाताळणीस व शोधण्यास सहज उपलब्ध होणार आहेत. यांचा सर्वात मोठा फायदा शेतकरी वर्गास होईल. सातबारा व शेतीसंबंधी दस्तावेज अगदी काही वेळात त्यांना हवे ते कागदपत्र कार्यालयात एका क्लिक वर उपलब्ध होणार आहेत. भूमी अभिलेख कार्यालयाने स्वीकारलेल्या या बदलास विभागातील इतरही कार्यालयाने स्वीकारून आपले कार्यालय डिजिटल करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी केले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपेक्षेनुरुप नागपूर जिल्हा हा डिजिटलायझेशनच्या अंमलबजावणीत प्रथम स्थानावर येईल, असा विश्वास व्यक्त करीत भूमी अभिलेख कार्यालयाचे उपसंचालक बाळासाहेब काळे यांनी राबविलेल्या उपक्रमाची विभागीय आयुक्तांनी स्तूती केली.\nराज्यात 43 हजार गावांपैकी 40 हजार गावांचे अचूक डिजिटल सातबाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. देशात कर्नाटकनंतर येणाऱ्या काळात महाराष्ट्राला प्रथम स्थान मिळेल, अशी अपेक्षा भूमी अभिलेख संचालक एस. चोक्कलिंगम यांनी व्यक्त केली. ते म्हणा���े की, येत्या एक वर्षात प्रॉपर्टी कार्ड डिजिटल पद्धतीने उपलब्ध व्हावे यासाठी उपाययोजना केली जात आहे. या कार्यात यश मिळाल्यास डिजिटल प्रॉपर्टी कार्ड वितरणाची सुरुवात ही राज्यात नागपूर जिल्ह्यातून केली जाईल. याशिवाय भूमी अभिलेख कार्यालय मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांच्या घरा-घरापर्यत पोहोचविण्यासाठी विभाग कार्य करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेता मूल भूमी अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक किरण माने यांनी सत्कारास उत्तर दिले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रेणुका देशकर तर आभार जी. बी. डाबेराव यांनी मानले.\nमूल भूमी अभिलेख कार्यालय प्रथम\nभूमी अभिलेख विभागाच्या आदर्श भूमी अभिलेख कक्ष स्पर्धेतील विजयी कार्यालयांना बक्षीस देण्यात आले. त्यामध्ये ‘आदर्श अभिलेख कक्ष’ स्पर्धेत विभागस्तरावर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मूलने प्रथम क्रमांक पटकावला. 11 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. दुसरा पुरस्कार उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय उमरेड तर तृतीय पुरस्कार उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सालेकसा यांना अनुक्रमे 7 व 5 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हा अधीक्षक कार्यालय गडचिरोली, उप अधीक्षक कार्यालय भंडारा, उप अधीक्षक कार्यालय कारंजा, उप अधीक्षक कार्यालय सालेकसा, उप अधीक्षक कार्यालय उमरेड, उप अधीक्षक कार्यालय मूल यांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंप���ीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://thebabaprophet.blogspot.com/2011/11/blog-post_07.html", "date_download": "2018-08-20T13:06:05Z", "digest": "sha1:JOFRMEML3T3SBZYO46V4SR5SXDANORQI", "length": 31568, "nlines": 168, "source_domain": "thebabaprophet.blogspot.com", "title": "\"बाबा\" ची भिंत !: मुखवटा", "raw_content": "\n\"डॉक्टर, हे घ्या आजचं पत्र\" नर्सनं एक कागद आणून डॉ. म्हांब्रेंकडे दिला.\n\"होय.\" डॉक्टर तो कागद नीट निरखत म्हणाले. \"लिखाण बरंचसं गचाळ होऊ लागलंय.\" डॉक्टर तो कागद अभिजीतच्या हातात देत म्हणाले.\n\"ह्म्म. म्हणजे केस बिघडत चाललीय की सुधरत चाललीय.\" अभिजीत त्या लेखनाचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होता.\n\"मला वाटतंय सुधारणा आहे. कारण बिघडलेलं हस्ताक्षर म्हणजे त्याच्या दुसर्या पर्सनालिटीचा त्याच्यावरचा कंट्रोल कमी कमी होतोय.\"\n\"पण कदाचित हे फ्रस्ट्रेशन वाढल्याचंही लक्षण असू शकतं ना म्हणजे, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट डॉक्टर, पण माझ्या थिसिससाठी मी इतर ज्या केसेस बघितल्या, त्यावरून असं वाटलं मला.\"\n\"ह्म्म शक्य आहे.\" डॉक्टर चष्म्याची काच साफ करत म्हणाले.\nअभिजीत ते पत्र निरखून वाचू लागला.\nफेड इन. पाण्याची मोठी लाट दरवाज्यावर एकदा धडकते. फेड आऊट. कट टू बेडरूम. पाच वर्षांचे सुशील आणि आयुब पलंगावर घाबरून बसलेत. कट टू आऊटसाईड. पाण्याची लाट खिडक्यांवरही आदळतेय. कट टू इनसाईड. पाण्याचा लोट दरवाजा तोडून आत शिरतो आणि हॉलमधला टीपॉय त्यात वाहतो आणि फिशटँकचा स्टँड कोलमडल्यामुळे फिशटँकही पाण्यात पडतो. प्रिफरेबली फिशटँक न फुटता, पाण्यातच तरंगत राहतो. आतल्या माशांच्या मोशनवर झूम इन. थोड्याच वेळात कशावरतरी आपटून फिशटँक फुटेल तोपर्यंत फॉलो करायचा. कट टू बेडरूम. सुशील आणि आयुब एकमेकांना घट्ट धरून बसलेत.चादरी स्वतःभोवती गुंडाळून. कट टू आऊटसाईड बेडरूम. पाण्याचा लोंढा बेडरूमचा दरवाजाही तोडून आत शिरतो. कट टू आऊटसाईड. पाण्याचा दुसरा लोंढा खिडक्या तोडून आत शिरतो. कट टू स्काय व्ह्यू. चहूकडे पाण्याचं थैमान. पाण्याखाली गेलेली घरं. भल्याथोरल्या झाडांचे नुसते दिसणारे शेंडे. कट टू बेडरूम. आयुब छताजवळच्या झरोक्यात थोडासा अडकतो आणि त्यातून बाहेर फेकला जातो. कट टू शेजारच्या घराचं छप्पर. आयुब तिथेच बेशुद्ध पडलाय. पाऊस मंदावलाय. पाणी ओसरलंय. कट टू रोड. बंद पडलेल्या असंख्य गाड्या. कट टू वन पर्टिक्युलर कार. एक जोडपं काचा बंद असलेल्या गाडीत गुदमरून मेलंय. कट टू आयुब. तो डोळे चोळत उठतो आणि घराकडे बघतो. कट टू झरोका. अंगानं लहानसा आयुब त्यात अडकल्याचा फ्लॅश. पुन्हा झरोक्याचा स्टिल शॉट. अन मग हळूहळू कॅमेरा खाली येऊन उघड्या खिडकीवर स्थिरावतो. कट टू इनसाईड बेडरूम. सगळं अस्ताव्यस्त, पण कुठेही सुशील नाही. कॅमेरा एका मोडक्या फोटोफ्रेमवर स्थिरावतो. सुशील अन त्याच्या आईवडलांचा (बंद कारमधलं मृत जोडपं) फोटो. कट टू स्काय व्ह्यू. शहरभर पडलेल्या मोडक्या कार्स, घरांचे भाग, झाडं अन प्रेतं. कट टू आयुबचा क्लोज-अप. फेड आऊट.\nएव्हढं लिहून त्यानं वर पाहिलं. दूरवर निरूद्देश नजर फिरवली आणि एक उसासा टाकून चहाचा अजून एक घोट घेतला. पुन्हा एकदा लिहिलेल्या मजकुराकडे पाहिलं. त्याला एकदम जडत्व आल्यासारखं वाटलं. हातातलं पेन त्यानं खाली ठेवलं आणि पुन्हा दूरवर पाहण्यात हरवून गेला.\n\"एक्सक्यूज मी.\" त्यानं आवाजाच्या दिशेनं पाहिलं. \"मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. रोज तुम्हाला इथे बसून लिहिताना पाहतो.\" त्याच्या चेहर्यावरचे त्रासलेले भाव पाहून तो पोरगेलासा युवक घाईघाईनं पुढे म्हणाला. \"तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. पण उद्या मी देश सोडून दोन-तीन वर्षांसाठी शिकायला परदेशी चाललोय. तर जाण्यापूर्वी तुमची सही घ्यावी म्हणून तुम्हाला डिस्टर्ब केलं. खरंच सॉरी\nतो हलकंसं हसला आणि त्यानं पेन उचललं. त्या युवकानं स्वतःच्या बॅगेतून चटकन त्यानंच लिहिलेलं एक पुस्तक काढलं आणि त्याच्यासमोर धरलं. त्यानं स्वतःच्या पुस्तकाचं कव्हर निरखलं. पुस्तकावर एका चेहर्याची सावली अर्धी काळी आणि अर्धी पांढरी काढलेली होती आणि मानेच्या मुळाशी 'मुखवटा' हे शीर्षक फराटे ओढल्याप्रमाणे लिहिलेलं होतं. आणि कोपर्यात त्याचं नाव. स्वतःचं नाव त्यानं बराच वेळ टक लावून पाहिलं आणि मग पुस्तकाच्या नावाकडे पाहून तो स्वतःशीच हसला. मग पहिल्या पानावर त्यानं संदेश लिहिला, \"स्वतःची ओळख बनवा.\" आणि खाली स्वाक्षरी करून त्याला दिलं. एव्हढ्यात मोठे फटाके फुटल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ काचा फुटल्याचा. दोघांचीही नजर आवाजाकडे गेली आणि त्यांच्या सर्वांगाचा थरकाप उडाला. दारात दोन मशीनगनधारी तरूण उभे होते. अन त्यांच्या कोवळ्या चेहर्यांवर खुनशी भाव होते. त्यांनी खिशातून दोन ग्रेनेड्स काढून भिरकावली. प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे हे दोघेजण टेबलखाली शिरून पाहू लागले. धूर कमी झाल्यावर थोडं नीट दिसू लागलं एव्हढ्यात दोघांची बखोटी धरून एकानं त्यांना टेबलाखालून बाहेर ओढलं आणि त्यांच्यावर मशीनगन रोखून उभा राहिला. त्यांचं टेबल भिंतीकडे असल्यानं ते सापळ्यातच अडकलेले होते. दुसर्यानं बंदुकीचा धाक दाखवून उर्वरित टेबलांवरच्या अद्याप जिवंत असलेल्या लोकांना ह्यांच्याजवळ आणलं आणि एका ओळीत उभं केलं. ह्या गदारोळात तो लिहित असलेले कागद इतस्ततः पसरले. तो विषण्णपणे सर्वत्र पसरलेला रक्त अन मांसाचं थारोळं पाहत होता. त्यानं असंच थारोळं कित्येक वर्षांपूर्वी पाहिलं होतं, फक्त कारणं वेगळी अन कर्ते वेगळे. त्यावेळेसचं संकट अस्मानी होतं, ह्यावेळेस इन्सानी. त्याच्यासोबतचा मुलगा पुरता गर्भगळित झाला होता.\n\"हे काही नीट वाचता येत नाहीये डॉक्टर.\" अभिजीत वाचण्याचा प्रयत्न सोडत म्हणाला.\n\"मजकूर नेहमी तोच असतो, त्यामुळे मला सवयीनं वाचता येतो.\" डॉक्टर स्मित करत पुढे म्हणाले. \"तुमच्यासाठी सुरूवातीच्या काळातलं एक पत्र काढतो.\" असं म्हणत डॉक्टर उठून त्यांच्या कपाटाकडे गेले.\n\"पण असं नक्की काय घडलं होतं त्यादिवशी की ह्यांच्या डोक्यावर इतका परिणाम झाला.\" अभिजीत म्हणाला.\n\"नक्की काय घडलं ते, ते स्वतः सोडून कुणालाच माहित नाही आता.\" डॉक्टर एक फाईल काढत पुढे म्हणाले, \"नेहमीच्याच कॅफेमध्ये बसून पुढच्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहित होते. तेव्हा अतिरेकी हल्ला झाला. अतिरेक्यांनी ग्रेनेड्स फेकली आणि अंदाधुंद गोळीबार केला. हे एका प्रेताखाली अडकले आणि चारीबाजूंनी रक्तामांसाचा खच पडला होता. हे निश्चेष्ट पडून राहिल्यामुळे बहुतेक हे जिवंत की मेलेले ते अतिरेक्यांनाही कळलं नसावं, त्यामुळे ते तिथून निघून गेले. पुढे अतिरेक्यांचंही एन्काऊंटर झालं. त्यामुळे त्या कॅफेमध्ये असलेल्यांपैकी हे एकटेच जिवंत आहेत आता.\"\nडॉक्टरांनी एक कागद काढून अभिजीतसमोर धरला.\n\"भाईजान, जल्दीसे उडा डालते हैं सबको, आगे भी जाना है. यहां से स्टेशन और फिर हो सके ते अस्पताल में जाके बाकी भाईयों की मदद करनी है\" ह्या वाक्यानं सगळ्यांचीच गात्रं गोठली. पण त्याच्या चेहर्यावर एक वेगळंच समाधान झळकू लागलं. तो वेगळ्याच नजरेनं त्या हलणार्या बंदुकींच्या नळ्यांकडे पाहू लागला. त्याला काही ऐकू येईनासं झालं. ते रक्त-मांसांचं थारोळं अन पस्तीस वर्षांपूर्वीची ती चित्र, सगळं एक���मागोमाग एक त्याच्या डोळ्यांपुढे फिरू लागलं. आणि अचानक बंदुकीच्या नळीच्या धक्क्यानं तो भानावर आला.\n\"चले पँट उतार.\" दोघांमधला एकजण त्याच्या बरगडीवर बंदुकीची नळी आपटत त्याला दटावत होता. त्याला काहीच कळेना.\n\"चल उतार साले पँट, नहीं तो ऐसेही उतार दूंगा गोली.\" असं म्हणून त्यानं बंदुकीची नळी त्याच्या बक्कलात अडकवून ओढली आणि त्याची पँट खाली पडली. बंदुकीची नळी त्यानं जेव्हा अंतर्वस्त्रात घातली तेव्हा त्याचं डोकं ताळ्यावर आलं आणि त्याला सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागला. त्याचं लक्ष बाकीच्यांकडे गेलं आणि बंदुकीचा दस्ता त्याच्या डोक्यात बसला आणि तो खाली पडला. डोक्यात पुढचा काही विचार येण्याच्या आतच उभ्या सगळ्यांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. तो जमिनीवर स्वतःच लिहिलेल्या कागदांच्या आणि रक्त-मांसाच्या चिखलात पडला होता. \"मुझे भी मारो. मुझे भी मारो.\" असं त्याला ओरडावंसं खूप वाटत होतं पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याची सही मागणार्या मुलाचं प्रेत त्याच्या अंगावरच पडलं होतं आणि त्याला अचानकच खूप जडत्व आल्यासारखं वाटू लागलं. तो तसाच निपचित पडून राहिला.\nअभिजीत परत परत ते पत्र वाचत होता.\n\"तारीख - २७ नोव्हेंबर\n आहेस ना तू खरंच तू असायलाच हवंस रे. तू जर नसशील तर कसं चालेल. मी किती ओझी उचलू रे तू असायलाच हवंस रे. तू जर नसशील तर कसं चालेल. मी किती ओझी उचलू रे हे ओझं असह्य होत होतं म्हणून मी ते उतरवायचा प्रयत्न करत होतो. पण त्यात दुसरंच ओझं डोक्यावर आलं. आणि आता हे नुसतंच असह्य नाही तर अशक्य झालंय. मी एकटा हा भार उचलू नाही शकणार. एक तर तू ये, नाहीतर मला यावं लागेल. आजपासून शंभर दिवस मी तुझी वाट पाहीन. त्यानंतर मी तुझ्याकडे येईन.\n\"हा आयुब नक्की कोण डॉक्टर\n\"हा सुशीलकुमारांचा लहानपणीचा जिवलग मित्र.\"\n\"सुशीलकुमारांच्या आई-वडलांकडे घरकामाला येणार्या बाईचा तो मुलगा. ते लहान असताना, घरकामाची बाई आयुबला सुशीलकुमारांच्या घरी सोडून इतर घरी कामांना जायची. ज्यादिवशी अचानक पूर आला, त्यादिवशी सुशीलकुमारांचे आई-वडील पावसाचा रागरंग बघून अत्यावश्यक सामानाचा साठा करावा ह्या इराद्यानं बाहेर पडले आणि लगेच येता येईल हा अंदाज असेल कदाचित, पण त्यांनी मुलांना घरीच ठेवलं. अन बाहेर मात्र ट्रॅफिकचे बारा वाजले आणि अचानक आलेल्या पुरानं सगळंच गणित बिघडवलं. पुरात सुशीलकुमार वा���ले, पण आयुब मात्र कुठेतरी वाहून गेला. तो कुठे गेला ते कुणालाच कधीच कळू शकलं नाही. सुशीलकुमारांच्या आई-वडीलांना त्यांच्या पालकांनी, प्रेमविवाह केल्यामुळे टाकलं होतं. पण ह्या दुर्घटनेनंतर त्यांनी कधी तोंडही न पाहिलेल्या आपल्या नातवाला जवळ केलं, अन सुशीलकुमारांचं आयुष्य वाया जाण्यापूर्वी सावरलं. पण त्या जखमेच्या खुणा त्यांच्या मनावरून कधीच पुसल्या गेल्या नाहीत. त्यांनी आजवरची सगळी पुस्तकं आयुबला डेडिकेट केलीत आणि प्रत्येक सिनेमाच्या सुरूवातीला त्यांच्या आई-वडलांच्या फोटोनंतर ज्या ओळी लिहून येतात, त्यात हा सिनेमा आयुबला डेडिकेट केल्याचंही लिहून येतं.\"\n\"येस, येस, तो फोटो जो येतो, तो पुरातूनही वाचलेला त्यांच्या आई-वडीलांचा एकमात्र फोटो आहे नाही का तो अर्धा फाटलेला आहे पुरात. वडलांचं धड आणि सुशीलकुमार अख्खेच त्यामधून गायब आहेत. फक्त आई आणि वडलांचा चेहरा.\"\n\"होय बरोबर. तर असा हा आयुब. इम्प्रेशनेबल एजमध्ये असं झाल्यावर मनावरचे ओरखडे कायम राहतात.\" डॉक्टर गंभीरपणे म्हणाले.\n\"तरी मृत्यूच्या तांडवामुळे डोक्यावर परिणाम होणं समजू शकतो मी. पण पस्तीस वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या मित्राच्या पात्राची कल्पना करून आपण स्वतःच तो आहोत असं कल्पून मग स्वतःलाच रोजरोज पत्र लिहिण्याचं कारण मला समजू शकत नाहीये.\" अभिजीत म्हणाला.\n\"आधी मला पण कळत नव्हतं की ह्या दोन घटनांचा संबंध कसा लावायचा. मग त्यांच्या सेक्रेटरीनं मला सांगितलं की जेव्हा हा हल्ला झाला, तेव्हा ते ज्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहित होते, तो त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावरच बेतलेला होता. त्यांची आत्मकथा. त्यामध्ये ते पाच वर्षांचे असताना आलेला तो पूर आणि त्यामध्ये ते कसे त्यांच्या मित्राबरोबर अडकले आणि कसे ते एकटेच वाचले आणि ह्या सगळ्यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण कसं लागलं, हे सगळं ते दाखवणार होते. कदाचित हा सगळा स्क्रिप्टचा एक भाग असेल जो ते तेव्हा लिहित होते. तशीही त्यांच्या सिनेमाची स्टाईल थोडी फँटॅस्टिकलच असते.\"\n दिवसरात्र फक्त त्याचाच ध्यास घ्यायचा, आणि इतका की आपण स्वतःच आयुब आहोत असं समजू लागायचं\n\"मानवी मनाचे खेळ शंभरातून नव्याण्णव वेळा कुणाच्याही समजण्यापलीकडचे असतात.\nअभिजीत ते जुनं पत्र आणि त्यादिवशीचं ताजं पत्र ताडून पाहत होता. आणि एकदम तो चमकला.\n\"डॉक्टर, हे त्यांनी लिहिलेलं पहिलं पत्र आहे\n\"डॉक्टर, ह्याच्यावरची तारीख वाचलीत\n\"हो २६ नोव्हेंबरला दुर्घटना झाली आणि २७ ला ते इथे भरती झाले.\"\n आज ६ मार्च आहे.\" अभिजीत उठून उभा राहत म्हणाला.\n\"डॉक्टर आज शंभरावा दिवस आहे.\"\n\" डॉक्टर ताडकन उठत म्हणाले. टेबलावरची बेल वाजवत त्यांनी कोट उचलला आणि ते केबिनबाहेर पडले. पाठोपाठ अभिजीतही बाहेर पडला.\n\"नर्स, सुशीलकुमारांवर आज स्पेशल लक्ष ठेवा. आज काहीतरी होऊ शकतं. चला आधी माझ्यासोबत, मी एकदा चेक करतो त्यांना.\"\nडॉक्टर अन अभिजीत नर्ससोबत सुशीलकुमारांच्या खोलीकडे गेले. नर्सनं खिडकीतून डोकावून पाहिलं.\n\"झोपलेत ते.\" नर्स म्हणाली अन तिनं दरवाजा उघडला.\nडॉक्टर अन अभिजीत आत गेले. डॉक्टरांनी नस चेक केली अन त्यांना धक्काच बसला. दोन्ही हातांच्या नस इंटॅक्ट होत्या, गळा नॉर्मल होता. तेव्हढ्यात डॉक्टरांनी प्रेताचा खिसा चेक केला. आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांनी प्रेताचं तोंड उघडलं आणि त्याच्या घशामध्ये कोंबलेला एक कागदाचा बोळा बाहेर काढला.\n\"स्मार्ट वे टू कमिट स्युसाईड.\" डॉक्टर उसासा टाकत म्हणाले.\nकागदाचा बोळा उघडत डॉक्टर म्हणाले, \"आयुबचा लहानपणीचा फोटो. ते कायम स्वतःजवळ ठेवायचे. नो वन थॉट ऑफ धीस.\"\nअभिजीत तो फोटो निरखत होता. 'कुठल्यातरी मोठ्या फोटोतून फाटून उरलेला वाटतोय.' तो स्वतःशीच म्हणाला.\n(ही कथा मोगरा फुलला'२०११ च्या दिवाळी अंकातही इथे प्रकाशित झालेली आहे.)\nLabels: इ-दिवाळी अंक, कथा\nसुदीप मिर्ज़ा 8:28 PM\nजबरदस्त... एकदम वेगवान वळणाने जाणारे कथानक :) :)\n@सुदीप मिर्ज़ा, सविताताई, सुहास,\n\"बाबा\" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा\n\"बाबा\" ची भिंत फेसबुकावर\nमाझे लेखन असलेले काही ई-अंक\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nतुमच्या ब्लॉगवर \"बाबा\" ची भिंत लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://eloksevaonline.com/whatsup/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-08-20T13:03:02Z", "digest": "sha1:YMBA2XWHEWBFBH4NV3AEVVY3S5IDVJMD", "length": 4794, "nlines": 101, "source_domain": "eloksevaonline.com", "title": "*बासरी* | eloksevaonline", "raw_content": "\nखुप सुंदर आहे अवश्य वाचाच..\nबासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.\nपंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.\nत्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो. याच ‘मी’पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.\nकृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या,आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो,पण तो आम्हाला साधा भावही देत नाही.\nतू तर एवढी साधी; ना रूप ना काही.पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.\nतू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर बासरी हसली आणि म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा,मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल.’\nअर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं. बासरी पुढे म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.\nमाझ्या अंगावरच्या सहा छिंद्रातून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.\nमला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली तरच मी बोलते.\nतो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते.’ गोपी निरुत्तर झाल्यl.\nअहंकारहित शरीर ही *श्रीहरीची बासरी\nदेवाशी संवाद ……..फरक फक्त विचारांचा »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/ganesh-mantra-part-2/", "date_download": "2018-08-20T12:25:33Z", "digest": "sha1:2L7XN63LTFF27CLW6SUFZI5AAO3M6ZUS", "length": 15705, "nlines": 115, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "गणेश मंत्र आणि मंत्राचे महत्व भाग २ - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nगणेश मंत्र आणि मंत्राचे महत्व भाग २\nएकदंत हे हत्तीच्या चेहर्यावरील एका सुळ्याशी संदर्भित आहे. याचा अर्थ असा की देव द्वंद्व तोडून टाकतो आणि तुम्हाला एकल दृष्टी प्रदान करतो. ज्याच्याकडे मनाची एकाग्रता आणि एकल दृष्टी आहे, तो सर्वकाही साध्य करु शकतो.\nकपील म्हणजे तुम्ही रंग उपचार पद्धती देण्यास सक्षम आहात. तुम्हाला तुमच्या भोवती किंवा इतरांच्या भोवती रंग निर्माण करता येऊ शकतो. त्यांना या रंगात न्हाऊन काढा आणि बरे करा. ज्या प्रकारे तुम्ही मंत्र तयार कराल त्या प्रकारे तुम्ही रंग तयार करु शकाल. याचा दुसरा अर्थ असा आहे की “गायीची इच्छा करा” “पुष्कळ गायी”, म्हणजेच तुम्ही जे काही मागाल ते सत्य होईल. तुमच्या आत एक इच्छा निर्माण करणारी गाय, तुम्ही जे काही इच्छिता, विशेषतः दुसर्यांना बरे करणे, अशी इच्छा लगेच सत्यात उतरतात.\nगणेशाचे, हत्तीचे कान सतत पंख्यासारखे हलत असतात. याचा अर्थ असा की लोक पुष्कळ चर्चा करतात पण तुमच्या आत जे महत्वाचे आहे ते सोडून बाकी काहीच जात नाही. याचा असाही अर्थ आहे की तुम्ही कुठेही बसा आणि हा वैश्विक दुरदर्शन (शरीर) सात चॅनलने (चक्र) स्वरबद्ध करा आणि सर्व ७२ नाड्या, याद्वारे कुठल्याही लोकात तुम्ही जाऊ शकता व पूर्वज, देवदूत, देवाचा किंवा प्रेषिताचा आवाज तुम्ही ऐकू शकतात. या मंत्राद्वारे तुम्ही अंतरदृष्टी प्राप्त करु शकतात.\nयाचा अर्थ असा की तुम्हाला असे वाटेल की हे ब्रह्मांड म्हणजे तुम्ही स्वतः आहात. याचा अर्थ असा की सबंध ब्रह्मांड तुमच्या आतच आहे. जसे संपूर्ण झाड हे एका बीजात आहे. संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती ओम या नादाने झाली आहे आणि तुमच्यात असलेली ओम चेतना, तुम्ही ब्रह्मांड आहात असे सुचीत करते. म्हणजेच जर तुम्ही ब्रह्मांडाशी एकत्व साधून दररोज असे म्हणालात की जगाला “शांती” प्रदान कर, तर देवाची कृपा होईल आणि विश्वात व ब्रह्मांडात शांतता नांदेल. ओममध्ये ब्रह्मांड आहे आणि ओम तुमच्यात आहे.\nम्हणजे जगाला स्वप्न किंवा नाटक म्हणून पाहणे. जेव्हा तुम्ही उच्च चेतनेत असता, तेव्हा सबंध विश्व स्वप्नासारखं भासतं. आपण केवळ आपली भुमिका बजावत आहोत. आपण स्वीकारलेल्या भुमिकेनुसार आपल्याला पत्नी किंवा पती किंवा मुले किंवा नागरिक यांचि भुमिका साकारायची आहे. रंगमंचावर जेव्हा एक नाग अभिनेत्याला दंश मारतो तेव्हा सर्व प्रेक्षक रडतात, पण जो मुलगा पहूडला आहे, त्याला माहित आहे की हा खरा नाग नव्हता आणि आपण मेलो नाहीत. या वस्तूंच्या जगात जीवन निश्चितपणे केवळ एक नाटक आहे, अहंकाराचे हे भौतिक जग एक नाटक आहे. पण आतमध्ये, तो रंगमंचावरील मुलगा जो नागाने चावल्यानंतरही आपण मेलो नाही म्हणू खुश आहे, त्याच प्रमाणे आपल्यातील सत्य कधीच मरत नाही. म्हणून तुम्ही इतर सर्वकाही नाटक समजता. या मंत्राला जाणल्यानंतर ही चेतना तुमच्यात निर्माण होते.\nतुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या कामातील अडथळा दूर करण्यास देवाचा धावा करणे. या मंत्राला सातत्याने जाणून घेतल्यास तुमच्यातही असलेले अडथळे आणि अवरोधित ऊर्जा मुक्त होते.\nविनायक हे सुवर्ण युगातील गणेशाचे एक नाव आहे. या मंत्राला जाणल्यानंतर तुमचे आयुष्य सुद्धा सुवर्ण युग बनते. तुमच्या कार्यालयात, तुमच्या कामाचे तुम्ही स्वतः मालक असाल. विनायक म्हणजे काही��री नियंत्रणात असणे. विनायक म्हणजे समस्यांचा प्रभु.\nधुमकेतूला वेदांमध्ये धुम्रकेयू म्हटले आहे. ज्यावेळेस धुमकेतू पृथ्वी आणि इतर ग्रहांवर दिसतो तेव्हा भय आणि दहशतवादाचे वातावरण असते. मार्गदर्शक गुरु आणि ज्याच्याकडे त्याला तोंड देण्याचे शहाणपण आहे, ते सर्व उच्च विश्वात जातात. महत्वाचे लोक त्यावेळी मरतात आणि रक्तपात होतो आणि अन्य अनेक समस्या उद्भवतात. यावर मात करण्यासाठी, आपल्यासाठी हे महत्वाचे आहे की जगाच्या शांतीसाठी हा मंत्र लक्षात असला पाहिजे.\nहा मंत्र अतिशय महत्वाचा आहे. समजा की तुमच्याकडे एक गट, देश, शेजारी कींवा कुठल्याही प्रकारचे गट उपचार, गटांना बरे करणे किंवा संपूर्ण देशाला बरे करावयाचे आहे. तर तुम्हाला त्या संपूर्ण गटाला तुमच्या मनाच्या रिंगणात आणावे लागेल आणि हा मंत्र म्हणावा लागेल. या मंत्रा द्वारे गट बरा होऊ शकतो.\nसंस्कृतमध्ये, भाल म्हणजे मस्तिष्क केंद्र. चंद्र म्हणजे चद्रकोर. भालचंद्र म्हणजे असे चक्र जेथून अमृत ठिबकत राहते. हे सर्व उपचाराचे गुपीत आहे. येथे स्वतःला शिव समजायचे आहे. स्वतःला सत्य समजणे आणि तुम्ही चंद्रकोर घेतले आहे अशी कल्पना सतत करत रहा. चंद्रकेर हे मधू आणि शांतीचे प्रतीक आहे.\nयाचा अर्थ तुमच्या शिराऎवजी हत्तीचे शिर बसवणे. याचा अर्थ अहंकार कापला गेला आणि त्याच्या जागी ओम ठेवण्यात आले. म्हणजेच तुमचे मस्तिष्क अनंत चेतनेने भरलेले आहे.\nगणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी दादर स्टेशन जवळ मध्यरात्री लोकांचा असा उत्साह होता…\n‘मन हे ध्यान रंगी रंगले…’\nवेद अपौरुषेय, ईश्वरनिर्मित आहेत का\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स ��ेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/annabelle-review/", "date_download": "2018-08-20T12:27:02Z", "digest": "sha1:M6ZD6WTJQHNNKYFPWR4TH6UHN4F45H5B", "length": 13138, "nlines": 102, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "एनाबेल क्रिएशन: स्मार्ट महाराष्ट्र रिव्ह्यू - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nएनाबेल क्रिएशन: स्मार्ट महाराष्ट्र रिव्ह्यू\nजुनीच कथाशैली; पण आपण दचकतोच…\nकलाकारः स्टेफनी सिगमॅन, तलिथा बेटमॅन, एंथनी लापगलिया, मिरांडा ओट्टो\nबाहुल्या तयार करणारा साम्युअल आणि इस्थर या दांपत्याची लहान मुलगी एका अपघातात दगावते. १२ वर्षांनंतर ते काही अनाथ मुलींना आपल्या घरात राहायला आसरा देतात. सहा अनाथ मुली आणि एक नन त्यांच्या फार्म हाऊसमध्ये राहायला येतात. त्यापैकी जेनिसा नावाची मुलगी एका पायाने अधू आहे. या घरात जेनिसाला विचित्र शक्तीचा भास होतो. तिला घरात एक बाहुली दिसते. ती बाहुली अर्थात भुताटकी असते आणि सुरु होतो थरार…\nएनाबेलचे दिग्दर्शक डेविड सॅंडबर्ग यांनी याआधी लाईट्स आऊट नावाचा चित्रपट केला होता. लाईट्स आऊटची कथा मुळातच चित्तवेधक होती. त्यातील जे भूत असतं ते भूत थोडं वेगळं होतं. मानसिक भयपट असं त्या चित्रपटाचं वर्गीकरण करता येईल. परंतु एनाबेलची कथा त्या मानाने अगदी साधी सरळ आहे. एक भयाण घर आणि त्या घरात राहायला आलेले नवे पाहुणे अशी कथा आपण पाश्चात्य भयपटात बर्याचदा पाहिली आहे. अनेक चित्रपटांचे समीकरण झपाटलेले घर आणि घरात नव्यानेच राहायला आलेले लोक असे का असते हे मला तरी अजून कळलेले नाही. या व्यक्तीरिक्त सुद्धा अनेक वेगळ्या पद्धतीच्या कथा लिहिल्या जाऊ शकतात. पण लेखक आणि दिग्दर्शकांनी ही बाब जरा जास्तच मनावर घेतलेली दिसते, असो. जरी कथेत फारसे नाविन्य नसले आणि पटकथेतही फारस��� दम नसला तरी पाश्चात्य दिग्दर्शक लोकांना घाबरवण्यात यशस्वी होतात किंवा किमान दचकवतात तरी.\nमी एक गोष्ट नक्कीच नमूद करीन की डेविड सॅंडबर्ग हे भयपटाचे मास्टर आहेत. सर्वसाधारण पटकथेलाही ते ज्या प्रकारे न्याय देतात, हे पाहणे अत्यंत रंजक असते. हा चित्रपट लाईट्स आऊटच्या तुलनेने जरी चांगला नसला तरी या चित्रपटाला डेविड सॅंडबर्गचा स्पर्श असल्यामुळे थरार कायम राहिला आहे. पण सॅंडबर्गनी पटकथेकडे विशेष लक्ष दिले असते तर हा थरार शिगेला पोहोचला असता. बाहुल्यांमध्ये असलेली भुताटकी ही संकल्पना खुपच जुनी आहे. त्यामुळे रहस्य कायम ठेवणं कठीण जातं. इथे कथेमध्ये या बाहुलीसाठी जे रहस्य दाखवण्यात आलं आहे ते मनाला सहसा पटत नाही किंवा त्यात फारसा दम नाही. चित्रपटाच्या पोस्टरवर सुद्धा बाहुली दिसते. त्यामुळे ज्या क्षणी चित्रपट पाहताना आपल्याला बाहुली दिसते तेव्हा आपल्याला कळतं की भूताकटी सुरु झाली आहे. त्यातलं थ्रील निघून जातं. पण तरीही सॅंडबर्ग यांनी चित्रपट खुलवण्यासाठी पुष्कळ मेहनत घेतली आहे, हे आपल्याला जाणवते.\nया चित्रपटात जेनिसाची भूमिका निभावणारी १५ वर्षीय तलिथा बेटमॅन ही संबंध चित्रपटात प्रेक्षकांना आकर्षून घेते. जरी या चित्रपटात तिच्यापेक्षा वयाने प्रौढ असलेल्या सुंदरआणि मोहक मुली असल्या तरी तलिथाने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक सीन जीवंत केला आहे. तिची थंड पण भेदक नजर. तिला वाटणारी भीती, तिचं अधूपण आणि नंतर विशेष कोणतेही मेकअप न करता तिने दिलेले भयाण लूक्स, या सर्वात प्रेक्ष गुंतत जातो. त्याचसोबत स्टेफनी सिगमॅन या सुंदर अभिनेत्रीने ननची भूमिका केली आहे. तिच्या सौंदर्याने आणि सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना तिने मोहित केले आहे. एंथनी लापगलिया या अभिनेत्यानेही कोणताही आव न आणता त्याचे पात्र चांगले रंगवले आहे. पार्श्वसंगीताची उत्तम संगत लाभली आहे. चित्रपटाच्या सर्व तांत्रिक बाजू उत्तम आहेत. परंतु आधी सांगितल्याप्रमाणे चित्रपटाची कथा आणि पटकथा सामान्य आहे. डेविड सॅंडबर्गकडून प्रेक्षकांना खुप अपेक्षा आहेत. ही अपेक्षा ते पुढच्या चित्रपटात भरुन काढतील असे मानायला हरकत नाही.\nआपण या चित्रपटाला २ स्टार्स देऊया.\nलेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री\nमिरा-भाईंदर महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा\nविंदा जन्मशताब्दी विशेषसहीत १७ सप्टें.ला ‘चला, वाचू या’\nकेदार शिंदें बोलणार केम छो…\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Satara", "date_download": "2018-08-20T12:14:02Z", "digest": "sha1:PBUKNPWWKB4TA32DBXCO4TWHX552DULM", "length": 22326, "nlines": 259, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Satara", "raw_content": "\nराष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये\nपरभणी - शहरात निर्भय मॉर्निंग वॉक, दाभोलकरांच्या खुन्याला अटकेची मागणी\nनागपूर - निशा फ्रेंडशिप क्लब फसवणूक प्रकरणी ५ जणांना अटक\nनागपूर - बलात्कार प्रकरणातील युवतीची प्रकृती स्थिर पण चिंताजनक-डॉक्टर\nनवी दिल्ली - मोदींनी पत्र लिहून केले पंतप्रधान इम्रान खान यांचे अभिनंदन\nलंडन - निरव मोदी इंग्लंडमध्येच, भारताने प्रत्यार्पणाची केली मागणी\nमुंबई - जालन्यातून अटक केलेल्या श्रीकांत पांगारकरची न्यायालयात हजेरी\nसांगली - महापौरपदी भाजपच्या संगीता खोत विजयी\nबीड - मोढा मार्केटमध्ये ६ दुकानांना पहाटे लागली भीषण आग\nसांगली - महापौर-उपमहापौर निवड प्रक्रियेला सुरुवात\nकाबूल - अफगानिस्थानमध्ये मुले स्त्रीयांसह १०० जणांना तालिबान्यांनी घे���ले ताब्यात\nहिंगोली - जिल्ह्यात सतत पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम\nमुख्य पान राज्य सातारा\n--Select District-- कोल्हापूर पुणे सांगली सोलापूर\n'भडका' होण्यापूर्वी सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा - उदयनराजे\nपुणे - मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. मात्र परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेली नाही, याची सरकारने जाणीव ठेवावी. आम्हालासुद्धा समान न्याय मिळावा इतकीच मराठा समाजाची माफक अपेक्षा आहे. त्यामुळे सरकारने भडका होण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असा इशारा खासदार उदयनराजे यांनी सरकारला दिला आहे.\nमराठा आरक्षण : 'वर्षा' बंगला फोडण्याचा महिला आंदोलकांचा इशारा\nसातारा - मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला फोडणार, असा इशारा कराड येथे महिलांनी दिला आहे. दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजातील महिलांच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलनास आजपासून सुरुवात झाली आहे.\nकराडजवळ कृष्णा नदीत सात फुट लांबीची मगर, शेतकऱ्यांमध्ये घबराट\nसातारा - कराड तालुक्यातील टेंभू येथे उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या पंपहाऊस शेजारी नदीकाठी सात फुट लांबीची मगर दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nमराठा आरक्षण : फलटणमध्ये मुंडन करत शेकडो तरुणांकडून सरकारचा निषेध\nसातारा- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून फलटणच्या तहसीलदार कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. शेकडो आंदोलनकर्त्यांनी रविवारी सामूहिक मुंडन करत सरकारचे प्रतिकात्मक श्राद्ध घातले. लवकरात लवकर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.\nअखेर मलकापूर नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा, सत्ताधारी काँग्रेसचा गुलाल उधळून आनंद\nसातारा - आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या श्रेयवादानंतर अखेर मलकापूर नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा मिळाला आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर, सत्ताधारी पृथ्वीराज चव्हाण गटाने गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.\nपोलादपूर दुर्घटना : दाट धुके, निसरड्या दरीतून 'त्यांनी' बाहेर काढले तब्बल १४ मृतदेह\nसातारा - रायगड येथील पोलादपूरच्या आंबेनळी घाटात दरीत बस कोसळून ३३ जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. स��लीला जाणाऱ्या कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची ही बस होती. बसच्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पर्यटक, प्रशासनासह ट्रेकर्संनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्याला सुरुवात केली. गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या या शोधमोहिमेत आत्तापर्यंत २८ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले\nमहाबळेश्वर येथील बांधकामप्रकरणी नारायण राणेंच्या पत्नीविरोधात 'अटक वॉरंट'\nसातारा - माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पत्नी निलिमा राणे यांच्या नावे अटक वॉरंट बजावण्यात आले आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील वनसदृश्य जागेवर केलेल्या बांधकामप्रकरणी हे अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या फरिदाबाद न्यायालयाने बेकायदा बांधकाम केलेल्या ३३ बांधकामधारकांना अटक वॉरंट बजावले आहे.\nयुवा प्रतिष्ठानच्या दीड हजार स्वयंसेवकांनी केली माऊलींची सेवा\nसोलापूर - टाळ-मृदंगाचा गजर अन् हरिनामाचा जयघोष करीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांसह अनेक संतांच्या पालख्या लाखो भाविकांसमवेत पंढरीत दाखल झाल्या. सावळ्या विठुरायाच्या चरणी आपला माथा टेकवण्यासाठी शेकडो किलोमीटरची पायी वाटचाल करीत येतात. त्यांच्या सेवेसाठी रविवारी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलचे डॉक्टरांचे पथक तसेच डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे दीड हजार स्वयंसेवक दाखल झाले होते.\nकाठेवाडीत रंगले तुकाराम महाराजांच्या पालखीचे मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण\nसातारा - संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे पार पडले. यावेळेस पालखीच्या स्वागतासाठी धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.\nसातारा जिल्ह्यात माऊलीच्या पालखीचे भव्य स्वागत, अवघा माणूसमेळा विठ्ठलमय\nसातारा - आज सातारा जिल्ह्यात माऊलीच्या पालखीचे स्वागत झाले. सध्या लोणंद येथे मुक्काम असून उद्या तरडगाव येथे पालखी विसावणार आहे.\nफिल्मी स्टाईलने कारचा पाठलाग, गाडी पकडून ४ कोटी जप्त\nसातारा - कराड येथून ४ कोटी रूपयांची रोख रक्कम घेवून पलायन केलेल्या दोन गाड्या संगमेश्वरच्या दिशेने येत असल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांना देण्यात आली. याच्या आधारे संगमेश्वर तालुक्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच���ेळी देवरूख पोलिसांनी एक संशयित गाडी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ताब्यात घेतली. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला.\nकॉलर उडवायला अक्कल लागत नाही, आमदार शिवेंद्रराजेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर\nसातारा - कॉलर प्रत्येकाच्या शर्टला असते. त्यामुळे कॉलर उडवायला अक्कल लागत नाही. लोकांची किती कामे झाली ते सांगा, नुसती डायलॉगबाजी नको, अशा शब्दात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.\nनुसती दाढी वाढवून काही होत नाही; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला\nसातारा - दुसऱ्याच्या अंगावर चिखलफेक करण्यासाठी अक्कल लागत नाही. स्वतः काही करायचे नाही आणि कोणी काही करीत असेल, तर त्याला आडवे यायचे. निवडणुकांच्या काळातील जाहिरनाम्यातील प्रत्येक गोष्ट आम्ही पूर्णत्वास नेत आहोत. तुम्ही ४२ वर्षांत काय केले आणि आम्ही काय करतो हे एकदा समोरासमोर होऊन जाऊ द्या. नुसती दाढी वाढवून काही होत नाही, असा घणाघात आज खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले\nसाताऱ्यात विजेच्या धक्क्याने पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू\nसातारा - शेतात काम करताना विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना वेर्णे येथे घडली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. सुरेश काळंगे, संगीता काळंगे आणि मुलगा सर्वेश काळंगे अशी मृतकांची नावे आहेत.\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\n'या' आहेत जगातील सर्वात लहान चिमण्या, घ्या जाणून\nहैदराबाद - चिमण्यांबद्दल विचारल्यास\nकहाणी-ए-तख्त : राष्ट्राचा मानबिंदू ठरलेल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याची नवी दिल्ली - लाल\nसंगीत, कला अन् नाट्यवेड्यांसाठी आयोजित होतात 'हे' फेस्टिव्हल्स हैदराबाद - जगभरात वेगवेगळे\nगरम पाण्यासोबत करा काळीमिरीचे सेवन; मिळेल 'या' धोकादायक आजरांपासून सुटका\nउपवास केल्याने होऊ शकतात 'हे' आजार तुम्ही वजन कमी करण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी दोन ते\nअचानक वजन कमी होत आहे असू शकतात ही कारणे हैदराबाद - तुम्ही वजन कमी करण्यासाठी कुठलाही\nवयाच्या ४४ व्या वर्षी पुन्हा कॉलेजला जाणार काजोल..\nमुंबई - अभिनेत्री काजोल आपल्या आगामी\nनिक-प्रियांकाच्या 'या' फोटोमुळे सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल मुंबई - निक ���णि\n'या' चित्रपटातून आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण मुंबई - 'दम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=category&catid=8", "date_download": "2018-08-20T13:17:04Z", "digest": "sha1:EFPXB52RV7ZUB4QQHJ54ZSFQQ5D4VNAJ", "length": 8974, "nlines": 146, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nएक्स-प्लेन वापरकर्त्यांना आपले स्वागत आहे\nविषय प्रत्युत्तरे / दृश्य गेल्या पोस्ट\nविषय चालू, 1 वर्ष 7 महिने पूर्वी, द्वारा Dariussssss\nअंतिम पोस्ट 3 महिने 3 आठवड्यांपूर्वी\nगेल्या पोस्ट by जामस्टा\n3 महिने 3 आठवडे पूर्वी\nविषय चालू, 1 वर्ष 6 महिने पूर्वी, द्वारा Denriokah\n1 वर्षापूर्वीचे शेवटचे पोस्ट 6 महिन्यापूर्वी\nगेल्या पोस्ट by Denriokah\n1 वर्ष 6 महिने पूर्वी\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.094 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळ��णं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://traynews.com/mr/news/blockchain-news-21-05-2018/", "date_download": "2018-08-20T12:18:50Z", "digest": "sha1:K7L7XLGP6CEB77MFBDVFQ6VTBYDZQGVD", "length": 10651, "nlines": 93, "source_domain": "traynews.com", "title": "Blockchain बातम्या 21.05.2018 - Blockchain बातम्या", "raw_content": "\nमे 21, 2018 प्रशासन\nफिलीपिन्स आयोगाचे आयुक्त क्रिप्टो भागधारक विचारते’ नियम अभिप्राय\nफिलीपिन्स 'बाजार नियंत्रक', सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज आयोग, क्रिप्टो आणि blockchain इनपुट इच्छिते “भागधारक” जागा योग्य नियम तयार मध्ये सरकारी संस्था मदत करण्यासाठी.\nआयोगाचे आयुक्त Ephyro लुईस Amatong डिजिटल वाणिज्य आणि विकेंद्रित उद्योग फिलीपाइन असोसिएशन बैठकीत बोलला, आणि म्हणाला,:\n\"सरकार cryptocurrency बद्दल नियम तयार याचीही होऊ इच्छित. आम्ही आपला अभिप्राय विचारत सर्व भागधारक: ला गुंतवू इच्छित. आम्ही काहीतरी समजत नाही फक्त कारण आम्ही काहीही बंदी करू इच्छित नाही. त्या आम्ही cryptocurrency ट्रेडिंग बद्दल योग्य नियम अप येतात आपला अभिप्राय आणि आपल्या सहकार्य महत्वाचे आहेत का आहे. \"\nकोलोरॅडो चे राजकारणी लवकरच क्रिप्टो योगदान स्वीकारली\nकोलोरॅडो राज्यातील लवकरच राजकीय समित्या cryptocurrency मध्ये योगदान स्वीकार करण्याची अनुमती देऊ शकते.\nराज्य कोलोरॅडो सचिव कार्यालय एक नवीन काम मसुदा प्रकाशित त्याच्या “नियम यासंबंधी मोहीम आणि राजकीय अर्थ” जे यात cryptocurrency देणग्या वर एक नवीन विभाग समाविष्ट.\n“एक समिती cryptocurrency मध्ये योगदान स्वीकारू शकतात, रोख किंवा नाणे योगदान मान्य मर्यादा पर्यंत. योगदान रक्कम योगदान वेळी cryptocurrency मूल्य आहे. समिती, इतर उत्पन्न किंवा पावत्या म्हणून योगदान कोणत्याही वाढणे किंवा कमी तक्रार करणे आवश्यक आहे.”\nरशिया & इराण cryptocurrencies तसेच मंजुरी चपळ टाळण्यासाठी वापरले जाऊ शकते सहमत आहात की\nआर्थिक व्यवहार Irans डोके, मोहम्मद रेझा Purebrakhim, एक डॉलर प्रभाव सुटका साधन डिजिटल पैसे वापरून वर्णन “सर्वांत दिशा.”\nया रशिया आणि इराण या दोन्ही स्विफ्ट आंतरबँक देयक प्रणाली एक बदलण्याची शक्यता असल्याने क्रिप्टो वर्णन जेथे आर्थिक धोरण दिमित्री Mezentsev वर रशियन फेडरेशन परिषद समितीचे अध्यक्ष एक बैठक चर्चा करण्यात आली, जे वापर देशांमध्ये लागू कोणत्याही आर्थिक मंजुरी दुर्बल होईल, क्रिप्टो वापरून हे फायदे वर इराण सहकार्याने रशिया करत.\nCoinGate विकिपीडिया विजा नेटवर्क देयक प्रक्रिया सुरू करण्यासाठी\nभरणा प्रोसेसर सेवा CoinGate विजा नेटवर्क चाचणी सुरु आहे.\nकंपनी थेट परिस्थितीमध्ये लक्ष्मीनिवास देय स्वीकारण्याची प्रथम देय प्रोसेसर होण्यासाठी आशा आहे.\nBlockchain बातम्या 17 जानेवारी 2018\nBlockchain बातम्या 19 जानेवारी 2018\nमास्टर पेटंट एक ...\nमागील पोस्ट:Blockchain बातम्या 19.05.2018\nपुढील पोस्ट:Blockchain बातम्या 22.05.2018\nमे 28, 2018 येथे 1:46 पंतप्रधान\nमे 28, 2018 येथे 7:55 पंतप्रधान\nजून 21, 2018 येथे 8:41 पंतप्रधान\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\nजून 19, 2018 प्रशासन\nकाम विकिपीडिया प्रकाशन: करून विकेंद्रित इलेक्ट्रॉनिक आर्थिक प्रणाली\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nothing-came-out-of-cmst-union-strike-will-resume-272099.html", "date_download": "2018-08-20T13:33:19Z", "digest": "sha1:LL5DL2NRDPY23VDIU6VEQ2ZN37D2CVCZ", "length": 13416, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्री-एसटी युनियन चर्चा फिस्कटली; संप अटळ", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमुख्यमंत्री-एसटी युनियन चर्चा फिस्कटली; संप अटळ\nएसटी युनियनने 10 हजार रुपये हंगामी वेतन वाढ देण्याची मागणी केली.ती मागणी सरकारने पूर्ण केली नाही. त्यामुळे ही चर्चा फिस्कटली. मुख्यमंत्र्यांचे संप मागे घेण्याची मागणी केली. एसटी कामगार युनियन मात्र संपावर ठाम राहिलीआहे. त्याम��ळे ऐन दिवाळीत ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.\n16 आॅक्टोबर :ऐन दिवाळीत ग्रामीण महाराष्ट्राची लाईफ लाईन समजली जाणाऱ्या एसटीच्या संपावर तोडगा अखेर निघालेलाच नाही. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक झाली.पण ही चर्चा फिस्कटल्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम राहणार आहे.\nया बैठकीत एसटी कामगार संघटनांनी 7 वा वेतन आयोग लागू करण्याची लेखी हमी आणि 10 हजार रुपये हंगामी वेतन वाढ देण्याची मागणी केली.ती मागणी सरकारने पूर्ण केली नाही. त्यामुळे ही चर्चा फिस्कटली. मुख्यमंत्र्यांचे संप मागे घेण्याची मागणी केली. एसटी कामगार युनियन मात्र संपावर ठाम राहिलीआहे. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.\nराज्यातील इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. त्याचप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही हा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील मागणी एसटी कामगारांनी केलीये. मात्र त्यांनी ती मान्य करण्यास नकार दिला आहे. एक जुलैपासून देय असलेला सात टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला असून, त्याला एक वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याचबरोबर जानेवारी 2017 पासून राज्य शासनाने लागू केलेला चार टक्के महागाई भत्ताही एसटी कर्मचाऱ्यांना लागू केला नाही. महागाई भत्ता संपूर्ण थकबाकीसह कामगारांना त्वरित देण्याची मागणी संघटनेने केली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: st busएसटी कर्मचारीमहाराष्ट्र परिवहन विभागमुख्यमंत्री\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/the-king-becomes-wise", "date_download": "2018-08-20T12:21:08Z", "digest": "sha1:UISBWAQ5EA26R73VLU3LVW5FIZ2EXVI3", "length": 14341, "nlines": 391, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Madhuri Purandareचे The King Becomes Wise पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 75 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nवाचू आनंदे बालगट भाग एक व दोन\nपरी मी आणि हिप्पोपोटॅमस\nजादूगार व इतर कथा\nशाम्याची गंमत व इतर कथा\nसुपरबाबा व इतर कथा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AC%E0%A5%A8", "date_download": "2018-08-20T12:16:45Z", "digest": "sha1:YVRRHJEKJL4KNSO42YVFOQCUW7NDY2NG", "length": 5772, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १०६२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: १०४० चे - १०५० चे - १०६० चे - १०७० चे - १०८० चे\nवर्षे: १०५९ - १०६० - १०६१ - १०६२ - १०६३ - १०६४ - १०६५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nमोरोक्कोतील माराकेश शहराची स्थापना झाली.\nइ.स.च्या १०६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ डिसेंबर २०१७ रोजी ०८:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?cat=8&paged=171", "date_download": "2018-08-20T12:24:48Z", "digest": "sha1:KTTL2WDL7GDREBRADACMORKM75RIO3YZ", "length": 17533, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "गुन्हेवार्ता Archives - Page 171 of 188 - Berar Times | Berar Times | Page 171", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nसंस्था अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा\nलाखनी : तालुक्यातील पालांदूर (चौ.) येथील गोविंद मागासवर्गीय वसतीगृहाच्या महिलास्वयंपाकिनचा संस्था अध्यक्षांनी विनयभंग करून शिवीगाळ केल्याचा गुन्हा पालांदूर पोलीस स्टेशन येथे दाखल केला आहे. स्थानिक राष्ट्रीय शिक्ष�� संस्थेचे अध्यक्ष आल्हाद\nलाच घेताना सहायक वन संरक्षकाला पकडले\nगोंदिया-विक्रीसाठी झाडांवर खुणा, कापणी व पुढील कार्यवाहीसाठी एका लाकुड कंत्राटदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गोंदिया येथील एका सहायक वन संरक्षकास भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सकाळी पकडले. दिलीप श्याम\nअहमदनगरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलला भोसकलं,\nअहमदनगर: नगर जिल्ह्यात गुंडांच्या दहशतीने हद्द पार केली आहे. सराईत गुन्हेगाराने थेट पोलीस कॉन्स्टेबलची चाकूने भोसकून हत्या केली आहे. शेवगाव तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. दीपक कुलथे असं मृत्यूमुखी पडलेल्या\n‘स्पीक एशिया’चा प्रमुख अखेर पोलिसांच्या जाळ्यात\nमुंबई: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी ऑनलाईन मार्केटींगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोटयावधींचा गंडा घालणाऱया स्पीक एशिया कंपनीच्या प्रमुखासह अन्य 5 लोकांना अटक केली आहे. स्पीक एशियाचे अन्य पाच आरोपीही मुंबई गुन्हे\nबाजपेयी चौकात इसमाची हत्या,तर महिलेचा हत्येचा प्रयत्न\nगोंदिया-दि.31-शहर पोलीस ठाणेंतगर्त येणार्या बाजपेयी चौकातील एका पडक्या घरामध्ये एका इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना आज शनिवारी उघडकीस आली.हत्या करण्यात आलेल्या इसमाची ओळख पटली असून मृतकाचे नाव लालू सदाशिव जायस्वाल\nनोकरीच्या नावाखाली ११ लाखाने फसवणूक\nयवतमाळ , दि. ३१ – शिक्षण संस्थेत शिपाई व शिक्षण पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ११ लाख रुपयाने फसवणूक केली. याप्रकरणी कोटंबा येथील शिक्षण संस्था अध्यक्ष विजय डांगे विरुद्ध\nघोनसरा येथील युवकाचा खून\nआर्णी , दि ३१ – तालुक्यातील घोनसरा येथील युवकाचा ईवळेश्वर शिवारात अनैतिक संबधातून खून करण्यात आल्याची घटना सकाळी आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. उबेद खान (२२) रा. घोनसरा असे मृताचे\nभरवस्तीत काळवीटाचे धड नसलले शीर आढळले\nगोंदिया-देवरी येथील त्रिमूर्ती कॉलनीत प्रा.वर्षा नवदेवे/गंगणे यांच्या घरासमोर आज, शनिवारला पहाटेच्या सुमारास काळवीटाचे धड नसलले शीर सापडल्याने कमालीची खळबळ उडाली. शिकार करून त्याच्या मासाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. ते शीर\nगुंगीचं औषध पाजून नववीतल्या मुलीवर गँगरेप, नराधम फरार\nसोलापूर : मोहोळ तालुक्यात नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ��नीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला आहे. शेटफळ गावात ही संतापजनक घटना घडली आहे. 27 जानेवारीला बलात्कार झाला मात्र दोन दिवसांनी हे प्रकरण उघडकीस\nपुराड़यात दारूसह ५ लाखांचा ऐवज जप्त\nकुरख्रेडा, ता.२९-गोंदिया जिल्ह्यातून देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणा-या चार जणांना पुराडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दारू व वाहनासह सुमारे ५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वृषभ\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा ��ुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/11/blog-post_05.html", "date_download": "2018-08-20T12:50:05Z", "digest": "sha1:XKJTRFYBL5EUEXPZKKGH2GHX7DE4FOQJ", "length": 16855, "nlines": 213, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: मधुबनी", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nवर्षभर घोकत होते, मायदेशी जायला मिळाले तर, \" मधुबनी, वारली, पेपर क्विलिंग, कॅलिग्राफी \" सारख्या छोट्यामोठ्या गोष्टी शिकेन. \" चाह हैं तो राह मिलती ही हैं \", च्या उक्ती सारखे गेल्या आठवड्यात किराणामालाच्या दुकानात अचानक आईबरोबर गेले. दुकानाच्या भिंतीवर चिकटवलेली क्लासची जाहिरात दिसली. लगेच मी त्या नंबरवर फोन केला आणि दुसर्य़ा दिवसापासून एकंदरीत चारदिवसाचा ( रोजचे तीन तास ) क्लास सुरू झाला.\nमाझे सहअध्यायी वय वर्षे तीन ते दहा या वयोगटातले. जवळपास पंधरा अठरा मुलांचा मस्त दंगा होता. काही मुलांनी त्यांच्या वयाच्या मानाने खूपच छान, सफाईदार काम केले. त्यांचे गोड गोड बोलणे, टीचर टीचर करत मध्ये मध्ये लुडबुडणे. मधूनच चालणार्या मारामार्या.... थोडासा वेळ गेला की लगेच, \" मॅम भूख लगी है टिफीन खाऊं \" मग तो खाताना सांडलवंड, चिडवाचिडवी.... वेळ कसा गेला हेच कळत नसे. पेपर बॅग्ज, पाकिटे, हँडमेड पेपर, पणत्या रंगवणे, क्राफ्ट या साऱ्या गोष्टी मुलांनी आवडीने केल्या.\nत्या भाऊगर्दीतही मी माझ्या परीने काही शिकण्याचा प्रयत्न केला. मधुबनीतील एक छोटेसे चित्र वर दिले आहे. अतिशय सुंदर कला आहे ही परंतु फार किचकट काम. दोन दिवसात हे एक छोटेसे चित्र मी पुरे केले. मनसुबे तर मोठे मोठे रचलेत पाहू चिकाटी कुठवर साथ देतेय... :) ही कला शिकता आल्याचे समाधान तरी नक्कीच मिळाले.\n( पहिलाच प्रयत्न असल्याने अचूक व नेमकी सफाई नाही अजून हाताला... )\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 11:54 AM\n>> अचूक व नेमकी सफाई नाही \nकाहीही.. त्या मोरांच्या पंखांमधले रंग कसले विलक्षण फ्रेश आलेत पाहिलंस का\nएक अत्यंत बालिश (वाटणारा) प्रश्न : मधुबनी म्हणजे नक्की काय वारली, पेपर क्विलिंग, कॅलिग्राफी ऐकलं/पाहिलं आहे. मधुबनी पहिल्यांदाच ऐकलं.\nवा... तू वेळ मस्त सार्थकी लावते आहेस तर... :)\nसही मज्जा सुरु आहे.....:)\nमस्तच जमलंय गं एकदम\nसुट्टीचा ह्याहून छान उपयोग काय असणार\nहेरंब, ’ मधुबनी किंवा मिथिला आर्ट ’ हे मिथिलेत घराघरात मातीने सारवलेल्या भिंतीवर काढले जाई. त्यात नैसर्गिक रंग भरत. जास्ती करून देवीदेवतांची,निसर्ग चित्रेच काढत. आता मात्र हॆंडमेड पेपर, कॆनव्हासवर काढले जाते व चित्रांचा प्रकारही बदलतो आहे.तसे असले तरी प्रामुख्याने देवीदेवताच असतात. पण खरेच खूप किचकट आहे. :D\nरोहन, विजदेवीच्या लंपडावाला कंटाळून आणि चिडचिडून ( कोणावर हा प्रश्नच आहे... :D) अचानक हे सापडले. मग काय लगेच मी दुपार सार्थकी लावली. :)\nअपर्णा, धन्यू गं. दिवाळीच्या शुभेच्छा\nछान आलंय गं चित्र वेळेचा अपव्यय न करता अगदी सदुपयोग चाललाय की वेळेचा अपव्यय न करता अगदी सदुपयोग चाललाय की छान छान आता जायचा आधी एक छानसं चित्र मला काढून दे पाहू मग मी लावेन ना हापिसातल्या माझ्या 'मऊ फळ्या' वर मग मी लावेन ना हापिसातल्या माझ्या 'मऊ फळ्या' वर\nदोन दोन पोस्ट्स पाहून मला वाटले परत आलीस की काय. :) बाकी काय काय केलेस तेही ऐकायचे आहे. Missing you.\nअनघे, पुढच्यावेळी नक्की देईन गं. परवाची संध्याकाळ खूपच छान गेली.धन्यू. :)\nधन्यवाद aativas. खरयं तुमचे म्हणणे. कधीकधी अचूकतेच्या नादात आत्माच हरवून जातो.\nसीमा, येतेय गं पुढच्या विकांताला. बोलूच मग... :)\nतन्वी, काय लिहू गं. आज मन अगदी दाटून आलेय. धन्यवाद म्हणेन तर तू डोळे मोठ्ठे करत धपाटा घालशील म्हणून... फार फार आनंद झालाय व हुरहुरही लागली आहे.\nचांगले आले आहे गं श्रीताई,\nतेव्हड्यात हे पण शिकून घेतलेस.. क्विलिंग नेटवर पण छान शिकता येईल, तुला सहज जमेल. शुभेच्छा\nखुपंच सुंदर झालंय.. वेळ खुप मस्त सार्थकी लावला ताई तू....\nसही भाग्यश्री मॅम :)\nये दिल मांगे मोर :)\nमीनल, अगं क्विलिंगही शिकलेच. थोडे तिकडे थोडे नेटवर. सहीच आहे. :)\nआनंद, आपली भेट नाही होऊ शकली... :( चुटपुट लागली बघ. पुढच्या वेळी जमवूच.\nप्रसाद, बरेच दिवसांनी दिसलास. छान वाटले. धन्यवाद.\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nहे सुरांनो, चंद्र व्हा...\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज���ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/163", "date_download": "2018-08-20T12:45:51Z", "digest": "sha1:JPMBF5SBWJMC4R5RBF7C4M42X2B3MZM2", "length": 5078, "nlines": 119, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "राखेखालचे निखारे | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nस्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे\nशरद जोशी यांनी बुध, 06/02/2013 - 11:27 ह्यावेळी प्रकाशित केले.\nस्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे\nशेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे\nशरद जोशी यांनी बुध, 23/01/2013 - 13:54 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे\nबाराव्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा दिल्लीतील राष्ट्रीय विकास परिषदेत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी संमत केला, पण त्यांच्या समक्ष पंतप्रधानांनी शेतीसंबंधी धोरणाचा जो दिशानिर्देश केला तो अतिशय भयावह आहे.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/article/makar-sankrant-marathi/sankranti-daan-according-to-zodiac-sign-118011100012_1.html", "date_download": "2018-08-20T12:29:28Z", "digest": "sha1:4UQMFCFSWI7KJ3RJKU7JGYJCA2JGTAHM", "length": 3539, "nlines": 78, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "मकर संक्रांतीला राशीनुसार दान केल्याने मिळेल हे फळ", "raw_content": "\nमकर संक्रांतीला राशीनुसार दान केल्याने मिळेल हे फळ\nजाणून घ्या मकर संक्रांतीला आपल्या राशीनुसार दान केल्याने काय फळ मिळेल.\nमराठी उखाणे See Video\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nनिबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nबोध कथा : एकीचे बळ मोठे असते\nगुढीपाडव्याची महाराष्ट्रातील विविध रुपं\nगुढीपाडवाचे मुहूर्त आणि पौराणिक संदर्भ\nनव वर्षाचे स्वागत महारांगोळीने होणार\nगुढीपाडवा : चैतन्याचा उत्सव\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nदाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतद��हाच्या डोक्यावर का मारतात दंडा, जाणून घ्या\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?m=201803&paged=10", "date_download": "2018-08-20T12:25:38Z", "digest": "sha1:MTB6DN3JAKDSJD4372B4ZSSJ42IWFXCD", "length": 18507, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Page 10 of 59 - Berar Times | Berar Times | Page 10", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nमुख्यमंत्र्यांकडून प्रकाश आंबेडकरांना चर्चेचे निमंत्रण\nमुंबई(विशेष प्रतिनिधी),दि.26– कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे गुरूजींना अटक करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने मुंबईत एल्गार मोर्चा काढला आहे. पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली आहे मात्र, मोर्चा\n.तर मुख्यमंत्र्यांना अटक करा; संभाजी ब्रिगेडची मागणी\nमुंबई,,दि.26(विशेष प्रतिनिधी): सरकारला संभाजी भिडे यांना अटक करता येत नसेल तर त्यांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली. कोरेगाव\nब्रह्मपुरीत अद्ययावत सांस्कृतिक सभागृह होणार-वडेट्टीवार\nब्रह्मपुरी दि.२६ : शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एकही सांस्कृतिक व नाट्य सभागृह या शहरात नव्हते. त्यामुळे आमदार विजय यांनी पाठपुरावा करीत\nवसतीगृहाला गावकèयांचा विरोध,जि.प.सभापतीसह गावकèयांची पालकमंत्र्यांशी चर्चा\nगोंदिया,दि.२६ : येथील नंगपूरा/मुर्री येथे समाजकल्याण विभागातर्फे बांधण्यात येण���èया वसतीगृहाला गावकèयांचा विरोध होता. सातत्याने वेळोवेळी २०१२ पासून ग्रामसभेच्या माध्यमातून या कामाचे विरोध दर्शवून संबंधित विभागाला ठराव पाठविण्यात आले आहे. तरी\nभिमलकसा प्रकल्पामुळे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार\nसाकोली दि.२६ :: शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा भिमलकसा प्रकल्प लोकप्रतिनिधी व अधिकाºयाच्या दुर्लक्षामुळे रखडलेला होता. या प्रकल्पाचा आधार घेऊन अनेक लोक प्रतिनिधी फक्त मते पदरात पाडून घेतली. मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पाचे\nताडोबातील माया वाघिणीची ‘माया’ कॅमेराबद्ध\nचंद्रपूर दि.२६ :उन्हाळयात पाणी टंचाईमुळे पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची गर्दी होत असून तिथे व्याघ्रदर्शनही होत आहे. ताडोबातील माया वाघिणीची माया कॅमेराबद्ध झाली असून आपल्या २ बछड्यांसह तिने पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिले आहे. पाण्यातील\nशासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिकांची साताèयात राज्य रॅलीचे आयोजन\nगोंदिया,दि.२६-शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना गोंदिया जिल्हा शाखेच्या त्रैमासिक सभेत विविध विषयावर चर्चा करुन माजी सैनिकांच्या हक्क अधिकारासाठी तसेच शासकीय कार्यालयामध्ये सन्मानपुर्वक व्यवहार व्हावे यावर भर देण्यात आले.सभेला शासकीय पुनर्नियुक्त\nप्रत्येक पोलिसाला मिळणार हक्काचे घर – मुख्यमंत्री\nनागपूर : पोलिस दलातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे स्वतःचे हक्काचे घर असावे, यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहेत. गृहकर्ज म्हणून केवळ दोन दिवसांत 15 लाखांचे कर्ज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच\nसमाज विघातक कृत्याविरोधात ‘महामित्र’ने ढाल बनून काम करावे – मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nमुंबई : माहितीच्या स्फोटाच्या युगात सकारात्मक ज्ञानाचा अभाव राहू नये यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र’ यांनी समाज विघातक कृत्याविरोधात ढाल बनवून काम करावे. त्या माध्यमातून सकारात्मक, सक्षम महाराष्ट्र घडवू, असे आवाहन मुख्यमंत्री\nमुख्यमंत्र्याच्या हस्ते जनसुविधांच्या कामांचे भूमिपूजन\nनागपूर,दि.25 : नागपूर महानगरपालिका व सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, नागपूर यांच्या सहकार्याने कस्तुरचंद पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध जनसुविधांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ���याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-milk-purchase-issue-123263", "date_download": "2018-08-20T13:10:01Z", "digest": "sha1:USFBY45BKJJW55AZX6ZJZGTQB4QKEL4E", "length": 12267, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News milk purchase issue संघाकडून उचल न झाल्याने दूध ओतले रस्त्यावर | eSakal", "raw_content": "\nसंघाकडून उचल न झाल्याने दूध ओतले रस्त्यावर\nमंगळवार, 12 जून 2018\nचिक्कोडी - चिक्कोडी, अथणी, रायबाग व हुक्केरी तालुक्यातील लाखो लिटर दूध रोज कोल्हापूर येथील गोकुळ दुध संघास पुरवठा करण्यात येते. पण गेल्या दोन दिवसांपासून संघाकडून दूधाचा स्वीकार करण्यात येत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. मुगळी येथील शेतकऱ्यांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला.\nगोकुळ दूध संघाकडून सीमावर्ती भागातील लाखो लिटर दूध रोज नेण्यात येते. पण अचानक गायीच्या दूधाचा दर कमी करण्यात आला. शिवाय या भागातील दूधाची उचल बंद केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.\nचिक्कोडी - चिक्कोडी, अथणी, रायबाग व हुक्केरी तालुक्यातील लाखो लिटर दूध रोज कोल्हापूर येथील गोकुळ दुध संघास पुरवठा करण्यात येते. पण गेल्या दोन दिवसांपासून संघाकडून दूधाचा स्वीकार करण्यात येत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. मुगळी येथील शेतकऱ्यांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला.\nगोकुळ दूध संघाकडून सीमावर्ती भागातील लाखो लिटर दूध रोज नेण्यात येते. पण अचानक गायीच्या दूधाचा दर कमी करण्यात आ��ा. शिवाय या भागातील दूधाची उचल बंद केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.\n\"गेल्या 15 वर्षांपासून दूधाचा गोकुळला पुरवठा करीत आहोत. पाण्याचा दर प्रती लिटर 20 रुपये असताना केवळ 17 रुपये प्रतिलिटर दराने गायीचे दूध विकत घेण्यात येत आहे. दर कमी असूनही आता तर त्यांनी दूधाची उचलच बंद केल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.'\nगोकुळकडून दूधाची उचल बंद झाली असून शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी कर्नाटक सरकारच्या केएमएफच्यावतीने दूधाची उचल करण्यासाठी साकडे घालण्यात येत आहे. यावेळी राजू हरगण्णवर, महांतेश हरगण्णवर, तम्माण्णा बंबलवाडे, कल्लाप्पा बडिगेर उपस्थित होते.\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\n'भाजपची सत्ता नसलेल्या राज्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका'\nःसोलापूर- \"भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत देण्याबाबत पंतप्रधानांची दुटप्पी भूमिका आहे'', अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन ��धीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/hingoli-government-office-no-crowd-136157", "date_download": "2018-08-20T13:09:49Z", "digest": "sha1:N2VZWVJNXPC3IDSK2CPYKBYWBNI5GHP7", "length": 12943, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hingoli Government Office No Crowd हिंगोली शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट | eSakal", "raw_content": "\nहिंगोली शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nजिल्हा परिषद कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदविल्याने जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयातून शुकशुकाट दिसून आला. अधिकारी मात्र कामावर होते. मात्र कर्मचारीच नसल्यामुळे कार्यालयातील कामे ठप्प झाली आहेत.\nहिंगोली : सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी सेवानिवृत्ती वेतन योजना रद्द करावी. यासह इतर मागण्यांसाठी विविध कर्मचारी संघटनांनी मंगळवारी (ता.७) पुकारलेल्या संपाला हिंगोलीत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संपामुळे शासकीय कार्यालयातून शुकशुकाट होता.\nयेथील जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी संघटनांनी या संपात सहभाग घेतला आहे. सकाळी कार्यालयात आलेले कर्मचारी अकरा वाजता मुख्यप्रवेशद्वारावर एकत्र आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी मागण्या मंजूर करण्याबाबत घोषणा दिल्या.\nजिल्हा परिषद कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदविल्याने जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयातून शुकशुकाट दिसून आला. अधिकारी मात्र कामावर होते. मात्र कर्मचारीच नसल्यामुळे कार्यालयातील कामे ठप्प झाली आहेत.\nदरम्यान, तीन दिवस संप चालणार असल्याचे जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी सांगितले. या आंदोलनात काही संघटनांनी बाहेरून पाठिंबा दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आजच्या संपामुळे शासकिय कार्यालयात कामासाठी आलेल्या गावकऱ्यांना मात्र कार्यालयात कर्मचारीच नसल्यामुळे आल्या पावली परत जावे लागले आहे. तर शिक्षक संघटनांनीही या संपात सहभाग नोंदविल्यामुळे अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन सोडून देण्यात आले.\nमात्र, शिक्षकांना संघटनेकडून योग्य माहिती मिळाली नसल्याने जिल्ह्���ातील काही तालुक्यात शाळा सुरु होत्या. तर सेनगाव तालुक्यात शाळा बंद होत्या.\nरुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धा\nमांजरी : अमनोरा टाऊनशीप येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुलांसह सुमारे पाचशे जणांनी...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nफुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रभरातून अंधश्रद्धा निर्मूलन...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-water-20-villages-who-are-authorization-134902", "date_download": "2018-08-20T13:09:37Z", "digest": "sha1:35GNT4WV36AQ6ADDLFZ5PC4WN6AKIJIT", "length": 14902, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News water for 20 villages who are in Authorization कोल्हापूर प्राधिकरणातील २० गावे होणार ‘पाणीदार’ | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर प्राधिकरणातील २० गावे होणार ‘पाणीदार’\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर/ कळंबा - कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणातील वीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय प���यजल योजनेतून १४२ कोटी २३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व नगरविकासमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ही बैठक झाली. \nकोल्हापूर/ कळंबा - कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणातील वीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून १४२ कोटी २३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व नगरविकासमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ही बैठक झाली. शहरी निकषाऐवजी निमशहरी निकषाप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे.\nकरवीर आणि हातकणंगले तालुक्यातील २० गावांना यापुढे निमशहरी निकषाप्रमाणे पाणी दिले जाईल. प्रतिमाणसी ७० लिटर याप्रमाणे हे पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी यापूर्वीच्या गांधीनगर नळपाणीपुरवठा योजनेतही विविध सुधारणा केल्या जातील. नव्या टाक्या उभारणे, योजनेची क्षमता वाढविणे ही कामे केली जाणार आहेत.\nया २० गावांमध्ये २०११ च्या लोकसंख्येनुसार एक लाख ८० हजार लोकसंख्या आहे. सद्यस्थितीत येथे दोन लाख ३५ हजार लोकसंख्या आहे. २०५० ची सहा लाख ७६ हजार लोकसंख्या अपेक्षित धरून या योजनेचे नियोजन केले आहे. या वेळी आमदार अमल महाडिक, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. भोई, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता बसरगे आदी उपस्थित होते.\nया गावांना होणार लाभ\nनेर्ली, तामगाव, हलसवडे, सांगवडे, सांगवडेवाडी, कणेरी, कणेरीवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, उचगाव, मुडशिंगी, वळीवडे, गांधीनगर, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, कंदलगाव, चिंचवाड, वसगडे आदी गावांसाठी ही योजना आहे.\nप्राधिकरणाच्या घोषणेनंतर पहिलीच योजना\nकोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरणाची घोषणा होऊन वर्ष झाले. वर्षभरात प्राधिकरणात समाविष्ट असणाऱ्या गावांसाठीची ही पहिलीच योजना आहे. त्यामुळे किमान पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.\n२७ कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती\nप्राधिकरणासाठी सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील हे काम पाहत आहेत. पण, इतर स्टाफची कमतरता होती. त्यामुळे प्राधिकरण म्हणजे काय, त्याचे काम कसे चालणार याची कोणालाही माहिती नव्हती. प्राधिकरणासाठी आता २७ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या फाईलवरही मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. दरम्यान, याबाबतचे पत्र कोल्हापूर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. दरम्यान, प्राधिकरणासाठी नियुक्त केलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा पगार हा प्राधिकरणाने स्वतःच्या उत्पन्नातून करावा लागणार आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nरुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धा\nमांजरी : अमनोरा टाऊनशीप येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुलांसह सुमारे पाचशे जणांनी...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/pandharpur-wari-2017-wine-55430", "date_download": "2018-08-20T13:38:44Z", "digest": "sha1:2IDMCUC24V55WPXKJLRLFFM3UGCENK6W", "length": 12715, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pandharpur Wari 2017 wine पालखी मुक्कामाच्या ठिकाणांसह पंढरपु���ात मद्यविक्रीस मनाई | eSakal", "raw_content": "\nपालखी मुक्कामाच्या ठिकाणांसह पंढरपुरात मद्यविक्रीस मनाई\nमंगळवार, 27 जून 2017\nसोलापूर - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम १४२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार पंढरपूर शहर व पालखी मुक्कामाच्या ठिकाणची सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nया आदेशानुसार पंढरपूर शहरात आषाढी एकादिशीनिमित्त ३ जुलै ते ५ जुलै २०१७ या कालावधतीत सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवावीत. तसेच ८ ते ९ जुलै २०१७ कालावधीत पंढरपूर शहरात सायंकाळी ५ नंतर मद्यविक्री दुकाने बंद ठेवावीत.\nसोलापूर - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम १४२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार पंढरपूर शहर व पालखी मुक्कामाच्या ठिकाणची सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nया आदेशानुसार पंढरपूर शहरात आषाढी एकादिशीनिमित्त ३ जुलै ते ५ जुलै २०१७ या कालावधतीत सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवावीत. तसेच ८ ते ९ जुलै २०१७ कालावधीत पंढरपूर शहरात सायंकाळी ५ नंतर मद्यविक्री दुकाने बंद ठेवावीत.\nसंत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी २८ जून, नातेपुते २९, माळशिरस, अकलूज ३० जून, वेळापूर, बोरगाव, श्रीपूर, माळीनगर एक जुलै, भंडशेगाव, पिराची कुरोली, वखारी येथील मद्यविक्री २ जून रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आषाढी वारीच्या अनुषंगाने ३ ते ५ जुलै या कालावधीत पंढरपूर शहरापासून ५ किमी परिसरातील देशी, विदेशी मद्यविक्री परवाना कक्ष पूर्ण दिवस आणि ८ ते ९ जुलै कालावधीत सायंकाळी ५ वाजेनंतर बंद ठेवावेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आदेशात नमूद केले आहे.\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान ���ाहीर...\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nKerala Floods: गिरीष महाजन 81 डॉक्टरांच्या पथकासह केरळात रवाना\nमुंबई : केरळ राज्यात पावसाचे थैमान चालू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांना मदत मिळत आहे. अनेक राज्यातून अन्न, कपडे, रोख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/download-books-of-babasaheb-ambedkar/", "date_download": "2018-08-20T12:26:37Z", "digest": "sha1:WD5LLJXQLS7TVGP6LTKE3KWR3PI2RHLZ", "length": 8853, "nlines": 120, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रखर बुद्धिवाद संविधानाचे त्यांनी केलेले उत्तुंग कार्य आपल्या सर्वांना माहित आहेच. पण कायदा, अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र या विषयात त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अजस्त्र आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळेस मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी त्यांनी केंद्र शासनाने नेमलेल्या समितीसमोर भाषण दिले होते. रुपया, त्याचे मूल्य या विषयवार त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. कामगार चळवळीविषयी त्यांचे स्वतःचे विचार होते. हिंदू धर्मातील चालीरीतींविरोधात त्यांनी उभारलेल्या लढ्याव्यतिरिक्तसुद्धा त्यांचे बौद्धिक कार्य विशाल आहे.\nत्यामुळे, त्यांचे हे कार्य लोकांसमोर यावे या उद्धेश्याने मिनिस्ट्री ऑफ एक्सक्टर्नल अफेअरस ने डॉक्टरांचे वाङ्मय त्यांच्या संकेतस्थळावर मोफत वाचनासाठी खुले केले आहे. त्याच्या लिंक्स आम्ही खाली देत आहोत.\nवाङ्मय वाचा, जतन करून ठेवा, त्यांचे विचार ऐका आणि पसरवा.\nउद्याचा महाराष्ट्र स्मार्ट होण्यासाठी डॉक्टरांचे अभ्यासपूर्ण विचार वाचण्याशिवाय गत्यंतर नाही\nउत्सवाचा कुत्सव होऊ नये…\nखडवलीच्या अनाथाश्रमात झुंज प्रतिष्ठानची संवाद मुशाफिरी\nतरच….. पत्रकारांवरील हल्ले थांबतील-लेखक: डॉ. शांताराम पां. कारंडे\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-hockey/sports-news-hockey-news-india-versus-pakistan-world-hockey-league-54936", "date_download": "2018-08-20T13:44:48Z", "digest": "sha1:VYU2MWOCCVJX75XVFIMBZ3GWVFJAJVOG", "length": 12499, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sports news hockey news India versus Pakistan World Hockey League हॉकीमध्ये भारताने पुन्हा पाकिस्तानला नमविले | eSakal", "raw_content": "\nहॉकीमध्ये भारताने पुन्हा पाकिस्तानला नमविले\nशनिवार, 24 जून 2017\nकट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर भारताने एकाच आठवड्यात दोनदा विजय मिळविले आहेत. यापूर्वी गेल्या रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7-1 असा विजय मिळविला होता. विशेष म्हणजे, याच दिवशी क्रिकेटमध्ये भारताला चॅंपियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.\nलंडन : क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाची चर्चा अजूनही सुरू असताना भारतीय हॉकी संघाने मात्र जागतिक हॉकी स्पर्धेत दुसऱ्यांदा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळविला. पाचव्या ते आठव्या क्रमांकासाठी खेळत असलेल्या भारताने पाकिस्तानवर आज (शनिवार) 6-1 असा सहज विजय मिळविला.\nकट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर भारताने एकाच आठवड्यात दोनदा विजय मिळविले आहेत. यापूर्वी गेल्या रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7-1 असा विजय मिळविला होता. विशेष म्हणजे, याच दिवशी क्रिकेटमध्ये भारताला चॅंपियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.\nपाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठीच्या सामन्यात भारताची गाठ उद्या (रविवार) कॅनडाशी पडणार आहे.\nरमणदीपसिंगने सामन्याच्या आठव्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. त्यानंतर 12 व्या मिनिटाला आकाशदीपसिंगने ही आघाडी वाढविली. त्यानंतर तलविंदर, हरमनप्रित आणि मनदीपसिंग यांनीही गोल केले. पाकिस्तानचा एकमेव गोल एजाज अहमदने 41 व्या मिनिटाला केला. पण तोपर्यंत पाकिस्तानचा पराभव निश्चित झाला होता.\nसामन्यात सुरवातीपासूनच भारताने वर्चस्व राखले होते. त्यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंना फारसा वाव दिलाच नाही. संपूर्ण सामन्यामध्ये एकदाच भारताच्या बचावपटूंकडून चूक झाली आणि ती संधी पाकिस्तानने साधली. पण हा अपवाद वगळता भारताने पाकिस्तानवर पूर्ण वर्चस्व राखले.\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nनिजामपूरकरांनी जागविल्या वाजपेयींच्या आठवणी...\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रा���स्थांतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय...\nदाभोलकरांच्या हत्येवेळी अंदुरे फेसबुकपासून होता दूर\nऔरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून, फेसबुकवर सतत वादग्रस्त आणि जहाल पोस्ट करीत होता....\nसाताऱ्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nसातारा- फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय...\nसांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सुर्यवंशी\nसांगली- महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-where-did-water-source-go-58812", "date_download": "2018-08-20T13:35:50Z", "digest": "sha1:YB2JYPPK5J3IXKLA3FCP27WHTT54INQD", "length": 16644, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Where did the water source go? जलस्रोत गेले कुठे? | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 11 जुलै 2017\nबेसुमार बांधकामांमुळे शुद्ध पाण्याचे २५ टक्के झरे नामशेष\nपुणे - गेल्या काही वर्षांत वाढत्या शहरीकरणाने पुण्याचा कायापालट झाला. मात्र शहरात व उपनगरांमध्ये झालेल्या बेसुमार बांधकामांनी इथल्या जमिनीमध्ये वर्षानुवर्षे खळाळणाऱ्या नैसर्गिक जलस्रोतांचाच अक्षरशः गळा घोटला आहे.\nभराव टाकून, बांधकाम करून तब्बल २५ टक्के नैसर्गिक जलस्रोत संपुष्टात आणण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पर्यावरणासाठी सर्वाधिक जागृत असलेल्या शहरातच नैसर्गिक जलस्रोतांना असे संपविले जात असेल, तर अन्य शहरांची काय स्थिती असेल, असा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे.\nबेसुमार बांधकामां��ुळे शुद्ध पाण्याचे २५ टक्के झरे नामशेष\nपुणे - गेल्या काही वर्षांत वाढत्या शहरीकरणाने पुण्याचा कायापालट झाला. मात्र शहरात व उपनगरांमध्ये झालेल्या बेसुमार बांधकामांनी इथल्या जमिनीमध्ये वर्षानुवर्षे खळाळणाऱ्या नैसर्गिक जलस्रोतांचाच अक्षरशः गळा घोटला आहे.\nभराव टाकून, बांधकाम करून तब्बल २५ टक्के नैसर्गिक जलस्रोत संपुष्टात आणण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पर्यावरणासाठी सर्वाधिक जागृत असलेल्या शहरातच नैसर्गिक जलस्रोतांना असे संपविले जात असेल, तर अन्य शहरांची काय स्थिती असेल, असा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे.\nआंबेगाव येथील काळूबाई मंदिराजवळील गोमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलकुंडात काही वर्षांपूर्वी शुद्ध पाणी असायचे. त्यामुळे संपूर्ण गावाची तहान भागत होती; परंतु कालांतराने गावकऱ्यांनी यातील पाण्याचा उपसा केला आणि परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामेही झाली. परिणामी जलकुंडातील पाणी दिवसेंदिवस कमी होत गेले. नैसर्गिक जलस्रोत नष्ट झाल्याने आता येथे दूषित पाणी आहे.\n- कल्पना वाजपेयी, नागरिक\nशहराच्या पश्चिमेकडे नियोजनशून्य विकास होत असल्यामुळे त्याचा परिणाम शुद्ध हवेवरही होत आहे. उंच इमारतींमुळे पश्चिमेकडून येणाऱ्या शुद्ध हवेचा प्रवाह विस्कळित झाला आहे. नैसर्गिक जलस्रोत नष्ट झाल्याने अप्रत्यक्ष थंड वारे, पाऊस यावरही परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.\nबेसुमार बांधकाम, कचरा, राडारोडा भराव टाकल्यामुळे जलस्रोतांचा श्वास कोंडला असला, तरीही शहरात जोराचा पाऊस झाल्यास अचानक काही ठिकाणी पूर येण्याचा, बांधकामे पडण्याचा धोका उद्भवू शकतो. याची प्रचिती पाषाण, बाणेर, बालेवाडी परिसरात काही वर्षांपूर्वी आली आहे.\nयाबाबत भूगोल अभ्यासक श्रीकांत गबाले यांनी ‘पीएचडी’च्या माध्यमातून संशोधन केले आहे. ‘इम्पॅक्ट ऑफ अर्बनायझेशन ऑन जिऑग्राफिक इन्व्हार्यंमेंट ऑफ पुणे आणि सराउंडिंग’ अर्थात शहरीकरणाचा पुणे आणि परिसरावर झालेला भौगोलिक पर्यावरणीय परिणाम’ या विषयात गबाले यांनी डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आहे.\nमुळा-मुठा नदीचे जलचक्रच विस्कळित\nपावसाळ्यात अचानक पुराची शक्यता\nपुरामुळे बांधकामे कोसळण्याची भीती\nएकाच ठिकाणी पाणी साचल्याने आरोग्याला धोका\nकुठल्याही बां��कामाला किंवा विकासकामाला परवानगी देताना संबंधित जागेवरील जलस्रोतांची तपासणी व्हावी.\nमहापालिकेने नदीबरोबरच इतर जलस्रोतांभोवती असणारे पूररेषेचे नकाशे प्रसिद्ध करावेत.\nसंपूर्ण शहरातील जलस्रोतांचे मॅपिंग करावे.\nसांडपाणी व्यवस्थापन आराखडा हवा.\nशहराला जोडणारे नैसर्गिक जलस्रोत हे शेवडी मुळा-मुठा या नद्यांना मिळतात; परंतु जलस्रोत नामशेष झाल्याने मुळा-मुठेच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे. याचा अप्रत्यक्षरीत्या पुणेकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सांडपाणी, कारखान्यांचे दूषित पाणी याबरोबर अन्य कारणांमुळे या नद्या प्रदूषित झाल्या आहेत.\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nसोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारातील अपघातात एकाचा मृत्यु\nमोहोळ - मोटारसायकलला एका कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nप्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये\nऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध���ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2018-08-20T12:17:39Z", "digest": "sha1:MDYQ2XYN6E4F5L5KYT6D7XIUCLMAR3IC", "length": 4540, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्विटी नोविन - विकिपीडिया", "raw_content": "\nग्विटी नोविन (रोमन लिपी: Guity Novin) (२१ एप्रिल, इ.स. १९४४: केर्मानशाह, इराण - हयात) ही इराणी-कॅनेडियन चित्रकार, ग्राफिक संकल्पक आहे. ट्रान्सइंप्रेशनिझम् चित्रशैली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रशैलीची ही उद्गाती मानली जाते[ संदर्भ हवा ].\nतिने कॅनड्यातील व्हँकुव्हर आणि टोरँटो शहरांत वास्तव्य केले. इ.स. १९७० साली तेहरानमधील ललित कला शाखेतून त्यांनी पदवी घेतली. इराण सोडल्यावर ती नेदरलँड्समधील हेग येथे गेली. त्यानंतर काही काळ तिने मँचेस्टर, इंग्लंड येथे आपले शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९८० साली ती कॅनड्यात कायमस्वरूपी हलली.\nइ.स. १९४४ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ सप्टेंबर २०१३ रोजी १०:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?p=38528", "date_download": "2018-08-20T12:22:27Z", "digest": "sha1:ZO3IKLS36KPVD7ZEMRWJWD3B4B3ZQJ2P", "length": 13297, "nlines": 135, "source_domain": "berartimes.com", "title": "गुगलने 1.1 अब्ज डॉलरला खरेदी केला HTC स्मार्टफोनचा बिझनेस | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nगुगलने 1.1 अब्ज डॉलरला खरेदी केला HTC स्मार्टफोनचा बिझनेस\nसॅन फ्रॅन्सिस्को , दि. 21(वृत्तसंसथा) – गुगलने तायवानची कंपनी HTC कडून स्मार्टफोन बिजनेस खरेदी केला आहे. गुगलने तब्बल 1.1 अब्ज डॉलरमध्ये हा करार केला. गुगलने पिक्सल फोनच्या निर्मितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.\nगुगल आणि एचटीसीच्या या कराराचा परिणाम थेट स्मार्टफोन इंडस्ट्रीवर होणार असल्याचं बोललं जात आहे. हा परिणाम कालांतराने पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण एचटीसीच्या टीमसोबत काम करून सॅमसंग आणि अॅपलला टक्कर देण्याचा गुगलचा प्रयत्न असणार आहे. एका रिपोर्टमध्ये आलेल्या माहितीनुसार अॅपल प्रमाणे गुगल देखील स्वतःचं प्रोसेसर बनवत आहे. सध्या गुगल आपल्या पिक्सल स्मार्टफोनसाठी दुस-या कंपन्यांसोबत भागीदारी करतं आणि फोनचं हार्डवेअर इतर कंपन्या बनवतात. गुगलच्या पिक्सल स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर असतं.\nगुगल आणि एचटीसी यांनी यापूर्वीही एकत्र काम केलं आहे. गुगलचा पहिला नेक्सस डिव्हाइस देखील एचटीसीनेच बनवला होता. पण या करारामुळे एचटीसीचा मोबाइल फोनचा बिझनेस ब्लॅकबेरीप्रमाणे बंद होणार नाही. यापुढेही एचटीसी स्वतःच्या ब्रॅंडसाठी काम करेल. एचटीसीचे सीईओ शीर वांग यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/vande-mataram-compulsory-in-mumbai-municipal-schools-266996.html", "date_download": "2018-08-20T13:31:16Z", "digest": "sha1:SOEEMCW2OAQIRKXEDRU7LTWXYDBWXSQ2", "length": 13069, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम् सक्तीचं !", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्र��ुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुख��्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम् सक्तीचं \nआठवड्यातून दोन वेळा शाळांमध्ये वंदे मातरम् बोलण्याची सक्ती असणार आहे. मुंबई महापालिकेच्या महासभेत बहुमतानं हा ठराव मंजूर करण्यात आला.\n10 आॅगस्ट : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आता वंदे मातरम् ची सक्ती करण्यात आलीये. आठवड्यातून दोन वेळा शाळांमध्ये वंदे मातरम् बोलण्याची सक्ती असणार आहे. मुंबई महापालिकेच्या महासभेत बहुमतानं हा ठराव मंजूर करण्यात आला.\nमुंबई महापालिकेच्या सभागृहात ही वंदे मातरम् म्हणण्यावरुन गदारोळ माजलाय. महापालकेच्या शाळांमधून वंदे मातरम् म्हणणे बंधनकारक करण्याचा मुद्दा पुढे आले आहे. या मुद्यावरुन समाजवादी पक्षानं सभात्याग केला तर काँग्रेसनेही बंधनकारक करण्याला विरोध केला आहे.\nमुंबई महापालिकेतील मुस्लीम नगरसेवकांनी आज मुंबईच्या महापौरांचा धिक्कार करत. वंदे मातरम् म्हणणे बंधनकारक करण्याला विरोध केलाय. या मुद्यावर मतदान मागणी तयारी विरोधकांनी केली होती. पण महापौरांनी बोलण्याची संधी न देताच ठरावाची सुचना मंजूर केल्यानं मुस्लीम नगरसेवकांनी सभात्याग केला.\nतर ही ठरावाची सुचना मांडणारे भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी आनंद व्यक्त केला आहे की, त्यांच्या ठरावाच्या सुचनेला मंजुरी मिळाल्यामुळे महापालिकेच्या शाळांमधून दोन दिवस आणि पालिकेतील सर्व वैधानिक समित्यांच्या सुरुवातीला वंदे मातरम् गायलं जाणार आहे.\nयापूर्वी ही २००४ मध्ये अशी ठरावाची सुचना मांडण्यात आली होती. तत्कालिन आयुक्तांनी वंदे मातरम् सक्तीचे करता येणार नाही असा अभिप्राय दिला होता. त्यामुळे ही सुचना मोडीत निघाली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BMC Schoolबीएमसीमुंबई महापालिकावंदे मातरम्\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार ��ेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/many-worrior-death-on-border-from-maharashtra-263587.html", "date_download": "2018-08-20T13:31:19Z", "digest": "sha1:YNKF5UZ7YGE4GQWSWEVE6ALVWXDFTBAM", "length": 14567, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "याचा शेवट काय?", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू श���ले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nपरवा झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यात ह्या दोन्ही जवानांना वीरमरण आलंय. गेल्या सहा महिन्यात जवळपास डझनभर मराठी जवानांनी देशासाठी प्राण गमावलेत. सवाल असाय याचा शेवट काय\n25 जून : महाराष्ट्राच्या दोन वीर जवानांवर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. परवा झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यात ह्या दोन्ही जवानांना वीरमरण आलंय. गेल्या सहा महिन्यात जवळपास डझनभर मराठी जवानांनी देशासाठी प्राण गमावलेत. सवाल असाय याचा शेवट काय\nसंदीप जाधव हे मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येणार होते, वर्षभराच्या बाळाचा वाढदिवस धूमधडाक्यात करण्याचा विचार वडील म्हणून संदीप जाधव यांनी केलेला. तयारी कुठपर्यंत आलीय ह्याची माहितीही ते अधूनमधून घरी फोन करून घ्यायचे. पण काळाच्या पोटात वेगळंच काही असावं. पाकिस्तानच्या हल्ल्यात परवा दोन जवान शहीद झाले. हे दोन्ही जवान महाराष्ट्राचे असल्याचं उशिरा कळलं. त्यात संदीप जाधव हे एक होते. मुलाच्या वाढदिवसाला ते घरी आले पण शवपेटीतून. देशासाठी संदीप जाधवांना वीरमरण आलं. त्यांचं मुळगाव असलेल्या केळगावात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले गेले.\nसंदीप जाधव शहीद झाल्याचं त्यांच्या घरी उशिरा कळवलं गेलं. त्यातही फक्त त्यांच्या वडिलांना. तोपर्यंत टीव्हीवरून दोन्ही जवानांची माहिती दिली जात होती. सुनेपासून मृत्यूची बातमी लपवावी म्हणून संदीप जाधवांच्या वडिलांनी मोठी खटाटोप केली पण घरातल्या टीव्हीनं ते सांगितलंच. मग ती सगळी रात्र गावकऱ्यांची वाट बघण्यात गेली.\nकोल्हापूरच्या सावन मानेंचं तर लग्नही झालेलं नव्हतं. चार वर्षापूर्वी ते लष्करात रुजू झाले. त्यांच्या लग्नाची घरचे तयारीही करत होते. बोलणी सुरू होती असं समजतं. पण शेवटी देशासाठी त्यांनाही वीरमरण आलं. त्यांचं मूळगाव असलेल्या गोगवेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. त्यांना निरोप देण्यासाठी पंचक्रोशी जमलेली होती. काही काळ पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या गेल्या.\nढगं भरून आलीयत. शिवार हिरवा झालाय. पावसानं काही ठिकाणी दडी मारलीय. गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रानं डझनभरापेक्षाही जास्त जणांनी हिमालयाचं रक्षण करताना जीव गमावलाय. सीमेवरचा तणाव इतका जास्त आहे की कुणाच्या मृत्यूची बातमी कधी येऊन धडकेल सांगता येत नाही.संदीप जाधव आणि सावन माने यांना निरोप देताना महाराष्ट्राचा मात्र बांध फुटला. डोळ्यात अश्रू दाटले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nया 3 कारणांमुळे मुंबईची लाईफलाईन झाली 'डेथ'लाईन, 16 दिवसांत घेतला 137 जणांचा जीव\nवाजपेयींच्या प्रेमाची अधुरी कहाणी...\nसावरकर ते पुरणपोळी : अटलजींचं महाराष्ट्राशी असं होतं नातं\nअटलजी : भारतीय राजकारणातला दिलदार नेता\nग्वाल्हेर ते नवी दिल्ली प्रवास एका 'अटल 'संघर्षाचा\nIndependence Day : हक्काच्या तुकड्यासाठी वीरपत्नीचा 46 वर्षांपासून लढा \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/give-me-back-my-adopted-son-45982", "date_download": "2018-08-20T13:30:24Z", "digest": "sha1:IPOWBQKB6SWVVFLE7AF5NWFWEDCYMCT6", "length": 15761, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Give me back my adopted son दत्तक दिलेला माझा मुलगा मला परत द्या | eSakal", "raw_content": "\nदत्तक दिलेला माझा मुलगा मला परत द्या\nगुरुवार, 18 मे 2017\nमूळ आईची धाव; इक्बालच्या ताब्याचा प्रश्न कुटुंब न्यायालयातून उच्च न्यायालयापर्यंत\nनागपूर - दत्तक दिलेला मुलगा परत देण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका एका आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून पालनपोषण करणाऱ्या आईकडेच मुलाचा ताबा कायम ठेवावा की मूळ आईच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत तिचे मातृत्व तिला परत द्यावे का, असा प्रश्न न्यायपीठा���ुढे निर्माण झाला आहे.\nदत्तक दिलेला मुलगा परत मागण्याचा हा अतिदुर्मिळ प्रसंग असून, यामुळे एका मुलाच्या ताब्यासाठी दोन मातांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.\nमूळ आईची धाव; इक्बालच्या ताब्याचा प्रश्न कुटुंब न्यायालयातून उच्च न्यायालयापर्यंत\nनागपूर - दत्तक दिलेला मुलगा परत देण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका एका आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून पालनपोषण करणाऱ्या आईकडेच मुलाचा ताबा कायम ठेवावा की मूळ आईच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत तिचे मातृत्व तिला परत द्यावे का, असा प्रश्न न्यायपीठापुढे निर्माण झाला आहे.\nदत्तक दिलेला मुलगा परत मागण्याचा हा अतिदुर्मिळ प्रसंग असून, यामुळे एका मुलाच्या ताब्यासाठी दोन मातांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.\nइक्बाल (नाव बदललेले) या अडीच वर्षांच्या मुलासाठी सुरू असलेला हा संघर्ष फारुक आणि फातिमा यांच्या प्रेमकथेतून सुरू झाला. फारुक आणि फातिमा यांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. भावी आयुष्याच्या स्वप्ने रंगवितानाच लग्नाच्या आणाभाका वगैरे घेण्यात आल्या. जुळलेल्या मनांसोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. विवाहापूर्वीच झालेल्या संबंधातून इक्बालचा जन्म झाला. पारंपरिक आणि रुढीप्रिय फातिमाच्या कुटुंबीयांसाठी हा फार मोठा धक्का होता. मात्र, त्यातून कसेबसे सावरत तिच्या पालकांनी फारुककडे लग्न करण्यासाठी आग्रह धरला असता त्याने नकार दिला. यामुळे फातिमा प्रचंड नैराश्यात गेली. उतारवयात मुलीमुळे होणारा अपमान सहन करावा की विवाहबाह्य संबंधातून निर्माण झालेल्या नातवाचा सांभाळ करावा, या द्विधास्थितीत असलेल्या फातिमाच्या वडिलांनी इक्बाल याला एका निपुत्रिक डॉक्टर दाम्पत्याला दत्तक दिले.\nसमाजाच्या दृष्टीने अनौरस असलेल्या चिमुकल्या इक्बालच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सकाळ होत असतानाच पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात वादळ आले आहे. मुख्य म्हणजे त्याच्या आयुष्यात वादळ आणणारे त्याचे मूळ माता-पिता आहेत. अडीच वर्षांनंतर फारुक याने फातिमासोबत विवाह केला असून, तो मुलाला आपलेसे करण्यास तयार झाला आहे. यामुळे फातिमाने ‘माझा मुलगा मला परत द्या’, अशी विनवणी न्यायालयाला केली आहे.\nइक्बालच्या ताब्याचा प्रश्न कुटुंब न्यायालयातून उच्च न्यायालयापर्यंत येऊन पोहोचला आहे. अत्यंत नाट्यमय अशा या याचिकेवरील निर्णय दत्तक दिलेल्या मुलाचा ताबा परत मूळ आईकडे द्यावा की तो दत्तक घेतलेल्या पालकांकडेच कायम ठेवावा हे ठरवणार आहे.\nया संपूर्ण प्रकरणात स्वत:चे मुलीचे आणि नातवाचे आयुष्य व्यवस्थित राहणाच्या दृष्टीने इक्बाल याला परस्पर दत्तक देणाऱ्या आजोबांना फातिमाने या प्रकरणी प्रतिवादी केले आहे. आईच्या परवानगीशिवाय इक्बालला दत्तक कसे काय दिले, असा प्रश्न तिने याचिकेत विचारला आहे.\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nलग्नसमारंभात पर्यावरण संवर्धनाचा जागर; नवदाम्पत्याच्या हस्ते नातेवाइकांना वाटले डस्टबीन\nसोलापूर : पर्यावरण संवर्धनाचे सामाजिक कार्य आपल्या हातून घडावे अशी सर्वांचीच इच्छा असते, पण सुरवात कोठून आणि कधी करावी, असा प्रश्न सर्वांनाच पडतो....\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nकेरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत\nमंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Raigarh", "date_download": "2018-08-20T12:13:54Z", "digest": "sha1:DBF3336JZOKTE3OSXKVEGO63MQCRAKLF", "length": 23290, "nlines": 268, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Raigarh", "raw_content": "\nराष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये\nपरभणी - शहरात निर्भय मॉर्निंग वॉक, दाभोलकरांच्या खुन्याला अटकेची मागणी\nनागपूर - निशा फ्रेंडशिप क्लब फसवणूक प्रकरणी ५ जणांना अटक\nनागपूर - बलात्कार प्रकरणातील युवतीची प्रकृती स्थिर पण चिंताजनक-डॉक्टर\nनवी दिल्ली - मोदींनी पत्र लिहून केले पंतप्रधान इम्रान खान यांचे अभिनंदन\nलंडन - निरव मोदी इंग्लंडमध्येच, भारताने प्रत्यार्पणाची केली मागणी\nमुंबई - जालन्यातून अटक केलेल्या श्रीकांत पांगारकरची न्यायालयात हजेरी\nसांगली - महापौरपदी भाजपच्या संगीता खोत विजयी\nबीड - मोढा मार्केटमध्ये ६ दुकानांना पहाटे लागली भीषण आग\nसांगली - महापौर-उपमहापौर निवड प्रक्रियेला सुरुवात\nकाबूल - अफगानिस्थानमध्ये मुले स्त्रीयांसह १०० जणांना तालिबान्यांनी घेतले ताब्यात\nहिंगोली - जिल्ह्यात सतत पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम\nमुख्य पान राज्य रायगड\n--Select District-- ठाणे पालघर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग\nजिल्ह्यात पावसाची दमदार सलामी, ४८ तासात मुसळधार कोसळण्याची शक्यता\nरायगड - महिन्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार सलामी दिली आहे. पहाटेपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. श्रावणामध्ये पावसाच्या आगमनामुळे नागरिकांसह शेतकरी राजा सुखावला आहे. येत्या ४८ तासात जिल्हा तसेच घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्हा प्रशासनाने समुद्र किनारा व नदी किनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nग्रामस्थांनी श्रमदानातून तयार केला खड्डेमय कार्लेखिंड ते परहुर रस्ता\nरायगड - जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली असतानाच अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड-कनकेश्वर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे ग्रामस्थांनी पुढाकार घेत या रस्त्याची दुरुस्ती स्वखर्चाने करून रस्ता खड्डेमुक्त केला आहे.\nविष्णु तलावात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू\nरायगड - गोरेगावमधील विष्णु तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय शालेय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. विनायक नितीन उचाटे असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.\nनदीत पडून दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू\nरायगड - कर्जत तालुक्यातील कळंब येथे २ मुली नदीत पडून वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मादिया सरफराज पटेल (७), तय्यबा सोहेल ताडे (४) अशी वाहून गेलेल्या अल्पवयीन मुलींची नावे आहेत. या दोघींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.\nआरसीएफ रुग्णालयाच्या संगणक विभागाला आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी नाही\nरायगड - अलिबागमधील आरसीएफ रुग्णालयात शॉर्ट सर्किटने आग लागली आहे. आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे. या आगीत संगणक विभागातील संगणकांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.\nआश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दूध पिल्याने उलटीचा त्रास; रुग्णालयात उपचार सुरू\nरायगड - आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूध पिल्याने मळमळ आणि उलटीचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील ९ विद्यार्थ्यांना अद्यापही डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येत आले आहे. तर, ९ विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ही घटना पेण तालुक्यातील वरसाई येथील आदीवासी आश्रम शाळेत घडली आहे.\nरोडरोमियोंवर कडक कारवाई करणार, पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांचा इशारा\nरायगड - जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत यापुढे रोडरोमियोंवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अलिबागचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिला आहे. अलिबाग पोलीस ठाण्यातमार्फत जा.र.ह. कन्याशाळेमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.\nअल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपीस १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा\nरायगड - अल्पवयीन मुलीची छेडछाड काढल्याप्रकरणी आरोपीस माणगाव सत्र न्यायालयाने १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सखाराम रामचंद्र ठाकूर, असे आरोपीचे नाव आहे. त्याने २०१२ मध्ये शाळकरी मुलीची छेड काढली होती. हे प्रकरण मौजे घोसाळे येथील आहे.\nअटलजींच्या रुपाने भारताने एक तेजस्वी नेतृत्व गमावले - रघुजीराजे आंग्रे\nरायगड - भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे आजारपणामुळे निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी अटलजीसोबच्या आठवणींना उजाळा दिला.\nमासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा रानसई धरणात बुडून मृत्यू\nरायगड - उरणच्या रानसई धरणात एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. पांडुरंग वामन कातकरी (४०) असे मृताचे नाव आहे. तो पनवेलमधील विठ्ठलवाडी येथील रहिवासी होता. बचाव पथकामार्फत शोध घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.\nरायगड - पेणच्या आदिवासी शाळेतील १८ विद्यार्थ्यांना विषबाधा\nरायगड - पेण तालुक्यातील वरसई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळा-महाविद्यालयातील १८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी शाळेत देण्यात येणारे दुध पिल्यानंतर अचानक काही विद्यार्थ्यांना मळमळ व उलटीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये दुसरी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या १५ विद्यार्थींनी\nसंविधान जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा\nरायगड - दिल्लीतील जंतरमंतर येथे ९ ऑगस्ट २०१८ ला क्रांतीदिनी काही समाजकंटकांनी संविधानाची प्रत जाळल्याची घटना घडली होती. सोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संसदेविषयीही आक्षेपार्ह विधान केल्याने बहुजनवादी संघटनामध्ये प्रचंड नाराजी आहे.\nन्यायालयाने माझ्याविरोधात कोणतेही ताशेरे ओढलेले नाहीत - प्रकाश खोपकर\nरायगड - न्यायालयाने माझ्याविरोधात कोणतेही ताशेरे ओढलेले नाहीत. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला आदेश दिले आहेत. यावर महाराष्ट्र शासन निर्णय घेईल. शासन माझी ज्या पदावर नियुक्ती करेल तिथे मी काम करेन. मी 26 वर्षे एकाच जिल्ह्यात काम केल्याचा आरोप केला गेला त्यावर न्यायालयाने कोणतेही शेरे मारलेले नाहीत, असे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांनी\nखोपकर यांना 'सर्वोच्च' दिलासा नाहीच, याचिका फेटाळल्याने गच्छंती अटळ\nरायगड - जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली.त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली असून, त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांची निवड नियम डावलून करण���यात आली असल्याचे सांगून मुंबई उच्च न्यायालयाने ती रद्द केली होती. याविरोधात खोपकार यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला.\nविशाल जुमारे हत्याप्रकरणाचा २४ तासांत उलगडा, आरोपी...\nरायगड - माणगावजवळ खरवली गावात ११\nजिल्ह्यात पावसाची दमदार सलामी, ४८ तासात मुसळधार कोसळण... रायगड - महिन्याभराच्या\nग्रामस्थांनी श्रमदानातून तयार केला खड्डेमय कार्लेखि... रायगड - जिल्ह्यातील मुंबई-गोवा\nऑरेगॉनमध्ये निवडून येणाऱ्या सुशिला जयपाल दक्षिण आशियातील पहिल्या महिला\n'या' आहेत जगातील सर्वात लहान चिमण्या, घ्या जाणून\nहैदराबाद - चिमण्यांबद्दल विचारल्यास\nकहाणी-ए-तख्त : राष्ट्राचा मानबिंदू ठरलेल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याची नवी दिल्ली - लाल\nसंगीत, कला अन् नाट्यवेड्यांसाठी आयोजित होतात 'हे' फेस्टिव्हल्स हैदराबाद - जगभरात वेगवेगळे\nगरम पाण्यासोबत करा काळीमिरीचे सेवन; मिळेल 'या' धोकादायक आजरांपासून सुटका\nउपवास केल्याने होऊ शकतात 'हे' आजार तुम्ही वजन कमी करण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी दोन ते\nअचानक वजन कमी होत आहे असू शकतात ही कारणे हैदराबाद - तुम्ही वजन कमी करण्यासाठी कुठलाही\nवयाच्या ४४ व्या वर्षी पुन्हा कॉलेजला जाणार काजोल..\nमुंबई - अभिनेत्री काजोल आपल्या आगामी\nनिक-प्रियांकाच्या 'या' फोटोमुळे सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल मुंबई - निक आणि\n'या' चित्रपटातून आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण मुंबई - 'दम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-teacher-searching-student-school-51138", "date_download": "2018-08-20T13:25:08Z", "digest": "sha1:4SLAEN3PME5WGULCOCNQUW7PA2C3IKMW", "length": 15655, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news teacher searching to student for school पटासाठी शिक्षकांची पायाला भिंगरी | eSakal", "raw_content": "\nपटासाठी शिक्षकांची पायाला भिंगरी\nगुरुवार, 8 जून 2017\nविद्यार्थ्यांना विविध आमिषे : विद्यार्थी कमी अन् शाळांची संख्या जास्त\nखासगी, इंग्रजीकडे पालक, विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. झेडपीच्या शाळांतूनही पूर्वीसारखी अनागोंदी राहिलेली नाही. गुढी पाडव्यादिवशीच्या प्रवेशात झेडपीच्या शाळा आघाडीवर असल्या तरीही विद्यार्थ्यांना खेचण्यात शिक्षक आणि प्रशासन कमी पडते आहे. आता प्रत्यक्षात पहिलीच्या वर्गात किती प्रवेश होतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक शिक्��कांबद्दलच्या गैरसमजाने पालकच संदिग्ध आहेत. एकाच गावात प्राथमिक, माध्यमिक शाळा असलेल्या गावात पटासाठी शिक्षकांची धावाधाव सुरू झाली आहे.\nविद्यार्थ्यांना विविध आमिषे : विद्यार्थी कमी अन् शाळांची संख्या जास्त\nखासगी, इंग्रजीकडे पालक, विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. झेडपीच्या शाळांतूनही पूर्वीसारखी अनागोंदी राहिलेली नाही. गुढी पाडव्यादिवशीच्या प्रवेशात झेडपीच्या शाळा आघाडीवर असल्या तरीही विद्यार्थ्यांना खेचण्यात शिक्षक आणि प्रशासन कमी पडते आहे. आता प्रत्यक्षात पहिलीच्या वर्गात किती प्रवेश होतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक शिक्षकांबद्दलच्या गैरसमजाने पालकच संदिग्ध आहेत. एकाच गावात प्राथमिक, माध्यमिक शाळा असलेल्या गावात पटासाठी शिक्षकांची धावाधाव सुरू झाली आहे.\nसांगली - प्राथमिक, माध्यमिक शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. वार्षिक परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यापासूनच विद्यार्थ्यांचा शोध सुरू झाला आहे. अद्यापही तो सुरूच आहे.\nसंस्थाचालकांनी पटाची जबाबदारी शिक्षकांवर टाकली आहे. सरकारने सहा वर्षांपूर्वीच्या बोगस पटपडताळणीमुळे शिक्षक, संस्थाचालकांनी धास्ती घेतलीय. सन २०१५-१६ पासून विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीने गडबडीला वावच राहिला नाही. विद्यार्थी संख्या कमी अन् शाळांची संख्या दरवर्षी वाढतेय.\nखासगी शाळांकडून प्रवेशावेळी मोफत वह्या-पुस्तके, बसपास, गणवेश, काही दुर्गम भागात सायकली दिल्या जातात. मुलांचा दाखला ताब्यात मिळेपर्यंत पालकांनाही खूश केले जाते. कुटुंबनियोजन, खासगी अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांमुळे अडचणी वाढल्या आहेत. इंग्रजी शाळांकडे कल वाढल्याच्या सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना बसतोय.\nमाध्यमिकच्या काही तुकड्याही धोक्यात आहेत. विद्यार्थी कमी अन् शाळा अधिक अशीच काहीशी विचित्र स्थिती आहे. नोकरीसाठी माध्यमिक शिक्षकांचीही धावाधाव केल्याशिवाय गत्यंतर नाही.\nगेल्या आठ-दहा वर्षांपासून तुकड्या टिकवण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागताहेत. माध्यमिकच्या दर्जेदार शिक्षणामुळे प्रवेश सहज होतात. विद्यार्थी हायस्कूलमध्ये अन् दाखले मराठी शाळेत असतात. यामुळे शाळांतील गुरुजीत भांडणाचे प्रसंग अनेकदा ओढवलेत. निमशहरे, दहा हजारापुढील गावात मराठी शाळा टिकवण्याचे आव��हान आहे. खासगी शाळांसह स्वयंअर्थसहाय्यित शाळांची संख्या वाढली आहे.\nस्वयंअर्थसहाय्यित ५७ शाळांची त्यात भर पडली आहे. खासगी शाळांना परवानी देऊन शिक्षणाची जबाबदारीच सरकार असल्याचे चित्र आहे.\nएकूण सर्व माध्यमाच्या शाळा २७९९\nसोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारातील अपघातात एकाचा मृत्यु\nमोहोळ - मोटारसायकलला एका कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nप्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये\nऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला....\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F_%E0%A4%A1%E0%A5%80._%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2018-08-20T12:17:41Z", "digest": "sha1:IIHPKPH5WHNX3TVGNDFLISEAPYXNM7BO", "length": 11773, "nlines": 221, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ड्वाइट डी. आयझेनहॉवर - विकिपीडिया", "raw_content": "\nड्वाइट डेव्हिड आयसेनहॉवर (इंग्लिश: Dwight David Eisenhower) (ऑक्टोबर १४, इ.स. १८९०; डेनिसन, टेक्सास, अमेरिका - मार्च २८, इ.स. १९६९; वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका) हे अमेरिकेचे ३४वे राष्ट्राध्यक्ष होते. २० जानेवारी, इ.स. १९५३ ते २० जानेवारी, इ.स. १९६१ या कालखंडात त्यांनी अध्यक्षपदाची धुरा वाहिली. ते दुसर्या जागतिक महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युरोपातील सैन्यांचे सरसेनापती होते. दोस्त सैन्यांच्या ऑपरेशन टॉर्च या इ.स. १९४२-४३ सालांतील उत्तर आफ्रिकेतील युद्धमोहिमेचे आणि पश्चिम आघाडीवरून फ्रान्स व जर्मनी यांवरील इ.स. १९४४-४५च्या यशस्वी आक्रमणाचे नियोजन व नेतृत्व त्यांनी केले. इ.स. १९५१ साली ते नाटो सैन्याचे सरसेनापती म्हणून नेमले गेले. इ.स. १९५३ सालापर्यंत त्यांनी ते सरसेनापतित्व सांभाळले.\nआयसेनहॉवर यांनी साम्यवादी प्रसाराविरुद्ध मध्यपूर्वेकडच्या देशांना आणि विशेषत: लेबेनॉनला केलेली सैनिकी आणि आर्थिक मदत आयसेनहॉवर डॉक्ट्रीनन या नावाने ओळखली जाते. त्यांनी कोरियात शांतता प्रस्थापित करणे, रशिया व इतर राष्ट्रांशी निःशस्त्रीकरणाच्या वाटाघाटी करणे, सिअॅटो करार यांसारख्या कामांतून जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबरोबरच त्यांनी अमेरिकेतही कर कमी करणे, कृष्णवर्णीयांच्या समस्या सोडवणे व बेकारी कमी करणे आदींसाठी प्रयत्न केले.\n३ हे सुद्धा पहा\nकोलंबिया विद्यापीठ अध्यक्ष -\nनाटो संघटनेचे सेनापतीपद - इ.स. १९५१ ते इ.स. १९५३\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद - इ.स. १९५३ ते इ.स. १९६१\nद व्हाइट हाउस इयर्स\nविचिटा ड्वाइट डी. आयझेनहॉवर राष्ट्रीय विमानतळ\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n\"व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय\" (इंग्लिश मजकूर). [मृत दुवा]\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\n\"ड्वाइट डी. आयझेनहॉवर: अ रिसोर्स गाइड (ड्वाइट डी. आयझेनहॉवर: संसाधनांची मार्गदर्शिका)\" (इंग्लिश मजकूर). लायब्ररी ऑफ काँग्रेस.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवॉशिंग्टन · अॅडम्स · जेफरसन · मॅडिसन · मनरो · जॉन क्विन्सी अॅडम्स · जॅक्सन · वान ब्यूरन · विल्यम हेन्री हॅरिसन · टायलर · पोक · टेलर · फिलमोर · पियर्स · ब्यूकॅनन · लिंकन · अँड्र्यू जॉन्सन · ग्रँट · हेस · गारफील्ड · आर्थर · हॅरिसन · क्लीव्हलँड · मॅककिन्ली · थियोडोर रूझवेल्ट · टाफ्ट · विल्सन · हार्डिंग · कूलिज · हूवर · रूझवेल्ट · ट्रुमन · आयझेनहॉवर · केनेडी · जॉन्सन · निक्सन · फोर्ड · कार्टर · रेगन · जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश · क्लिंटन · जॉर्ज डब्ल्यू. बुश · ओबामा · ट्रम्प\nइ.स. १८९० मधील जन्म\nइ.स. १९६९ मधील मृत्यू\nरिपब्लिकन पक्ष (अमेरिका) मधील राजकारणी\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१८ रोजी २२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/narepark-ganpati/", "date_download": "2018-08-20T12:25:15Z", "digest": "sha1:KT7Q3IQBTOMD6BYBXHO5ONWBP7RBXU53", "length": 5804, "nlines": 98, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "परळच्या नरेपार्क गणरायाची सुंदर मूर्ती - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nपरळच्या नरेपार्क गणरायाची सुंदर मूर्ती\nपरळच्या गणरायाची सुंदर मूर्ती सोशल मीडियावर सद्ध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे.\nयात गणरायाच्या मूर्ती मागून बहुभुजा देवीची मूर्ती खालून वर येते असे प्रकटीकरण करण्यात आले आहे…\nकेंद्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच…\nकलाकृती आणि रिकामटेकडे- अभय शरद देवरे\nस्मार्ट महाराष्ट्रच्या सर्व वाचकांना श्रीगणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/tomorrow-summer-youth-summit-46948", "date_download": "2018-08-20T13:28:43Z", "digest": "sha1:7HQWLXBA3672WOBGAJNCROLVO57VHCWL", "length": 18127, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "From tomorrow Summer Youth Summit ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर यूथ समीट’ उद्यापासून | eSakal", "raw_content": "\n‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ची ‘समर यूथ समीट’ उद्यापासून\nसोमवार, 22 मे 2017\nकोल्हापूर - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समीट २०१७’ मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाईन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्ट अप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहे.\nकोल्हापूर - करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असताना, यशाच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आणली आहे. युवकांसाठी ‘यिन’ करत असलेल्या उपक्रमांचा भाग म्हणून होणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समीट २०१७’ मध्ये उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाईन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्ट अप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा होणार आहे.\nदरम्यान, स्पेक्ट्रम ॲकॅडमी प्रस्तुत आणि नीलया एज्युकेशन ग्रुप पॉवर्ड बाय असणाऱ्या या शिबिरासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट आणि विद्याप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांचे सहप्रायोजकत्व मिळाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ही समिट होणार आहे.\nशिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनात होणाऱ्या समीटचे उद्घाटन मंगळवारी (ता. २३) सकाळी ११ वाजता होणार आहे. कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. तीन दिवसांत होणाऱ्या विविध सत्रांमध्ये सुजय खांडगे (डिजिटल मार्केटिंग), नीलया ग्रुपचे संस्थापक नीलय मेहता (लाईफ स्किल व टीम बिल्डिंग), नागपूर येथील उद्योजक जयसिंग चौहान (उद्योजकता), डॉ. राम गुडगिला व सुनिल पाटील आदी नामवंत सहभागी होणार आहेत. तसेच, देश-विदेशातील अन्य तज्ञही व्हिडिओ कॉन्फरर्न्सद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.\nपदवीचे शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी येत्या मंगळवारपासून कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूर, सातारा, अकोला, पुणे, जळगाव, मुंबई, औरंगाबाद आणि नांदेड येथे या समिट होणार आहेत. सलग तीन दिवसांचे चे आयोजन केले आहे. उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करत तरुणांना आपल्या शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रीत करता यावे, यासाठी ‘समर यूथ समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहेत. गेली दोन वर्षे ‘यिन’ ही शिबिरे आयोजीत करीत आहे. सलग तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत तीन सत्रांत ते होईल.\nमार्गदर्शक वक्ते असे :\nउद्योजक जयसिंह चौहान, शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, याहूज् डिजिटल मार्केटिंगचे संस्थापक सूजय खांडगे, नीलय मेहता, विटो अल्बट्रो, स्पेक्ट्रम ॲकॅडमीचे सुनील पाटील, प्रसिद्ध जाहिरातकार अनंत खासबारदार, मानसोपचार तज्ज्ञ संतोष इंगळे, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्मा माने, प्रसिद्ध दुर्गअभ्यासक डॉ. अमर अडके.\nविद्यार्थ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्था\nसमीटमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सोमवारी (ता. २२) सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘सकाळ’च्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा. शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जाणार आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्थाही केली जाईल. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नोंदणी केली जाईल.\nज्या तरुणाईच्या जोरावर आपण समर्थ भारताचे स्वप्न पाहत आहोत. तीच तरुणाई ‘यिन’च्या ‘समर यूथ समीट’च्या माध्यमातून एकवटणार आहे. नवप्रेरणांचा खळाळणारा झरा असणाऱ्या या तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.\n- राहुल चिकोडे, अध्यक्ष- विद्याप्रबोधिनी\nहल्लीची तरुणाई बिघडली, अशी वारेमाप चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात अनेक विधायक कामांत तरुणाईनेच पुढाकार घेतल्याचे दिसते. या तरुणाईला याच वयात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी संवाद साधता येणार असून त्यांच्यासाठी हा उपक्रम पर्वणी असेल.\n- राजू मेवेकरी, अध्यक्ष- महालक्ष्मी अन्नछत्र\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nवांद्रे येथे रिक्षाचालकांची मुजोरी जैसी थे; चक्क फुटपाथवरून रिक्षांचा प्रवास\nमुंबई : वांद्रे येथे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून रिक्षाचालक चक्क फुटपाथवरून रिक्षा दामटतात. याकडे पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका दिसते. गेल्याच...\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्���ांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/anathashram-seva/", "date_download": "2018-08-20T12:26:52Z", "digest": "sha1:ORZEBG5YA3YNF5MCC5MTZNRGIFC27WX6", "length": 8507, "nlines": 97, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "खडवलीच्या अनाथाश्रमात झुंज प्रतिष्ठानची संवाद मुशाफिरी - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nखडवलीच्या अनाथाश्रमात झुंज प्रतिष्ठानची संवाद मुशाफिरी\nमुंबई: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झुंज प्रतिष्ठानने खडवली येथील पसायदान बालकाश्रमाला भेट देऊन तेथील मुलांसोबत संवाद साधला. पसायदान बालकाश्रमाचे बबन शिंदे यांनी झुंजच्या शिलेदारांना माहिती देताना प्रत्यक्ष काम करताना आलेले अनुभव कथन केले.\nअनेकदा रेल्वेस्टेशनवर बरीचशी मुलं भिक मागताना, कचरा वेचताना, नशा करताना दिसून येतात. या मुलांशी संवाद साधून पसायदान फाउंडेशनचे कार्यकर्ते त्यांना पसायदान बालकाश्रमात आणून शिक्षणाची गोडी लावतातचं शिवायं त्यांच्या घरी नेऊन सोडण्याचं काम करतात.\nपसायदान बालकाश्रमातील मुलांची भेट घेऊन झुंजच्या शिलेदारांनी त्यांच्याशी गप्पा मारल्याचं शिवाय त्यांच्यासोबत गाणीही म्हटली. यावेळी मुलांच्या भवितव्यासंदर्भातील अनेक शंका, प्रश्न झुंजच्या शिलेदारांनी पसायदान बालकाश्रमाचे बबन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना विचारले.\nझुंजने आयोजित केलेल्या या संवाद मुशाफिरीमध्ये राहुल हरिभाऊ, जयेश शेलार, रूपेश पाठारे, किरण धुमाळ, जयेश चौधरी, मैनुद्दीन मुल्ला, शनी अंबारे, हर्षद पाटील, शिवाजी पाटील, अल्केश शेलार,विराज परब, सुजय परब, साईनाथ सोनावणे सहभागी झाले होते. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झुंज प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या संवाद मुशाफिरीची सांगता मिठाईने सर्वांच तोंड गोड करुन झाली.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा मोफत डाऊनलोड करा\nमातोश्री वृध्दाश्रमात तरुणाईने रंगवली “गप्पा, गोष्टी अन् बरचं काही” या कार्यक्रमाची मैफिल\nवीर जवान तूझे सलाम, वीर जवान अमर रहे\nसेन्सेक्स १६० अंश वाढून ३३७८८ वर: ३��५०० ची पातळी स्ट्रॉंग सपोर्ट असल्याचे संकेत\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/aawaj-maharashtracha", "date_download": "2018-08-20T12:44:27Z", "digest": "sha1:RTQBO2RWTPF4J2WV5K72SFCPO4NA6FPY", "length": 3129, "nlines": 82, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Konkan News in Marathi: Latest Konkan News, Breaking News in Konkan, Konkan News Headlines, Ratnagiri News, Raigad News, Sindhudurg News, कोकण मराठी बातम्या, रायगड बातम्या, रत्नागिरी बातम्या, सिंधुदूर्ग बातम्या | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराजधानीतही 'शिवगर्जना'.. आजचा 'आवाज महाराष्ट्राचा' थेट दिल्लीतून.. #AwaazMaharashtracha आज संध्याकाळी ५.०० वाजता\nदरवेळी शेतकरीच का कोंडीत सापडतो \nनाशिक जिल्ह्यातल्या चांदवडच्या इंजिनिअरिंग कॉलेज कॅम्पसमधून.. आज संध्याकाळी ५.०० वाजता\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाज���ंवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/telangana-ips-officer-mahesh-muralidhar-bhagwat-gets-award-from-us-state-department-264060.html", "date_download": "2018-08-20T13:30:57Z", "digest": "sha1:F7YCFPAR7YGFFGEC4FZ2UPJUH6DE5AZR", "length": 13223, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आयपीएस महेश भागवत यांचा अमेरिकेतर्फे गौरव", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nआयपीएस महेश भागवत यांचा अमेरिकेतर्फे गौरव\nतेलंगणातील मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेनं मानवी तस्करीविरोधात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.\n1 जुलै : तेलंगणातील मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेनं मानवी तस्करीविरोधात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अमेरिकेने त्यांचा नुकताच ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अॅवार्ड देऊन गौरव केला आहे. महेश भागवत सध्या हैदराबादमधील राचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. ते मुळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डीचे आहेत\nमहेश भागवत हे गेल्या 13 वर्षांपासून मानवी तस्करीविरोधात लढत आहेत. या तेरा वर्षांमध्ये त्यांच्या पथकाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणात शेकडो बालमजुरांची सुटका केली. शिवाय तेथील देहविक्री व्यवसायदेखील बंद केलेत. तेलंगणामधील मानवी तस्करीसोबत संबंध आलेल्या पुणे, बंगळुरू, दिल्ली तसंच सिंगापूर येथील केंद्रावरही महेश भागवत आणि त्यांच्या पथकानं कारवाई केली आहे. धडक कारवाईसोबतच भागवत यांनी मानवी तस्करीविरोधात मोठ्या प्रमाणावर जन जगजागृतीही केलीय. पीडितांचे पुनर्वसनही केलंय. आंध्र प्रदेश, तेलंगणातील नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्यातही महेश भागवत यांचं मोठं योगदान आहे.\nमहेश भागवत यांनी आतापर्यंत ३५० वीटभट्टी बालकामगारांचीही सुटका केलीय. तेलंगणा राज्यात त्यांनी स्वयंसेवी संस्थाना सोबत घेऊन मानवी तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवली आहे त्याचीच दखल म्हणून अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने भागवत यांचा विशेष गौरव केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दि�� पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nराजीव गांधी यांचे हे UNSEEN फोटो पाहिलेत का\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-rain-56838", "date_download": "2018-08-20T13:37:42Z", "digest": "sha1:7FOCCHWR5PS22RFR3OO7VNXQZBBJJNA3", "length": 11119, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news rain दीर्घ प्रतीक्षेनंतर औरंगाबाद शहरात पाऊस | eSakal", "raw_content": "\nदीर्घ प्रतीक्षेनंतर औरंगाबाद शहरात पाऊस\nरविवार, 2 जुलै 2017\nऔरंगाबाद - सुमारे आठवडाभर ऊन आणि पावसाचा खेळ पाहणाऱ्या औरंगाबाद शहरवासीयांना पावसाने शनिवारी (ता. एक) सुखद धक्का दिला. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाच्या सरी कोसळल्याने शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.\nऔरंगाबाद - सुमारे आठवडाभर ऊन आणि पावसाचा खेळ पाहणाऱ्या औरंगाबाद शहरवासीयांना पावसाने शनिवारी (ता. एक) सुखद धक्का दिला. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाच्या सरी कोसळल्याने शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.\nयंदा जून महिन्याच्या सुरवातीला मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत शहराला चिंब केले होते. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. शहरावर नुसताच ढगांचा घेरा होतो. हा घेरा कमी-जास्त होत असल्याने शहरात गेला आठवडाभर ऊन आणि ढगांचा लपंडाव सुरू होता. पावसासाठी पोषक आणि आवश्यक असलेल्या वातावरणाची निर्मिती होत नव्हती. त्यामुळे शहराला पावसाची प्रतीक्षा होती. शनिवारी शहरात पावसाने हजेरी लावत या प्रतीक्षेला विराम दिला. दुपारनंतर पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या.\nपावसाच्या दडीमुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, पावसासाठी मंगळवारपर्यंत (ता. चार) अनुकूल वातावरण आहे. या काळात मोठा पाऊस पडू शकतो, ���सा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nप्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये\nऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला....\nरोडरोमीयोंचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवणारः किरण घोंगडे\nटाकळी हाजी (पुणे): इंटरनेट व सोशल मीडीयाच्या माध्यमातून तरूणाईत चुकीच्या प्रथा पाडल्या जात आहेत. त्यातून किशोरवयीन मुली बळी पडत असून, अशा...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-one-rupees-treatment-metro-station-57911", "date_download": "2018-08-20T13:35:14Z", "digest": "sha1:W3Z2ULTSR2EIIYHXIMS7TA6QJUNWPWT4", "length": 10254, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news one rupees treatment on metro station मेट्रोच्या स्थानकांवरही एका रुपयात उपचार! | eSakal", "raw_content": "\nमेट्रोच्या स्थानकांवरही एका रुपयात उपचार\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nमुंबई - मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एका रुपयात वैद्यकीय सेवा देणारे दवाखाने आता मेट्रोच्या स्थानकांतही दिसणार आहेत. 15 ऑगस्टपासून ही सुविधा सुरू होईल.\nमुंबई - मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एका रुपयात वैद्यकीय सेवा देणारे दवाखाने आता मेट्रो���्या स्थानकांतही दिसणार आहेत. 15 ऑगस्टपासून ही सुविधा सुरू होईल.\nरुग्णांना कमी किमतीत औषधेही देण्याची सुविधा या \"वन रुपी क्लिनिक'मध्ये असेल. मेट्रोच्या अंधेरी, घाटकोपर, साकीनाका, मरोळ नाका, डी. एन. नगर या स्थानकांवर हे दवाखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी सांगितले. मेट्रोच्या पाच लाख प्रवाशांना ही सुविधा मिळेल.\nसोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारातील अपघातात एकाचा मृत्यु\nमोहोळ - मोटारसायकलला एका कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nदाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते एकत्र\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या स्मृतीला अभिवादन...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nअवैध वाळूचे \"नेक्सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/4273", "date_download": "2018-08-20T13:00:05Z", "digest": "sha1:3KODPOXWYYIH4HUC5UOAERXBQBCYZAV2", "length": 32797, "nlines": 289, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दिवाळी अंकासाठी आवाहन - २०१५ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदिवाळी अंकासाठी आवाहन - २०१५\nगेल्या तीन वर्षांची परंपरा पाळत यंदाही ’ऐसी अक्षरे’च्या दिवाळी अंकाबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी ’ऐसी अक्षरे’च्या सदस्यांकडून लेखन मागवण्यासाठी हे आवाहन.\nइथे दर्जेदार लेखन प्रकाशित व्हावं, नवीन वाचक-लेखकांना संस्थळाबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा, त्यातून लेखन-वाचन संस्कृतीमध्ये, लहानशी का होईना, भर पडावी असा प्रयत्न नेहेमीच केला जातो. दिवाळी अंक हा या प्रयत्नांचाच एक वैशिष्ट्यपूर्ण भाग. गेल्या अंकांत सरस लिखाण आलं, तसंच - किंबहुना त्याहूनही सरस - लिखाण यंदाच्या दिवाळी अंकात यावं अशी आमची इच्छा आहे. उत्कृष्ट दर्जाचं लिखाण करणं सोपं नाही, त्यासाठी लेखकांना कष्ट करावे लागतात. वाचकांच्या केवळ प्रतिसादांतूनच त्या कष्टाचं चीज करण्याची या माध्यमाची शक्ती आहे खरी. पण आमच्या मते तेवढं पुरेसं नाही. त्यामुळे याही दिवाळी अंकातल्या लेखनासाठी काहीतरी मानधन देण्याची इच्छा आहे.\nदिवाळी अंकासाठी येणाऱ्या लेखनापैकी सगळंच्या सगळं अंकात समाविष्ट करणं दुर्दैवानं शक्य नसतं. एखादा लेख घ्यायचा की नाही हा निर्णय लिखाणाच्या दर्जावर तर अवलंबून असतोच. पण त्या प्रकारचं आलेलं इतर लेखन, एकंदरीत अंकासाठी आलेल्या लेखांची संख्या, अंकाचं आर्थिक अंदाजपत्रक हेही निर्णायक घटक असतात. लिखाण आमच्या हाती कधी येतं हेही महत्त्वाचं ठरतं. या सगळ्या गोष्टींमुळे काही चांगलं लेखनही नाकारलं जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राग मानू नये ही विनंती. काही लेख काही कारणानं ’ऐसी’च्या दिवाळी अंकात घेणं शक्य नसेल, तर लेखकापाशी तो लेख दुसऱ्या अंकात पाठवण्याचा रस्ता खुला असला पाहिजे, तितका वेळ त्याच्यापाशी उरला पाहिजे - यावरही आमचा कटाक्ष असतो. म्हणून साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१५ ठेवलेली आहे. तुमचं लिखाण आमच्या हाती जितक्या लवकर पोचेल, तितका जास्त वेळ आम्हांला मिळेल. स्वीकृतीचा निर्णय घ्यायला, संस्करण करायला, शक्य झाल्यास लेखासाठी अनुरूप रेखाचित्रं-छायाचित्रं मिळवायला हा वेळ अतिशय मोलाचा आहे. तेव्हा ही तारीख कसोशीने पाळावी ही आग्रहाची विनंती.\nदिवाळी अंक अधिकाधिक वाचकांना आपलासा वाटावा असा आमचा प्रयत्न दर वर्षीच असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे अंकात नेहेमीच्या लेखनाप्रमाणेच घनगंभीर() माहितीपूर्ण लेखन असावंच; शिवाय उत्तम दर्जाचं ललित लेखन, विनोदी लेखन, व्यक्तिचित्रं, समीक्षा, नवीन विषयांची ओळख करून देणारं, निरनिराळ्या शैलींमधलं आणि घाटांमधलं, प्रयोगशील लेखनही असावं, असं मनापासून वाटतं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लेखनाचं, माध्यमसंबंधी - घाटासंबंधी - शैलीसंबंधी प्रयोगांचं, आणि हो, रेखाटनांचं आणि छायाचित्रांचंही स्वागत आहे. सदस्यांनी काढलेले आणि त्यांना आवडलेले फोटो, चित्रं, व्यंगचित्रं दिवाळी अंकात सामील करायला आम्ही उत्सुक आहोत. आपल्या अंकावर छापील अंकांवर असणारी पृष्ठमर्यादा नाही, हा आपल्या पथ्यावर पडणारा भाग. त्यामुळे तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणाऱ्या चित्रफिती, संवादफिती, संगीत, चलच्चित्रं, एकाहून अनेक शेवटांच्या शक्यता प्रत्यक्षात आणणारं ललित... अशा सगळ्याच प्रकारच्या साहित्याचं मन:पूर्वक स्वागत आहे.\nशब्दांच्या जोडीला छायाचित्रं, रेखाचित्रं, रंगचित्रं असावीत, अशी इच्छा आहे; पण आपण चित्रकार / छायाचित्रकार नाही, म्हणून घोडं अडतं, अशी अडचण असेल तर मनमोकळेपणानं संपर्क साधा. समजा, लिखाण पूर्ण झालेलं नसलं, तरीही विषयाबाबत थोडी पूर्वकल्पना दिलीत, तर चित्रांचा अंदाजअंदाज घेऊन त्यावरही काम सुरू करता येईल. लेख व कथांसाठी चित्रं रेखाटण्याची ज्यांची इच्छा असेल, अशा रेखाटनकारांना, चित्रकारांना आणि छायाचित्रकारांनाही आम्ही आग्रहाचं आमंत्रण देत आहोत.\nआता अंकाच्या ’विशेष संकल्पने’बद्दल. दिवाळी अंकाच्या निमित्तानं काही विशिष्ट विषयांवर चर्चा घडावी असा आमचा प्रयत्न असतो. मात्र अंकाचा आवाका त्या संकल्पनेपुरताच मर्यादित असत नाही. अंकातील सुमारे वीस-पंचवीस टक्के भाग ह्या विषयाला दिला जाईल असा अंदाज आहे. उर्वरित अंकात सर्व प्रकारचं आणि विषयांचं साहित्य असेलच.\nयंदाची विशेष संकल्पना आहे ’नव्वदोत्तरी’. त्याबद्दल खाली विस्तारानं लिहितो आहोत.\nदिवाळी अंकासाठी भरपूर आणि विविध लेखन पाठवा. खास संकल्पनेबद्दल लिहा, पण संकल्पनाबाह्यही लिहा. तेव्हा विषयाचं बंधन आहे असं कृपया समजू नका. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो आहोत.\nकालमर्यादा - १५ सप्टेंबर २०१५\nलिखाण 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोपाने पाठवावे.\nलेखन लवकरात लवकर पाठवावं ही विनंती.\nप्रत्येकच कालखंड आपापली वैशिष्ट्यं घेऊन येतो. विसाव्या शतकाचा पहिला अर्धा भाग भारताची स्वातंत्र्यप्राप्तीची वाटचाल, शहरीकरणाची सुरुवात, दोन महायुद्धं यांनी भरला होता; तर साधारण दुसऱ्या अर्ध्यासमोर स्वातंत्र्य, फाळणी, नवनिर्माणाची सुरुवात, आणि त्याचबरोबर लोकसंख्यावाढ व भुकेकंगालीला तोंड देण्यासाठीची हरितक्रांती अशी आव्हानं होती.\nएकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही काही बदल झालेे आहेत. १९९१ साली भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल झाले. त्यापुढच्या बदलांमध्ये यातून आलेल्या जागतिकीकरणाचा मोठा हातभार असल्याने बदलांचा आढावा घेण्यासाठी तो एक सोयीचा सुरुवातीचा बिंदू म्हणून पाहता येतो. आजच्या घटकेला हा बसल होऊन सुमारे पंचवीस वर्षं पूर्ण झाल्यामुळे काळाचा पुरेसा मोठा आवाकाही झालेला आहे. तर प्रश्न असा आहे की नव्वदोत्तरी काळात भारतात, महाराष्ट्रात नक्की काय बदल झाले कसे झाले आणि त्यातून सामान्य माणसाचं आयुष्य कसं बदललं\nबदल कुठे कुठे घडले असं विचारण्यापेक्षा कुठे घडले नाहीत, असंच विचारण्यासारखी परिस्थिती आहे, इतका व्यापक फरक आपल्या आसपास दिसतो. पंचवीस वर्षांत सातत्याने वाढलेली सुबत्ता झकपक मॉल्स, आलीशान गाड्या आणि उंची हॉटेलांमधून दिसते. घरांच्या किमती प्रचंड वाढल्या तरी त्याचबरोबर त्या परवडणारेही वाढताना दिसतात. तरीही दारिद्र्यरेषेखाली जगलं जाणारं भयाण आयुष्य शिल्लक आहेच.\nतंत्रज्ञानातले बदल डोळे दिपवून टाकणारे आहेत. साठ वर्षं सरकारी टेलिफोन जेमतेम दहा-वीस टक्के लोकांपर्यंत पोचला, तर मोबाईल क्रांतीमुळे अवघ्या दहाबारा वर्षांत संपूर्ण भारत फोनमय झाला. इंटरनेटही आता गावोगावी पोचतं आहे. संवाद वाढला, त्याचबरोबर कोलाहलही. माणसामाणसातले संबंध बदलले. ते सुधारले की बिघडले\nकलाकृतींमध्येदेखील या नव्वदोत्तरी बदलांचं प्रतिबिंब उमटलं असं म्हणायला जागा आहे. मासिकं संपली, दिवाळी अंक शिल्लक राहिले. वर्तमानपत्रं बदलली, टीव्हीचा राबता वाढला. सिनेमांमध्ये आधुनिक सफाईदार तंत्र आलं - याने दर्जा सुधारला किंवा कसं हा मुद्दा वेगळा. फेसबुक आणि स्वस्त कॅमेरांमुळे चित्रांचा प्रसार झाला. फक्त शब्दांऐवजी संवादात चित्रभाषेचा अधिकाधिक शिरकाव झाला.\nया सर्व विषयांवर प��रबंध लिहिता येऊ शकेल इतकी त्यांची व्याप्ती आहे. 'ऐसी'च्या यंदाच्या दिवाळी अंकासाठी थीम म्हणून हा विषय निवडताना आम्हांला याची कल्पना आहे. तरीही आज थोडंसं मागे वळून आणि आसपास नजर फिरवून दिसणारी काही चित्रं वाचकांसमोर मांडण्याचा आमचा मानस आहे. तुम्हांला हे चित्र कसं दिसतं, या बदलांचे काय परिणाम घडलेले दिसतात, येत्या काही दशकांत काय घडेल, त्याचं कल्पनाचित्र आशादायक दिसतं का काळजीलायक\nमला स्वतःला तरी नव्वदोत्तरी\nमला स्वतःला तरी नव्वदोत्तरी जे इलेक्ट्रीक टूथ-ब्रश आले तो शोध फार थोर वाटतो\nडीओडस मध्येही क्रांती घडतेय जे की आश्वासक आहे\nविषय अतिशय रोचक आहे. अर्थात याची व्याप्ती बरीच विस्तृत आहे. तरीही काही ठळक बाबींवर अतिशय दर्जेदार लेखन या अंकाच्या निमित्ताने होईल (व ते आपल्याला वाचायला मिळेल) अशी आशा करतो.\nलव्ह अॅड लेट लव्ह\nदिवाळी अंकाची थीम चांगली\nदिवाळी अंकाची थीम चांगली आहे.\nही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\nही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.\nकाही जणांनी विचारणा केल्याने\nकाही जणांनी विचारणा केल्याने 'लिखाण 'ऐसी अक्षरे'ला व्यक्तिगत निरोपाने पाठवावे.' हे पुन्हा सांगत आहोत. (व या निमित्ताने आठवण असावी म्हणून धागाही वर निघेल )\nज्या ऐसीबाह्य/जालबाह्य लोकांना व्यक्तिगत निरोप म्हणजे काय माहिती नसेल त्यांच्यासाठी:\nव्यक्तिगत निरोप ही ऐसीवरील सर्व सदस्यांना दिली जाणारी निरोप पाठवण्याची सोय आहे. थोडक्यात ऐसीपुरते व ऐसीवरून अॅक्सेस करता येणारे इमेल आहे.\nइथे सदस्यत्त्व घेतले नसेल तर ते घेताच ही सुविधा आपोआप प्राप्त होतील.\nबाकी ऐसीकरांनो, डेडलाईन जवळ येतेय. आणखी भरपूर लेखन येऊ दे प्रत्येक लेखन विषयाशी संबंधित हवे असे अजिबात नाही.\nलव्ह अॅड लेट लव्ह\nतुम्ही आधी मराठी तर\nतुम्ही आधी मराठी तर लिवायला=टायपायला शिका\nखंत करत बसु नका मोहीतराव, आता\nखंत करत बसु नका मोहीतराव, आता एक वर्ष आहे तुमच्याकडे मराठीत टाईप करायला शिकण्यासाठी.\nमराठी जाऊ द्या हो, कमीत कमी इंग्लिश ची स्पेलिंग तरी बरोबर लिहा. accaunt\nआणि ऐसी अक्षरे ही कुठली side नाही.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nआधी लिहीणार नव्हते प्रतिसाद,\nआधी लिहीणार नव्हते प्रतिसाद साबळेसाहेबांना, पण शुचि नी लिहीला म्हणल्यावर आपल्याला लिहायला हरकत नाही असे वाटले.\nअनु तू लिहीतेयस का एखादा लेख\nअनु त�� लिहीतेयस का एखादा लेख दिअं साठी तुला वाटलं तरच सांग.\nप्रयत्न करा. हळूहळू सरावाने जमेल. ऐसीवर लेख लिहिण्यासाठी दिवाळीअंकच पाहिजे, असे नाही. तुम्ही एरवीपण लेख लिहू शकाल.\nसमजा लेखन तयार असेल तर ते देवनागरीत लिहिलेले लेखन 'ऐसी अक्षरे' या आयडीवर व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवलेत तर पुढील संवाद साधता येईल\nलव्ह अॅड लेट लव्ह\nमागील अंकांप्रमाणे या वर्षीचा\nमागील अंकांप्रमाणे या वर्षीचा दिवाळी अंक देखिल दर्जेदार होईलच.\nविवेकाची ठरेल ओल - ऐसे की बोलावे बोल |\nआपुल्या मते उगीच चिखल\nकालवू नको रे ||\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केल��.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 9 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-high-court-defiance-new-pension-scheme-52723", "date_download": "2018-08-20T13:23:56Z", "digest": "sha1:3WO6SRPFO4MLVZL2KGCLSOBQSPYRPWHS", "length": 10979, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news high court Defiance for new pension scheme नवीन निवृत्तिवेतन योजनेला उच्च न्यायालयात आव्हान | eSakal", "raw_content": "\nनवीन निवृत्तिवेतन योजनेला उच्च न्यायालयात आव्हान\nगुरुवार, 15 जून 2017\nभविष्य निर्वाह निधीसह संबंधित विभागांना नोटीस\nऔरंगाबाद - राज्य सरकारच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदान निवृत्तिवेतन योजना वित्त विभागाने लागू केली आहे. या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.\nभविष्य निर्वाह निधीसह संबंधित विभागांना नोटीस\nऔरंगाबाद - राज्य सरकारच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदान निवृत्तिवेतन योजना वित्त विभागाने लागू केली आहे. या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.\nया प्रकरणी न्या. एस. के. केमकर आणि न्या. बी. पी. कुलाबावाला यांनी वित्त विभागाचे सचिव, शालेय शिक्षण विभागाचे सचिव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित पंचायत समिती आणि भविष्य निर्वाह निधी विभागाला नोटीस बजावून लेखी म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे. राजेंद्र फुलारे, पुरण पाटील व इतर शिक्षकांनी याचिका दाखल केली. याचिकेत, वित्त विभागाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू केली आहे.\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्���शासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nप्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये\nऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला....\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nजितेंद्र भुरूक यांनी किशोरदांची गायली सलग 89 गाणी\nमुंबईः जितेंद्र भुरूक यांनी पुणे-मुंबईतील भव्य वाद्यवृंदासह किशोरकुमार यांच्या 89व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांची सलग 89 गाणी गात 'अगर तुम ना होते'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/news-behind-news", "date_download": "2018-08-20T12:45:08Z", "digest": "sha1:V7ID3UDITZNH3FKS2CSPTJUCTUNE4SXO", "length": 5559, "nlines": 91, "source_domain": "www.saamtv.com", "title": "National News in Marathi: Latest National News, Breaking News in India, National News, Maharashtra News, Mumbai News, Pune News, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या बातम्या | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा क्रांती मोर्च्यात भाऊ-बहिणीनं घडवलं...\nमराठा क्रांती मोर्च्याच्या वतीनं 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बऱ्याच ठिकाणी कडककडीत बंद पाळण्यात आला. तर कुठे टायर जाळले कुठं गाड्यांची तोडफो��� करण्यात आली...\nना पेट्रोल, ना डिझेल आता बिअरवर चालणार कार \nलवकरच आता तुमची कार बिअरवरही धावू शकेल. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना पण, हो आता हे शक्य असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओतून करण्यात आलाय....\n#ViralSatya : गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं \n#ViralSatya : गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं \nशंभर रुपयांत रस्त्यावर मिळतो मृत्यू \nनागपूर : तीन दिवसांपूर्वी अजनी रेल्वे स्थानकासमोर अपघातात हेल्मेट तडकल्याने डोक्याला जबर दुखापत होऊन एका युवकाचा मृत्यू झाला. यामुळे टुकार हेल्मेटचा विषय पुन्हा ऐरणीवर आला...\nखाऊच्या पैशातून खोदला शौचालयाचा खड्डा..\nसेना भाजपचा तलाक.. पण २०१९ पर्यंत कुलिंग पिरिएड...\nमैत्रीच्या नाटकाची तिसरी घंटा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधत शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी पार पडली. या कार्यकारिणीची सर्वांनाच उत्सुकता होती. पण...\nताप, सर्दी, खोकल्याचा कहर\nपुणे - अचानक बदललेल्या वातावरणामुळे शहरातील नागरिक तापाने फणफणले असून, सर्दी आणि खोकल्याने बेजार झाले आहेत. यामुळे लहान मुलेही बेजार झाली असल्याचे निरीक्षण वैद्यकीय...\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/618", "date_download": "2018-08-20T12:58:30Z", "digest": "sha1:WLPIQVMKAZV2VKIH7MSXP2AOJW4PYGMU", "length": 9816, "nlines": 78, "source_domain": "aisiakshare.com", "title": " निवेदन | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐसी अक्षरेवर प्रसिद्ध झालेल्या \"मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का\" या धाग्याच्या निमित्ताने त्या धाग्यावर आणि अन्य काही धाग्यांवर काही सभासदांनी ऐसीअक्षरे आणि अन्य मराठी संस्थळांबद्दल मतप्रदर्शन केलेले आहे असे दिसते. मराठी आंतरजाल हा इतर विषयांप्रमाणेच चर्चेचा विषय निश्चित होऊ शकतो. अशा चर्चांत काही बरीवाईट मते मांडण्याचेही सर्वांना स्वातंत्र्य आहे. मात्र एका संस्थळावर दुसऱ्या संस्थळाबाबत लिखाण करताना तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. या संदर्भात संस्थळचालकांतर्फे स्पष्टीकरण द्यावे म्हणून प्रस्तुत धाग्याचा प्रपंच.\nया धाग्यावर आणि त्या अनुषंगाने आलेल्या ऐसीअक्षरेच्या अन्य धाग्यांवर आलेली सामान्यतः विविध विषयांवरची आणि ���िशेषकरून ऐसीअक्षरे आणि अन्य मराठी संस्थळे यांबद्दलची मते ही त्या त्या सभासदाची वैयक्तिक मते आहेत. ऐसीअक्षरेच्या व्यवस्थापन यंत्रणेशी त्या मतांचा संबंध नाही. विशिष्ट संस्थळाबाबतची तक्रार सदस्यांनी त्या त्या संस्थळाच्या व्यवस्थापनाकडे करावी ही ऐसीअक्षरेच्या व्यवस्थापनाची भूमिका आहे. याच नव्हे तर कुठल्याही धाग्यावर कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेचा बदनामीविषयक मजकूर छापला जाऊ नये आणि छापल्यास लवकरात लवकर कारवाई होईल याची दक्षता ऐसीअक्षरे व्यवस्थापन घेईल अशी ग्वाही या निमित्ताने आम्ही देतो.\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 10 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mfas.in/", "date_download": "2018-08-20T12:24:31Z", "digest": "sha1:QRNCZXLK7IRLQ2X3LJUV45WOCSJOGRP3", "length": 6157, "nlines": 39, "source_domain": "mfas.in", "title": " Maharashtra Finance & Account Services | MFAS | Home", "raw_content": "\nशासकीय कामकाजात उपयोगी नियम पुस्तके या संकेतस्थळावर उपलब्ध\nदैनंदिन शासकीय कामकाजात उपयोगी शासन निर्णय विषयानुसार उपलब्ध\nदैनंदिन शासकीय कामकाजात नेहमी उपयोगात येणारे फॉर्म आता उपलब्ध\nसंगणक अग्रीम घेण्यासाठी कार्यालयीन पध्दत काय आहे\nसंगणक अग्रीम हे कर्मचाऱ्याला त्यांच्या कार्यालयाकडून मंजूर केले जाते. संगणक खरेदीकरीता भविष्य निर्वाह निधीतून अग्रीम घेता येते.\nमी परिचर पदावर दिनांक 21.08.2006 रोजी शासन सेवेत नियुक्त झालो आहे. विद्यमान वेतनश्रेणी रु.2550-55-2660-60-3200. माझे नविन मुळ वेतन रू.4440 असेल की 4750\nआपण दि. 21.08.2006 रोजी रु.2550-55-2660-60-3200 या वेतन श्रेणीत रुजु झाला आहात. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 2009 मधील विवरणपत्र -तीन नुसार आपले दि.21.08.2006 रोजी रूपये 4440/- इतके\n1) मॅट मधील दाव्याचे कागदपत्र\n2) मा.सचिव यांना केलेली विनंती\nसर्व पदोन्नत अधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन \nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग ब (अराप) संघटनेच्या प्रयत्नांना यश लाभले. दि.10 जून 2014 रोजी पदोन्नतीबाबतचे आदेश निर्गमीत झाले आहेत. सर्व पदोन्नत अधिका-यांचे हार्दिक अभिनंदन. आता लवकरच पुढची ऑर्डर \nमहाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील अधिकारी हे राज्य शासनाच्या विविध कार्यालयात, महामंडळात कार्यरत आहेत. त्यांना आस्थापना, लेखा व लेखा परिच्छेद साखी महत्वाची कामे करावी लागतात. सहाय्यक लेखा अधिकारी हा कर्मचारी व अधिकारी यांच्या मधील दुवा असतो. त्यांच्या कामाचे स्वरुप खूपच व्यापक आहे प्रतिकुल परिस्थितीतही MFAS परिवारातील ही मंडळी अत्यंत श्रमाने व कार्यकुशलतेने काम करत, आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असतात.\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील अधिकारी हे राज्य शासनाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आहेत. वित्तीय अनियमिततेवर निर्बंध ठेवून शासनाच्या निधीचा उपयोग योग्य रितीने होत असल्याची काळजी घेत असतात. MFAS परिवारातील अधिकारी नेहमी एकनिष्ठ राहिलेले आहेत व यापुढे ही एकनिष्ठच राहतील यात शंका नाही.\nMFAS परिवारातील अधिकारी यांनी नेहमीच एकत्र येऊन उडचणींना तोंड देऊन त्यावर मात केलेली आहे. MFAS परिवारातील अधिकारी नेहमीच एकमेकांना व इतरांनाही मदत करण्यासाठी सदैव तत्वर असतात. महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्ग हा एक परिवारच आहे. MFAS परिवाराच्या यशाचे कारण आहे एकता.\nअधिदान व लेखा कार्यालय,\nलेखा कोषा भवन, वांद्रे कुर्ला संकुल,\nवांद्रे (पुर्व), मुंबई 400 051.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0", "date_download": "2018-08-20T12:17:16Z", "digest": "sha1:F47JXX7HTP4XJI6SH3U72GIZJKQGRR2L", "length": 8451, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महापौर - विकिपीडिया", "raw_content": "\nमहापौर हा मराठी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवला. त्यापूर्वी महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सभागृहाच्या नेत्याला मेयर म्हणत असत. इतर राज्यांत अजूनही मेयर म्हणतात. पाश्चात्त्य देशांमध्ये महापौराला प्रथम नागरिक असे म्हणून मान देतात.\nभारतांतील शहरांमधले महापौर हे पद केवळ शोभेचे असते. त्याला कोणतेही खास अधिकार नसतात. केवळ सरकारी समारंभांना हजेरी लावणे, छोट्याछोट्या समारंभांचे किंवा स्पर्धांचे उद्घाटन करणे आणि नगरपालिकेच्या शाळांत वह्या-पुस्तके किंवा बक्षिसे वाटणे या पलीकडे त्याचा उपयोग करून घेतला जात नाही.\nमहाराष्ट्रातील महापालिकेत निवडून आलेले सभासद आपल्यातल्या एका सभासदाला नेता म्हणून निवडतात. या नेत्याला शहराचा महापौर असे म्हणतात. महापौर हा सभासदांमधून मतदानानेच निवडला गेला पाहिजे, आणि त्याचा कार्यकाल महापालिका सभागृहाच्या कार्यकालाइतकाच असायला हवा. परंतु सध्या महाराष्ट्रात, राज्याच्या राजकीय पक्षाचा एखादा मोठा नेता आपल्या मर्जीतल्या माणसाची महापौर म्हणून नेमणूक करतो आणि त्याचा कार्यकाल एक वर्ष, दीड वर्ष, किंवा आणखी किती कम�� किंवा जास्त असावा ते ठरवतो.\nभारतातील इतर महापालिकांत महापौराची निवड वेगवेगळ्या पद्धतीने होते. उत्तर प्रदेशात आणि आणखी काही राज्यांत महापौर हा शहराच्या सर्व नागरिकांकडून थेट निवडणूक पद्धतीने निर्वाचित केला जातो. लंडन आणि न्यूयॉर्कमध्येही महापौरासाठी थेट निवडणूक होते. मात्र इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार एकूण अकरा शहरांपैकी नऊ शहरांतील नागरिकांनी महापौराची थेट निवडणूक नसावी असा कौल दिला आहे. फक्त ब्रिस्टॉल आणि डोनकॅस्टर हा दोनच शहरांतील नागरिकांना महापौराची थेट निवडणूक हवी आहे.\nदेशोदेशींचे इतर शहरांतील महापौराच्या निवडीचे निकष यापेक्षाही वेगळे असू शकतील.\nपरभणी : प्रताप देशमुख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०१:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?m=201803&paged=20", "date_download": "2018-08-20T12:25:35Z", "digest": "sha1:FZQQIINZZQD5MLTZREFCCU4MIPGRENHV", "length": 17944, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Page 20 of 59 - Berar Times | Berar Times | Page 20", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nमहिलांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी महिला मेळावा-आ.पुराम\nसालेकसा,दि.21 : विविध कार्यक्रमांतून महिलांना स्वत:च्या कलागुण व कर्तृत्वाला दाखविण्याची संधी मिळते. सोबतच शासनाच्या विविध योजना तसेच महिलांच्या सुरक्षा व विकासासाठी अस्तित्वात असलेले कायदे व नियमांची माहिती मिळते. करिता महिलांमध्ये\nन.��. उपाध्यक्षपदी आशिष गोंडाणे अविरोध\nभंडारा,दि.21ः-भंडारा नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाकरिता मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे आशिष गोंडाणे यांची अविरोध निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षाकरीता करण्यात आली आहे.रुबी चढ्ढा यांच्या राजीनाम्यामामुळे पालिकेचे उपाध्यक्षपद रिक्त झाले\nअंगणवाडीसेविका धडकल्या जिल्हा परिषदेवर\nगोंदिया,दि.२१ः- महाराष्ट्रातील असंघटीत क्षेत्रातील २ लाख अंगणवाडीसेविका मदतनिसाना ऐस्माअंतर्गत १५ मार्चला महिला व बालविकास विभागाने आदेश काढून अत्यावश्यक सेवामध्ये संप करण्याचा अधिकार हिरावून घेतला.त्या आदेशाच्या विरोधात 20 मार्चला गोंदिया जिल्हा\nसुर्यादेव मांडोदेवीत रोगनिदान व हद्य शस्त्रक्रिया शिबिर\nगोंदिया,दि.20- चैत्र नवरात्र उत्सवादरम्यान बघेडा/तेढा येथील सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान समिती व विदर्भ इंस्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता निशुल्क रोगनिदान शिबीर व\nनागझिरा नवेगाव बफरझोन के स्थानिक संस्थापदाधिकारीयोंको प्रक्षिक्षण\nगोंदिया,दि.२०ः भारतीय वन्यजीव संस्था द्वारा नागझीरा नवेगांव के बफर झोन में स्थित गांवो के लोकप्रतिनिधीओंके लिये क्षमता बांधणी कार्यशाला का आयोजन किया गया. यह कार्यशाला महाराष्ट्र वन विभाग के आई.यू.सी.एन\nकुरखेड्यातील रेडीमेड दुकानाला आग,लाखोचे नुकसान\nकूरखेडा,दि.20ःशहरातील जगदीश क्लॉथ अँडं रेडीमेड दुकानाला आज सांयकाळी सहा वाजेचा सुमारास शार्टसर्किट मूळे आग लागल्याने दुकानातील कपड्या सहित फर्निचर व इतर साहीत्य जळून खाक झाले या घटनेत 12 ते 15\nआर्वी पंचायत समितीच्या छतावर चढून प्रहार सोशल फोरमचे आंदोलन\nवर्धा,दि.20 – आर्वी तालुक्याच्या दहेगाव (गोंडी) येथील लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१४ – १५ मध्ये घरकुल मंजूर करण्यात आले होते. मात्र अजूनपर्यंत त्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नव्हती. त्यामुळे त्रस्त\nअज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार\nवर्धा,दि.20 – समुद्रपुर तालुक्यातील नागपुर – चंद्रपुर मार्गावर डोंगरगाव शिवारात राञीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.हा बिबट्या एक ते दीड वर्षाचा असल्याे वन विभागाकडून\nएसटीच्या महिला वाहकावर चाकू हल्ल���,आरोपीस अटक\nअमरावती, दि. 20:राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकावर एका युवकाने बसमध्ये चाकूने हल्ला केल्याची घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकारानंतर एसटी कर्मचाऱयांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला.सविस्तर असे की,कविता गावंडे\nरुग्णासोबत वाद झाल्याने वैद्यकीय अधिकार्याची आत्महत्या\nबुलडाणा , दि. २० :- रुग्णाचे बोलणे सहन न झाल्याने शेगांव तालुक्यातील भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्याने आज मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले.भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.60secondsnow.com/mr/sports/bwf-world-championships-1072504.html", "date_download": "2018-08-20T12:29:09Z", "digest": "sha1:HPWKPHBZ4FODFMB2ISOY7NGGZKFLY7S4", "length": 6073, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "पी. व्ही. सिंधूवर मानसिक दबाव नाही: प्रकाश पदुकोण | 60SecondsNow", "raw_content": "\nपी. व्ही. सिंधूवर मानसिक दबाव नाही: प्रकाश पदुकोण\n'सिंधूवर कुठलाही मानसिक दबाव नाही. त्यामुळे माध्यमांना विनंती आहे की त्यांनी तिच्या पराभवाबाबतच्या बातम्या छापून तिच्यावर दडपण आणू नये,' असे भारताचे माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण म्हणाले. भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला २०१६ पासून आठव्यांदा महत्त्वाच्या स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला.\nअटलजींचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक: पंतप्रधान मोदी\nजीवन कसे असावे, ते कसे जगावे, का जगावे आणि कशासाठी जगावे याचे मुर्तीम��त उदाहरण म्हणजे अटलजी होते. ते जनसामान्यांसाठी जीवन जगले. ते देशासाठी, देशवासियांसाठी जगले. त्यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक होते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत केले. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.\nAsian Games 2018: कबड्डीमध्ये भारताचा एका गुणाने पराभव\nआशिया क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये आतापर्यंत देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारताच्या संघाला दक्षिण कोरियाकडून फक्त एका गुणाने पराभव पत्करावा लागला. कोरियाने या थरारक लढतीत भारतावर 24-23 असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासून कोरियाने सामन्यावर पकड मजबूत केली होती. कोरिया आणि भारत यांच्यातील गुणांमध्ये जास्त फरक दिसत नव्हता, पण प्रत्येक वेळी कोरियानेच आघाडी घेतलेली होती.\nपूरग्रस्तांना सनी लिओनीने दिला मदतीचा हात \nअभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कामामुळे चर्चेत आली आहे. पावसामुळे उद्धवस्त झालेल्या केरळच्या मदतीसाठी सनी लिओनीही धावून आली आहे. सनीने केरळमधील पूरग्रस्त लोकांना 5 कोटी रुपयांची देणगी दिल्याचे म्हटले जात आहे. केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच कोटी रुपयांची देणगी सनीने दिल्याची चर्चा होत आहे. परंतु याबाबत अधिकृत माहिती हाती आलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2018-08-20T12:16:49Z", "digest": "sha1:2MC6YSY7TSGKQCSMOEBYCMV3CBIUYQA4", "length": 7075, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामनाथ कोविंद - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१६ ऑगस्ट, इ.स. २०१५ – २० जून, इ.स. २०१७[१]\n१ ऑक्टोबर, १९४५ (1945-10-01) (वय: ७२)\nकानपूर देहात जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत\nरामनाथ कोविंद (१ ऑक्टोबर, इ.स. १९४५ - ) हे भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे विद्यमान १४ वे राष्ट्रपती आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत.\nप्रणव मुखर्जी भा���तीय राष्ट्रपती\nजुलै २५, इ.स. २०१७ – - पुढील:\nराजेंद्र प्रसाद • सर्वपल्ली राधाकृष्णन • झाकिर हुसेन • वराहगिरी वेंकट गिरी • मोहम्मद हिदायत उल्लाह • फक्रुद्दीन अली अहमद • बी.डी. जत्ती • नीलम संजीव रेड्डी • झैल सिंग • रामस्वामी वेंकटरमण • शंकर दयाळ शर्मा • के.आर. नारायणन • ए.पी.जे. अब्दुल कलाम • प्रतिभा देवीसिंह पाटील • प्रणव मुखर्जी • रामनाथ कोविंद\nइ.स. १९४५ मधील जन्म\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१८ रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mfas.in/Updates.php", "date_download": "2018-08-20T12:24:18Z", "digest": "sha1:65KWPZZEVYQX57LRQFS2NBYBEBA33RJY", "length": 10043, "nlines": 53, "source_domain": "mfas.in", "title": "Maharashtra Finance & Account Services | MFAS | Updates", "raw_content": "सर्व पदोन्नत अधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग ब (अराप) संघटनेच्या प्रयत्नांना यश लाभले. दि.10 जून 2014 रोजी पदोन्नतीबाबतचे आदेश निर्गमीत झाले आहेत. सर्व पदोन्नत अधिका-यांचे हार्दिक अभिनंदन. आता लवकरच पुढची ऑर्डर \nमविलेसे गट ब (अराप)\nनियमीत / विनंती बदलीसाठी विकल्प सादर करण्यास मुदतवाढ\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग ब (अराप) यांच्या नियमीत / विनंती बदलीसाठी विकल्प सादर करण्यास दि.30 एप्रिल 2014 पर्यंत मुदतवाढ देण्यास मा.संचालक, लेखा व कोषागारे यांनी सहमती दर्शविलेली आलेली आहे. या संबंधीचे आदेश लवकरच निर्गमीत करण्यात येतील.\nमविलेसे गट ब (अराप)\nनव निर्वाचित पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा\nसंस्थेतील नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांसाठी दि.22/02/2014 रोजी अधिदान व लेखा कार्यालय, लेखा कोषा भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे(पुर्व) येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे\nमविलेसे गट ब (अराप)\nनव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nनव वर्ष 2014 आपण सर्वांना सुखमय, आरोग्यदायी, फलदायी व यशदायी जावो ही हार्दिक शुभेच्छा.\nमविलेसे गट ब (अराप)\nजिल्हा कार्यकारणी व विभागीय कार्यकारणी नव्याने नियुक्तीबाबत विनम्र आव्हान\nदि.11 जानेवारी 2014 रोजी औरंगाबाद येथे संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारणीची सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व जिल्हा कार्यक���रणी व विभागीय कार्यकारणी नव्याने नियुक्त करावयाचे आहे. त्यासाठी असे आव्हान करण्यात येते की, प्रत्येक जिल्हयाने लेखी स्वरुपात कार्यकारणी नियुक्तीचा प्रस्ताव तसेच प्रत्येक विभागाने लेखी स्वरुपात विभागीय कार्यकारणीचा प्रस्ताव प्रतिनिधी मार्फत केंद्रिय कार्यकारणीच्या मान्यतेसाठी पाठविण्यात यावा. नव्याने निुयक्त करण्यात येणाऱ्या पदाधिकाऱ्याने किमान नियुक्तीचे निकष पुर्ण करणे आवश्यक आहे.\nमविलेसे गट ब (अराप)\nपुणे विभागीय बैठक दिनांक 14/12/2013 रोजी सातारा येथे संपन्न\nपुणे विभागांतर्गत उपकोषागार अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी / सहाय्यक लेखा परिक्षक अधिकारी यांची विभागीय बैठक श्री. सुनिल जाधव ,कोषाध्यक्ष म.वि.ले.से. गट ब (अराप) महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षते खाली सातारा येथे दिनांक 14/12/2013 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.\nसर्व सभासदांचे हार्दिक आभार\nदि. 01 डिसेंबर 2013 रोजी मुंबई येथे झालेल्या संघटनेच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनास उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल सर्व सभासदांचे हार्दिक आभार. -- मुंबई कार्यकारणी.\nदि. 01 डिसेंबर 2013 रोजी मुंबई येथे झालेल्या संघटनेच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनात नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित कार्यकारणीचे हार्दिक अभिनंदन\nमहाराष्ट्र राज्याचे मा.उप मुख्यमंत्री महोदय, श्री.अजित पवार यांच्या शुभहस्ते दि 28 नोव्हेंबर 2013 रोजी संकेतस्थळाचे उद्घाटन केले व संघटनेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.\nमहाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील अधिकारी हे राज्य शासनाच्या विविध कार्यालयात, महामंडळात कार्यरत आहेत. त्यांना आस्थापना, लेखा व लेखा परिच्छेद साखी महत्वाची कामे करावी लागतात. सहाय्यक लेखा अधिकारी हा कर्मचारी व अधिकारी यांच्या मधील दुवा असतो. त्यांच्या कामाचे स्वरुप खूपच व्यापक आहे प्रतिकुल परिस्थितीतही MFAS परिवारातील ही मंडळी अत्यंत श्रमाने व कार्यकुशलतेने काम करत, आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असतात.\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील अधिकारी हे राज्य शासनाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आहेत. वित्तीय अनियमिततेवर निर्बंध ठेवून शासनाच्या निधीचा उपयोग योग्य रितीने होत असल्याची काळजी घेत असतात. MFAS परिवारातील अधिकारी नेहमी एकनिष्ठ राहिलेले आहेत व यापुढे ही ��कनिष्ठच राहतील यात शंका नाही.\nMFAS परिवारातील अधिकारी यांनी नेहमीच एकत्र येऊन उडचणींना तोंड देऊन त्यावर मात केलेली आहे. MFAS परिवारातील अधिकारी नेहमीच एकमेकांना व इतरांनाही मदत करण्यासाठी सदैव तत्वर असतात. महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्ग हा एक परिवारच आहे. MFAS परिवाराच्या यशाचे कारण आहे एकता.\nअधिदान व लेखा कार्यालय,\nलेखा कोषा भवन, वांद्रे कुर्ला संकुल,\nवांद्रे (पुर्व), मुंबई 400 051.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/06/blog-post_09.html", "date_download": "2018-08-20T12:52:29Z", "digest": "sha1:YFJ7HOPFLWTSSNHCFWSKS6GHI5PQF7HB", "length": 29382, "nlines": 192, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: उघडा बुवा, असेल कोणी तरी...", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nउघडा बुवा, असेल कोणी तरी...\nआई-बाबा, भाऊ व मी जेवायला बसलो होतो. साधारण रात्रीचे नऊ वाजले होते. आईने सुंदर फ्लॉवर, मटार वबटाट्याचा हिरवा मसाला लावून माझा अतिशय आवडता रस्सा केला होता. पोळ्या, वरण-भात, ताक, इत्यादी होतेच बरोबर. रात्रीचे जेवण आम्ही कटाक्षाने एकत्र घेत असू. आम्ही सुरवात केली. आईने पहिलाच घास घेतला आणि दाराची कडी वाजली. त्यावेळी आम्ही चाळीत राहात होतो. तिकडे बेल वगैरे प्रकार नव्हता. आता एवढ्या रात्री कुठला शेजारी डोकावतोय असे वाटून आईने विचारले, \" कोण आहे \" बाहेरून आवाज आला, \" उघडा बुवा, असेल कोणीतरी. \" मी आनंदून म्हटले, \" अय्या \" बाहेरून आवाज आला, \" उघडा बुवा, असेल कोणीतरी. \" मी आनंदून म्हटले, \" अय्या आई, हा तर काकाचा आवाज आहे. \" पटकन दार उघडले. खरेच की काकाच होता.\nकाका आत आला. प्रथम स्वयंपाकघर मग बैठकीची खोली. रात्री तीच झोपायची खोली व मागे गॅलरी. असे आटोपशीर परंतु भरपूर सूर्यप्रकाश व हवेशीर असे पूर्व पश्चिम घर होते आमचे. \" अरे वा अगदी योग्य वेळी आलोय तर मी. \" असे म्हणत त्याने बॅग ठेवली. हातपाय धुतले, तोवर आईने भर्र्कन त्याचे पान वाढले व एकीकडे पटकन भाकरीचे पीठ परातीत घेऊन मळायलाही सुरवात केली. त्याला पानावर बसवून तिने सगळे पदार्थ वाढले वतुम्ही सगळे जेवा रे मी आलेच पटकन दोन भाकरी टाकून. भाकरी म्हटल्यावर प्रत्येक जण म्हणू लागला, \" ए मला पण हवी गं. \" आईने दोन म्हणता म्हणता चांगल्या चार भाकऱ्या केल्या व आम्ही सगळे मस्त गप्पा मारत चांगले तासापेक्षा जास्ती वेळ जेवलो.\nतुम्ही म्हणाल ह्यात काय सांगण्यासारखे, पूर्वी हे असे कित्येक घरात नित्य���ियमाने घडत असे. बरोबर. पण तुम्ही' पूर्वी ' असे म्हटलेत ना हेच ते. अचानक काका आला. आईही दिवसभराच्या श्रमाने दमलीच होती. इतके सुंदर जेवण तयार करून पहिला घास घेतेय तोच तिला पानावरून उठावे लागले. नकळत माझ्या मनाने केलेली नोंद आहे ही. कुठेही तिच्या चेहऱ्यावर राग तर सोडाच पण किंचितही वैताग, काय कटकट आहे. सांगून नाही का येता येत. ह्यातला एकही प्रश्न दिसून आला नाही. उलट अगत्यशीलता, आलेल्याला जराही कुठून आलो असे न वाटावे. आमच्याकडे तुझे कधीही स्वागतच आहे हा सहज भाव तिच्या वागण्यातून दिसला. आणि हे मुद्दाम ओढून ताणून नाही. प्रेम होते, आहे ते देहबोलीतून आपसूक व्यक्त होत होते.\nआज ही सहजताच हरवून गेलीये. नातेवाईकांकडे जावे असे कितीही वाटले तरी त्यांना प्रथम फोन करायला हवा. आपण अचानक गेलो तर त्यांना आवडेल का असे अनेक प्रश्न मनात येतात. ठरवून जायचे तर दत्त म्हणून उभे राहून चकित करण्यातली गंमत व आनंद गमावून बसायला होते. आजकालच्या इतक्या धकाधकीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण चक्रात अडकलेला आहे हे खरेच आहे. पण पूर्वीही सगळे अशा चक्रात होतेच ना असे अनेक प्रश्न मनात येतात. ठरवून जायचे तर दत्त म्हणून उभे राहून चकित करण्यातली गंमत व आनंद गमावून बसायला होते. आजकालच्या इतक्या धकाधकीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण चक्रात अडकलेला आहे हे खरेच आहे. पण पूर्वीही सगळे अशा चक्रात होतेच ना आमचे बाबा तर नेहमीच साईट जॉबवर. सकाळी आठ ते रात्री आठ. लोकलचा परवडला असा तीन चार टप्प्यांचा प्रवास करून काही वर्षे जात होते. घरी आले की नेहमीच आनंदी असत. कधीही जाण्यायेण्याच्या, ऑफिसच्या हाणामारीचा त्रास त्यांच्या चेहऱ्यावर मी फारसा पाहिला नाही. मग आता असे काय बदलले आहे\nमित्रमैत्रिणीनं कडे अजूनही बरेचदा असे उपटसुंभासारखे गेलेले चालते, आवडते. परंतु त्यातही काही वेळा वाईट अनुभव येतात. कधी तोंडावर उघडपणे तर कधी अनुल्लेखाने मारून लोक राग व्यक्त करतात. काही लोकांना वाटते, पाहुणे आलेत म्हणजे आता काहीतरी खायला करा. मग चिडचिडत खायला बनवायचे आणि वाढायचे. हे खाणाऱ्याला दिसल्याशिवाय राहते का का त्यांना ते दाखवूनच द्यायचे असते\nकधी कधी उपचार म्हणून लोक जेवायला बोलावतात. चार पदार्थ, मोजके बोलणे आणि नेमका वेळ, थोडे इकडे तिकडे झाले की लागलीच त्यांचा तोल ढळतो. त्यापेक्षा कॉफी आणि मस्त मनमोकळ्या गप्पा हे सोपे आहे ना मन उदास होऊन जाते असे घडले की. कासवासारखे अंग चोरून आपल्याच कोशात सगळे राहू लागलेत. दोन देशी समोर आले तर चुकूनही मनमोकळे तोंडभरून हसणार नाहीत. उलट टाळायचा प्रयत्न करतील. परक्या देशात राहूनही आपल्याला असे करावेसे वाटते म्हणजेच आपण पूर्णपणे एकांडे झालोत का मन उदास होऊन जाते असे घडले की. कासवासारखे अंग चोरून आपल्याच कोशात सगळे राहू लागलेत. दोन देशी समोर आले तर चुकूनही मनमोकळे तोंडभरून हसणार नाहीत. उलट टाळायचा प्रयत्न करतील. परक्या देशात राहूनही आपल्याला असे करावेसे वाटते म्हणजेच आपण पूर्णपणे एकांडे झालोत का नको ते पाहुणे आणि नकोच ते अगत्य.\nकाही घरात स्वतःचे आई वडील आले तरीही चालत नाहीत. अनंत प्रकारे त्यांना पळवून लावण्याचे छुपे प्रयत्न केले जातात. बहुतांशी वय वाढले की अन्न नेहमीच गरम खावेसे वाटते. बरेचदा वयस्कर माणसांना लवकर जेवायचे नसते कारण मग त्यांना रात्री पुन्हा भूक लागू शकते. एकावेळी खूप जेवण जेवता येत नाही त्यामुळे उशिरा जेवले की बरे असते. अशावेळी जर मुलगा म्हणाला, \" एकाच वेळी आपण जेवलो तर बरे होईल ना पुन्हा पुन्हा अन्न गरम करण्यात गॅस फुकट जातो. \" आईवडीलांनी काय डोके फोडून घ्यायचे का हे ऐकून. ह्या पेक्षाही वाईट प्रसंग घडतात. का पुन्हा पुन्हा अन्न गरम करण्यात गॅस फुकट जातो. \" आईवडीलांनी काय डोके फोडून घ्यायचे का हे ऐकून. ह्या पेक्षाही वाईट प्रसंग घडतात. का गेल्या पंचवीस वर्षात आपण खूप तरक्की केली आहे. पण त्याचबरोबर जिव्हाळा, प्रेम, परस्पर संबंध सारे गमावून बसलोय, हे प्रगतीचे, उन्नतीचे लक्षण आहे का\nआपले आईवडील तर असे नव्हते. शिवाय आपल्याला आजोळ, आजी-आजोबांचे प्रेम, सहवासही लाभला. अजूनही अनेक घरांमध्ये एकत्र कुटुंबपध्दती सामंजस्याने नांदताना दिसते. मुले व आईवडील दोन्ही बाजूने असोशीने प्रयत्न केले जातात. कारण एकच, प्रेम आहे. न्युक्लिअर फॅमिली कन्सेप्ट मध्ये आपली मुले आईवडील कधीमधी आलेल्या आजी आजोबांशी कसे वागत आहेत हे नीट ऑब्झर्व करीत आहेतच शिवाय ती अतिशय हुशार आहेत. तेव्हा आपण भविष्यात आपल्यापुढे कुठले ताट वाढून येणार ह्याचाही विचार करायला हवा. संवाद हा इतर कुठल्याही भौतिक गोष्टींचा मौताज नसून त्यासाठी हृदयात प्रेमाचा ओघ जिवंत ठेवला की सगळे सगेसोयरे आपलेच आहेत ह्याची साक्ष मनाला पटेलच.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 9:08 AM\nलेबले: मुक्तक विचार जीवन\nफ्लो किती सही झालाय या लेखात. काकांबद्दल सांगत होता तेव्हा मी आपसुक लहान झालो.अरे हे तर आपल्याच घरचं चित्र.\"पूर्वी\" या शब्दाने दाणकन आजच्या काळात आणून आपटले.\nमला वाटतं खरंच असं होत आहे. अगत्य कमी होण्या मागचं कारण काय घराचे अगत्य मुख्यत: घरातल्या स्त्रीवर अवलंबून असते. (चुकीचं असेल तर सांगा). त्यामुळे आजकालच्या मुली सुना, उच्चा शिक्षण घेउन समाजशीलता विसरल्या आहेत घराचे अगत्य मुख्यत: घरातल्या स्त्रीवर अवलंबून असते. (चुकीचं असेल तर सांगा). त्यामुळे आजकालच्या मुली सुना, उच्चा शिक्षण घेउन समाजशीलता विसरल्या आहेत असं म्हणता येईल का\nआमच्या घरात अजुनतरी असे अनुचीत प्रकार घडत नाहीत..:-) आजही रात्री बेरात्री आलेल्या पाहुण्यांचे तितक्याच उस्हात स्वागत होते..आणि होत रहाणार आहे..खरच या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत पण त्यानी किती फरक पडतो.. आमची आई अजुनही रोज १-२ पोळी आणि थोडी भाजी काढुन ठेवते..अचानक कोणी आले तर्\nअसे चांगले संस्कार करणार्या माझ्या आई-वडीलांचा मला फार अभिमान वाटतो..आणि हो या लेखामुळे बर्याच जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला त्याबद्द्ल धन्यवाद\nप्रभावित, हो ना गं.त्यांचे संबंध तसेच आहेत अजूनही,पण मला मात्र धाडस होत नाही अचानक कुणाच्याही घरी जाण्याचे. जे काही गिनेचुने लोक आहेत ना माझे त्यात तूही शामील आहेस हे मी मुद्दाम सांगायला नकोच, खरे ना:) औपचारीकपणे धन्यवाद म्हणत नाही गं.\nसाधक,हा उच्चशिक्षणाचा परिणाम असेल असं नाही हो वाटत. कारण शिक्षणाने माणूस जास्त प्रगल्भ होतो ना घड्याळ्याच्या काट्यावर बांधले गेल्याने कदाचित...., कधीकधी घरातल्या कटकटीही..., अनेक कारणे असू शकतील ह्यामागे. मात्र ह्यातून साध्यासुध्या निखळ गप्पाच हरवल्या जात आहेत. अनेक आभार.\nप्रसाद, हो रे मलाही आठवते. नेहमी पोळीच्या डब्यात एखादीतरी पोळी, भात-आमटी आई शिल्लक ठेवीतच असे. एवढ्याश्या दोन खोल्यात पाहुण्यांचा प्रचंड राबता होता आमच्या घरात. स्वत:चा मोठा बंगला असणारे आमचे आजोबा चाळीतल्या टिचभर जागेतही अतिशय खूशीत असत. म्हणजे आमच्या आईने किती प्रेम लावले असेल त्यांना. तू म्हणतोस तसेच, अंत्यत विपरीत परिस्थितीतही नाते-मैत्र संबंध जपणार्या आईबाबांचा अतिशय अभिमान वाटतो मला. आभार.\nअग हा संपूर्ण सामाजिक दैनंदिन दिनक्रमात बदल झाल्याचा परिणाम आहे.आपल्या आयांपैकी कितीजणी नोकर्या करणार्या होत्या त्यांचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरातच जायचा त्यांचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरातच जायचा आणि आपल्यासारखं त्यांना दिवसभर ऑफिसमध्ये फाईलिंमध्ये डोकं खुपसून , मानेवर खडा ठेवून डेडलाईन्स पाळायची वेळ आली असती तर मला नाही वाटत त्यांच्यातही वेळेवर आलेल्या पाहूण्याची खास सरबराई करण्याची शक्ती राहीली असती.जसा काळ बदलत जातो तसे हे बदल घडत जाणं अपरीहार्य आहे.मला जर मस्तपैकी नोकरी न करता घरी बसायची परवानग़ी मिळाली तर मी रोजच छान छान पदार्थ करुन माझ्या पाक-कौशल्याला दाद देणारा पाहूणा येऊ दे म्हणून प्रार्थना करेन\nसोनाली, तू म्हणतेस हे कारण आहे ग. पण कसे आहे ना, ज्यात आपल्याला आनंद मिळतो ते माणूस कितीही वेळ नसू दे, कामाचे फार प्रेशर असू दे, करतोच. मग कधी तरी कोणी आलेच तर थोडासा वेळ आपणही ते Enjoy करावे ना.सरबराई नको पण छान गप्पा. आणि आपल्या आयाही नोकरी करत होत्या, सगळ्याच काही घरात नव्हत्या. असो.\nबरे वाटले, तू आवर्जून लिहीलेस. आभार.\nसाधक, आपले दोन्ही ब्लॊग्ज वर जायचा प्रयत्न केला. परंतु....:(\nमाझ्या दोन्ही ब्लॉग्स वर एकही पोस्ट नाहीये. मी ब्लॉग फक्त वाचतो. लिहीत नाही. सॉरी.कमेंट टाकायला सोय. म्हणून हे बनवले.\n(एक पोस्ट होती ती फार प्रायव्हेट झाल्याने मित्रांनीच उडावयला लावली :D)\nछानच जमलाय लेख .मुख्य म्हणजे तुझ्या वयाच्या मुलांना ही जाणीव आहे हे कुठे तरी मनाला सुखवून गेलं.\nआशाताई, बरं वाटलं तुमचा अभिप्राय पाहून. वाट पहात होते तुमची. :) आभार.\nसाधक, अरे पोस्ट उडवलीत, ह्म्म...:(\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nउद्याची आशा नको आता......\nआज बुलावा आया हैं........\nकाळ आला होता पण वेळ.....\nमहान पॉप गायक - मायकल जॅक्सनचे आकस्मिक निधन.....\nकतरा कतरा मरत राहतो.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा..... शेवट......\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........पुढे.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्...\nहम भी आपके जहन मे बस गये...\nओपन चॅलेंज देऊन तो गेला......\nजे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं....\nआणि ते मला सोडून गेले...\nएक, दूसरा, तिसरा... अरे चौथाही....\nउघडा बुवा, असेल कोणी तरी...\nकुठे कुठे आणि कसे जपायचे\nआणि मला डोहाळे लागले...\nवर म्हणेल, तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ\nमी, सायकल आणि म्हातारी.....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://thebabaprophet.blogspot.com/2010/06/blog-post_11.html", "date_download": "2018-08-20T13:06:04Z", "digest": "sha1:PGRDCMFDB4VUURG4EVUR4CYR4MW4GRC7", "length": 21221, "nlines": 217, "source_domain": "thebabaprophet.blogspot.com", "title": "\"बाबा\" ची भिंत !: भ्रूण", "raw_content": "\nनिवेदन : प्रस्तुत नोंद ही एक कथा असून, पूर्णतया काल्पनिक आहे. हा माझा अनुभव नाही. नोंद टाकली तेव्हा लक्षात नाही आलं, पण काहीजणांचे गैरसमज होत आहेत असं जाणवलं म्हणून हे निवेदन. झालेल्या-न झालेल्या गैरसमजाबद्दल\nमी भोपाळला जाणार्या गाडीत चढलो आणि माझा बर्थ शोधत हळू हळू पुढे सरकू लागलो. ही माझी नेहमीची सवय आहे, ���ी कधीच फर्स्ट किंवा सेकंड एसीने जात नाही, सर्वसामान्य माणसं सहसा तिथे भेटत नाहीत. माझी सीट आणि बर्थ मिळाल्यावर मी माझी छोटी बॅग सीटखाली सरकवून शांतपणे जीएंचं एक पुस्तक काढून वाचत बसलो. आत्ताशी संध्याकाळ होती, त्यामुळे इतक्यात बर्थवर जाण्याचा प्रश्न नव्हता. आता वाट पाहायची होती सहप्रवाश्याची. मला एकच सहप्रवासी मिळणार होता, कारण मी दोन सीटांच्या बाजूला होतो. हळूहळू ट्रेन भरत होती. मी पुस्तकात चांगलाच गुंतलो होतो. एव्हढ्यात, समोर येऊन कुणीतरी बसल्याचं जाणवलं. मी मान वर करून पाहिलं. एक पंचविशीचा पोरगेलासा युवक माझ्यासमोर बसला होता. माझ्याकडे पाहून त्याने हलकं स्मित केलं, मी ही.\n\" त्यानं भाबडेपणानं विचारलं. त्याच्या नाजूक, गोर्या, देखण्या चेहर्यावर एक अशक्तपणा जाणवत होता.\n\"नहीं, लेकिन कामके सिलसिलेमें अक्सर वहां जाना होता है. क्यूं\n\"नही, मैं असलमें वहीं का हूं, लेकिन कभी गया नही आज तक.\" माझ्या चेहर्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून तो पुढे म्हणाला, \"मतलब, मेरे मां-बाप वहीं के हैं, मेरी पैदाईश मुंबईकी है\nमाझ्या डोक्यात प्रकाश पडला.\n\"आप क्या काम करते हैं\" त्याच्या पुढच्या प्रश्नाने मी भानावर आलो.\n\"मैं डॉक्टर हूं, 'संभावना' जानते हो उनके क्लिनिक के लिये काम करता हूं थोडा-बहुत, मेरा रिसर्च सब्जेक्ट है\"\n\"अरे हां, वो तो बताया ही नहीं, ....\"\n\" तो प्रफुल्लित चेहर्याने म्हणाला.\n\"हो, माझे बाबा तिथे नोकरीला होते तेव्हा. \" मग अचानक त्याच्या चेहर्यावर शोककळा पसरली.\n\"डॉक्टर, तुम्ही श्वसनाच्या विकारांचा इलाज करता का हो\" त्याने भाबडेपणाने विचारलं.\n\"हो, थोडंफार, पण मी ऍक्च्युअली संशोधन करतोय, इलाज करणारे वेगळे असतात.\"\nविषय बदलावा म्हणून मी सहज विचारलं, \"भोपाळला काही विशेष\" आणि एकदम मी जीभच चावली.\nत्याचा चेहरा एकदम वेदनाग्रस्त झाला. आणि मग हळूहळू तो मोकळा होत गेला आणि माझ्या बर्याच शंकांचं खात्रीत रुपांतर होत गेलं.\nतो ६ जून होता, ७ जूनला न्यायालयात भोपाळ गॅस दुर्घटना खटल्याचा निर्णय होता आणि हा भोपाळ गॅसपीडित तिथे पहिल्यांदाच चालला होता, न्याय घेण्यासाठी\nडिसेंबर २, १९८४ ची रात्र होती. भोपाळच्या एका कोपर्यात शांत झोपलेले एक नवरा आणि गरोदर बायको. युनियन कार्बाईडने हाहाकार माजला आणिइतर अनेकांप्रमाणेच हे छोटं कुटुंबही उद्ध्वस्त झालं. मग तसेच विकार घेऊन ���े मुंबईत आले आणि नव्या उमेदीने संसार सुरू केला. पोटातल्या भ्रूणावरही त्या गॅसचा आघात झाला होता. आईच्या पोटातच आजार जडलेला तो निष्पाप भ्रूण माझ्यासमोर बसून मला आपली कर्मकहाणी सांगत होता. त्याचे उसासे वाढले की त्याला दम लागायचा. माझ्या पोटात कालवाकालव होत होती. त्या दिवशी पहिल्यांदाच मला आपण किती अज्ञानी आणि हतबल आहोत असं वाटत होतं.\n८ जूनची सकाळ. मी सेकंड एसीमध्ये आपली सीट शोधत होतो. हातामध्ये सवयीने जीए आले आणि अचानक शेजारच्या सीटवरच्या माणसाच्या पेपराकडे लक्ष गेलं. सगळ्या बातम्या माहितीतल्याच होत्या. दुर्दैवाने सगळ्याच. पातळ कागदामुळे पहिल्या पानावरच्या बातम्या आणि दुसर्या पानावरच्या बातम्या मिसळून गेल्यासारख्या दिसत होत्या. 'युनियन कार्बाईडचे दोषी कर्मचारी फक्त दोन वर्षांची शिक्षा घेऊन जामीनावर सुटल्याची व गोर्या अधिकार्यांना निर्लज्जपणे सोडल्याची' आणि 'भ्रूणहत्येची' बातमी मिसळून एकच होऊन गेली होती.\nकदाचित त्याच ट्रेनच्या सेकंड क्लासमध्ये एक भ्रूणावस्थेतच हरवलेलं आयुष्य, न मिळालेल्या न्यायाचा शोक करत असेल, आणि गोर्यांच्या गुलामगिरीचा आणि भ्रष्टाचाराचा आजार भ्रूणावस्थेतच लागलेली भारतीय न्याय आणि लोकशाही व्यवस्था ही लक्षणं झाकण्याच्या क्षीण प्रयत्नात असेल.\nLabels: भोपाळ, भ्रूण, युनियन कार्बाईड\nआनंद पत्रे 11:26 PM\nशेवटचा परिच्छेद सगळं काही सांगून जातो...\nबाकी काही बोलू इच्छीत नाही...\n\"आपण किती अज्ञानी आणि हतबल आहोत असं वाटत होतं\"....\nआपल्या अज्ञानाची जाणीव हिच खरी पहिली पायरी आहे, काहीतरी अधिक चांगलं करावं याची निकड वाटण्याची. त्यातूनच आपल्या लोकांना अधिक चांगली व्यवस्था निर्माण होण्यासाठी काहीतरी होउ शकतं.\nगरज आहे ती अधिक चांगल्या माणसांची.... अन सदसदविवेकबुद्धी जागवण्याची.\nहा अनुभव सगळ्यांना कळवण्याचा प्रयत्न केला ही खरंच चांगली गोष्ट आहे.\nतुम्ही कधीच सेकंड एसी ने जात नाही म्हणता नं....\nआपणच जिथे पहिल्या व शेवटच्या परिच्छेदां मध्ये सुद्धा सातत्य दाखवू शकत नाही तिथे इतरांकडून नुसत्या कोरड्या अपेक्षा का ठेवायच्या\nमला जे सांगायचं होतं, ते थोडंफार तरी पोचलं हे वाचून बरं वाटलं...\nब्लॉगवर स्वागत. तुमची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. पण, तुमचा गैरसमज झालाय, हा माझा अनुभव नाही, ही कथा आहे. ती माझीच चूक होती, की मी कुठेही लिहिलं नाही...म्हणून आता निवेदन टाकलंय.\n>>गरज आहे ती अधिक चांगल्या माणसांची.... अन सदसदविवेकबुद्धी जागवण्याची\nप्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद\nतुम्ही मायबोली किंवा सकाळ मुक्तपीठवर असता का हो ताई\nतुमचा एकंदर आविर्भाव पाहून तसंच वाटलं, बाकी मी मुक्तपीठ आणि मायबोली दोन्हींचा फॅन आहे.\nअसो, तुम्हाला सांगावंसं वाटतंय, की तुम्हाला कथेतले छुपे अंतर्प्रवाह(सटल अंडरटोन्स) एकतर कळले नाहीत, किंवा तुम्ही ते मलाच कळले की नाही ह्याची परीक्षा घेताय.\nकारण माझ्या कथेत कुठेही इन्कन्सिस्टन्सी नाही, तो दुसरा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला आहे. बाकी कदाचित तुम्हाला कुठला दुसरा अंतर्प्रवाह दिसला असेल, जो माझ्याच नजरेतून सुटला आहे, तर मी पामर काय करू.\nबाकी, मी इतरांकडून काय अपेक्षा ठेवल्या हे माझ्या गज़नीबुद्धीला स्मरत नाहीये. आणि ठेवल्याच असतील, तर असला शहाणपणा मी पुन्हा करणार नाही ह्याची खात्री बाळगा\nआणि हो, तुम्हाला हा माझा खरा अनुभव वाटला असेल तर गैरसमजाबद्दल क्षमस्व\nएक चांगला विषय हातळलाय आपण..\nपण माझ्या अल्पमतीला सेकंड एसीचं कोडं कळलं नाही..\nफार अस्वस्थ झाले वाचून. निकाल कळला त्यादिवशी पुन्हा एकवार न्याय आंधळा असतो याची खात्री पटली. विद्याधर, अतिशय अंडरटोन ठेवून लिहिलेली चांगली कथा.\nबातमी वाचून मी ही क्षणभर विषण्ण झालो होतो हेरंब..\n मग त्यानंतर कोडगेपणाचं कोड पुन्हा मनावर पसरलं...\nखरंच न्यायदेवता आंधळीच असते, पण त्यातही, सर्वसामान्य लोकांसाठी तर अगदी ठार आंधळी. थोडक्यात एक कथा लिहून मनातली खिन्नता मांडायचा प्रयत्न केला.\nएका कसलेल्या कथालेखिकेकडून एक कौतुकाची थापही मोलाची आहे\nशेवटचा परिच्छेद सगळं काही सांगून जातो...\nबाकी काही बोलू इच्छीत नाही...\nआज २६ वर्षानंतरसुदधा न्याय मिळाला तो सुदधा असा xxxxx ...बाकी काय बोलु...\nतुला काय उत्तर देऊ ह्याचाच विचार मी कालपासून करतोय, त्याकारणे हा उशीर.\nअरे त्या सेकंड एसीच्या मागे सगळे हात धुवून मागे का लागले हे कळत नाही. शेवटाकडे मुख्य व्यक्तिरेखा पिडितांच्या नजरा टाळण्यासाठी सेकंड एसीने जातो, एव्हढ्या साध्या विचाराने लिहिलं, पब्लिकने फुल 'क्लास वॉर' केलं त्याला.\nन्याय कमी आणि चेष्टा जास्त झाली\n\"गोर्यांच्या गुलामगिरीचा आणि भ्रष्टाचाराचा आजार भ्रूणावस्थेतच लागलेली भारतीय न्याय आणि लोकशाही व्यवस्था ���ी लक्षणं झाकण्याच्या क्षीण प्रयत्नात असेल.\" एकदम पटलं. कथा परिणामकारक झाली आहे.\nवांझोटा संताप आणि त्यातून येणारी हतबलता\n\"बाबा\" ची भिंत पत्रपेटीपर्यंत चालवा\n\"बाबा\" ची भिंत फेसबुकावर\nमाझे लेखन असलेले काही ई-अंक\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०\nतुमच्या ब्लॉगवर \"बाबा\" ची भिंत लावण्यासाठी खालील कोड कॉपी-पेस्ट करा.\nलेख आणि लेखावरच्या प्रतिक्रिया - वाईड ऍन्गल\nकॉन्ग्रेस, उपयुक्ततावाद आणि रसग्रहण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/paris-awarded-2024-olympics-while-los-angeles-named-as-hosts-for-2028-games-269829.html", "date_download": "2018-08-20T13:31:43Z", "digest": "sha1:JIWGXUPI2XAUWUKYMWA7UCLJCNKHBGSS", "length": 10986, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "2024चं आॅलिम्पिक होणार पॅरिसमध्ये, 2028चं लाॅस एंजलिसला", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n2024चं आॅलिम्पिक होणार पॅरिसमध्ये, 2028चं लाॅस एंजलिसला\nपॅरिस आणि लॉस एंजिलिस या दोन्ही शहरांना 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करायचं होतं. पण लॉस एंजिलिसनं माघार घेत आणखी चार वर्षं वाट बघण्याचा निर्णय घेतला.\n14 सप्टेंबर : पॅरिसला 2024मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. तर लॉस एंजिलिसला 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धा आयोजीत केल्या जाणार आहेत.\nपॅरिस आणि लॉस एंजिलिस या दोन्ही शहरांना 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करायचं होतं. पण लॉस एंजिलिसनं माघार घेत आणखी चार वर्षं वाट बघण्याचा निर्णय घेतला. पॅरिसनं याअगोदर 2008 आणि 2012च्या ऑलिम्पिक आयोजनासाठीही प्रयत्न केले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: los angelesolympicsParisआॅलिंपिकपॅरिसलाॅस एंजलिस\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्कोर 307/6\nVIDEO : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केली 'रॉयल' एंट्री\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?m=20180301", "date_download": "2018-08-20T12:21:49Z", "digest": "sha1:O4KJYS2CNIWUNCLSG2EDKFH2533YLKS6", "length": 17658, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nभूमिपूजन कार्यक्रमातून स्थानिक जिप सदस्याचा अपमान \n– जिप सदस्या दसरे यांनी केली सात जणांविरूध्द मुकाअकडे तक्रार – प.स.सदस्य लिल्हारेंना जि.प.सदस्य होण्याची हौश गोंदिया,दि.01ः- तालुक्यातील रतनारा (खातिटोला) येथे जिल्हा परिषदेअंतर्गत तयार करण्यात येणाèया रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात\nभंडारा दूरदर्शन केंद्रांचे प्रसारण लवकरच बंद\nनागपूर,दि.01 : अॅनालॉग टेरिस्ट्रियल टीव्ही ट्रान्समिशनच्या डीडी नॅशनल चॅनल व प्रादेशिक वाहिनीअंतर्गत आर्वी (चॅनल ११), पुलगाव (चॅनल २७), वर्धा (चॅनल ३१) व भंडारा (चॅनल ११) या दूरदर्शन केंद्राचे प्रसारण लवकरच\nरंगाची उधळण न करणारे गवराळा गाव\nलाखांदूर,दि.01: होळीच्या दुसरा दिवशी सर्वच जण उत्साहात रंगांची उधळण करतात. परंतु, लाखांदूर तालुक्यातील गवराळा या गावातील नागरिक मागील २५ वर्षांपासून रंगाचा सण भक्तीरंगात रंगून साजरा करतात. होळीच्या दोन दिवसांत या\nचलनातून बाद झालेल्या १० लाखांच्या नोटा जप्त\nअकोला,दि.01 – भारत सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतरही मोठया प्रमाणात या नोटा काही बडया उद्योजक व व्यापाऱ्यांकडे असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले\nव्हॉटसअपवर मैत्���ी करून विद्यार्थ्याचे केले अपहरण\nनागपूर,दि.01 : व्हॉटसअपच्या माध्यमातून एका विद्यार्थ्यासोबत मैत्री केल्यानंतर त्याला एका युवतीने भेटायला बोलवले. तो भेटायला जाताच कथित युवतीच्या दोन भावांनी त्याचे अपहरण केले. नंतर त्याला तब्बल साडेचार तास वेठीस धरून\nभाजपाने हलबांचा विश्वासघात केला\nभंडारा,दि.01 : भाजपा नेत्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेऊन २०-२२ आमदार हलबा बांधवांनी निवडून दिले. भाजपा सत्तेवर आल्यावर संविधानाचा सन्मान करण्याऐवजी हलबांचा विश्वासघात करीत आहे. उच्च न्यायालयाने कोष्टी व्यवसाय हलबांचा मान्य करून\n१ लाख ७४ हजाराचा गांजा जप्त\nगोंदिया,दि.01 : गोंदिया रेल्वे स्थानकाचा फलाट क्रं. ३ वर गीतांजली एक्स्प्रेसने उतरलेल्या दोन तरुणांजवळून १७ किलो गांजा जप्त करण्यात आला असून ही कारवाई बुधवारी (दि.२८) करण्यात आली. जप्त केलेल्या गांजाची\n२५ मार्चपर्यंत महिला रुग्णालयाच्या बांधकामाला होणार सुरुवात\nभंडारा,दि.01ः-जिल्हा महिला रूग्णालयाकरिता आवश्यक निधीची तरतूद झाली असल्याने रूग्णालयाचे बांधकाम करण्यासाठीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, या मागणीसाठी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव\n५ मार्चला कुंभार समाज धडकणार विधानभवनावर\nचंद्रपूर,दि.01ः- कुंभार समाजाच्या ज्जवलंत विविध प्रलंबित समस्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ मार्च २0१८ रोजी सकाळी १0 वाजता राज्यातील कुंभार समाजाच्यावतीने कुटूंबासह मुबंईत विधानभवनावर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.कुंभार\nकार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्ष संघटन मजबूत कराले-खा.पटेल\nगोंदिया,दि.01 : सामान्य जनता अपप्रचाराला बळी पडल्याने मागील निवडणुकीत आमचा पराभव झाला. यासाठी आम्हाला सुद्धा आत्मचिंतन करावे लागेल. ते आम्ही करीत आहोत. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पक्ष संघटन\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्��ा) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/goal-disproportionate-assets-16331", "date_download": "2018-08-20T13:34:37Z", "digest": "sha1:OWLHXUC7N3DZZFNJLGWKS7GQ3PSGSF2U", "length": 16958, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "The goal of disproportionate assets आता लक्ष्य बेहिशेबी मालमत्ता | eSakal", "raw_content": "\nआता लक्ष्य बेहिशेबी मालमत्ता\nसोमवार, 14 नोव्हेंबर 2016\nपणजी/बेळगाव - काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करत असून यापुढे बेहिशेबी मालमत्ता असणाऱ्यांविरोधात कठोर पाऊले उचलली जातील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. ‘जनतेच्या स्वप्नातील भारत देण्यासाठी मला फक्त ३० डिसेंबरपर्यंत वेळ द्या. त्यानंतर माझ्याकडून अपेक्षित काम झाले नाहीत, तर मला हवी ती शिक्षा द्या, मी ती भोगायला तयार आहे. मी तुम्हाला स्वप्नातील भारत निर्माण करून दाखवेन,’ असे भावनिक आवाहनही करत मोदी यांनी जनतेला काळ्या पैशाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली.\nपणजी/बेळगाव - काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करत असून यापुढे बेहिशेबी मालमत्ता असणाऱ्यांविरोधात कठोर पाऊले उचलली जातील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. ‘जनतेच्या स्वप्नातील भारत देण्यासाठी मला फक्त ३० डिसेंबरपर्यंत वेळ द्या. त्यानंतर माझ्याकडून अपेक्षित काम झाले नाहीत, तर मला हवी ती शिक्षा द्या, मी ती भोगायला तयार आहे. मी तुम्हाला स्वप्नातील भारत निर्माण करून दाखवेन,’ असे भावनिक आवाहनही करत मोदी यांनी जनतेला काळ्या पैशाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली.\nपंतप्रधानांनी आज गोव्यातील मोपा विमानतळ प्रकल्प व तुये येथील इलेक्ट्रॉनिक्स सीटी प्रकल्पाची पायाभरणी केली. गोवा शिपयार्डच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण, तसेच तटरक्षक दलाच्या गस्ती नौका बांधणी प्रकल्पाची सुरवातही पंतप्रधानांनी केली. या कार्यक्रमानंतर त्यांनी बेळगावमध्येही एका कार्यक्रमात नागरिकांना आवाहन केले. बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांविरोधात लवकरच अनेक कठोर उपाय योजले जातील, यासाठी मला केवळ पन्नास दिवस द्या, असे त्यांनी आज सांगितले. मोदी यांनी काँग्रेसवरही या वेळी टीका केली. ‘ज्या लोकांनी कोट्यवधींचे गैरव्यवहार केले, ते आता चार हजार रुपयांचे सुटे घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. देशाची सत्तर वर्षे लूट करणारेच नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. काळ्या पैशाविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत ७० वर्षांचा हा रोग पुढील सतरा महिन्यांत दूर करायचा आहे. काँग्रेसने २५ पैशाचे नाणे बंद केले. त्यांची तेवढीच क्षमता होती. आम्ही मात्र मोठ्या मूल्याच्या नोटा बंद करण्याची हिंमत दाखविली आहे,’ असेही मोदी म्हणाले.\nपाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्यासाठी दहा महिन्यांपूर्वीच नियोजन करण्यास सुरवात केल्याचा गौप्यस्फोट मोदींनी आज केला. यासाठी एक छोटे पण कार्यक्षम पथक नेमून नव्या नोटा छापणे आणि इतर पावले उचलल्याचे मोदींनी सांगितले. भारताला ‘कॅशलेस’ व्यवहाराच्या दिशेने न्यायचे असून, आपण डेबिट आणि क्रेडिट कार्ड या प्लॅस्टिक मनीबाबत गंभीरपणे विचार करायला हवा, असे आवाहनही मोदींनी केले.\nनोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे. मोदींनी नागरिकांना भावनिक आवाहन करून फसविणे थांबवावे आणि जनतेच्या फायद्याचेच निर्णय घ्यावेत.\n- मायावती, बसप अध्यक्षा\nपंतप्रधान मोदींनी भावनिक होण्याची गरज नाही. त्यांनी केवळ वास्तववादी विचार करावा आणि भ्रष्टाचारी लोकांविरुद्धच्या कारवाईत सामान्य प्रामाणिक जनतेला का त्रास होत आहे, ते सांगावे.\n- डी. राजा, भाकप नेते\nपंतप्रधान मोदी झाले भावुक\nपणजी येथे भाषण करताना मोदी काहीसे भावुक झाल्याने व्यासपीठावरील नेत्यांनाही धक्का बसला. ‘मी देशासाठी माझे घर आणि कुटुंब सोडले आहे. केवळ खुर्चीवर बसून राहण्यासाठी माझा जन्म नाही,’ असे सांगताना मोदींचा आवाज कातर झाला होता. ज्यांना केवळ राजकारण करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे. मात्र, केंद्र सरकारला हुकूमशाही राबवायची म्हणून निर्णय घेतले नसून, गरिबी म्हणजे काय, याची जाणीव असल्याने अशा लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी कठो�� निर्णय घेतले जातात, असेही मोदींनी सांगितले.\nधर्मनिरपेक्ष विचारांवर हल्ला करण्यासाठीच 'ती' स्फोटके : कसबे\nपुणे : 'काही दिवसांपुर्वी पोलिसांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या घरातून जप्त केलेला स्फोटकांचा साठा हा वैयक्तिक कुणाला जखमी करण्यासाठी नसून तो...\nअटलजी हे देशासाठी जगले : नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : 'अटलजी हे स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे देशासाठी, देशवासियांसाठी जगले, आयुष्य कसं जगावं आणि का जगावं याचं ते उत्तम उदाहरण होते. त्यांचं...\nफुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर\nपुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (ता. 20) 5 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्रभरातून अंधश्रद्धा निर्मूलन...\nमोदींकडून इम्रान यांचे अभिनंदन पण आमंत्रण नाही\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहून चर्चेसाठी आमंत्रण दिले...\nअसहिष्णुता व असुरक्षतेच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन\nपाली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घुण खूनाला (ता.20) ऑगस्टला पाच वर्ष पूर्ण झाली. डॉ. दाभोलकर खूनप्रकरणातील सूत्रधार व कटाची प्रेरणा देणार्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?m=20180302", "date_download": "2018-08-20T12:21:55Z", "digest": "sha1:F56TLUGILMNOW7KJA4H6QCQPPCKKIRCD", "length": 17921, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा ला��ाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nकार उलटून झालेल्या अपघातात खामगावातील 2 जण जागीच ठार\nनाशिक,दि.02- कारचे पुढील चाक पंक्चर झाल्यानंतर ती उलटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.चांदवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पवनकुमार\nबेरोजगार पदवीधरांनी पेटविली पदव्यांची होळी\nअमरावती/राजूरा/चांदुररेल्वे : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आवाहनानुसार १ मार्च रोजी स्थानिक इर्विन चौकात डिग्री जलाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनांनी शैक्षणिक डिग्रीच्या प्रतिकात्मक कॉपी जाळून सरकारचे लक्ष वेधले. केंद्र व\nछत्तीसगडमध्ये टॉप कमांडरसह 10 नक्षली ठार, 1 जवान शहीद\nबिजापूर,दि.02(वृत्तसंस्था)-छत्तीसगडमधील पुजारी कांकेर या नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तेलंगणा पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. विशेष महासंचालक डी. ए. अवस्थी (नक्षलविरोधी मोहीम) यांनी\nजिवंत वीजतारांच्या स्पर्शाने युवक, नीलगाय ठार\nगडचिरोली,दि.02ः- वनतलावात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने शौचास गेलेला युवक व निलगाय ठार झाल्याची घटना १ मार्च रोजी वैरागड जवळील वनतलावात घडली. सुभाष दिलीप गावतुरे (३0) रा. चिचोली\nमहाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस; सत्यपाल सिंह\nरेनिगुंठा, (वृत्तसंस्था),दि.02 : पीएचडीची पदवी घेणाऱ्या व्यक्तीकडे त्या संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असेलच असे नाही. बोगस पदव्यांचा सुळसुळाट झाला आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी अशीच बोगस आहे, असा गौप्यस्फोट\nकौटुंबिक वादातून पित्यानेच दोन चिमुकल्यांची केली हत्या\nबुलडाणा,दि.02 : धुलीवंदनाच्या दिवशी पत्नीशी झालेल्या वादातून पतीने आपल्या चार वर्षाच्या मुलीसह दोन दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलास गावालगतच्या विहीरीत फेकून देत त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सुलतानपूर येथे शुक्रवारी\nग्रामपंचायतीच्या कामाचे सुक्ष्म नियोजन करा -डॉ. दयानिधी\nगोंदिया,दि.०२ : प्रत्येक गावातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीसह मानसिकताही वेगळी आहे. नियोजनाशिवाय उद्दीष्ट पूर्ण करणे अवघड जाणार आहे. शौचालय केवळ एका व्यक्तीसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी आवश्यक असून उद्दीष्टपूर्तीसाठी ग्रामपंचायतींच्या\nभंडारा,दि.०२ः एका अल्पवयीन मुलीची २ लाख रुपयात विक्री करून तिचे लग्न लावत असताना पोलिसांनी धाव घेत ते लग्न थांबविले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीचे नातेवाईक, नवरदेव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. भंडारा\nबेरोजगार संघटनेचे आमदारांना निवेदन\nगोंदिया दि.०२ : उच्च शिक्षीत बेरोजगार संघटनेने शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुध्द आ. गोपालदास अग्रवाल यांना निवेदन दिले. पूर्ण वेळ सहायक प्राध्यापकांची पदभरती सुरु करावी, अस्थायी पदाना स्थायी करणे या मागण्यांचा\nआमगाव,दि.०२ : प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जि.प. अंतर्गत येणारे सर्व अनुकंपा लाभार्थी बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी अनुकंपा संघर्ष समितीच्या वतीने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधर���त्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?m=20180303", "date_download": "2018-08-20T12:21:52Z", "digest": "sha1:J42BWS7T66TQJCBHTFY5WBHWW7CACN4M", "length": 18550, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nराजकारण विरहीत आरोग्य सेवा देण्यावर भर-आरोग्यमंत्री डॉ.सावंत\nराज्यातील पहिल्या माॅडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण जिल्हापरिषद अध्यक्षासह आरोग्य सभापतींनी फिरवली पाठ गोंदिया,दि.०३ः– आरोग्य सेवा देतांना कुठल्याही राजकारणाचा गंध नसावा तर राजकारण विरहित आरोग्य सेवा जनतेपर्यंत कशी पोचविता येईल\nबाजार समितीचे सभापती बेंदरे यांचा राष्ट्रवादीला रामराम काँग्रेसमध्ये प्रवेश\nगोंदिया,दि.०३ः- गोंदिया तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चुन्नीलाल बेंदरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील द्वेषपुर्ण कामकाजाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला असून आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत काँग्रेसमध्ये\nगडचिरोलीत सात हजार नागरिकांचे अहिंसा संदेशाचे श्रवण\nगडचिरोली(अशोक दुर्गम)दि.03: नक्षल्यांच्या हिंसक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत शनिवारी अहिंसेचा संदेश ग्रहण करण्यासाठी तब्बल ७०४१ विद्यार्थी व नागरिकांनी हजेरी लावून एका जागतिक विक्रमाला ओलांडले. एका लेखकाच्या पुस्तकातील उतारा एकाचवेळी इतक्या लोकांनी\nदारुच्या पैशाच्या वादातून गोळी झाडली\nगोंदिया,दि.03ः-दारु विक्रेत्याकडे दारु प्यायला गेलेल्या एकाने दारु पिऊन झाल्यानंतर पैशाच्या वादातून एकावर देशी कट्टाने गोळी झाडून जखमी केल्याची घटना आज शनिवारला(दि.३) दुपारी ३ वाजेच्या सुमारास रावणवाडी पोलीस ठाणेंतर्गत लोधीटोला-घिवारी येथे\nमुख्याध्यापक संतोष राणे यांचे निधन\nगोंदिया,दि.03ः- पंचायत समितींतर्गत येत असलेल्���ा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निलागोंदिचे मुख्याध्यापक संतोष हगरु राणे (मु.पो-कटंगिकला) यांचे आज शनिवारला(दि.3) निधन झाले.त्यांच्या मागे 2 मुले असून उद्या रविवराला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार\nकारंजा येथील सी. बी. अॅग्रोटेकला आग\nवाशिम,दि.03 : येथील कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील चंदनवाडी परिसरातील सी. बी. अॅग्रोटेक या जीनींग प्रेसींगला आग लागून सुमारे साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना शनिवार, ३ मार्च रोजी दुपारी\nगडचिरोलीत निघाला ट्रक्टर/ ट्रक चालकांचा भव्य मोर्चा\nगडचिरोली,(अशोक दुर्गम)दि.०३-ट्रक्टर चालक मालक संघटना गडचिरोली जिल्हाच्यावतीने आज शनिवारला तहसिलकार्यालयासमोरून सुरु झालेला ट्रक्टर/ ट्रक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.या मोच्र्याचे नेतृत्व विधानसभेचे उपगटनेते आमदार विजय वड्डेटीवार,माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,राम मेश्राम यांच्या\n5 मार्च रोजी नांदेडात राज्य मागासवर्ग आयोगाची मराठा आरक्षण संदर्भात जनसुनावणी\nनांदेड,दि.03ः -महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांचा मराठा आरक्षणाच्या संदर्भात जनसुनावणीचा कार्यक्रम सोमवार, दि. 5 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे सकाळी 8 ते सायं. 6 या वेळात अध्यक्ष न्यायमूर्ती\nमुख्यमंत्र्यांचा बुलडाण्यात ‘सेल्फी विथ जेसीबी’\nबुलडाणा,दि.03(विशेष प्रतिनिधी) : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत संपूर्ण बुलडाणा जिल्हा एका वर्षात दुष्काळमुक्त करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी शनिवारी बुलडाणा येथे आलेले\nसटवा येथे तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन\nगोरेगाव,दि.03ः-तालुक्यातील सटवा ग्रामपंचायतीच्यावतीने आज(दि.03) शनिवारला जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रोहिणीताई वरखडे यांच्या अध्यक्षतेत सरपंच विनोद पारधी यांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत तलाव खोलीकरण (रु. 21 लक्ष )कामाचे भूमिपूजन\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस���टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/netball-comp-held/", "date_download": "2018-08-20T12:27:10Z", "digest": "sha1:LC345EMMR4VNXA5BP4VYZ6EMJERVCUGR", "length": 9766, "nlines": 97, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "नांदगाव महाविद्यालयात नेटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nनांदगाव महाविद्यालयात नेटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न\nनांदगाव: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिक विभागीय आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या व मुलींच्या नेटबॉल स्पर्धा मविप्रच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाल्या. नुकत्याच झालेल्या मविप्रच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडुन आलेले नांदगाव तालुका संचालक दिलीपदादा पाटील यांच्या हस्ते या स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी दामुआण्णा डघळे, गोरख देवराम आहेर, महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम, नाशिक विभागीय क्रिडा सचिव प्रा.लहानु कांदळकर, संघव्यवस्थापक प्रा.बाजीराव पेखले, प्रा.सोपान जाधव, प्रा.शिरीष नांदुर्डीकर, प्रा.प्रदिप वाघमारे, प्रा.स्वनिल कर्पे, प्रा.संतोष पवार, प्राचार्य डॉ.एस.आय.पटेल उपप्राचार्य संजय मराठे, प्रा.आर.टी देव रे यावेळी उपस्थित होते.\nमुलींच्या नेटबॉल स्पर्धेत एस. व्ही.के.टी देवलाली कँम्प महाविद्यालयाने के.टि.एच.एम. नाशिक महाविद्यालयाच्या संघाला १४-११ च्या फरकाने पराभव करून दे. कँम्प महाविद्यालय अंतिम विजेता संघ ठरला. तर के.टी.एच.एम नाशिकला संघ उपविजेता राहिला तर मुलांच्या नेटबॉल स्पर्धेत एल.बी.एच.पंचवटी महाविद्यालय व एस.व्ही.के.टी देवलाली कँम्प महाविद्यालय यांच्यात अंतिम सामना झाला. यात २४-�� या फरकाने देवलाली कँम्प महाविद्यालयाने पंचवटी महाविद्यालयाचा पराभव केला व दे. कँम्प महाविद्यालय अंतिम विजेता ठरला या स्पर्धेतुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धेसाठी नाशिक विभागाचा मुली व मुलांचा संघ निवडण्यात आला.\nप्रा.स्वप्नील कर्पे, दीपक पवार, संकेत कदम यांनी या स्पर्धांचे पंच म्हणुन काम पाहीले. तर प्रा. दिनेश उकिर्डे व प्रा.बी.पी. शिंदे यांनी स्पर्धेचे संयोजन केले, तर स्पर्धा यशस्वीतेसाठी दिलीप अहिरराव, शुभम आहेर, अनिल हातेकर, सुरेश पवार व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.\nबातमी: प्रा. सुरेश नारायणे, नांदगाव\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nदहावीचा निकाल जाहीर: ‘कोकण’च इथेही अव्वल \nन्यायमूर्ती अभय ओक परतले, राज्य सरकारवर बरसले: माफीनामा सादर करा\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/tuamche-vadhate-vajan-ek-nirthark-chinta-karu", "date_download": "2018-08-20T12:37:46Z", "digest": "sha1:ULSFY76TJFPK3JPAE2KXSD76RVCRLRQR", "length": 12457, "nlines": 222, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमचे वाढते वजन : एक निरर्थक चिंता. . . - Tinystep", "raw_content": "\nतुमचे वाढते वजन : एक निरर्थक चिंता. . .\nवरच्या चित्रात तुम्हाला किरण खेर चे वजन वाढलेले दिसतेय तरीही ती छानच दिसतेय तशीच सोनाक्षी सिन्हा ती तर झिरो फिगरला महत्वच देत नाही. आपले वजन, कपडे आणि एकूणच दिसणे या बद्दल आपण खूपच जागरूक असतो नाही का, आणि जगातील सर्वच स्त्रिया स्वतःच्या शरीराचा आकार, ठेवण या बाबत नको इतक्या भिडस्त आणि अवघडलेल्या मनःस्थितीत असतात कारण आपल्या समाजात स्त्रियांच्या शारीरिक वजन आणि ठराविक आकार या बाबत खूपच संकुचित मनोवृत्ती आहे.\nसौंदर्याचे असे ठोकताळे आणि वर्गीकरण करणे खरेच खूप शरमेची बाब म्हणावी लागेल. एखाद्याच्या वजनावरून त्याची अवहेलना करण्याचे एक कारण म्हणजे आपल्यावर लादल्या गेलेल्या अशा समजुती आणि चुकीच्या धारणा ज्यामुळे आपण नकळत या मानसिकतेचा स्वीकार करतो.\nसध्याच्या काळात तर रंग,उंची,वजन आणि लिंग यांवर आधारित टीका आणि भेद यांचे निकष बोथटपणाच्या कळसावर आहेत असेच म्हणावे लागेल. एखाद्याच्या रंगरूपावरून केली जाणारी कुजबूज काही काळानंतर अशा ताशेऱ्यांची, टोमण्यांची आरोळी बनते आणि याला बळी पडणाऱ्यांच्या मानसिकतेवर खोल आघात करते.\nइतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याची चिंता हेच आपल्या वजन कमी किंवा वाढण्याच्या काळजीचे मुख्य कारण असते. तुमच्या किशोरवयातील ते दिवस आठवून पहा. जे नैसर्गिक सौंदर्य जन्मतः मिळाले आहे त्यात समाधान मानण्यापेक्षा इतरांवर छाप पाडण्याची धडपड त्या वयात असते.\nसौंदर्याची आणि शारीरिक ठेवणीची काटेकोर ठोकताळे आणि अवास्तव मापदंड ठरवणारे आसपासचे लोक,मित्रपरिवार,प्रसिद्ध व्यक्ती (सेलिब्रेटी ) आणि अगदी तुमचे स्वतःचे कुटूंबीय सुद्धा असतात\nकेवळ तुमचे आरोग्य हीच वजनाशी निगडित तुमची चिंता असायला हवी, इतर लोक म्हणतात त्याकडे बिलकुल लक्ष द्यायचे नाही. काही मोजक्या लोकांच्या असंवेदनशील टीकेला महत्व देऊ नका कारण तुम्ही जश्या आहात तसेच तुमचा खुल्या मनाने स्विकार करणारे पुष्कळ लोक आसपास आहेत. याबाबतीत ‘वजनदार’ नावाचा मराठी चित्रपट आला होता.\nकाही अशा व्यक्तींचे अनूभव बघूया ज्यांना त्यांच्या शारीरिक ठेवणीमुळे टीकेचा सामना करावा लागला.\n१) ''माझ्या आयुष्यात मला बेढब म्हणणारी व्यक्ती फक्त माझी आई होती, इतर कुणीच असे म्हटले नाही''.\n२) ''महिलां इतकाच कदाचित जास्त, पुरुषांनाही शारीरिक ताशेऱ्यांचा अनुभव येतो''.\n३) ''माझे ओठ भरीव नाहीत, शरीर सुडौल नाही आणि माझी त्वचाही नितळ नाहीये, जशी एका सुंदर स्त्रीची असायला हवी असते. मी सुंदर नाही याची मला लाज वाटते आणि मी कधीच स्वतःवर प्रेम करू शकत नाही''.\nवरच्या चित्रात तुम्हाला किरण खेर चे वजन वाढलेले दिसतेय तरीही ती छानच दिसतेय तशीच सोनाक्षी सिन्हा ती तर झिरो फिगरला महत्वच देत नाही.\n४) ''एखाद्या व्यक्तीचा आकार कसाही असो, शारीरिक ठेवणीमुळे टोमणे मारणे चूक आहे. कुठल्या तरी आजारामुळे शरीर बेडौल किंवा जास्त जाड असू शकते हे लक्षात घ्या''. आणि जाड असणे काही चुकीचे नाहीच उलट प्राचीनकाळी अशाच व्यक्ती असायच्या पण त्यावेळी कष्टाची कामे असायची. आता कष्टाची कामे खूप कमी झाली आहेत. फक्त आरोग्यसाठी या वाढलेल्या वजनाचा त्रास होईल हीच गोष्ट लक्षात घ्या. त्याबद्दलच काळजी वाटू द्या. आणि प्रयत्न करा कमी करण्यासाठी.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?m=20180304", "date_download": "2018-08-20T12:22:01Z", "digest": "sha1:HA4KLUZVBYF2SPZ2WAM3DDATIN23Q66H", "length": 18117, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nफडणवीस सरकारच लोकसभा पोटनिवडणूकीच्या विरोधात-नाना पटोले\nगोंदिया जिल्हा काँग्रेसच्यावतीने पटोलेंचा सत्कार गोंदिया,दि.०४ः मला वनवासात पाठविण्याची व्यवस्था ज्यांनी केली,त्यांच्याकडूनच काहीतरी शिकून आलो आहे.मी जीथे जाणार राहणार त्यांची सत्ता राहणारच भाजपमध्ये गेल्यावर भाजपची सत्ता आली. त्यांच्यात मात्र एक\nवसंत ऋतूला सुरूवात झाली असून गोंदिया जिल्ह्यात पळसाला फुले येण्यास सुरुवात झाली आहे. ‘पळसाला पाने तीन’ ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. मात्र, या पळसाला विविध रंगांची फुले असतात. त्यातील पांढरा\nभरधाव ट्रॅक्टर झाडावर आदळून तिघे जखमी\nतिरोडा,दि.04 : तालुक्यातील मुंडीकोटा येथून घाटकुरोडाकडे भरधाव वेगाने जात असलेला ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर झाडावर आदळून गंभीर जखमी झाला असून ट्रॅक्टरवरील मजुरांनी उड्या मारल्याने ते किरकोळ जखमी झाले तर\nअदानी प्रकल्पाच्या कामगाराचा मृत्यू संशयास्पद\nकामगार संघटनेचे उपाध्यक्ष पवन मोरे यांनी व्यक्त केला संशय गोंदिया,दि.04ः- तिरोडा येथील अदानी प्रकल्पात कार्यरत एका कर्मचार्याचा २ मार्च रोजी मृत्यू झाला़ असून त्या कामगाराचा मृत्यू हा अदानी प्रकल्पात काम\nतिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुक प्रक्रिया उत्साहात\nतिरोडा,दि.04: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संघटनात्मक निवडणुकांची प्रर्किया सुरु करण्यात आली असून तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुक प्रर्किया माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत कुंभारे लाॅन येथे आयोजित पक्षाच्या\nगट्टा बाजारात पोलिस जवानावर नक्सल्याकड़ूंन चाकुहल्ला\nगडचिरोली,दि.04: एटापल्ली तालुक्यांतर्गत येत असलेल्या जांबीया गट्टा पोली�� मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या गट्टा आठवडी बाजारात बंदोबस्तात असलेल्या पोलीस जवानावर नक्षल्यांनी चाकू ने हल्ला करुन जखमी केल्याची घटना आज, ४ मार्च रोजी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे भाजपाचा पूर्वोत्तर राज्यात विजय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई. ( शाहरुख मुलाणी ) ,दि.04– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यांचे गरीब कल्याणाचे धोरण जनतेला भावल्यामुळे पूर्वोत्तर भारतातील जनतेने मोदीजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवून\nअसरअली संघाने जिंकला बिरसा मुंडा व्हॉलीबॉल चषक\nगडचिरोली,दि.04ः- गेल्या एक महिन्यापासून अतिशय रंगतदार सामन्यांनी गाजलेला बिरसा मुंडा व्हॉलीबॉल चषक आज असरअली संघ,उपविभाग सिरोंचा यांनी जिंकला.पोलीस मुख्यालय,गडचिरोली येथे असरअली संघ आणि धानोरा संघ यांच्यात शनिवारला झालेल्या अंतिम सामना अत्यंत\nविद्यार्थ्याच्या अंगावर फेकला चहा\nआमगाव,दि.04ः होळीनिमित्त आपल्या शिक्षकांना सुद्धा रंग लावू असा विचार करुन विद्यार्थ्याने रंग लावण्याचा प्रयत्न करताच शिक्षकाने रागाच्या भरात चिमुकल्या विद्यार्थ्याला मारहाण करुन गरम चहा त्याच्या अंगावर फेकल्याची घटना आमगाव तालुक्यातील\nएनए परवानगीची गरज नाही, चंद्रकांत दळवी यांची माहिती\nपुणे,दि.04 : जमिनीच्या अकृषिक वापराकरिता आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी येणा-या अडचणी दूर व्हाव्यात. त्यासंदर्भातील कार्यप्रणालीत सुलभता यावी, या साठी राज्य शासनाने कायद्यात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार आता अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्र��� हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/%E0%A5%AA-%E0%A4%AE%E0%A5%87/?cat=64", "date_download": "2018-08-20T12:13:52Z", "digest": "sha1:MVUXOOWHZDYPGIPZBHTS4BGVEEUKPYAG", "length": 5052, "nlines": 95, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "४ मे - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१. धर्म संस्कृती आणि इतिहासाचे अभ्यासक हेमचंद्रराय चौधरी यांचा स्मृतिदिन (१९५७)\n२. कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्मदिन (१९३९)\nमहाराष्ट्राला जगणे शिकवणारे गायक अरुण दाते\nमोदींच्या चीन दौऱ्याचे फलित\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nashik-attack-on-policemen-265008.html", "date_download": "2018-08-20T13:30:04Z", "digest": "sha1:XFGTFLYGZRAIIFZQRNXYQRICWJODFUWH", "length": 10792, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाशिकमध्ये पोलिसावर पाठीमागून येऊन तीक्ष्ण हत्याराने हल्ला", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खे��ी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nनाशिकमध्ये पोलिसावर पाठीमागून येऊ�� तीक्ष्ण हत्याराने हल्ला\nअज्ञात इसमाने मागून येऊन तीक्ष्ण हत्याराने हा वार केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.\n13 जुलै : नाशिकमध्ये बाळू खरे या पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला झाला आहे. अज्ञात इसमाने मागून येऊन तीक्ष्ण हत्याराने हा वार केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.\nबाळू खरे हे भद्रकाली पोलीस ठाण्याचे हवालदार आहेत. या हल्ल्याची घटना पोलीस स्टेशन बाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पण घटनेबाबत अजुनतरी गुन्हा दाखल झाला नाहीये. पण गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/rahul-gandhi-becomes-congress-president-then-he-will-countrys-leaders-say-sanjay-raut-273129.html", "date_download": "2018-08-20T13:29:54Z", "digest": "sha1:Y5R6NWK2BR3XMNRFAKXARR34U6QLF4RV", "length": 12406, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...तर राहुल गांधी देशाचे नेते, संजय राऊतांची स्तुतीसुमनं", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प��रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n...तर राहुल गांधी देशाचे नेते, संजय राऊतांची स्तुतीसुमनं\n\"काँग्रेस आणि आमच्यात मतभेद जरी असले तरी काँग्रेस हा दीडशे वर्ष जुना पक्ष आहे.\"\n30 आॅक्टोबर : भविष्यात काँग्रेसमध्ये बदल झाले आणि राहुल गांधी अध्यक्ष झाले तर हा बदल स्विकारणारा आहे. काँग्रेसचा अध्यक्ष हा देशाचा नेता असतो. कारण काँग्रेस हा मोठा पक्ष आहे अशी स्तुतीसुमनं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उधळलीये.\nसत्ताधारी भाजप मधून मधून राष्ट्रव���दीशी मैत्री करत असतानाच आता शिवसेनेलाही राहुल गांधी स्तुत्य वाटू लागलेत. आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनी राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळली. 2014 साली आपण जे राहुल गांधी पाहत होतो. ते आता नाहीये. त्यांच्या नेतृत्वात खूप बदल झाले आहे. आणि लोकं त्यांना ऐकायला उत्सुक असतात. 3 वर्षांपूर्वी जेव्हा राहुल गांधींचं भाषण टीव्हीवर दिसत होतं तेव्हा लोकं चॅनल बदलत होते. आता लोकं त्यांना ऐकताय हा काँग्रेसमध्ये बदल आहे असंही राऊत म्हणाले.\nतसंच त्यांच्यात आणि आमच्यात मतभेद जरी असले तरी काँग्रेस हा दीडशे वर्ष जुना पक्ष आहे. त्यामुळे उद्या राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर काँग्रेसचा नेता हा देशाचा नेता असतो, त्याला मान्यता असते, असंही राऊत म्हणाले. याआधीही संजय राऊत यांनी राहुल गांधी यांचं नेतृत्व परिपक्व झालं असं सर्टिफिकेटच दिलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: rahul gandhisanjay rautराहुल गांधीशिवसेनासंजय राऊत\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?cat=14&paged=3", "date_download": "2018-08-20T12:24:54Z", "digest": "sha1:VFMUDZLYJ5W2CSI4SR4WSLICTJOT6WD7", "length": 18676, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "महाराष्ट्र Archives - Page 3 of 246 - Berar Times | Berar Times | Page 3", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मु���ाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम ‘महाराष्ट्र माझा २०१८‘ छायाचित्र स्पर्धेसाठी आवाहन\nछायाचित्रांचे भरणार राज्यभर प्रदर्शन गोंदिया,दि.२५ : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझा २०१८ छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क\nक्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- बडोले\nमुंबई, दि. 24 : मातंग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी गठीत केलेल्या क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज दिले.क्रांतीवीर लहुजी साळवे\nभाजप सरकारने पावसाळी अधिवेशन देत हिवाळी अधिवेशन नागपूरचे हिरावले\nनागपूर, दि. 20 : राष्ट्रगीताने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आले. पुढील हिवाळी अधिवेशन 19 नाव्हेंबर रोजी मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी तर विधानसभेत अध्यक्ष\nकुटुंबातील प्रत्येक कर्जदाराला मिळणार कर्जमाफीचा लाभ-सहकार मंञी सुभाष देशमुख यांची घोषणा\nकर्जमाफी योजनेतील कुटुंबाची अट शिथिल* नागपुर दि.२०: छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत असलेली कुटुंबाची अट आता शिथिल केली असुन कुटुंबातील अर्ज केलेल्या प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दिड लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण\nराज्यातील बिगर आदिवासींवरील अन्याय दूर करा\nनागपूर,दि.20ः-राज्यातील बिगर आदिवासींवर होणारा अन्याय राज्य शासनाने त्वरित दूर करावा या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे, भरत गोगावले, रमेश लटके, प्रकाश भोईर, उज्ज्वल पाटील यांनी आज केली. या मागणीसाठी गुरुवारी\nपशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार-अर्जुन खोतकर\nनागपूर, दि. 18 : राज्यातील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील अशी माहिती पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली. पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कामधेनू दत्तक\nपोलीस पाटलांच्या मानधनाबाबत एक महिन्यात निर्णय- डॉ. रणजित पाटील\nनागपूर, दि. 18 : पोलीस पाटील हा घटक ग्रामीण भागात महत्वाचा घटक आहे. तो गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे काम करीत आहे, पोलीस पाटील यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून येत्या\nप्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय – गिरीश महाजन\nनागपूर ,दि.18- प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणे ही सरकारची भूमिका आहे. पुढील वर्षीपासून उस्मानाबाद जिल्ह्यासह कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज विधान परिषदेत\nछगन भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस अधिकारी निलंबित\nनागपूर दि.18- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी याबाबत विधानसभेत\nदूध दरवाढीच्या मुद्यावर विरोधकांचे घंटा आंदोलन\nनागपूर,दि.16 : राज्यातील दूध उत्पादक शेतक-यांना पाच रुपये प्रतिलिटर दरवाढ करून दिलीच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री नेते अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात केली. विधान\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जाल���्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?m=20180307", "date_download": "2018-08-20T12:21:39Z", "digest": "sha1:APLNFT5RV2OFKTMJNXYRQJQX6II22FNK", "length": 18013, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nभिवखिडकी येथे जलयुक्त शिवार कामाचे भूमिपूजन\nअर्जुनी मोरगाव,दि.०७ः- जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग अर्जुनी मोरगावच्या वतीने तालुक्यातील भिवखिडकी येथे जलयुक्त शिवार व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मामा तलावाच्या खोलीकरण कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद\nछत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जगातील सर्वाधिक उंचीचे होणार – मुख्यमंत्री\nमुंबई दि.७ : : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात होणाऱ्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याची वस्तुस्थिती खरी नसून हे स्मारक जगातील सर्वाधिक उंचीचे होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत\nपोलिओ डोस पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करा- अभिमन्यू काळे\n११ मार्चला पोलिओ लसीकरण गोंदिया,दि.७ : देशाची भावी पिढी असलेल्या पाच वर्षाच्या आतील जिल्ह्यातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करावे. जिल्ह्यातील कोणताही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.\nमुरदाळा वाळूघाटावर नागरिकांनी केला ट्रक व टिप्पर जप्त\nगोंदिया दि.७: तालुक्यातील मुरदाळा गावाजवळून वैनगंगानदीपात्रातील वाळूघाटावरुन विनापरवाना वाळू्चा होत असलेला उपसा थांबवून नागरिकांना होणारा त्रास वाचिवण्यासंदर्भात मुरदाळ्याचे माजी सरपंच परमानंद भाऊलाल उपवंशी यांनी 17 जानेवारील जिल्हा खनिकर्म यांच्याकडे तक्रार\nआज जागतिक महिला दिनानिमित्त अर्धनारेश्वरालय हलबीटोला येथे महिला मेळावा\nगोंदिया,दि.७ : ग्रामीण भागातील बचतगटातील महिलांना वैयक्तीकरित्या उद्योग व्यवसायातून स्वावलंबी होता यावे यासाठी जिल्ह्यातील मागास, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातील महिलांसाठी तहसिल कार्यालय सालेकसा, जिल्हा\nकार अपघातातून थोडक्यात बचावले प्रवीण तोगडिया\nसूरत दि.७:(वृत्तसंस्था)-विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या कारला बुधवारी सकाळी ट्रकने धडक दिली. या अपघातातून ते बचावले आहेत. अपघातानंतर तोगडिया म्हणाले की, हा माझ्या हत्येचा कट आहे. यापूर्वी\nभूमिअभिेलख उपअधीक्षक एसीबीच्या जाळ्यात\nगडचिरोली,दि.७: पूर्वजांनी खरेदी केलेल्या जमिनीची दस्तऐवजात असलेली चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी वारसदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली येथील भूमिअभिेलख कार्यालयातील उपअधीक्षकास रंगेहाथ पकडून अटक\nजैविक कृषि मेले में सम्मिलीत होने बालाघाट पंहुचे श्री श्री रविशंकर\n जिला मुख्यालय बालाघाट में सात से नौ मार्च तक तीन दिवसीय राज्य स्तरीय जैविक कृषि मेले का आयोजन किया जा रहा है, जिसका शुभारंभ प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान\nजैविक खेती में मध्यप्रदेश अग्रणी राज्य-कृषिविकास मंत्री गौरीशंकर बिसेन\nगोंदिया/बालाघाट, 07 मार्च (खेमेंद्र कटरे) जिला मुख्यालय बालाघाट में तीन दिवसीय राज्य स्तरीय जैविक कृषि मेले का आयोजन आज 07 मार्च से 09 मार्च तक किया जा रहा हैजिला मुख्यालय बालाघाट में तीन दिवसीय राज्य स्तरीय जैविक कृषि मेले का आयोजन आज 07 मार्च से 09 मार्च तक किया जा रहा है\nहेक्टरी रू ४० हजार भरपाई द्या-काँग्रेसचे निवेदन\nतिरोडा,दि. ७: – सतत तीन दिवस आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. मात्र आतापर्यंत शासनाने नुकसान भरपाई दिली नाही. येत्या आठवडाभरात ही नुकसानभ���पाई देण्यात यावी. या विरोधात\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?cat=14&paged=4", "date_download": "2018-08-20T12:24:51Z", "digest": "sha1:E4TYF5GIKUUTPBZNDSBGCSHEDX3RGVNZ", "length": 18105, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "महाराष्ट्र Archives - Page 4 of 246 - Berar Times | Berar Times | Page 4", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nसहा महिन्यांत सर्व आरोग्य केंद्रांना औषधी पुरवठा- आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत\nनागपूर, दि. 13 : हाफकीन इन्स्टिट्यूटमार्फत राज्यातील विविध दवाखान्यांना लागणारी औषधे एकत्रित खरेदी करण्याचा निर्णय झाला असून पुढील सहा महिन्यांत सर्व आरोग्य केंद्रांना औषधी पुरवठा केला जाईल, असे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत\n‘दादा वासवानी विश्वशांती दूत होते’: राज्यपाल\nमुंबई,दि.13ः- साधू वासवानी मिशनचे संस्थापक आणि ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु दादा जशन वासवानी यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अलीकडेच एका कार्यक्रमानिमित्त दादा वासवानी यांची\nवानाडोंगरी नगरपरिषदेसाठी 15 ऐवजी 19 जुलैला मतदान\nवडगाव, मुक्ताईनगर, बार्शीटाकळी व पारशिवनीत 16 ऐवजी 20 जुलैला मतमोजणी मुंबई, दि. 12 : न्यायालयीन प्रकरणामुळे वानाडोंगरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता 15 ऐवजी 19 जुलै 2018 रोजी मतदान\nभिडेंना अटक, शिक्षक वेतनाच्या मागणीवरून गोंधळ; कामकाज चारदा तहकूब\nनागपूर, (विशेष प्रतिनिधी)दि.११ : – शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, विनाअनुदानित शिक्षकांचे वेतन आणि नियम 260 नुसार शेतकरी चर्चेत कृषी विभागासह संबंधित विभागाचे सचिव उपस्थित नसल्याच्या कारणावरून विधान परिषदेचे\nशिवसेना आमदारांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न\nनागपूर,दि.११ : – कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला. नाणार प्रकल्पाविरोधात भूमिका मांडण्याची संधी नाकारल्याने संतापलेल्या शिवसेना आमदारांसह काँग्रेसचे नितेश राणे यांनीही चक्क राजदंड पळवण्याचा प्रयत्न\nग्राम बाल विकास केंद्र योजना राज्यभर राबविणार-मंत्री पंकजा मुंडे\nनागपूर, दि. 10 : राज्यातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी याआधी ग्राम बाल विकास केंद्र ही योजना आदिवासी भागात राबविली जात होती. ती आता संपूर्ण राज्यात राबविणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री\nसिकलसेल रुग्णांसाठी एक महिन्यात उपचार केंद्र सुरु करणार- गिरीश महाजन\nनागपूर, दि. 10 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे सिकलसेल आणि हिमोग्लोबीनोपॅथी व थॅलेसिमीया उपचार केंद्र कार्यान्वित करण्याकरिता केंद्र शासनाच्या इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेमार्फत अर्थ सहाय्य उपलब्ध व्हावे,\nप्रसंगी वारकऱ्यांना दूध मोफत वाटू – खासदार राजू शेट्टी\nमुंबई. ( शाहरुख मुलाणी ) दि.७ :– गायीच्या दुधाला 05 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर 16 जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते\nसिडकोच्या जमीन वाटपाला घेऊन सरकारला घेरले\nनागपूर,दि.06ः-एकूण २४ एकर सिडकोची १८३ ���्र.ची नवी मुंबईतील पालघर येथील अत्यंत मोक्याची जमीन जिल्हाधिकार्यांनी १२ जून २0१६ रोजी बिल्डरला विकली. या चोवीस एकरमधील चार एकर जमीन बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर अकादमीने\nबोंड अळी व धानाच्या मदतीसाठी धनंजय मुंडे आक्रमक; कामकाज दिवसभरासाठी तहकुब\nनागपूर दि.5 –कापसावरील बोंड अळीमुळे नुकसानीपोटी जाहीर केलेली प्रतिहेक्टरी 37 हजार 500 रूपयांची मदत तात्काळ द्या तसेच धानावरील तुड-तुड्या आणि मावा रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्या या मागणीसाठी विधानपरिषदेत\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्���े कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?m=20180308", "date_download": "2018-08-20T12:21:46Z", "digest": "sha1:EQG6FLBEVDTYENXQJZYH7X5FWO73FV5Y", "length": 18171, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईप��पर\nसावित्रीबाई फुलेंच्या आदर्शावर महिलांनी वाटचाल करावी -सविता पुराम\nजागतिक महिला दिन साजरा अर्धनारेश्वरालय येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा गोंदिया,दि.८ : महिलांनी आज अनेक क्षेत्रात भरारी घेतली आहे. महिला हया दोन्हीकडे सक्षमपणे काम करीत आहे. महिलांनी प्रगतीची शिखरे\nअस्मिता ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना – मुख्यमंत्री\nस्वस्त सॅनिटरी पॅडसाठी अस्मिता योजनेचा शुभारंभ मुंबई दि.८ :: महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देणारी अस्मिता योजना ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे. या योजनेतून\nसिंधुताईंनी अनाथांना सन्मानाने जगण्याची दिशा दिली – राष्ट्रपती\nडॉ.सिंधुताई सपकाळ व उर्मिला आपटे यांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान नवी दिल्ली दि.८ :: सिंधुताईंनी अनाथांना आसरा देत त्यांना सन्माने जगण्याची दिशा दिली, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज डॉ.\nज्येष्ठ पत्रकार अनिल महात्मे यांचे निधन\nनागपूर दि.८ :: ज्येष्ठ पत्रकार अनिल हरिभाऊ महात्मे यांचे गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़ ते ६७ वर्षांचे होते़ त्यांच्यामागे पत्नी डा़ॅ आसावरी महात्मे, मुलगा अभिनंदन, दोन मुली\nउपजिल्हाधिका-यासह दोघांना लाच घेताना पकडले\nपुणे ,दि.८ : जमिनीबाबत दाखल असलेल्या अपिलावर आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिका-यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. उपजिल्हाधिकारी श्रीपती खंडु\nअमरावतीच्या कन्येने माऊंट किलिमंजारोवर रोवला राष्ट्रध्वज\nअमरावती,दि.08(विशेष प्रतिनिधी : दक्षिण आफ्रिकेच्या माऊंट किलिमंजारो शिखरावर विदर्भातील पहिली महिला वैमानिक अमरावतीची प्रियंका राजेश सोनी हिने बुधवार ७ मार्च रोजी भारताचा राष्ट्रध्वज रोवला. आठ दिवसांत सर्वांत कठीण मार्गाने १९\nखंडणीच्या गुन्ह्यात भ्रष्टाचार निवारण समितीच्या तिघांना अटक\nगडचिरोली, दि.८: रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाला धमकावून त्याला १ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी, तसेच एका दारुविक्रेत्याच्या घराची नासधूस करुन त्यालाही रकमेची मागणी केल्याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी भ्रष्टाचार निवारण सम��तीचा जिल्हाध्यक्ष तथा\nओबीसी, भटके-विमुक्त,अनुसूचित जाती-जमातीसाठी अभ्यास गट स्थापन करणार-राजकुमार बडोले\nमुंबई, दि. 8: महाराष्ट्रातील मुलांसोबत महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या इतर राज्यातील विवाहबध्द झालेल्या मुलींना त्या-त्या राज्यात लागू असलेले इतर मागासवर्गीय प्रवर्गांचे लाभ महाराष्ट्रातही मिळावेत यासाठी बार्टीच्या माध्यमातून अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सामाजिक\nमहिलांनी व्यापक दृष्टीकोन स्वीकारावे – स्मिताताई गालफाडे\nलाखनी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला संमेलन लाखनी,दि.08ः- मला चांगलं गात येते, चांगलं खेळता येते म्हणून यासर्वांचा उपयोग आपण समाजासाठी उपयोग केला पाहिजे. महिलांनी आपल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग केला पाहिजे.\nनवेगाव बांध मत्स व्यवसाय सहकारी संस्थांना दिलासा\nपालकमंत्र्यांनी मांडली मत्स व्यवसायीकांची बाजू गोंदिया, दि. 8 ः गोंदिया जिल्ह्यातील ज्या गावातील मालगुजारी तलावाची क्षमता 1 हजार हेक्टरपेक्षा कमी असेल आणि तेथे केवळ एकच मत्स व्यवसाय सहकारी संस्था नोंदणीकृत असेल तर\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/traffic-cops-cant-insist-on-showing-original-vehicle-papers-1076356.html", "date_download": "2018-08-20T12:30:03Z", "digest": "sha1:HIA3DOSVMMX5MXBFSVQEYF7WRV2WV2J6", "length": 6415, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "ट्रॅफिक पोलिसांना ओरिजिनल कागदपत्रं दाखवायची गरज नाही, सरकारचा निर्णय | 60SecondsNow", "raw_content": "\nट्रॅफिक पोलिसांना ओरिजिनल ���ागदपत्रं दाखवायची गरज नाही, सरकारचा निर्णय\nकेंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयानुसार यापुढे वाहनधारकांना वाहतूक पोलिसांना त्यांच्या वाहनांची मूळ कागदपत्रे दाखवणे बंधनकारक नसेल. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाला यासंबंधीचे आदेश दिले आहेत. एखादा चालक डिजिलॉकर किंवा एम परिवहन अॅपच्या माध्यमातून वाहन परवाना, आरसी आणि इन्शुरन्सची कागदपत्रे दाखवत असेल तर ती ग्राह्य धरण्यात यावीत.\nइंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने संयमी सुरुवात केली. मैदानावर असलेल्या कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने आपल्या अर्धशतक पूर्ण केले आहे. या दोन्ही खेळाडूंच्या धाव संख्येच्या जोरावर भारतीय संघाने भोजन विश्रांतपर्यंत 367 धावांची आघाडी मिळवली आहे. यामुळे या कसोटी सामन्यात भारताची पकड मजबूत झाली आहे.\nअटलजींचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक: पंतप्रधान मोदी\nजीवन कसे असावे, ते कसे जगावे, का जगावे आणि कशासाठी जगावे याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी होते. ते जनसामान्यांसाठी जीवन जगले. ते देशासाठी, देशवासियांसाठी जगले. त्यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक होते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत केले. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.\nAsian Games 2018: कबड्डीमध्ये भारताचा एका गुणाने पराभव\nआशिया क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये आतापर्यंत देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारताच्या संघाला दक्षिण कोरियाकडून फक्त एका गुणाने पराभव पत्करावा लागला. कोरियाने या थरारक लढतीत भारतावर 24-23 असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासून कोरियाने सामन्यावर पकड मजबूत केली होती. कोरिया आणि भारत यांच्यातील गुणांमध्ये जास्त फरक दिसत नव्हता, पण प्रत्येक वेळी कोरियानेच आघाडी घेतलेली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/2226", "date_download": "2018-08-20T13:00:16Z", "digest": "sha1:WB4TJO2YO5RZY4TK72XWFHKTDWPAUOVQ", "length": 8196, "nlines": 81, "source_domain": "aisiakshare.com", "title": " साठवणीतले दिवाळी अंक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nऐसीअक्षरेच्या पहिल्या पानावर चालु वर्षातील, जालावर उपलब्ध अशा विविध दिवाळी अंकाचे दुवे दिलेले असतात. मात्र नवीन वर्षाचे नवे अंक येऊ लागल्यावर आधीच्या वर्षाच्या अंकांचे दुवे देणे कठिण होत जाते. यासाठी संदर्भ म्हणून सदर धाग्यात अशा साठवणीतल्या जालीय दिवाळी अंकांचे दुवे दिले जातील.\nऐसी अक्षरे दिवाळी अंक\nऐसीअक्षरे २०१३- पीडीएफ आवृत्ती\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश���रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 9 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?cat=14&paged=5", "date_download": "2018-08-20T12:24:57Z", "digest": "sha1:NPJV6QAWU3KKGKLV57YPWVDQ257Z743M", "length": 18579, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "महाराष्ट्र Archives - Page 5 of 246 - Berar Times | Berar Times | Page 5", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nनागपूर,दि.04 : ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या मुलांना खुल्या प्रवर्गात नोकरी नाकारण्याचा आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) काढण्यात आला आहे. हा आदेश संविधानविरोधी असून, तो तत्काळ रद्द करीत आयोगाच्या अध्यक्षांना\nदीडपट हमीभावाची घोषणा म्हणजे शुद्ध धोकेबाजी – गंगाधर मुटे\nवर्धा,दि.04ः- केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याच्या नावाखाली खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची केलेली घोषणा म्हणजे शेतकऱ्यांशी केलेली धोकेबाजी असून या घोषणेचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होण्याची शक्यता नसल्याचे मत शेतकरी संघटनेच्या\nसमता प्रस्थापित करण्यासाठी समाजिक न्याय विभाग कटीबध्द- राजकुमार बडोले\nनागपूर, दि. ३ जुलै, (प्रतिनिधी) ः शोषित, वंचित, पिडीत घटकांना सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करून समाजात समता प्रस्तापित करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग कटीबध्द असून यासाठी अनेक अभिनव योजना शासनाने सुरू केल्या आहेत.\nविधीमंडळ अधिव��शन सभापती व अध्यक्षांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा\nनागपूर, दि. 03 : विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्त प्रशासनातर्फे विधान मंडळातील सुरक्षा व्यवस्था, दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक सुविधा तसेच अधिवेशनासाठी येणा-या सदस्यांची निवास व्यवस्था तसेच वाहन व्यवस्थेसंदर्भात करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा विधान परिषदेचे सभापती राम राजे\nसविताताई बेदरकर व रतन वासनिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर\nआज होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण- राजकुमार बडोले नागपूर, दि. 2 जुलै ( प्रतिनिधी) ः सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार,कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार\nसाहित्य महामंडळच निवडणार संमेलनाचे अध्यक्ष\nनागपूर,दि.02- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दरवर्षी साहित्य महामंडळातर्फे घेतली जाणारी निवडणूक अाता हाेणार नाही. महामंडळच संमेलनाध्यक्षांची निवड करेल. ३० जून रोजी िवदर्भ साहित्य संघात झालेल्या विशेष सभेत घटनादुरुस्ती करुन\nनागपूर-ईटारसी पॅसेंजर आजपासून दररोज\nनागपूर,दि.02ः- महिनाभरापासून दिवसाआड धावणारी नागपूर – इटारसी – नागपूर पॅसेंजर सोमवारपासून नियमितपणे दररोज धावणार आहे. व्यवसाय, शिक्षण किंवा अन्य कामानिमित्त या मार्गावर नियमित येण-जाणे असणार्या प्रवाशांना या सेवेमुळे मोठा दिलासा\nसर्वाधिक वारसा स्थळांचा समावेश असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य\nमुंबई, दि. 30 : दक्षिण मुंबईतील परिसरातील व्हिक्टोरियन गाॅथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तूंचा (आर्ट डेको) समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त\nशहिद पोलीसांच्या कुटुबियांच्या कोल्हापूर पोलीस दलाने केला गौरव\nगडचिरोली,(अशोक दुर्गम) दि.29ः- नक्षल्यवाद्यांशी दोन हात करतांना आपल्या जिवाची पर्वा न करता कामगिरी बजावत शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी,अधिकार्यांच्या कुटुंबियाकरिता पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली व महाराष्ट्र सरकारच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्र दर्शन सहलीचे\nपहिल्याच दिवशी २,११३ लक्षवेधी सूचना\nनागपूर,दि.29 : विधिमंडळ अधिवेशनासाठी गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वी���ारणे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेसाठी २,११३ लक्षवेधी सूचना संबंधित विभागांना प्राप्त झाल्या आहेत. विधान सभेच्या सदस्यांनी आॅनलाईन पद्धतीने\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?m=20180309", "date_download": "2018-08-20T12:21:58Z", "digest": "sha1:OL4OLDGHGACBODPMNZADLU5JR5PC3PED", "length": 18015, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\n विरोधीपक्षनेते विखे पाटील यांची टीका\nमुंबई,दि.०९- महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधानसभेत सादर झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधीपक्षाने सडकून टीका केली आहे. निराशाजनक अर्थसंकल्प असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. विधानसभेतील विरोधीपक्ष ���ेते राधाकृष्ण\nमहाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाचे समाधान न करणारा अर्थसंकल्प- अजित पवार\nमुंबई,दि.०९ :-महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाचे समाधान न करणारा आणि अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प सादर करण्यात आला अशी टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना केली. आज अर्थमंत्र्यांनी २०१८-१९चा\n..तर संसदच बंद करा : सोनिया गांधी\nनवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.09 : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर (एनडीए)वर शुक्रवारी जोरदार टीका केली. संसदेत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर सोनिया गांधी म्हणाल्या,\nआठ हजार महिलांनी साकारले ‘बेटी बचाओ’\nवाशीम ,दि.09- जिल्ह्यातील महिला, मुलींनी (दि. ८) आंतरराष्ट्रीय महिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून विश्वविक्रमात नोंद केली. त्यामुळे जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचले. वाशीम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात सहभागी\nरानडुकराच्या हल्ल्यात महिला ठार\nयवतमाळ,दि.09ः- जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात रानडुकराच्या हल्ल्यात एक महिला ठार तर बैल जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. आज शुक्रवारला सकाळाच्या सुमारास रानडुकरच्या हल्ल्यात धुरपताबाई देवराव तुनगर(४५) रा,खेड ता दारव्हा ही\nलेंडारी परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन\nचंद्रपूर,दि.09 : येथून जवळच असलेल्या लेंडारी शिवारात काम करीत असणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. दरम्यान वाघाने या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता लाठ्याकाठ्या काढून आरडाओरड केल्याने वाघ\nमागासवर्गिय संघटनेचे निवेदन शाळा सकाळपाळीत करा\nगोंदिया,दि.09ःः विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी सघंटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेशऊ अबुंले यांना निवेदन देत 12 मार्चपासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळपाळीत सुरु करण्याची मागणी केली आहे.\nहृद्यविकाराच्या झटक्याने हवालदार ठवकर यांचे मृत्यू\nअर्जुनी मोरगाव,दि.09ः- तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर ठवकर (वय ४५) आज दि.०९ ला दुपारी बारा वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्दवी मृत्यू झाला.हवालदार ठवकर हे पोलीस ठाणे केश��री येथे\nराज्याचा अर्थसंकल्प सादर ,मातीकला मंडळाची घोषणा\nमुंबई,दि.09-राज्याचा सन 2018-19 चा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडण्यास सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चौथा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी सिद्धिविनायक दर्शन घेतले.वारकरी संपद्रायाचे थोर संत\nविवो स्मार्टफोनमध्ये असेल २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा\nविवो कंपनी भारतीय ग्राहकांसाठी लवकरच विवो व्ही ९ हा स्मार्टफोन लाँच करणार असून यात तब्बल २४ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. विवो कंपनीने गत नोव्हेंबर महिन्यात भारतीय बाजारपेठेत आपले व्ही ७\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोली��� हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/%E0%A5%A8%E0%A5%AD-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2018-08-20T12:13:59Z", "digest": "sha1:NVWVKAOKCDFQ6SRU4TTSPCTTTGCEKWES", "length": 5257, "nlines": 98, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "२७ ऑक्टोबर - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nसवाई माधवराव पेशवे यांचा स्मृतिदिन (१७९५)\nकविवर्य भा. रा. तांबे यांचा जन्मदिन (१८७३)\nक्रन्तिकारक जतींद्रनाथ दास यांचा जन्मदिन (१९०४)\nगजलसम्राज्ञा बेगम अख्तर यांचा स्मृतिदिन (१९७४)\nसाहित्य उपेक्षितांचे दिपावली विशेषांक २०१७\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… ��े म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-atal-bihari-vajpayee-hospitalised-1945", "date_download": "2018-08-20T12:40:43Z", "digest": "sha1:3P3M4FHG34GZ5UO2QMNX4V266KGYYS5L", "length": 9058, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news atal bihari vajpayee hospitalised | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 12 जून 2018\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) सायंकाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेण्यासाठी 'एम्स' रुग्णालयात धाव घेतली. नियमित तपासणीसाठी वाजपेयी यांना आज दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) सायंकाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेण्यासाठी 'एम्स' रुग्णालयात धाव घेतली. नियमित तपासणीसाठी वाजपेयी यांना आज दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nवाजपेयी यांना भेटण्यास डॉक्टरांनी मनाई केली असल्याचे वृत्त दुपारी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी आ��ि राहुल गांधी यांना वाजपेयी यांची प्रत्यक्ष भेट घेता आली की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही सायंकाळी 'एम्स'ला भेट दिली. वाजपेयी यांचे दीर्घकाळापासूनचे सहकारी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांनीदेखील 'एम्स'ला भेट दिली. बड्या नेत्यांच्या भेटीमुळे वाजपेयी यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.\nमात्र, 'दोन दिवसांपूर्वी अटलजींची प्रकृती जशी होती, तशीच आजही आहे. ही नियमित तपासणी आहे', असे निवेदन वाजपेयी यांच्या कुटुंबीयांकडून प्रसिद्ध करण्यात आले. 'वाजपेयी यांची प्रकृती स्थिर आहे. 'एम्स'चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्त्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक वाजपेयी यांची तपासणी करत आहे', असे पत्रक रुग्णालयाने दुपारी प्रसिद्ध केले होते.\nवाजपेयी यांची प्रकृती स्थिर असली, तरीही आज रात्री लगेच त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जाण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nनरेंद्र मोदी narendra modi अटलबिहारी वाजपेयी atal bihari vajpayee लालकृष्ण अडवानी lk advani\nदर दिवशी पोस्ट; पण तेव्हा नाही... दाभोलकर हत्या प्रकरणातील...\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून,...\n(VIDEO)नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर आतापर्यंतच्या तपासाचा घटनाक्रम\nनरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर आतापर्यंतच्या तपासाचा घटनाक्रम.. पाहा व्हिडीओ...\nनरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर आतापर्यंतच्या तपासाचा घटनाक्रम\nVideo of नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर आतापर्यंतच्या तपासाचा घटनाक्रम\nडॉ. दाभोलकरांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त राज्यात 'जवाब दो' आंदोलन\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज, 5 वर्ष...\nकेरळमधील महापूर म्हणजे सबरीमाला मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशाची...\nकेरळमधील महापूर म्हणजे सबरीमाला मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशाची परिणती असल्याचं...\nदाभोलकर हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड विरेंद्र तावडेच\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन...\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/sony-ilce-7r-364-mp-mirrorless-camera-with-24-70z-lens-black-price-pgY0FR.html", "date_download": "2018-08-20T12:46:39Z", "digest": "sha1:SQJJXCKXO5LTZD2R6ZTWW2R2TS4BYK5H", "length": 15601, "nlines": 389, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅकपयतम उपलब्ध आहे.\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 1,62,770)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 36.4 MP\nसेन्सर सिझे Full Frame\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/8000 sec\nमिनिमम शटर स्पीड 30 sec\nडिस्प्ले तुपे TFT LCD\nस्क्रीन सिझे 3 Inch\nबॅटरी तुपे Lithium Ion\nइन थे बॉक्स Main Unit\nसोनी इतके ७र 36 4 पं मिररवरलेस कॅमेरा विथ 24 ७०झ लेन्स ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://marathiecards.com/sms/sms09/jokes/jokes6.htm", "date_download": "2018-08-20T13:12:43Z", "digest": "sha1:RUMHNIKGTEZH4RFTENMSXHXTOQCF3GFI", "length": 11845, "nlines": 71, "source_domain": "marathiecards.com", "title": "Welcome to shreeyoginfo.com (Marathi, Love, diwali, Greetings, Wallpaper,free mobile ringtones, free sms)", "raw_content": "\nअहो जरा हसता का \nनवीन गड्याला ठेवून कुठं पंधरा वीस दिवस झाले नाहीत तोच एक दिवस रमा त्याला मोठमोठ्यानं बोलताना दिसली. रमेशला हे मुळीच आवडलं नाही. परंतू तो गप्प राहीला.\nपरंतु संधी मिळताच तो तीला म्हणाला, 'अगं कशाला उगीच त्या बिचा-याला एवढं बोललीस\n'तुम्हाला समजायचं नाही ते. मी मुद्दामच बोलले त्याला.' रमा म्हणाली.\n' रमेशने चकित होऊन विचारले.\n'होय,' रमा म्हणाली, 'आज त्याला मी गाद्या, सतरंज्या, उशा उन्हात घालायला सांगितल्या आहेत.'\n'पण त्याचा काय संबध...\n'आहे' रमा हसून म्हणाली, 'तो रागात असला की धोपटण्याचं काम चांगल करतो.\nसाहेबांनी आपल्याला का बोलावलं असेल याची कल्पना अम्रुतरावांना काही येईना, त्यांनी भीतभीतंच साहेबांच्या खोलीत प्रवेश केला आणि दोन्ही हात मागं धरत ते अदबीने उभे राहिले.\n' या अम्रुतराव' साहेब, अम्रुतरावांकडे पहात म्हणाले, 'अम्रुतराव, तुम्ही मला फ़ारच कंजूष समजता ना\n'नाही... नाही... साहेब मी तसं कधीच म्हटंल नाही.' अम्रुतराव घाबरत म्हणाले.\n'घाबरु नका अम्रुतराव,' साहेब हसून म्हणाले, ' तुमच्या कामाची जाणीव आम्हाला आहे, आम्ही त्याची कदर करतो. गेली वीस वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे आणि इमानाने काम केलं आहे, त्याची कदर म्हणून मी तुम्हाला शंभर रुपयांचा हा चेक देणार आहे.'\nअम्रुतराव एकदम खूष होऊन म्हणाले, 'मी...मी... आपला फ़ार आभारी आहे. आपण ....'\nपरंतू त्यांना थांबवून साहेब पुढे म्हणाले, 'आणि ह्याच प्रामाणिक पणाने जर तुम्ही पुढची पंधरा वर्षे काम केलं तर मी ह्या चेकवर सही करणार आहे.'\nएक कम्युनिस्ट आपल्या कम्युनिस मित्राल��� कम्युनिझम म्हणजे काय हे सांगत होता, 'मित्रा... तो म्हणाला, एखाद्या मांजराला तू तिखट कसे खायला लावशील\n'दोन मार्ग आहेत,' मित्र म्हणाला, 'मी त्याची मानगुट पकडीन आणि खायला लावीन किंवा एक मासा कापून त्या माशात तिखट भरीन आणि तो खायला देईन.'\n' हे आपल्या कम्युनिस्ट तत्वप्रणालीच्या विरुध्द आहे. पहिल्या प्रकारात बळजबरी आहे, तर दुस-या प्रकारात त्या मांजराची फ़सवणूक आहे.'\n'सोपं आहे. मी त्या मांजरीच्या शेपटीला तिखट चोळीन जेव्हा त्या शेपटीची आग होईल, तेव्हा ते आपणहूनंच शेपूट चाटायला लागेल.\nएक नवी बिल्डिंग तयार होत होती. सगळे मजूर तेथे काम करीत होते. एक मजूर मुकादमाकडे आला आणि म्हणाला, 'माझं फ़ावडं मिळत नाही. कुणी तरी चोरलेलं दिसतंय.'\nमुकादमाने एकदा त्याच्याकडे बघितले आणि तो म्हणाला, 'काही काळजी करु नकोस जा. आज आराम कर.' तरी तो मजूज तेथेच उभा. मुकादमाने त्याला विचारले, 'काय रे काय झालं आराम कर. आजच्या दिवसाचे पैसे तुला मिळतील.'\n'ते खरं आहे हो. पण फ़ावडे नसतांना आराम कसा करु\nसगळे मजूर फ़ावड्यावर डोकं टेकून आराम करतात.'\nमाझी मिसेस खोटं बोलतेय अशी माझी खात्री आहे.'\n'काल दुपारी तू कुठं होतीस असं विचारताच ती म्हणाली, मी माझ्या मैत्रीणी बरोबर, कविता बरोबर पिक्चरला गेले होते.'\n'खोटी गोष्ट आहे. कारण त्यावेळी मीच कविताला घेऊन पिक्चरला गेलो होतो.'\nएक श्रीमंत माणूस रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून प्रवास करीत होता. आपण खूप पैसेवाले आहोत, त्यामुळे आपल्याला सगळे ओळखतात, असे त्याला वाटे, तोच तिकीटतपासनीस आला.\n'तिकीट प्लीज,' तिकीट चेकर तिकीट मागू लागला.\n'माझ्याजवळ तिकीट नाही,' तो श्रीमंत ऎटीत म्हणाला. त्याला वाटलं, तिकीट चेकर आपल्याला ऒळखेल आणि म्हणेल, 'तुम्ही मी प्रथम ऒळखलं नाही आपल्याला.'\nपण झालं उलटंच, तो तिकीट चेकर म्हणाला, 'तुम्हाला या डब्यातून उतरावे लागेल.'\n'मला ऒळखलं नाहीस. माझा चेहरा हेच माझे तिकीट आहे.' श्रीमंत ऎटीत म्हणाला.\n' त्याचा चेहरा न्याहाळत तिकीट चेकर म्हणाला, 'मग थर्ड क्लासचं तिकीट असतांना फ़स्ट क्लासमध्ये का\nरेल्वेतील कारकून आपल्या साहेबाला म्हणाला, ' या आणखी एका शेतक-याने गायीच्या संदर्भात रेल्वेला कोर्टात खेटले आहे.'\n'आपल्या एखाद्या गाडीने त्याच्या गायीला उडवलेलं दिसतंय. ती बिचारी गाय बहुतेक मेली असावी.'\n'नाही, तसं नाही साहेब, त्याची तक्रार वेगळीच आहे. तो म्हणतो की दोन स्टेशनांच्या मध्ये आपल्या गाड्या इतक्या हळू चालतात की, प्रवासी चक्क खाली उतरुन गायीचं दूध काढतात आणि पुन्हा गाडीत जाऊन बसतात.'\nनुकत्याच मुलाखतीसाठी आलेल्या नव्या उमेदवाराला मँनेजर म्हणाला, 'तुमच्या अर्जावरुन असे दिसते की, गेल्या महीन्यात तुम्ही चार ठिकाणी नोक-या केल्यात.'\n'होय साहेब, त्यावरुन तुमच्या लक्षात येईल की, मला किती ठिकाणी बोलवतात.'\nम्हाळसकाकू न्यायाधिशांसमोर उभ्या होत्या.न्यायाधीशांनी एकदा त्यांच्याकडे बघितले आणि विचारले 'तुमचा नवरा तुम्हाला कंटाळला आहे असं तुम्हाला का वाटतं\n'मला हल्ली तसंच वाटतं\n'किती दिवस असं वाटतं\n'कारण गेल्या सात वर्षात ते एकदाही घरी आले नाहीत.'\nचिंतामण ज्या कार्यालयात कामाला होता. त्या कार्यालयातील त्याचा एक साहेब एक दिवशी चिंतामणवर चांगलाच भडकला.आणि तो त्याला म्हणाला, 'मला तू काहीही सांगू नकोस, कोणत्या गाढवाने तुला नोकरीला ठेवले, खड्यात जा एकदाचा.'\nही हकीकत चिंतामणने घाईघाईने आपल्या सास-याला कथन केली आणि साहेब आपल्याला खड्यात जा म्हणाला असे कळवळून सांगितले. त्यावर सासरेबुवा चिंतामणला म्हणाले.\n'असे म्हणाला तुझा साहेब मग तू काय केलेस.'\n'मग मी काय करणार, मी तुमच्याकडे आलो.' चिंतामण उद्गरला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%9C%E0%A5%8C%E0%A4%B9%E0%A4%B2", "date_download": "2018-08-20T12:16:30Z", "digest": "sha1:TSSPFDUVCFDZUDUSO723LLHK3B5P2HQ7", "length": 7948, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रीतम सिंग जौहल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रीतम सिंग जौहल (४ ऑक्टोबर, इ.स. १९२० - २८ जून, इ.स. २०१६) हे भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल होते.\nजौहल यांचा जन्म पंजाबमधील एका छोट्या गावात झाला. हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण होणारे गावातील ते तिसरे विद्यार्थी uals. त्यांचे वडील लष्करात असल्याने प्रीतम सिंग यांनाही लष्करातच जायचे होते. १७ व्या वर्षी त्यांना दिल्लीतील एका नातेवाईकाकडे पाठवण्यात आले. तेथेही वर्षभर ते बेकारच राहून, शेवटी जून १९३८ मध्ये इंडियन सिग्नल कोअरमध्ये भरती झाले.\nत्यानंतर एका वर्षातच दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि १९४० साली प्रीतम सिंगाना ऑपरेटर म्हणून पूर्व पूर्व आफ्रिकेत इंडियन इन्फन्ट्री डिव्हिजनमध्ये पाठवण्यात आले. तेथे पहिल्यांदाच ते युद्धात सहभागी झाले. त्यांची ब्रिग��ड लिब्यात गेली आणि नंतर ती ब्रिटिश लष्कराचा भाग बनली. १९४२ मध्ये इजिप्तमध्ये जर्मन आक्रमण थोपवणा्र्या तुकडीत ते वायरलेस ऑपरेटर होते. तेथून त्यांची तुकडी जपानशी लढण्यासाठी ब्रह्मदेशातही गेली. दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ते सेकंड लेफ्टनंट हुद्द्यापर्यंत पोहोचले होते. खूप आजारी पडल्याने तेथून मग ते मायदेशी परतले आणि भारतीय लष्करात दाखल झाले.\nपाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही लढायांमध्ये प्रीतम सिंग यांचा सहभाग होता. काही काळ त्यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सेवेसाठीही पाठवण्यात आले होते. १९७६ मध्ये ते लेफ्टनंट कर्नल या पदावरून निवृत्त झाले आणि चंडीगढमध्ये स्थायिक झाले. १९८० मध्ये ते कॅनडातील सरे प्रांताचे रहिवासी बनले.\nकॅनडात सैन्यदलातील माजी जवान व अधिकार्यांच्या कल्याणासाठी काम करणार्या रॉयल कॅनेडियन लीजन या संस्थेतर्फे १९९३ साली जौहल यांना आमंत्रित करण्यात आले. पण तेथे गेल्यावर मुख्य कार्यक्रम असलेल्या सभागृहात त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आत जायचे असेल तर डोक्यावरील शीख फेटा (पगडी) काढूनच जावे लागेल असे त्यांना सांगण्यात आले. हा अपमान सहन न झाल्याने त्यांनी त्याविरुद्ध संघर्ष केला. इंग्लंडच्या राणीला पत्र लिहिल्यावर संस्थेने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी तर व्यक्त केलीच पण आपल्या नियमांतही सुधारणा केली.\nप्रीतम सिंग जौहल यांनी दुसर्या महायुद्धकालीन सैनिकी जीवनाबद्दल अ सोल्जर रिमेंबर्स नावाचे पुस्तक लिहिले आहे.\nइ.स. १९२० मधील जन्म\nइ.स. २०१६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०१६ रोजी ०१:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/rain-usmanabad-district-122081", "date_download": "2018-08-20T13:10:26Z", "digest": "sha1:WTO4UXZMT5EWNPGFFY7SB7NHPG6Y52MM", "length": 11524, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "rain in usmanabad district उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची हजेरी | eSakal", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची हजेरी\nगुरुवार, 7 जून 2018\nउस्मानाबाद : जिल्ह्याच्या काही भागांत मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी हलकाशा प���ऊस झाला. जेवळी (ता. लोहारा), कडदोरा (ता. उमरगा) परिसरात दमदार पाऊस झाला.\nउस्मानाबाद : जिल्ह्याच्या काही भागांत मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी हलकाशा पाऊस झाला. जेवळी (ता. लोहारा), कडदोरा (ता. उमरगा) परिसरात दमदार पाऊस झाला.\nमृग नक्षत्राला सुरवात झाल्यानंतर गुरुवारी (ता. 7) पहाटेपासून जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद शहर व परिसरात सकाळी साडेसहाच्या सुमारास अर्धातास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तेर (ता. उस्मानाबाद), अनाळा (ता. परंडा) येथे सकाळी अर्धा तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. जेवळी (ता. लोहारा) परिसरात रात्रभर पाऊस सकाळी नऊपर्यंत हा पाऊस सुरू होता. उमरगा तालुक्यातील बलसूरसह परिसरात गुरुवारी पहाटे एकपासून तासभर दमदार पाऊस झाला. त्यानंतर सकाळी सहा ते आठपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.\nबलसूरसह परिसरातील कडदोरा, निंबाळा, एकुरगा, व्हंताळ, जकेकुर, रामपूर, येळी,वाडी आदी भागांत सकाळपर्यंत कमी- अधिक प्रमाणात पावसाने हजेरील लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे. खरीप पेरणीपूर्व मशागतीचे कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहेत. हा पाऊस पेरणीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. या पावसामुळे कडदोरा परिसरातील ओढ्यातून पाणी वाहत होते.\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nरोडरोमीयोंचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवणारः किरण घोंगडे\nटाकळी हाजी (पुणे): इंटरनेट व सोशल मीडीयाच्या माध्यमातून तरूणाईत चुकीच्या प्रथा पाडल्या जात आहेत. त्यातून किशोरवयीन मुली बळी पडत असून, अशा...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वा���दे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/spontaneous-response-agari-boli-shala-113762", "date_download": "2018-08-20T13:11:28Z", "digest": "sha1:7QNKBSNHHSTSYDZILQP5VBEJQYSU5JZX", "length": 13850, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Spontaneous response to Agari Boli Shala ‘आगरी बोली शालेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\n‘आगरी बोली शालेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद\nगुरुवार, 3 मे 2018\nसर्वेश तरे यांनी आगरी बोली जर एका दिवसात शिकायची असल्यास काही सोप्पे नियम सांगितले. ‘ळ’ या अक्षरा ऐवजी ‘ल’ , ‘ण’ या अक्षरा ऐवजी ‘न’ , ‘ड’ या अक्षरा ऐवजी ‘र’ असा शब्द प्रयोग करण्याचा प्रयत्न केला की आगरी भाषा तुम्हाला सहज बोलता येऊ शकेल असे सांगितले.\nपाली : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आगरी शाळेच्या प्रशिक्षण वर्गास उत्साहात सुरवात झाली. अागरी बोली भाषेचे जतन व संवर्धन व्हावे, तिचा गोडवा जनसामान्यांना समजावा अाणि अधिकाधिक लोकांना ती शिकता यावी यासाठी या मोफत प्रशिक्षण वर्गाचे अायोजन केले होते. यामध्ये सहभागी झालेले प्रशिक्षणार्थी हे पुणे,अलिबाग, मुंबई, ठाणे, बाळकुम अशा विविध भागातून अाले होते. त्यात आगरी अन बिगर आगरी प्रशिक्षणार्थींचाही सहभाग होता.\nआगरात-मीठागरात काम करणारे आगरी आणि त्यांची बोलीभाषाही आगरी. परंतु काळानुरूप या भाषेचे विविध पैलू अाहेत. जसे की कमी शब्दांत व्यक्त होणे, एकाच शब्दाचे अनेक अर्थ असणे, सहज समजणे नवी पिढीपासून लुप्त वा दुर चालले आहेत.\nआगरी भाषेचे विविध अंग कळावे त्यातील साहित्याची गोडी कळावी या अनुषंगाने युवा साहित्यिक सर्वेश तरे यांनी ‘आगरी शाला’ हा बोली भाषा संवर्धनार्थ नविन प��रयोग सुरू केला. या आगरी शालेच्या पहिल्या वर्गाला पंधरा प्रशिक्षणार्थांनी सहभाग नोंदवला. त्यांना गजानन पाटील, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांनी मार्गदर्शन केले.\nप्रकाश पाटील यांनी आगरी लुप्त होत चालेलेल्या काही शब्दांची माहिती दिली. मोरेश्वर पाटील यांनी ही भाषा फक्त समाजापुरती मर्यादित नसून तिची व्याप्ती विशाल आणि सर्व समावेशक आहे हे समजवून सांगितले. गजानन पाटील यांनी आगरी बोलीचा व्यवहारात कसा वापर करता येऊ शकतो हे सांगितले. या शाळेचे पुढील वर्ग शनिवार-रविवार भरणार असून एकाच दिवशी दोन सत्रांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे.\nपुढील ‘आगरी शालेचे वर्ग’ ५-६ मे, १२-१३ मे तसेच १९-२० मे रोजी कशेळी येथील शाळेत ४ ते ६ या वेळेत भरणार अाहेत. या वर्गासाठी प्रा.सदानंद पाटील, प्रा.एल.बी पाटील, डाॅ.अनिल रत्नाकर, दया नाईक, प्रकाश पाटील, मोरेश्वर पाटील,गजानन पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या आगरी शाळेत कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर ९०९६७२०९९९ यावर संपर्क साधण्याचे कवी सर्वेश तरे यांनी आवाहन केले अाहे. हे प्रशिक्षण शिबिर मोफत असणार आहे.\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nKerala Floods: गिरीष महाजन 81 डॉक्टरांच्या पथकासह केरळात रवाना\nमुंबई : केरळ राज्यात पावसाचे थैमान चालू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांना मदत मिळत आहे. अनेक राज्यातून अन्न, कपडे, रोख...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा\nकोल्हापूर - शिवाजी पेठेतर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मो��्चा काढण्यात आला. भगवे झेंडे घेतलेले तरुण हलगीचा कडकडाट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/husband-murdered-wifes-for-tv-remote-262984.html", "date_download": "2018-08-20T13:31:32Z", "digest": "sha1:EKLKUBASRPUPQT3QTRMOE7ZDTJCLIOAQ", "length": 11832, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टीव्हीचं रिमोट दिलं नाही म्हणून पतीने पत्नीच्या डोक्यात घातला दगड", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nटीव्हीचं रिमोट दिलं नाही म्हणून पतीने पत्नीच्या डोक्यात घातला दगड\nनाशिकच्या सिडको भागातील दत्तनगर परिसरातील बिल्डिंगमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या पांडुरंग मनवटकर याने हे कृत्य केलंय.\n16 जून : टीव्हीचे रिमोट न दिल्याचा राग आल्यानं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या सिडको भागातील दत्तनगर परिसरातील बिल्डिंगमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या पांडुरंग मनवटकर याने हे कृत्य केलंय.\nकाल गुरुवारी मध्यरात्री पत्नी शोभा आणि पती पांडुरंग याचं टीव्हीच्या रिमोर्ट वरून भांडण झालं आणि यात पांडुरंग यांनी घराबाहेर जाऊन दगड आणून पत्नीच्या डोक्यात टाकला. या घटने पत्नीच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित आरोप पांडुरंग फरार झाला. या घटनेचा तपास अंबड पोलीस करत असून पोलिसांनी संशयित आरोपी पांडुरंगच्या शोधत टीम रवाना केली असून त्याच्या विरोधात कलम 302 अंतर्गत खुनाचा दाखल केला आहे. या दोघांना 10 वर्षाच्या आतील तीन लहान मुली असून या घटने नंतर परिसरात नागरिकांन मधे हळहळ व्यक्त होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathiecards.com/sms/sms09/jokes/jokes9.htm", "date_download": "2018-08-20T13:12:48Z", "digest": "sha1:UKTMS3LVRMTVXRRG4PUGXBMW7RMEB2HR", "length": 9579, "nlines": 73, "source_domain": "marathiecards.com", "title": "Welcome to shreeyoginfo.com (Marathi, Love, diwali, Greetings, Wallpaper,free mobile ringtones, free sms)", "raw_content": "\nअहो जरा हसता का \nतो माणूस गरीब चेह-याने कोर्टात उभा होता. वकील त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत होता.\n' आमच्या अशिलानं तुझी कबूतरे गोळ्या घालून ठार मारली असं तू शपथपूर्वक सांगू शकशील\n'मी त्याने ठार मारली असं म्हणालो नाही.'\n'मग तुझं म्हणणं तरी काय आहे\n'मी म्हणालो, माझा त्याच्यावर संशय आहे.'\n'तू माझ्या अशिलावर का संशय घेतोस याची कारणे सांगू शकशील' वकीलाने कुत्सिकपणे विचारले.\n'हो, एक म्हणजे मी त्याला माझी कबूतरे जेथे होती त्या जागी बंदूक घेऊन उभा असलेला दुरुन बघितला.'\n'पण त्यावरुन त्याने तुझी कबूतरे मारली, असे सिध्द होत नाही.'\n'दुसरे असे की, मी बंदूकीच्या गोळीचा आवाज ऎकला आणि त्याचवेळी चार- पाच कबूतरे खाली पडतांना बघितली.'\n'यावरुनही ही त्यानेच मारली असं सिध्द होत नाही.'\n'तिसर म्हणजे माझी चार कबूतरे त्याच्या खिशांत मिळाली.'\n' यावरुन काय सिध्द होणार एवढंच सिध्द होतं की, ती माझ्या खिशात शिरली आणि बंदूकीच्या गोळीने मरण्यापेक्षा आत्महत्या केलेली काय वाईट, असा विचार करून त्यांनी आत्महत्या केली.' तो माणूस उपरोधिकपणे म्हणाला.\n'हा माणूस प्यालेला आहे हे तू कसं ऒळखलंस' इन्स्पेक्टरने पोलीसाला विचारले.\n'साहेब' पोलीस म्हणाला, 'त्याने पेट्रोल पंपात दहा पैशांच नाणं टाकलं आणि समोरच्या टाँवरमधील घड्याळाकडे पहात तो ऒरडला, बापरे माझ वजन सात पौडांनी कमी झालंय.'\nया कंपनीच्या मनगटी घड्याळाने मला खूप पैसा मिळवून दिला. फ़ारच चांगंल दिसतंय हे घडयाळ.\n चांगलं आणि स्वस्त. मला ते ���०० रुपयांना पडतं आणि मी ते १०० रुपयांना विकतो.\nम्हणजे मी नाही समजलो तुझी खरेदी जर १०० रुपये आणि विक्रीची किंमतही १०० रुपये, तर त्यात तुला फ़ायदा कसा काय मिळतो\nमिळतो तर ..... दुरुस्तीच्या वेळी खूप मिळतो.\nएका न्हाव्याकडे एक टकल्या माणूस गेला आणि केस कापायला बसला.\n'तुम्ही माझे केस स्वस्तात कापून दिले पाहीजेत. कारण तुम्हीच बघा माझ्या डोक्यावर तर जवळ जवळ केस नाहीतंच.'\nन्हावी हसला आणि म्हणाला, 'साहेब, तुमच्यासारख्या माणसांचे केस कापायचे पैसेच घेत नाही.'\n'म्हणजे तुम्ही टक्कल असलेल्या लोकांन फ़ुकट केस कापून देता\nकेस कापून झाल्यावर तो माणूस उठला, तेव्हा न्हावी म्हणाला, 'पाच रुपये झाले साहेब.'\n'अरे,तू तर म्हणालास हजामत फ़ुकट करतो म्हणून.'बरोबर आहे. तुमच्या केस कापण्याचे पैसे नाहीत. 'हे केस शोधण्याचे पैसे आहेत.'\nकाय रे माझ्याशी खोटं बोलतोस' साहेबाने विचारले. कारकून काहीच बोलला नाही.\n'आपली कंपनी खोटं बोलणा-या माणसाला कुठं पाठवते माहीत आहे ना\n'होय साहेब.' कारकून खाली मान घालून म्हणाला.\n'कंपनी त्याला आपल्या वस्तूंचा विक्रेता म्हणून बाहेर पाठवते.'\nआमच्याकडे अशी गोष्ट आहे की जिच्यामुळे आम्ही भींतीपलीकडचे पाहू शकतो.\n मजा आहे. पण त्या गोष्टीला काहीतरी नाव असेलच की.\n आम्ही त्याला खिडकी म्हणतो.\nत्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. तो तिचा प्रियकर होता, ती त्याची प्रेयसी होती.\nएक दिवस ते बागेत बसले होते. तिने त्याच्या छातीवर डोके ठेवले होते. ती त्याला म्हणाली. 'तुमचं ॠदंय किती कठीण आहे हो \n'अगं, ते माझे ॠदय नाही. ती माझी बुशशर्टच्या खिशातील तंबाखूची डबी आहे.'\nमाझी तार तुला मिळाली नाही\nमी त्यात स्पष्ट लिहीलं होतं, तुझ्या आईला आणू नकोस.\n त्याचा अर्थ तुल समजला नाही\n पण आई तुला विचारायला आलीय, तुमच्या तारेचा अर्थ काय\n'मला त्या माणसाचा अक्षरशः कंटाळा आला आहे, एक फ़्रेंच तरुणी म्हणाली. आम्ही मधुचंद्राहून आल्यापासून त्याने एकदाही माझे चुंबन घेतलेले नाही.'\n मग तू त्याला घटस्फ़ोट का देत नाहीस\n'ते क्सं शक्य आहे अजून आमचे लग्न कुठे झालंय.'\nमाधवराव आरामखुर्चीत बसले होते. तोच त्यांचा पाच वर्षाचा नातू बंड्या त्याच्याजवळ आला आणि त्याने विचारले, ' आजोबा, तुम्हाला एकही दात नाही का हो\n'तर मग आजोबा, तुम्हाला चणे, फ़ुटाणे काही खाता येत नसतील.' बंड्यानं म्हटलं.\n'दात नाही तर चणे कसे खाणार ' गुंडोपंत म्हणाले. पण तु हे कशाकरता विचारतोस' गुंडोपंत म्हणाले. पण तु हे कशाकरता विचारतोस\nबंड्याने खिशातून चण्याचं पुडकं बाहेर काढलं आणि ते आजोबांच्या स्वाधीन करत म्हणाला,'मी आंघोळीला जातो, तेव्हा हे चणे तुमच्याजवळ ठेवायला आता मला काही भीती नाही.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/06/blog-post_02.html", "date_download": "2018-08-20T12:53:13Z", "digest": "sha1:D4NFDKOTT6RWPCXWF3QJVMLAEAHLX3YF", "length": 27142, "nlines": 171, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: मी, सायकल आणि म्हातारी.....", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nमी, सायकल आणि म्हातारी.....\nपाचवी-सहावीत मला सायकल शिकायचे भारी वेड लागले होते. आमच्याकडे तीन चाकी स्कूटर होती. ती घेऊन काही वेळा मी हट्टाने दादरच्या मुख्य पोस्टात पत्र टाकायला किंवा त्याच्या जवळच असलेल्या बर्शन गॅसच्या दुकानात गॅस नोंदवायला जात असे. एका पायाने रस्त्याला रेटे मारत ही स्कूटर पळवायला खूप मजा येई. आंबेडकर रोड म्हणजे अव्याहत ट्रॅफिक, गर्दी. अगदी मध्यरात्री अडीच तिनालाही ह्या रस्त्याला आराम नसे. शिवाय ट्रक ट्रॅफिक जास्त असल्याने आमच्या आईला फार भीती वाटे.\nमी किंवा भाऊ सायकल घेऊन कुठेही जायची संधी मिळतेय का शोधत राहायचो आणि ती आम्हाला कसे जाता येणार नाही ह्याची पुरेपूर दक्षता घ्यायची. मग आम्ही कधी भांडून, रडून जायचोच. शेवटी एक दिवस मी आईला म्हटले, \" अग बघ माझ्या काही मैत्रिणी तर मोठ्या माणसांची सायकलही चालवायला शिकल्या. आणि तू मात्र मला साधी ही स्कूटरही घेऊन जाऊ देत नाही. अशाने मला कधीच काही येणार नाही. आणि का गं, तूच सांगतेस ना की मी तर तिसरी-चौथीत असतानाच सायकल वरून चार चार मैल जात असे. म्हणजे आजी तुला पाठवीत होती ना आणि तू मात्र मला.....\" असे म्हणत मी डोळ्यातून अश्रूंची बादलीच ओतली. कसे कोण जाणे पण आई थोडीशी फसली, किंवा तिने तात्पुरते वेळ मारून नेण्यासाठी असेल पण ह्या वेळच्या सुटीत तुला सायकल शिकवूया असे आश्वासन दिले.\nसुटीत आम्ही आजोबांकडे जात असू. रावळगाव छोटेसे, निसर्गरम्य, शांत गाव. माझे आजोबा रावळगाव शुगर फॅक्टरीचे जनरल मॅनेजर होते. तसेच ते अनेक वर्षे ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवडून येत होते. एकंदरीतच आजोबा म्हणजे मोठ्या हुद्द्याने, प्रेमळ व अपक्षपाती धोरणाने व सगळ्यांना सांभाळून घेणारे असल्याने अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. दिवस रात्र आमच्या घरात माणसांचा ओघ असे. अनेक अडलेपडलेले लोक येऊन बसत. बरेचदा खटले, तक्रारी घेऊन लोक येत. मग त्यांचे निवारण करणे, कधी बाबापुता करून तर कधी दरडावून त्यांची समजूत घालणे प्रकार चालत. अनेकदा लोक चक्क परसदारी येऊन बसत. मग आजी धान्य, पिठं, कधी तेल, तिखट, लोणचे, गुळांबा असे देऊन पाठवणी करी.\nसंपूर्ण गावात आम्ही गेलो की बातमी पोचत असे. जोशीसाहेबांची नातवंडे आली बरं का सुटीला. आमची कॉलर एकदम ताठ होई. आजोबांना चुकूनही कधी ' मी ' असे म्हणताना ऐकल्याचे मला आठवत नाही. पण आम्ही नातवंडे मात्र एकदम हवेत असू. आम्हाला सगळ्यांना आपण कोणीतरी मोठे असल्यासारखे वाटायला लागे. बरं लोकही खूप कौतुक करत. प्रेमाने घरी घेऊन जात, जेवूखावू घालत. आम्हाला मज्जा वाटे.\nह्यावेळी आजोबांकडे पोचल्या पोचल्या मी आईला आठवण करून दिली, \" तू म्हणाली होतीस की सुटीत सायकल शीक म्हणून. अगदी आजपासूनच सुरवात करायची मला. \" मी पहिलेच नातवंड म्हणून असेल, पहिल्यापासून अतिलाघवी म्हणून असेल, आजी-आजोबांची अतिशय लाडकी होते. माझी भुणभूण आजोबांनी ऐकली, हाक मारून म्हणाले, \" चिंगे, इकडे ये पाहू. आता दोन महिने तुला काय हवे ते मला सांगायचे. नको आईचे डोके खाऊ. सायकलच शिकायची आहे ना मग त्यात काय मोठे . मी बाबुलालला सांगतो. आठ दिवसात तुला तो तयार करेल. \" असे म्हणून त्यांनी बाबुलाल म्हणजे आमच्या बंगल्याच्या तीन वॉचमनपैकी एक व आम्हा मुलांचा अतिशय प्रिय काका, त्याला हाक मारून मला त्याच्या ताब्यात देऊन टाकले.\nबाबुलालचा स्वतःच्या पोरांपेक्षा जास्त जीव आमच्यावर होता. त्यामुळे आई एकदम निर्धास्त झाली. भाड्याने गावातून थोडी छोटी लेडीज सायकल बाबुलाल घेऊन आला. आणि माझे धडे सुरू झाले. पहिले दोन-तीन दिवस सायकल पकडणे, पायडल पर्यंत पाय पोचवून पायडल मारणे, हँडल हातातून न सोडणे, ब्रेक, ट्रींगट्रींग ह्याचा उपयोग करायचा असतो हे शिकण्यात गेले. त्यात दोनचार वेळा पडून, रडून झाले. करता करता पाचव्या-सहाव्या दिवशी मला स्वतःहून तोल सावरत सायकलवर चढता येऊ लागले. हँडलही नीट योग्य त्या दिशेला वळवणे जमू लागले. अर्थात हे सारे करताना बाबुलाल सायकल धरून माझ्या बरोबरीने धावत असे. थोडाथोडा कॉन्फीडन्स वाढू लागला होता.\nसरतेशेवटी आठव्या दिवशी मला एकटीने सायकल चालवणे जमले. पण काही केल्या ब्रेक मारत जमिनीला पाय टेकवून सायकल जा��च्याजागी उभी करणे मला जमत नव्हते. त्यामुळे मी छान एक फेरी मारून येई, अर्थात बाबुलालच्या नजरेच्या टप्प्यातून लांब जायची परवानगी नव्हती. मात्र उतरताना मोठा घोळ होई. बाबुलालच्या जवळ आले की एकतर तो सायकल पकडे आणि मग मी उतरत असे . नाहीतर मी चक्क सायकल वरून उडी मारत असे. पण असे केले की मला दरवेळी लागे शिवाय सायकलचे काहीतरी मोडत असे. मला रडू येई, वाटे आपल्याला येणारच नाही. मग आजोबा समजूत काढत. म्हणत, \" चिंगे हट काय मुळूमुळू बायकांसारखी रडतेस. उद्या नक्की जमेल तुला. \" रात्री मला स्वप्न पडत, मी लांबवर एकटीच सायकलवरून फिरून आलेय. फाटकापाशी येऊन ऐटीत ब्रेक मारून सायकल थांबवून उतरलेय. आणि सगळे माझ्याकडे कौतुकाने पाहत आहेत.\nआता मला सायकल चालवण्यात खूप मजा वाटू लागली होती. बाबुलालही थोडा बिनधास्त झाला होता. पार पाटापर्यंत मला एकटीला जाऊ देत होता. एक दिवस मी सकाळी अकराच्या सुमारास निघाले. एक मोठी चक्कर मारून येऊ जेवायच्या वेळेपर्यंत घरी असे म्हणत पाटावर पोचलेही. उतरणे अजूनही नीट जमत नसल्याने सायकल मी थांबवतच नसे. पाटाजवळून एक फेरी मारून घरचा रस्ता पकडला. रस्त्यात बिलकूल गर्दी नव्हती. जी काय तुरळक माणसे होती ती सायकल येतेय व त्यावर जोशीसाहेबांची नात पाहून आपसूकच बाजूला होत. मनात मला मी राजकन्या असल्या सारखे वाटून अगदी ताठ मानेने सायकल चालवीत होते. तेवढ्यात,\nअगदी माझ्यासमोरच पंधरा-वीस फुटांवर गवताचा खूप मोठा भारा डोईवर घेऊन एक आजीबाई तुरतुर चालत होती. अजूनही ब्रेक व ट्रींगट्रींग आणि हँडल ह्याचा एकाच वेळी वापर करणे मला अचूक जमत नव्हते. त्यात कोणीही मध्ये येतच नसल्याने रस्ता हा खाजगी मालमत्ता असल्यासारखी मी वापरत होते. अचानक समोर म्हातारीला पाहून माझी गाळण उडाली. तिच्या बाजूने जावे हा विचारही मनाच्या कुठल्याही कोपऱ्यात डोकावला नाही. तिला जाऊन मी जोरदार धडक मारणार व ती आणि मी पडणार. वर माझ्या अंगावर तिचा एवढा मोठ्ठा भाराही पडणार. सायकल मोडणार. सरतेशेवटी माझे सायकल चालवणेच बंद होणार, हे सारे मला डोळ्यासमोर दिसू लागले.\nमी चक्क तोंडाने, \" ए आज्जे, अग हो ना बाजूला. कळत नाही का तुला मी सायकल घेऊन येतेय. हो की पटकन कडेला. अरे अरे... सांभाळ, अग, अग, पडले पडले..... मेले मेले.....\" आणि धडाम आवाज झाला. मी तिला मागून जोरदार धडक दिली होती. आजीच्या डोक्यावर एवढा मोठा भार�� त्यात तिची पाठ, आता मी मागून येतेय हे तिला कसे कळावे. माझी धडक बसताच ती तोंडावर रस्त्यात आपटली. तिच्या अंगावर सायकल. तोवर मी सायकल सोडून नेहमीच्या सवयीने उडी ठोकली होती. त्यामुळे मला जोरदार खरचटले तरी इतर माऱ्यातून सुटका झाली. तिला मात्र बरेच लागले.\nभारा अस्ताव्यस्त पडला होता. तिच्यावर पडलेली सायकल कोणीतरी बाजूला केली. तशी ती तिरिमिरीत उठली आणि जो तोंडाचा पट्टा चालू केला, \" कोण गं ती...... , अग काय डोळे फुटले का तुझे आँ..., मी एवढा मोठ्ठा भारा घेऊन चालतेय ते बी दिसना व्हय तुला आँ..., मी एवढा मोठ्ठा भारा घेऊन चालतेय ते बी दिसना व्हय तुला कुठून कुठून येतात अन आम्हाला कहार करत्यात. \" असे म्हणत तिने जो काय शिव्यांचा भडिमार सुरू केला. मी मनातून प्रचंड घाबरले होते परंतु वरकरणी आव आणून तिला म्हटले, \" ए आज्जे , कशाला गं ओरडतेस कुठून कुठून येतात अन आम्हाला कहार करत्यात. \" असे म्हणत तिने जो काय शिव्यांचा भडिमार सुरू केला. मी मनातून प्रचंड घाबरले होते परंतु वरकरणी आव आणून तिला म्हटले, \" ए आज्जे , कशाला गं ओरडतेस मी काय मुद्दाम तुला पाडलेय का मी काय मुद्दाम तुला पाडलेय का एक तर तू माझ्या मध्ये आडवी आलीस वर मलाच रागावतेस एक तर तू माझ्या मध्ये आडवी आलीस वर मलाच रागावतेस \" असे म्हणत म्हणत पटकन सायकलवर चढून अशी काय जोरात सायकल पळवली ती एकदम फाटकात येऊनच श्वास घेतला. बरेच दूरपर्यंत तिच्या शेलक्या शेलक्या शिव्या माझा पाठलाग करीत होत्या.....\nपुढच्या दोन दिवसात मी ब्रेक मारत नीट सायकल थांबवून उतरायला शिकले तेव्हाच कुठे गप्प बसले. न जाणो पुन्हा तीच म्हातारी यायची माझ्यासमोर आणि यावेळी मात्र मला बुकलून काढत विकट हास्य करीत म्हणायची, \" ........... ला सायकल चालवायला हवी होय. थांब आता तुलाच कशी पंक्चर करून ठेवते बघ. \"\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 9:07 AM\nसायकल शिकणे हा एक मोठा आनंद. मी घरी न सांगता स्कुटर चालवायचो १३ वर्षापासुनच. एकदा तर कार पण चालवली होती. काही गोष्टी जन्मजातच येतात, त्यातलीच एम म्हणजे माझ्या साठी ड्रायव्हिंग..अगदी कोणिही न शिकवता, फक्त पाहुनच आलं मला. आणि मला ड्रायव्हिंग खुप आवडतं\nसगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आता मी पण लिहितो एक लेख माझ्या ड्रायव्हिंग वर.. :) ..\n..लेख छान झाला आहे..\nमाझा नवराही तुमच्याच राशीतला.त्यालाही अतिरेकी वेड पहिल्यापासूनच ड्रायव्हिंगचे. सोळाव्या वर्षीच डायरेक्ट ट्र्कवरच शिकला. :) आभार.\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nउद्याची आशा नको आता......\nआज बुलावा आया हैं........\nकाळ आला होता पण वेळ.....\nमहान पॉप गायक - मायकल जॅक्सनचे आकस्मिक निधन.....\nकतरा कतरा मरत राहतो.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा..... शेवट......\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........पुढे.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्...\nहम भी आपके जहन मे बस गये...\nओपन चॅलेंज देऊन तो गेला......\nजे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं....\nआणि ते मला सोडून गेले...\nएक, दूसरा, तिसरा... अरे चौथाही....\nउघडा बुवा, असेल कोणी तरी...\nकुठे कुठे आणि कसे जपायचे\nआणि मला डोहाळे लागले...\nवर म्हणेल, तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ\nमी, सायकल आणि म्हातारी.....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आ���े जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/06/blog-post_12.html", "date_download": "2018-08-20T12:53:25Z", "digest": "sha1:EDLINM7FLOXOUH4ABON4FD3U2XD75GX7", "length": 11527, "nlines": 190, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: अश्वत्थामा", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nतुझ्या धीट नजरेत सदासर्वदा\nआनंदाचा महासागर उचंबळत असतो.\nमाझ्या दुःखानेही गढूळ झालेला\nकधी पाहिला नाही मी तो.\nवेदनेचा एक ठिपका उमलतो त्या अथांगतेत\n___ टिपकागदावर शाई पसरावा तसा सर्वदूर-\nभासच का तो सये\nतसंच असूदे गं... तसंच असूदे.\nमात्र लवमात्रही सत्यांश असला त्यामध्ये तर -\n- तर तुझे दुःख, वेदना, अश्रू, रोग, जखमा... सारंसारं\nदेऊन टाक मला ___\n__ माझ्या चिरंजीव जखमांसाठी तेल म्हणून ___\n_ नि नि:संग हो, निर्विकार हो, निरिच्छ हो ___\nजशा त्या वेदना तुझ्या नव्हत्याच कधी _\n_ भिऊ नकोस सये ___\nत्या ओझ्याने पाठ वाकेल माझी,\nहस सये - मनसोक्त - मनमुराद हस\nपुन्हा तो आनंदाचा महासागर\nउचंबळू दे तुझ्या धीट, गहिऱ्या डोळ्यांत\nजन्मोजन्मी तुझ्या दाराशी येणारा\nनि तूच केव्हांशा दिलेल्या,\nतुझ्या हास्याचच चिंधीभर मलमतेल मागणारा\nमी एक अश्वत्थामा -- अश्वत्थामा--\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 6:04 PM\nलेबले: मुक्तक विचार जीवन\nकहर कविता आहे अगदी. तुमच्या अंतरंगाचे विविध पैलू ब्लॊगवर पाहायला मिळत आहेत.भावणारे लिखाण, लिहीत राहा.\nसुचित्रा, अनेक धन्यवाद. वाटते कधी कधी मी फारच औदासिन्य प्रगट करते. असो.\nआशाताई, खूप खूप आभार. :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nउद्याची आशा नको आता......\nआज बुलावा आया हैं........\nकाळ आला होता पण वेळ.....\nमहान पॉप गायक - मायकल जॅक्सनचे आकस्मिक निधन.....\nकतरा कतरा मरत राहतो.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा..... शेवट......\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........पुढे.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्...\nहम भी आपके जहन मे बस गये...\nओपन चॅलेंज देऊन तो गेला......\nजे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं....\nआणि ते मला सोडून गेले...\nएक, दूसरा, तिसरा... अरे चौथाही....\nउघडा बुवा, असेल कोणी तरी...\nकुठे कुठे आणि कसे जपायचे\nआणि मला डोहाळे लागले...\nवर म्हणेल, तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ\nमी, सायकल आणि म्हातारी.....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-thanks-chief-minister-debt-relief-57956", "date_download": "2018-08-20T13:40:27Z", "digest": "sha1:KCJFPLNILD3OIABHWIYAM3KIDK7DU2H2", "length": 14440, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news Thanks to the Chief Minister for the debt relief कर्जमाफीबद्दल मानले मुख्यमंत्र्यांचे आभार | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीबद्दल मानले मुख्यमंत्र्यांचे आभार\nशुक्रवार, 7 जुलै 2017\nमराठवाड्यातील शेतकऱ्यांची \"वर्षा'वर भेट\nमराठवाड्यातील शेतकऱ्यांची \"वर्षा'वर भेट\nमुंबई - केवळ कर्जमाफीवर न थांबता शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोज���ा राबवण्याबरोबरच कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील नागरिकांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या निश्चितपणे दूर करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.\nशेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.\nमराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे 70 शेतकऱ्यांनी गुरुवारी \"वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली, या वेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, की अन्य राज्यांनी लावलेले निकष न लावता सरसकट कर्जमाफी देऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याचा फायदा 36 लाख शेतकऱ्यांना होईल. 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय दुष्काळाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, अनुदान यांसारख्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीबरोबरच शेतमालाला हमीभाव आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत.\nजालना जिल्ह्यातील केशव मदन या शेतकऱ्याने 20 वर्षांत पहिल्यांदा शेतमालाला योग्य भाव मिळाला आहे, असे या वेळी सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाचा तरुण शेतकऱ्यांना विशेष फायदा होईल, असे औरंगाबाद येथील कैलास निकम म्हणाले. जिंतूर तालुक्यातील वयोवृद्ध शेतकरी अश्रुबा सांगळे यांनी मुख्यमंत्र्यांना खास शेतकऱ्यासारखा पटका बांधला.\nया वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार सुरजितसिंह ठाकूर, प्रशांत बंब आदी उपस्थित होते.\nबैलगाडीची प्रतिकृती आणि भावपूर्ण पत्र\nया भेटीच्या वेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली. मुख्यमंत्र्यांना भावपूर्ण पत्रही दिले. या पत्रात त्यांनी लिहिले आहे, की तुम्ही नुसती कर्जमाफी जाहीर केली नाही, ती योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे, याची काळजी घेतली. आजपर्यंत कर्जमाफी देताना जिल्हावार शेतकऱ्यांची आकडेवारी जाहीर करणारे पहिले मुख्यमंत्री आम्ही पाहिले. 36 लाख 10 हजार 216 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, असे नेमके सांगण्यासाठी पारदर्शकता लागते. ती तुमच्यात आहे, हे तुम्ही दाखवून दिले. तुमचे असे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय पाहून असे वाटते की, तुमच्या विश्वासावर आम्ही शेतीत आणखी धाडसाने नवे प्रयोग करू शकतो. यापुढेही असेच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहाल, अशी अपेक्षा आहे.\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nरुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धा\nमांजरी : अमनोरा टाऊनशीप येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुलांसह सुमारे पाचशे जणांनी...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/tracker?page=1&order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2018-08-20T13:03:07Z", "digest": "sha1:3OFDY6UKBSXMKRCRHAO7RKZQTDD3ZSZW", "length": 12637, "nlines": 128, "source_domain": "aisiakshare.com", "title": " ऐसीअक्षरे | Page 2 | ऐसी अक्षरे रसिके मेळवीन", "raw_content": "\nचर्चाविषय जो जास्त बडबड करतो दुष्काळनाम्या 11 01/11/2011 - 18:27\nचर्चाविषय अण्णा हजारे यांनी आपले मौन सोडायला हवे मच्छिंद्र ऐनापुरे 5 01/11/2011 - 20:18\nकविता लक्ष्मीनारायणाचा महिमा. प्रियाली 14 01/11/2011 - 21:02\nकविता गॅन्गबॅन्गपुरम् वंकू कुमार 30 01/11/2011 - 21:04\nकविता आज दिवाळी आहे.... सुवर्णमयी 10 01/11/2011 - 23:22\nकविता गोष्ट अनंत ढवळे 7 02/11/2011 - 01:15\nकविता (विविधरूपे एक जीव) अनामिक 4 02/11/2011 - 01:54\nललित 'हाल ए दिल..' विसोबा खेचर 18 02/11/2011 - 08:46\nऐसीअक्षरेवर श्रेणी देण्याची सुविधा सर्वांनाच असली पाहिजे का\nकविता एकरूपएकजीव प्रणव सखदेव 7 02/11/2011 - 10:51\nबातमी रेषेवरची अक्षरे दिवाळी २०११: अंक चौथा मेघना भुस्कुटे 11 02/11/2011 - 15:05\nमौजमजा पिवळ्या पुस्तकांना संग्रालयात पाठवा घंटासूर 49 02/11/2011 - 17:16\nसमीक्षा \"द जर्नी होम - ऑटोबायोग्राफी ऑफ अॅन अमेरिकन स्वामी\" प्रास 2 02/11/2011 - 19:08\nललित 'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार सोकाजीरावत्रिलोकेकर 17 03/11/2011 - 00:08\nकविता करियरचे फ्लोटर्स घालून मी वंकू कुमार 42 03/11/2011 - 04:04\nचर्चाविषय हस्त मैथुन शाप कि वरदान मचाककथेतील खाजकुमार 56 03/11/2011 - 15:26\nचर्चाविषय . चेतन सुभाष गुगळे 63 03/11/2011 - 15:29\nबातमी हास्यचित्रकार शि.द.फडणीस यांच्या 'रेषाटन आठवणींचा प्रवास' या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा प्रणव सखदेव 2 03/11/2011 - 16:13\nमौजमजा संकेतस्थळास शुभेच्छा क्रेमर 39 04/11/2011 - 01:34\nसमीक्षा शांता गोखले: \"त्या वर्षी\" रोचना 7 04/11/2011 - 08:58\nसमीक्षा . चेतन सुभाष गुगळे 7 04/11/2011 - 09:59\nसमीक्षा जॉर्ज ऑरवेल - मी का लिहितो\nललित सरणार कधी रण..\nललित ह्या खिडकीतून...[part-2] प्रकाश१११ 3 05/11/2011 - 01:09\nचर्चाविषय बुकर पारितोषिक, साहित्यिक मूल्य, दर्जा वगैरे चिंतातुर जंतू 19 05/11/2011 - 13:20\nकविता होकायंत्र वंकू कुमार 7 05/11/2011 - 18:14\nसमीक्षा नटरंग शिल्पा बडवे 11 05/11/2011 - 20:10\nमाहिती बग्ज/ त्रुटी ऐसीअक्षरे 107 06/11/2011 - 02:54\nललित जन्मठेप नगरीनिरंजन 5 06/11/2011 - 12:31\nललित स्वीस बँकेत खाते मच्छिंद्र ऐनापुरे 8 06/11/2011 - 13:41\nनुकतीच पुण्यात रिक्षांची झालेली भाडेवाढ आपणास योग्य (न्याय) वाटते का\nललित अरे थिएटर थिएटर अशोक पाटील 22 07/11/2011 - 01:02\nकविता तुझ्यात मी विक्रम 5 07/11/2011 - 01:06\nकविता निखारा प्रणव सखदेव 15 07/11/2011 - 01:11\nकविता यक्षगान अनंत ढवळे 4 07/11/2011 - 07:35\nचर्चाविषय शिव्या दुर्लक्ष 33 07/11/2011 - 10:46\nसमीक्षा Acacia परिकथेतील राजकुमार 17 07/11/2011 - 15:48\nकविता जोडपं/ तोमास त्रांसतोमर अनंत ढवळे 7 07/11/2011 - 15:57\nकविता एक bitchy कविता हरवलेल्या जहाजा... 08/11/2011 - 00:31\nगुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nजन्मदिवस : सम्राट अशोकाच्या लेखातील लिपीचा शोध लावणारा संशोधक व पुरातत्त्वज्ञ प्रिन्सेप जेम्स (१७९९), आद्य ऐतिहासिक नाट्यलेखक विनायक कीर्तने (१८४०), समाजसुधारक कृष्णराव केळुसकर (१८६०), लेखिका प्रतिभा रानडे (१९३७), माजी पंतप्रधान राजीव गांधी (१९४४), 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती (१९४६), अभिनेता रणदीप हूडा (१९७६)\nमृत्युदिवस : रक्तपेशींचे विकार शोधण्याची पद्धत शोधणारा नोबेलविजेता पॉल एहलरिच (१९१५), नीळ बनवणारा अडॉल्फ व्हॉन बायर (१९१७), लेखक, पत्रकार माधव दामोदर अळतेकर (१९५९), उच्च दाबाच्या भौतिकशास्त्रावर संशोधन करणारा नोबेलविजेता पर्सी ब्रिजमन (१९६१), अणुभौतिकशास्त्रज्ञ पॉल डिरॅक (१९८४), जादूगार रघुवीर (१९८४), ज्ञानपीठ पुरस्कारविजेते लेखक गोपीनाथ मोहंती (१९९१), गुजराथी नाटककार प्रागजी डोसा (१९९७), विश्वरचनाशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल (२००१), इतिहासकार राम शरण शर्मा (२०११), लेखक, संपादक, विवेकवादी विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर (२०१३)\n१८२८ : राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड, पुरोहितवर्ग, जातीभेद, अस्पृश्यता नाकारणाऱ्या 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली.\n१८८५ : इंडियन नॅशनल कॉग्रेसची स्थापना.\n१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी अॅनॉफिलीस जातीच्या डासांमुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो हे शोधून काढले.\n१९०० : जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.\n१९२० : पहिली व्यावसायिक रेडिओ वाहिनी अमेरिकेत डेट्रॉईटमध्ये सुरू.\n१९४० : हद्दपार रश्यन क्रांतिकारक लेऑन ट्रॉस्कीवर हल्ला, दुसऱ्या दिवशी मृत्यु.\n१९५३ : सोव्हिएत संघाने आपण हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याचे कबूल केले.\n१९६० : सेनेगलने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.\n१९७७ : व्हॉयेजर-१चे प्रक्षेपण.\n१९८८ : आठ वर्षे चाललेल्या युद्धानंतर इराण-इराकमध्ये युद्धबंदी.\n१९९१ : इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत संघापासून स्वतंत्र जाहीर केले.\n२०१३ : 'साधना'चे संपादक, विवेकवादी विचारवंत व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 6 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/dombivli-news-rain-55166", "date_download": "2018-08-20T13:41:04Z", "digest": "sha1:GPWOQMC7CCEQGDAJJLHHKKGINDDLCUTN", "length": 9993, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "dombivli news rain डोंबिवली जलमय | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 26 जून 2017\nडोंबिवली - शहर परिसरात विजांच्या कडकडाटासह १० तास जोरदार कोसळलेल्या पावसाने डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरात आठ ते दहा इंच पाणी साठले.\nडोंबिवली - शहर परिसरात विजांच्या कडकडाटासह १० तास जोरदार कोसळलेल्या पावसाने डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरात आठ ते दहा इंच पाणी साठले.\nपरिसर जलमय झाला होता; परंतु दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी ओसरले. जून महिन्याच्या सुरुवातीला मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली; मात्र त्यानंतर गायब झालेल्या पावसाने शनिवारी रात्री चांगलीच हजेरी लावली. काही ठिकाणी जलमय स्थिती उद्भवली. पश्चिमेतील कोपर रोड, जुनी डोंबिवली, फुले रोड; तसेच पूर्वेतील रामनगर, गोग्रासवाडी, तुकारामनगर या ठिकाणी पाणी साचले असून पश्चिमेतील गोपीनाथ चौकात व केळकर रोड, सागर्ली, ठाकुर्ली परिसरात झाडे पडण्याच्या घटना घडल्या.\nkerala floods: मुंबई, पुणे, ठाणे येथून केरळसाठी मदत\nठाणे : पावसाने थैमान घातल्याने केरळमधील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. केरळवासीयांच्या मदतीसाठी ठाण्यातील म्युज संस्थेने मदतीचा हात देऊ केला आहे....\nकल्याणमध्ये एकाचा लेप्टोने मृत्यू\nकल्याण : कल्याणमधील मोहना कॉलनी परिसरात लेप्टोने 57 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर या परिसरात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य...\nमाहिती अधिकारात सरपंचाने स्वतःच्या कारकिर्दिचीच मागविली माहिती\nडोंबिवली- भ्रष्टाचार व पारदर्शक विकास यातील फरक ग्रामस्थांना दाखविण्यासाठी माहिती अधिकारात स्वतःच्या कारकिर्दिची माहिती मागविली असून लवकरच जनता...\nशिधावाटप दुकानांत तूरडाळीचा तुटवडा\nनवी मुंबई : तूरडाळीच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड केल्यानंतर \"सकाळ'च्या बातमीदारांनी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांमधील तूरडाळीच्या...\nकल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अधिकाऱ्यांचे 'लाड' सुरूच\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त अनिल लाड यांना कायम बडतर्फ करणे किंवा सक्तीने सेवानिवृत्ती देणे ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्य���ंची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/kalyan-news-kdmt-and-employees-payment-57864", "date_download": "2018-08-20T13:40:39Z", "digest": "sha1:RPGTP62VP2FIORTWNLIOQM33C2XVAWNA", "length": 14554, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "kalyan news kdmt and employees payment 'केडीएमटीच्या उपन्नामधून कर्मचाऱयांच्या वेतनाचे नियोजन करा' | eSakal", "raw_content": "\n'केडीएमटीच्या उपन्नामधून कर्मचाऱयांच्या वेतनाचे नियोजन करा'\nगुरुवार, 6 जुलै 2017\nकल्याण: केडीएमटीच्या प्रति दिन उपन्नामधून निधी कर्मचारी वर्गाचे पगार आणि बसेस दुरुस्तीसाठी नियोजन करा, असे आदेश केडीएमटीचे सभापती संजय पावशे यांचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.\nकल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयामध्ये परिवहन समितीची सभा आज (गुरुवार) संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.\nकल्याण: केडीएमटीच्या प्रति दिन उपन्नामधून निधी कर्मचारी वर्गाचे पगार आणि बसेस दुरुस्तीसाठी नियोजन करा, असे आदेश केडीएमटीचे सभापती संजय पावशे यांचे प्रशासनाला आदेश दिले आहेत.\nकल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयामध्ये परिवहन समितीची सभा आज (गुरुवार) संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.\nकेडीएमटीच्या कर्मचारी वर्गाचा वेळेवर पगार होत नाही तर खराब बसेस वेळेवर दुरुस्त न झाल्याने बसेस रस्त्यावर धावत नाही, यामुळे केडीएमटीचे उपन्न घटते. प्रति दिन 5 लाखाहुन अधिक रक्कम जमा होते, त्यातून काही निधी बाजूला ठेवून कर्मचारी वर्गाचा पगार आणि बसेस दुरुस्तीवरील खर्चाचे नियोजन करण्याचे आदेश, श्री. पावशे यांनी केडीएमटी प्रशासनाला दिले.\nपरिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी केडीएमटी बस सेवा ज्या मार्गावर सुरु होत्या त्या बंद पडल्या त्या पुन्हा सुरु करावी अशी मागणी केली. आरक्षित बसेसच्या भाड़े मध्ये सूसूत्रता आणावी अशी मागणी केली. यावेळी खासगी बसेस पेक्षा केडीएमटी च्या भाड़े दर जास्त असल्याची तक्रारी सर्व सदस्यांनी केली. सदस्य संजय राणे यांनी डोंबिवली मधील रेती बंदर ते रामनगर पोलिस स्टेशन पर्यंत केडीएमटी बस सुरु करण्याची मागणी केली, यामुळे शालेय विद्यार्थी वर्गाचा फायदा होईल, असे राणे यांनी स्पष्ट केले. सदस्य मनोज चौधरी यांनी कल्याण रेल्व�� स्टेशन ते डोंबिवली रेल्वे समांतर बस सुरु करण्याची मागणी केली.\nया विषयावर उत्तर देताना केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे म्हणाले, 'नवीन आणि जुन्या मार्गावर बसेस सुरु करण्याच्या मागणी वाढत आहे. मात्र, सध्या ती पूर्ण करू शकत नाही त्यासाठी बसेस दुरुस्ती आणि डायव्हर बाबत निविदा काढण्यात आली असून त्याला प्रतिसाद मिळेल. संबधित ठेकेदार नेमणूक करून या मागण्या पूर्ण केल्या जातील.'\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nभारतीय लष्करातील जवान दहशतवाद्यांना सामील\nठाण्यात गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालकाकडून तरुणीची छेडछाड\nकाश्मीरमध्ये घुसखोरीत घट; 92 दहशतवाद्यांचा खात्मा\nगणेशोत्सव, दहीहंडीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक\nपावसाळी अधिवेशनापूर्वी दुपारी शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक\nमुख्यमंत्र्यांची निवड जनतेतून का नाही\nभाजपचे मोदी-मोदी, तर शिवसेनेचे 'चोर-चोर'\nइस्राईलशी मैत्रीची कसदार 'भूमी'\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nवांद्रे येथे रिक्षाचालकांची मुजोरी जैसी थे; चक्क फुटपाथवरून रिक्षांचा प्रवास\nमुंबई : वांद्रे येथे प्रवाशांचा जीव धोक्यात घालून रिक्षाचालक चक्क फुटपाथवरून रिक्षा दामटतात. याकडे पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका दिसते. गेल्याच...\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रति���्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-shahu-maharaj-ramzan-eid-55162", "date_download": "2018-08-20T13:40:52Z", "digest": "sha1:22RZZ7MTWIBWL5ISKG7KAYTDUJ7MS2FB", "length": 18476, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Shahu Maharaj ramzan eid आज ईदचा गोडवा आणखी वाढला | eSakal", "raw_content": "\nआज ईदचा गोडवा आणखी वाढला\nसोमवार, 26 जून 2017\nकोल्हापूर - \"व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' असं भारदस्त नाव म्हणजे इथे फक्त मराठा विद्यार्थीच असे वाटण्यासारखा तो काळ होता; पण त्याही काळात (1901) त्या बोर्डिंगमध्ये दहा मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी प्रवेश राखून ठेवला होता. त्याहीपुढचा भाग असा, की अथणीचा शेख युसूफ अब्दुला हा एक गरीब हुशार विद्यार्थी होता. त्याची हुशारी पाहून त्याला पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आणून मराठा बोर्डिंगमध्ये ठेवले. तेथे शिकून तो प्रांत, ट्रेझरी ऑफिसर, असिस्टंट दिवाण पदापर्यंत पोचला.\nकोल्हापूर - \"व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' असं भारदस्त नाव म्हणजे इथे फक्त मराठा विद्यार्थीच असे वाटण्यासारखा तो काळ होता; पण त्याही काळात (1901) त्या बोर्डिंगमध्ये दहा मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी प्रवेश राखून ठेवला होता. त्याहीपुढचा भाग असा, की अथणीचा शेख युसूफ अब्दुला हा एक गरीब हुशार विद्यार्थी होता. त्याची हुशारी पाहून त्याला पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात आणून मराठा बोर्डिंगमध्ये ठेवले. तेथे शिकून तो प्रांत, ट्रेझरी ऑफिसर, असिस्टंट दिवाण पदापर्यंत पोचला. एवढेच काय मुस्लिम समाजातल्या या शिकून मोठ्या झालेल्या शेख युसूफवर समाजासाठी मुस्लिम बोर्डिंग उभे करण्यासाठीही महत्त्वाचा भार टाकण्यात आला. पुढे मुस्लिम जरूर उभे राहिले; पण या साऱ्या वाटचालीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखा एक द्रष्टा राजाच पहिल्यापासून ठाम पाठीशी राहिला आणि सर्वधर्मसमभावाचा एक कृतिशील आदर्श या राजाने कोल्हापुरात घडवून दाखवला.\nमुस्लिम समाज व शाहू महाराज यांच्यातील नाते सांगणारे हे झाले केवळ एक उदाहरण; पण अशा अनेक घडामोडी घडल्या, की शाहू महाराज तेथे मुस्लिम समाजाच्या पाठीशी घट्ट उभे राहिले व कोल्हापूरला सामाजिक सलोख्याचे एक वेगळे कोंदण त्यांनी मिळवून दिले. हा सारा इतिहास जरूर नोंद आहे; पण योगायोगाने आज प्रथमच शाहू जयंतीला रमजान ईदच्या दिवसाची जोड मिळाली आहे आणि ईदच्या गोडव्यात आणखी भर पडली आहे.\nशाहू महाराजांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी जे काही केले, त्याला तोड नाही; पण हे करताना त्यातील जे बारकावे त्यांनी वैयक्तिक पातळीवर जपले त्यातून खूप चांगले संदेश साऱ्या समाजासाठी गेले. त्यांनी मराठा बोर्डिंग स्थापन केले. त्यात दहा मुस्लिम विद्यार्थ्यांची सोय केली. त्याहीपुढे जाऊन मुस्लिमांसाठी स्वतंत्र वसतिगृहाच्या उभारणीची आखणी केली. वसतिगृहासाठी दसरा चौकातील जागा दी एडवर्ड मोहामोडन एज्युकेशन सोसायटीला मोफत देण्याचा हुकूम म्युनिसिपालिटीला केला. बांधकामासाठी इंजिनियर रावसाहेब गुप्ते व त्यांच्या स्टाफने मदत करावी, अशी सूचना केली. वसतिगृह उभारणीसाठी जितके सागवानी लाकूड लागेल, ते मोफत देण्याची तजवीज केली व पुढील खर्चासाठी जमिनी दान करून खर्चाची जुळणी करून दिली. आज हेच मुस्लिम बोर्डिंग केवळ मुस्लिमांचे नव्हे, तर कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीचे केंद्र झाले आहे.\nयाशिवाय शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात मुस्लिम समाज कधीही दबलेला राहणार नाही, याची काळजी घेतली. उदाहरणेच सांगायची झाली, तर 9 मार्च 1903 ला त्यांनी मुस्लिम कब्रस्तानला मोफत पाणीपुरवठ्याचा आदेश केला. स्टेशन परिसरातल्या सरदार लोकांना ज्या नळावाटे पाणी देण्यात येते, त्याच नळाचे पाणी आठ दिवसांत देण्याचे आदेश त्यांनी काढले. शाहूपुरी मशीद बांधण्यासाठी 1085 रुपये मंजूर करून त्याचे काम पुढे सुरू केले. त्याचवेळी त्यांनी बोहरी समाजासाठी शिवाजी रोडवर पाच हजार चौरस फुटांची जागा (त्यावेळच्या जागा निर्देशानुसार टांगा अड्डा ते रविवार वेस रस्त्यावर) मोफत देण्याचा आदेश काढला. हे करताना त्यांनी ही जागा बोहरी लोकांच्याच सार्वजनिक मालकीची राहील, त्यावर अन्य मुस्लिमांची मालकी राहणार नाही, हे स्पष्ट केले व एखाद्या वरिष्ठाने आदेश देताना त्यात किती स्पष्टता पाहिजे, हेच त्यांनी दाखवून दिले.\nभोला पैलवान हा मुस्लिम समाजातील एक प्रख्यात पैलवान; पण त्याला राहायला स्वत:चे घर नव्हते. शाहू महाराज यांनी 1 जुलै 1914 ला स्टेशन रोडवर एक घरच बक्षीस म्हणून दिले.\nमहाराजांनी पन्हाळगडावरील मुस्लिम वस्तीत पाण्यासाठी विशेष आदेशान्वये सोय करून दिली. साधोबा दर्ग्याजवळ जे मुस्लिम राहतात, त्यांची पाण्याची गैरसोय होती. त्यामुळे गडावरील कमंडलुतीर्थ या विहिरीतून सरकारी नळावाटे पाणी देण्याची त्यांनी व्यवस्था केली. शाहू महाराज व मुस्लिम समाज यांचे नाते आजही तसेच जपले गेले आहे. मुस्लिम बोर्डिंगच्या समोरच शाहू महाराजांचा पुतळा आहे. ईदच्या निमित्ताने बोर्डिंगच्या पटांगणात सामूहिक नमाजासाठी अख्खा मुस्लिम समाज एकत्र येणार आहे. तेथेच शाहू जयंतीचा दिमाखदार सोहळा आहे. त्यामुळे यावर्षी ईदच्या गोडव्याला चार चॉंद लागणार आहे.\nपदपथावर अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय\nपर्वती : लक्ष्मीनगर ते गजानन महाराज मठ माथापर्यंतचा पदपथ गायब झाला आहे. पर्वती गाव लक्ष्मीनगर येथे चाळीतील रहिवाशांनी दोन्ही बाजुच्या पदपथावर...\nगुलटेकडी मार्केट मध्ये पार्किंग समस्या\nगुलटेकडी मार्केट : येथे दररोज सर्व सामान्य लोकांकडून पार्किंगच्या नावाने प्रत्येकी गाडी मागे 5 रूपये घेतले जातात. गाडी लावायची सोय पण चिखलाने...\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर...\nधर्मनिरपेक्ष विचारांवर हल्ला करण्यासाठीच 'ती' स्फोटके : कसबे\nपुणे : 'काही दिवसांपुर्वी पोलिसांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या घरातून जप्त केलेला स्फोटकांचा साठा हा वैयक्तिक कुणाला जखमी करण्यासाठी नसून तो...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/who-is-msg-baba-ram-rahim-268127.html", "date_download": "2018-08-20T13:30:12Z", "digest": "sha1:GA4X5SGRKTH4K5U4TQUVAF3S3V7TFIKQ", "length": 11586, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोण आहे बाबा राम रहीम ?", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावा���चा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nकोण आहे बाबा राम रहीम \n25 आॅगस्ट : बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीमला हरियाणा पंचकुला सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलंय. 28 आॅगस्टला बाबा राम रहीमला शिक्षा सुनावली जाणार आहे. नेमकं कोण होते बाबा रहीम याबद्दल थोडक्यात...\nनाव - बाबा गुरमीत राम रहीम सिंह\nजन्म - 15 आॅगस्ट 1967, हरियाणा\nव्यवसाय - आध्यात्मिक गुरू, अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक\nसंघटना - डेरा सच्चा सौदा (DSS)\nशिक्षण - प्राथमिक शिक्षण, श्री गुरुसर मोडिया, राजस्थान\n- सन 1990 ला गुरमीत सिंहला डेरा सच्चा सौदाची उपाधी मिळाली\n- डेरा सच्चा सौदाही संघटना सुरुवातील रक्तदान आणि वृक्षारोपण सारखे उपक्रम करत होती.\n- 100 पेक्षा जास्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले\n- 2007 मध्ये गुरू गोविंद सिंह यांची वेशभुषा परिधान केल्यामुळे शिख समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप\n- 2002 मध्ये 2 महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप\n- आतापर्यंत 5 चित्रपटाचं दिग्दर्शन आणि मुख्य भूमिकाही साकारली\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: baba ram rahimबाबा गुरमीत राम रहीम सिंहराम रहीम\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nराजीव गांधी यांचे हे UNSEEN फोटो पाहिलेत का\nControversy: इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात PoK अध्यक्षांच्या शेजारी बसले नवज्योत सिंग सिद्धू\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?m=201803&paged=30", "date_download": "2018-08-20T12:25:57Z", "digest": "sha1:OUUR5GOINNXRN6DGBDDWK6PE5DAE6335", "length": 18467, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Page 30 of 59 - Berar Times | Berar Times | Page 30", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\n२८ वर्षांत दोनदा ट्रान्सफार्मर लागले,पण गावात उजेड पडलाच नाही\nगडचिरोली, दि.१६: जिल्ह्यातील एका अतिदुर्गम गावाला प्रकाशमान करण्याचे प्रयत्न महावितरण कंपनीने केले खरे; परंतु या गावात उजेड पडता पडता राहून गेला. एटापल्ली तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील भूमकान गावाला मागील २८ वर्षांत\nअकोला जिल्ह्यात हार्दिक पटेलचा एल्गार मेळावा\nअकोला , दि. १६ :- विदर्भातील शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि २४ रोजी एल्गार मेळावा आयोजित केला\nही तर ‘ब्रेक जनता प्रॉमिस’पार्टी.. TDP\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था)दि.१६:- आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्ज देण्याची मागणी फेटाळल्याने टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे खासदार थोटा नरसिम्हन यांनी दुजोरा देत म्हटले की, टीडीपी सरकारच्या विरोधात संसदेत\n१९ मार्चला अन्नत्याग आंदोलनाचे आयोजन\nयवतमाळ , दि. १६ :- साहेबराव शेषेराव करपे हे महागाव तालुक्यातील चिलगव्हाण या गावचे सलग ११वर्ष गावाचे सरपंच पद भूषवणारे व युवा शेतकरी होते .त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते. साहेबरावांनी\n‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेतून दुष्काळी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करावे- मुख्यमंत्री\nमुंबई, दि. १६ :-: गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि मोठं परिवर्तन करणारी योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे. यामुळे धरणे, तलाव, तळी पुनरुज्जीवित होऊन शेत जमीन सुपीक होत\nराज्यातील 922 गावांत पाणी संकट, पातळी तीन मीटरपेक्षा खालावली\nगोंदिया/नागपूर,दि.१६ः-राज्यातील सुमारे ९२२ गावांत गंभीर पाणी संकट निर्माण झाले असून या गावातील पाणी पातळी ३ मीटरपेक्षाही खाली म्हणजे धोकादायक स्थितीत गेली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालात ही बाब\nटँकरची दुचाकीला धडक; मुख्याध्यापकाचा मृत्यू\nभंडारा,दि.१६ः-शाळा सिद्धी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी येत असताना कारधा टि-पॉईंटजवळ भरधाव टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत मोहरणा (ता. लाखांदूर) येथील मुख्याध्यापक रवींद्र शामराव ढोके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मांढळ येथील मुख्याध्यापक\nजिल्हा कचेरीवर विद्यार्थ्यांचा मोर्चा\nभंडारा दि.१६ः: शिष्यवृत्ती ही आम्हाला मिळणारी भिक नसून आमच्या हक्काची आहे, असा ध्येयवाद बाळगून सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व शाम भालेराव दिगांबर\nविदर्भात पावसाच्या हलक्या सरी; वातावरणात गारवा\nगोंदिया,दि.१६ः: विदर्भात गोंदिया, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा यासह अन्यत्र गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. शुक्रवारी सकाळपर्यंत काही ठिकाणी हा वर्षाव सुरू होता. गेल्या आठवडाभरापासून वाढत असलेले\nनेर तालुक्यात ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेची सुरूवात\n मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो राजु केंद्रे यांचा पुढाकार नेर दि.१६ः: राज्यातील धरणे व जलसाठ्याच्यासाठवण क्षमतेत वाढ व्हावी म्हणून धरणांतील गाळकाढून तो शेतात वापरण्यासाठी राज्य सरकारने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना हाती घेतलीआहे. महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत महाराष्ट्रभर २५० ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे, नेर मधील गटग्रामपंचायत इंद्रठाणा साठी मागील एक वर्षापासुन मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो म्हणून\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर ���ांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्म���ाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/mob-attack-rural-police-talwali-kumbhakarna-134062", "date_download": "2018-08-20T13:17:52Z", "digest": "sha1:4WNMJM6IKNLCA7JN2TSFDU2M5XE6RCIS", "length": 11457, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "A mob attack on rural police at Talwali Kumbhakarna टाकळी कुंभकर्ण येथे ग्रामीण पोलिसांवर जमावाचा हल्ला | eSakal", "raw_content": "\nटाकळी कुंभकर्ण येथे ग्रामीण पोलिसांवर जमावाचा हल्ला\nशनिवार, 28 जुलै 2018\nपरभणी - चक्काजाम आंदोलनात रस्ता मोकळा करण्यास गेलेल्या परभणी ग्रामीण पोलिसांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला. यात ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकासह एक फौजदार आठ पोलिस जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nपरभणी - चक्काजाम आंदोलनात रस्ता मोकळा करण्यास गेलेल्या परभणी ग्रामीण पोलिसांच्या गाडीवर जमावाने हल्ला केला. यात ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकासह एक फौजदार आठ पोलिस जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nधर्मापूरी (ता.परभणी) येथील रस्ता मोकळा करून पुढे टाकळी कुंभकर्ण (ता.परभणी) येथे जाणाऱ्या ग्रामीण पोलिसांच्या गाडीला टाकळी कुंभकर्ण शिवारात मोठ्या जमावाने अडविले. पोलिसांना खाली उतरूवून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. जमावाने लाठ्या - काठ्या व दगडाचा वापर करून पोलिसांवर हल्ला केला. यात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर यांच्यासह फौजदार उदय सावंत, पोलिस कर्मचारी जनार्दन चाटे, राजकुमार बचाटे, ज्ञानेश्वर निंबाळकर, साईनाथ मिठेवाड, सुरेश सुरनर, योगेश सानप हे आठ कर्मचारी - अधिकारी जमावाच्या हल्ल्यात जबर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दा��ल करण्यात आले. त्या पैकी योगेश सानप व जनार्दन चाटे यांना जोरदार मारहाण झाली आहे.\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nरोडरोमीयोंचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवणारः किरण घोंगडे\nटाकळी हाजी (पुणे): इंटरनेट व सोशल मीडीयाच्या माध्यमातून तरूणाईत चुकीच्या प्रथा पाडल्या जात आहेत. त्यातून किशोरवयीन मुली बळी पडत असून, अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/toilets-document-swachh-bharat-abhiyan-126695", "date_download": "2018-08-20T13:17:28Z", "digest": "sha1:EDCX76FKS4BGGVI4VU4ZFXOGUFZ3P7TC", "length": 13524, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Toilets document in Swachh Bharat Abhiyan स्वच्छ भारत अभियानात शौचालये कागदोपत्री! | eSakal", "raw_content": "\nस्वच्छ भारत अभियानात शौचालये कागदोपत्री\nगुरुवार, 28 जून 2018\nयेरवडा - स्वच्छ भारत अभियानांतर्गत येरवड्यात बांधलेली सुमारे एक हजार वैयक्तिक शौचालये केवळ कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nयेरवडा - स्वच्छ भारत अभियानांतर्गत येरवड्यात बांधलेली सुमारे एक हजार वैयक्तिक शौचालये केवळ कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nयेरवडा परिसरात वाल्मीकी- आंबेडकर घरकुल योजना व शहरी गरिबांसाठी घरकुल योजना (बीएसयूपी) योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुले बांधली आहेत. यात शौचालय बांधणे सक्तीचे होते. त्यामुळे लक्ष्मीनगर, अशोकनगर, यशवंतनगर, सिद्धार्थनगर, मदर तेरेसानगर, शनिआळी, वडारवस्ती, कंजार भाटनगर, नेताजीनगर, सुभाषनगर, बालाजीनगर आदी परिसरात शेकडो घरकुले बांधली आहेत. या घरांमध्ये वैयक्तिक शौचालये असताना अधिकाऱ्यांनी नगरसेवक, कंत्राटदार यांच्या संगनमताने नव्याने शौचालये बांधल्याचे कागदोपत्री दाखवून, कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे.\nयेरवडा क्षेत्रीय कार्यालयातील सहायक महापालिका आयुक्तांनी प्रभागातील कनिष्ठ अभियंत्यांकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालये बांधण्याचे नुकतेच उद्दिष्ट पूर्ण करून घेतले आहे. यात प्रत्येक ठेकेदाराला शौचालय नसलेल्या घरांचे सर्वेक्षण करून, शौचालय बांधण्याची परवानगी दिली. प्रत्येक शौचालयासाठी अठरा हजार रुपयांचे अनुदान असल्याचे सांगितले. प्रत्येक ठेकेदाराने वीस ते तीस शौचालये बांधून शंभर ते दोनशे शौचालये बांधल्याचे कागदोपत्री दाखवून अठरा ते छत्तीस लाख रुपयांचे बिल घेतले आहे. बिल मंजुरीसाठी ठेकेदारांच्या फाइलवर कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, क्षेत्रीय कार्यालयातील सहायक महापालिका आयुक्त, घन कचरा व्यवस्थापन कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.\nलाभार्थ्यांचे शौचालय बांधताना रेखांश व अक्षांश घेतले आहे, त्यामुळे गैरव्यवहार होण्याची शक्यता नाही. किती शौचालये बांधली गेली याची नेमकी संख्या सांगता येत नाही.\n- विजय लांडगे, सहायक महापालिका आयुक्त, येरवडा क्षेत्रीय कार्यालय\nयेरवड्यात अनेक घरे सरकारी योजनेंतर्गत बांधली आहेत. पक्क्या घरांमध्ये अनेकांनी स्वखर्चाने शौचालये बांधली आहेत. त्यामुळे नवीन शौचालयाचे अनुदान घेतलेल्या सुमारे तीन हजार लाभार्थ्यांची नावे प्रसिद्ध करावीत.\n- रोहित वाघमारे, लक्ष्मीनगर\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभ���त विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nअफगाणिस्तान: तालिबान्यांनी ठेवले 100 नागरिकांना ओलिस\nकाबूल : उत्तर अफगाणिस्तानातील आबाद जिल्ह्यात 100 हून अधिक लोकांना तालिबानी दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले आहे. ईद-उल-अजहाच्या सणाच्या काही दिवस आधी...\nसांगलीच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खोत, तर उपमहापौरपदी सुर्यवंशी\nसांगली- महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौरपदी संगीता खोत यांची तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली....\n२३ ऑगस्ट रोजी नाशकात संविधान बचाओ-भारत बचाओ रॅली\nनाशिक - समाजात द्वेष पसरिवला जात असून, त्याला सरकारचे प्रोत्साहन आहे. देशात कोठेही शांतता नाही, देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून सरकार लोकशाहीची...\nRajiv Gandhi: राजीव गांधींच्या जन्मदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा\nनवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/saptarang/saathchal-w-l-manjul-write-article-saptarang-132440", "date_download": "2018-08-20T13:18:04Z", "digest": "sha1:HW6CZNYP2RVLHAGYVURQKQITA4GTNVUQ", "length": 21279, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "SaathChal w l manjul write article in saptarang #SaathChal सामाजिक जाणिवेचा पालखी सोहळा (वा. ल. मंजूळ) | eSakal", "raw_content": "\n#SaathChal सामाजिक जाणिवेचा पालखी सोहळा (वा. ल. मंजूळ)\nरविवार, 22 जुलै 2018\nपालखी सोहळा म्हणजे सामाजिक जाणिवेचं दर्शन घडवणारा सोहळा. जात, धर्म, वय, आर्थिक स्तर अशा कोणत्याही गोष्टी न मानता वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. या सोहळ्याशी संबंधित काही वेगळ्या नोंदी.\nपालखी सोहळा म्हणजे सामाजिक जाणिवेचं दर्शन घडवणारा सोहळा. जात, धर्म, वय, आर्थिक स्तर अशा कोणत्याही गोष्टी न मानता वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात. या सोहळ्याशी संबंधित काही वेग���्या नोंदी.\nपुण्यामध्ये इसवीसन 1882 मध्ये संत ज्ञानदेव आणि तुकाराम यांच्या पालख्या येऊन गेल्यावर ज्येष्ठ विचारवंत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी बुधवार पेठेतल्या प्रार्थना समाजात या सोहळ्यावर व्याख्यान दिलं. त्यातले दोन महत्त्वाचे उल्लेख म्हणजे पालख्यांची व्याख्या आणि तत्कालीन महत्त्वाच्या दिंडींचे उल्लेख होत. ही एका विचारवंतांची मीमांसा आहे. त्यांनी म्हटलं ः \"वारकरी मंडळी साधूसंत आदी सत्पुरुष विचारधनाने हयात आहेत, असे मानतात. त्या-त्या संतांच्या गावी जाऊन पूजा-अर्चना करून त्यांची प्रतीकात्मक प्रतिमा घेऊन, त्यांच्या प्रिय दैवताच्या- विठ्ठलाच्या दर्शनाला निघतात. सर्व समाज एकत्र येण्यासाठी पायी निघतात. त्यामुळे धार्मिक सहवास मिळतो, मनावर उत्तम संस्कार होतात. या दिंड्या म्हणजे वैष्णव साधूचे थवे, संघ आहेत. त्यामध्ये जाती-वर्ण-सुशिक्षित-अशिक्षित, आर्थिक स्त्री-पुरुष असे एरव्हीचे भेद नसतात. आपली ऐहिक अन् पारमार्थिक उन्नती व्हावी, तीदेखील भक्तीमार्गाने आणि हा मार्ग सुलभ करण्यासाठी. त्यामध्ये कर्मकांडाचे अवडंबर नाही. श्रद्धेचा अतिरेक नाही. त्यामुळे तापी ते तुंगभद्रा परिसरातील ही वारकरी जमात एकाच कावेने रंगलेल्या पताकेखाली एकत्र येऊन पारमार्थिक सोहळा साजरा करते.'\nवारी म्हणजे श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी नियमित जात राहणं. त्यातही आषाढी-कार्तिकी माघी-तैत्री शुद्ध एकादशी पंढरीची वारी, तर वद्य एकादशी संतांच्या दर्शनासाठी असा रिवाज आजही पाळला जातो. संत ज्ञानदेव आणि संत तुकाराम यांच्या कुळात वारीची प्रथा होती, असा उल्लेख सापडतो; पण नंतरच्या काळात हैबतबाबांनी इसवीसन 1832 मध्ये माऊलींचा सोहळा, तर नारायणमहाराजांनी तुकोबारायांचा पालखी सोहळा सुरू केला. हैबतबाबांचा मोठेपणा एवढा, की नामदेवरायांना जशी पंढरीच्या मंदिराची पायरी मिळाली, तशी हैबतबाबांना माऊलीच्या महाद्वाराची पायरी मिळाली आणि प्रत्येक उत्सवाची सुरवात पायरीपूजनानं होते. पुढं बाबा थकल्यावर शिंदे सरकार यांच्या सांगण्यावरून बेळगावचे सरदार शितोळे यांनी दोन घोडे, तंबू, एक हत्ती (पुढं बंद झाला), नैवेद्याची व्यवस्था, जरीपटका आणि पंढरपुराजवळच्या विसाव्यापासून पादुका नेण्याची व्यवस्था इत्यादी गोष्टी केल्या. 1836 मध्ये हैबतबाबांचं निधन झालं; पण वारीच��� परंपरा तशीच चालू आहे. सरदार शितोळे यांचे अश्व वारीआधी आळंदीत येतात. त्यांचं खूप स्वागत होतं. घोड्यासाठी पायघड्या टाकून त्यांना समाधीच्या गाभाऱ्यापर्यंत नेलं जातं.\nआषाढ शुद्ध नवमीला सर्व पालख्या- दिंड्या वाखरीला एकत्र येतात आणि माऊलींची पालखी पंढरपुराकडं निघाल्यावर बाकी दिंड्या-पालख्या मागोमाग येतात. पंढरपुरात रात्री दहाला पादुका ज्ञानेश्वर मंडपात पोचतात. वीणा, पखवाजधारी वारकरी \"माऊली- माऊली' घोष करतात. तो एवढा प्रचंड, की आसमंत गर्जून सोडतो. पहाटे पूजाविधी होऊन पुढं पादुका चंद्रभागा स्नानासाठी आणि अलीकडं श्रीविठ्ठल दर्शनासाठी नेल्या जातात. पूर्वी खासगीवाले सरदारांनी बक्षीस दिलेल्या जागेवर मंडप बांधण्यात आला होता. त्यानंतर समोर अतिथीगृह बांधण्यात आलं आणि आता तिथं विठ्ठल- रखुमाई मूर्ती आणि माऊलीच्या पादुकांची स्थापना करून मंडपाचं मंदिर करण्यात आलं आहे.\nमुक्कामाच्या ठिकाणी सायंकाळी समाज-आरती नावाचा प्रकार असतो. त्यावेळी पालखी सोहळ्यातील अन्याय, तक्रार दिंड्या टाळ वाजवून नोंदवतात, विश्वस्त चौकशी करून त्यावर निर्णय घेतात. दिंड्या या अधिकृत म्हणजे नोंद केल्या असतात. त्यामध्ये रथापुढं 27 आणि मागं 125 दिंड्या असतात. त्याशिवाय न नोंदवलेल्या 200 ते 250 दिंड्या असतात.\nदिंडीमध्ये वर्षानुवर्षं परंपरा पाळणारे भाविक आहेत. ते घराण्याची परंपरा जपण्यासाठी आधुनिक सुख- सोयी त्यागून पायी वारीचा त्रासाचा- गैरसोईचा वसा आनंदानं पार पाडतात. घरामध्ये दुचाकी- चारचाकी असूनही भाविकतेनं तीन आठवडे; सुमारे पाचशे मैलाचा प्रवास करतात, समोर येईल ते अन्न आनंदानं स्वीकारतात, एरवी घरी काहीही काम न करणारी पुरुष मंडळी वारीमध्ये दिंडीच्या शेकडो मंडळींच्या स्वयंपाकात महिलांना मदत करतात. मिळेल जागा तिथं घोंगडीवर रात्र घालवतात. उघड्यावर शौचविधी, ओढ्यावर- विहिरीवर थंड पाण्यानं आंघोळी, ऊन- पाऊस यांची तमा न बाळगता टाळ-मृदंगांच्या तालावर वाटचाल करत राहतात. घरचं वैभव अन् सुखसोई बाजूला सारून वडिलार्जित परंपरा पार पाडतात आणि ते केवळ गळ्यातल्या तुळशीमाळेच्या धाकानं इतर सर्व सवयी बाजूला ठेवून मंडळी शुचिभूर्तपणे समूह यात्रेत सहभागी होतात. या सर्व कार्यात घर आणि व्यवसाय विसरून जातात.\nप्रत्यक्ष पंढपुरात कुठल्याही प्रकारचा कर्मठपणाचा शास्त्रोक्त यात्राविधी नसतो. ज्या विठ्ठलाच्या भेटीसाठी त्रास सोसायचा, त्याचं पदस्पर्श दर्शन दहा ते बारा तास रांगेत उभं राहून घ्यावं लागतं, तर दुरून मिळणारं मुखदर्शनही वारीत उभं राहून घ्यावं लागतं. अनेक वारकरी मंडळी कळसाचं दर्शन घेऊन वारी पूर्ण करतात. नवस-सायास नाही; मोठाल्या देणग्या मंदिरासाठी नाही, कोणताही कर्मठविधी नाही, हे या वारीचं वैशिष्ट्य होय. पंढरपूर यात्रा, पालखी सोहळा, वारकरी समाज यांच्याविषयी असा वेगळ्या प्रकारचा इतिहास पाहायला मिळतो. हल्ली काही व्यावसायिक गोष्टी, जाहिरातबाजी वगैरे गोष्टी समाविष्ट झाल्या असल्या, तरी वारकऱ्यांच्या भक्तीचा वसा कायम आहे. रूपं बदलली, काही नवीन गोष्टी समाविष्ट झाल्या; पण भक्तीचा मळा फुललेलाच आहे\nप्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये\nऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला....\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nरोडरोमीयोंचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवणारः किरण घोंगडे\nटाकळी हाजी (पुणे): इंटरनेट व सोशल मीडीयाच्या माध्यमातून तरूणाईत चुकीच्या प्रथा पाडल्या जात आहेत. त्यातून किशोरवयीन मुली बळी पडत असून, अशा...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nपरदेशातील आणि देशातील वायदे बाजारात कापसाची पीछेहाट\nगेल्या आठवड्यात अमेरिकी वायदे बाजारात कापसाच्या किमतीत मोठी घसरण झाली. चीनच्या वायदे बाजारातही कापसाचे दर घटले. पाऊस, कापूस उत्पादन इत्यादी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://upscmantra.com/videos/upsc-how-to-prepare-competitive-exams", "date_download": "2018-08-20T12:35:43Z", "digest": "sha1:SPNOUHON36LNXFOGK4NNYNL6B27V2UPW", "length": 3821, "nlines": 82, "source_domain": "upscmantra.com", "title": "UPSCMANTRA", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nCategory Selected: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nस्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nस्पर्धा परीक्षांची तयारी : - वृत्तपत्रांचे वाचन (News Papers Reading)\nCategory: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nयूपीएससी सिव्हील सर्व्हीसेस : - सामान्य अध्ययनाचे (G.S.) महत्त्व\nCategory: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nUPSC ला तुमच्याकडून काय पाहिजे\nCategory: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nयूपीएससी सिव्हील सर्व्हीसेस : - परीक्षेसाठी कोचिंग क्लास लावण्यापूर्वी....\nCategory: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nपदवीचा अभ्यास की स्पर्धा परीक्षांची तयारी\nCategory: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nस्पर्धा परीक्षांची तयारी : - दहावी/बारावी नंतर अभ्यास करावा का\nCategory: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nस्पर्धा परीक्षांची तयारी : - भारतीय अर्थव्यवस्थेचा आभ्यास कसा करावा\nCategory: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nयूपीएससी सिव्हील सर्व्हीसेस : - प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण\nCategory: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nटेस्ट सिरीजचे महत्त्व आणि नियोजन\nCategory: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना\nपूर्वपरीक्षेची तयारी - Prelims Strategy\nCategory: स्पर्धा परीक्षांची तयारी करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2009/06/blog-post.html", "date_download": "2018-08-20T12:53:17Z", "digest": "sha1:JCZB2M6LW6RM5XO3F5WPDQ5RDR4BCQTN", "length": 24068, "nlines": 167, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: सेंग-चना ...", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nमाझे बालपण नायगावच्या टिपीकल चाळीत गेलेले आहे. माणसांचे विविध प्रकार, सगळ्याच अर्थाने अगदी जवळून पाहिलेत. बहुधा तिथेच मला माझ्या आकलनशक्तीनुसार माणसांना वाचण्याचा छंद म्हणा, वेड म्हणा लागले असावे. जात्याच काही गुण आणि अवगुणही आपल्यात असतातच. थोडीशी संधी सापडली की लागलीच ते त्यांचे अस्तित्व दाखवतात. ह्याच चाळीत परिस्थितीच्या चटक्याने पोळत असूनही चांगुलपणा टिकवून असलेली व सारे काही चांगले असूनही जन्मजात दुष्ट प्रवृत्तीचे लोकही पाहिले. हळूहळू ह्यातले ���ाही लोक तुमच्या भेटीस आणते. त्यासाठी एक लेखमाला सुरू करायला हवी. त्यात पहिला मान ह्याचा, मनात खास स्थान घेऊन बसलाय असा.\nचाळ म्हटली की सकाळपासून फेरीवाले, भाजीवाले, भंगारवाले अनेकविध लोकांचा राबता. सगळ्याच जीवनावश्यक गोष्टी. चार मजली चाळीतले कोणीनकोणी कुठल्या न कुठल्या वाल्याची वाट पाहणारे होतेच. आम्हा मुलांची अगदी ठरावीक विकणाऱ्यांमध्ये गुंतवणूक. त्यात अग्रक्रमी होता हा सेंग-चनेवाला भैय्या. आम्ही मुलेच नाही तर मोठी माणसेही ह्याची वाट पाहत असत.\nसाधारण दुपारी अडीचच्या आसपास हा येई. आठवड्याचे पाच दिवस तर आम्ही शाळेत असल्याने हा आमच्या नजरेस पडत नसे. परंतु शनी व रवी हे दोन्ही दिवस अक्षरशः ह्याच्या वाटेकडे आम्ही सगळे डोळे लावून बसत असू. भरपूर नीळ घातलेला पांढरा स्वच्छ लांब बाह्यांचा थोडा ढगळ शर्ट, त्याखाली तेवढेच शुभ्र धोतर. मुळचा गोरा रंग उन्हात फिरून रापलेला. व्यवस्थित विंचरलेले केस, त्यावर टोपी. कपाळावर उभे शेंदुरी रंगाचे गंध व पायात जाड वहाणा. अंगकाठी बारीकात मोडणारी. अत्यंत प्रसन्न चेहरा. नुसते त्याच्याकडे पाहूनच पाहणाऱ्याच्या मनात मृदू, निर्मळ भाव जागे व्हावेत असे एकंदर त्याचे व्यक्तिमत्त्व होते.\nपाठीवर कंतानाच्या तीन मोठ्या पिशव्या असत. एकात खारे व गोडे शेंगदाणे व चणे भरलेल्या अशा तीन वेगवेगळ्या पिशव्या असत. दुसऱ्यात फक्त चुरमुरे व साळीच्या लाह्या. आणि तिसऱ्यात अनेक गोष्टी- शेव, खारी मुगाची डाळ, काळे फुटाणे, हिरवे मसाला लावलेले वाटाणे, चना चोर गरम, मसालावाले शेंगदाणे, क्वचित गाठ्या, पापडी असे. हे सगळे छोट्या छोट्या पिशव्यांत ठासून भरलेले. उन्हाळयाच्या सुट्ट्यांमध्ये हमखास बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची व लिंबूही आणत असे.\nबहुतांशी फेरीवाले अत्यंत भसाड्या स्वरात ओरडत. त्यातही अनेक तऱ्हा होत्या. ह्याचे सगळेच सौम्य. जीना चढून आले की लागलीच एक तबकडी होती. तिथेच मध्यभागी दोन मोऱ्या होत्या. माझ्या पाहण्यात त्या मोऱ्यांच्या नळांना कधीही थेंबभर पाणी आलेले नाही. अनेकविध गोष्टींसाठी त्यांचा उपयोग केला जात असे. फेरीवाल्यांचे आवडते ठिकाण होते. मोऱ्यांच्या कट्ट्यावर पाट्या ठेवून सगळा धुमाकूळ चालत असे. हा मात्र चुकूनही त्या मोऱ्यांच्या आसपासही फिरकत नसे. बहुतेक ह्याच्या अत्यंत स्वच्छ व नेटकेपणात त्या मोऱ्या ब���लकूल बसत नव्हत्या. आला की तबकडीत पाठीवरच्या पिशव्या उतरवून अगदी मंद स्वरात \" सेंग-चना \" अशी हाळी घालत असे. पुन्हा दोन मिनिटाने दुसऱ्यांदा. संपले पुन्हा एकदाही तो मी आलोय ह्याची वर्दी देत नसे.\nइतक्या हळू आवाजात घातलेली ही हाक अगदी कोपऱ्यातल्या घरातले कानही बरोबर टिपत असत. दुसरी हाळी घालायच्या आधीच चोहोबाजूने हा घेरला जाई. आमचे घर तबकडीला लागूनच असल्याने पहिला नंबर आमचा. आई बरोबर असेल तर मग तो काही विचारीत नसे. पण जर आई नसेल तर मात्र शेंगदाण्याची पुडी भरता भरता हळूच विचारी, \" बेटा, माँजी को पुछा हैं ना नही तो पुछके आवो. मैं रुकता हूं. \" आम्ही लागलीच सांगत असू, \" हो हो आईला माहीत आहे, दे पटकन. \" की तो तोंडभर हसून आणिक दोनचार दाणे वर टाकून दहा पैशांची पुडी आमच्या हातात देत असे.\nउन्हाळ्यात सगळी पोरे घरात असल्याने ह्याचा कोरड्या भेळीचा धंदा जोरदार होई. पोर घेरून असली की हा एकदम खूश असे. कधी कधी तर शेंगदाणे घेतले की मूठभर चणे हातावर ठेवी. असेही चाळीत येणाऱ्या फेरीवाल्यांमधला हा आवडता व सगळ्यात जास्त खप असणारा होता. धुवांधार पाऊस असो की कडक ऊन असो ह्याची वेळ कधी चुकली नाही की ह्याच्या वेषात, मृदूपणात बदल झाला नाही. माझ्या आठवणीत दहा-बारा वर्षे मी तस्साच त्याला पाहिला.\nअनेक लोक उधारी ठेवत. काहीवेळा आई झोपली असेल तर आम्हीसुद्धा पैसे नंतर देऊ असे सांगत असू. हा कधीच कोणाला नाही म्हणत नसे. ह्याला चोपडीत उधारी लिहून ठेवतानाही पाहिल्याचे मला आठवत नाही. सगळा कारभार तोंडी आणि उधारीची नोंद मनात. अनेकवेळा लोक उधारी बुडवत. त्याला सगळे माहीत असूनही पुन्हा तो त्या लोकांना उधारीवरच शेंगचणे देत असे. आई त्याला म्हणे, \" अरे, तुला पण घर, बायको-पोरं आहेत ना मग कशाला असे करतोस मग कशाला असे करतोस लोक फसवतात तुला हे कळतंय तरीही पुन्हा त्यांना माल देतोस लोक फसवतात तुला हे कळतंय तरीही पुन्हा त्यांना माल देतोस \" त्यावर तो हसून म्हणे, \" माँजी, सब अपनेही हैं \" त्यावर तो हसून म्हणे, \" माँजी, सब अपनेही हैं अभी कोई बच्चे कहते हैं ममीने बोला है दे दो, बादमें पैसा लेके जाना अभी कोई बच्चे कहते हैं ममीने बोला है दे दो, बादमें पैसा लेके जाना फीर उनकी माँजी आके कहती हैं, ना रे ना मैंने नही बोला था फीर उनकी माँजी आके कहती हैं, ना रे ना मैंने नही बोला था अब पैसा मैं नही दुंगी अब पैसा मैं नही दुंगी अभी आपा ही बोलो, उन बच्चोंको मै कैसे नाराज करू अभी आपा ही बोलो, उन बच्चोंको मै कैसे नाराज करू मेरे बच्चों जैसेही तो हैं वो भी मेरे बच्चों जैसेही तो हैं वो भी कोई बात नही उपरवाला करवांके लेता हैं सब, मैं तो सिर्फ आदेश का पालन करता हूं \" आई म्हणे , \" खरे आहे बाबा, तुझ्यासारखीच देव तुला फसवणाऱ्यांनाही चांगली बुद्धी देवू दे म्हणजे बरे. \"\nआम्ही चाळ सोडली त्याच्या दोनतीन दिवस आधी हा आला होता. त्याला म्हटले , \" चाल्लो रे आम्ही. आता आपली भेट कधी होईल ना होईल. \" त्याने भर्रकन दोन मोठे पुडे भरले आणि एक माझ्या व एक भावाच्या हातात ठेवून मायेने डोक्यावर थोपटत म्हणाला, \" याद करना कभी कभी, सदा खूश रहना.\" त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होते. आम्हालाही भरून आले होते. एका फेरीवाल्याने पाहता पाहता आम्हाला प्रचंड जीव लावला होता व आम्हीही तितकेच प्रेम त्याच्यावर करत होतो.\nआजही इतकी वर्षे लोटूनही मला तो सगळ्या लकबींसह जसाच्या तसा दिसतो. बरेच वय झाले असेल आता त्याचे. वाटते मायदेशात येईन तेव्हा कुठूनतरी फिरून तीच अत्यंत मृदू साद, \" सेंग -चना........ \" कानावर यावी आणि पळत जाऊन मी त्याच्यासमोर उभे राहावे. मला खात्री आहे, वय झाले असले तरीही तो मला नक्की ओळखेल आणि म्हणेल, \" अरे बच्चा, आप तो बहोत बडे हो गये सेंगदाना खाओगे ना\" आणि मी तितक्याच आवेगाने म्हणेन, \" तेवढ्यासाठीच तर आलेय ना मी तुला शोधत. दे लवकर. किती वर्षे झाली रे तुझ्या हातचे सेंगचना खाऊन. \" आनंदाने डोळ्यातले कढ जिरवत तो भरभर पुड्या भरेल.... अन मी पुन्हा एकदा त्याला नजरेत साठवून घेईन.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 8:35 AM\nलेबले: मुक्तक विचार जीवन\nखरच खूप छान आहे लेख. माझी मावशी परळच्या चाळीत राहायची. गणपतीला वगैरे आम्ही तिथे हमखास असायचो आणि अधून मधून इतरवेळीही. त्यामुळे जास्त रिलेट पण करता येतंय. अशा जुन्या आठवणी खरच ह्रद्द करणा-या असतात. अशा वेळी वाटतं जे सूख आपल्याला मोठ्या ब्लॉकमध्ये किंवा घरात मिळत नाही त्यापेक्षा जास्त मजा आपण चाळीतल्या छोट्या घरात करू शकलो. एकदम नॉस्टॅल्जिक वाटते. पुढे काही लिहिवत नाही.\nखूप खूप आभार अपर्णा. छान वाटलं तू आवर्जून लिहीलस.\nखुप छान.... नाही म्हणता म्हणता शेवट वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहिल्या नाही. Hope you meet him sometime...somewhere...keep up the good work..\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेक��िध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nउद्याची आशा नको आता......\nआज बुलावा आया हैं........\nकाळ आला होता पण वेळ.....\nमहान पॉप गायक - मायकल जॅक्सनचे आकस्मिक निधन.....\nकतरा कतरा मरत राहतो.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा..... शेवट......\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........पुढे.....\nआयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्...\nहम भी आपके जहन मे बस गये...\nओपन चॅलेंज देऊन तो गेला......\nजे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं....\nआणि ते मला सोडून गेले...\nएक, दूसरा, तिसरा... अरे चौथाही....\nउघडा बुवा, असेल कोणी तरी...\nकुठे कुठे आणि कसे जपायचे\nआणि मला डोहाळे लागले...\nवर म्हणेल, तुमचा उर्वरित दिवस शुभ जाओ\nमी, सायकल आणि म्हातारी.....\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवी�� वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/all?order=name&sort=asc", "date_download": "2018-08-20T12:37:49Z", "digest": "sha1:2O3BMVZNPD6CIJNJO622UH5MLK4TYPSJ", "length": 6673, "nlines": 131, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "अनुक्रमनिका | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nजोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही - शरद जोशी\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n18/04/2018 किसान समन्वय समिती admin\n26/10/2013 पाक्षिक शेतकरी संघटक - प्रकाशन वर्ष १९९९ admin\n17/12/2016 शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन admin\n11/12/2012 रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की\n26/12/2013 गुणवंत पाटील यांचा सत्कार admin\n24/02/2012 मराठीत कसे लिहावे\n22/11/2013 बदलता भारत आणि शरद जोशी admin\n13/12/2015 निवले तुफान आता admin\n17/02/2012 बरं झालं देवा बाप्पा...\n19/11/2013 चंद्रपूर जिल्हा वृत्तांत admin\n18/04/2018 शेतकरी संघटना ट्रस्ट admin\n03/11/2013 कृषीसंस्कृतीचा लोककवी - इंद्रजित भालेराव admin\n07/11/2016 शरद जोशी यांच्या विचारांची कास धरल्यास देशाची प्रगती admin\n24/11/2013 शेतकर्यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन admin\n18/02/2012 शेतकरी संघटना - लोगो admin\n18/04/2018 शेतकरी संघटना समाचार admin\n18/04/2018 अध्यक्षांचे मनोगत admin\n19/10/2013 शेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर admin\n23/01/2012 श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -१ admin\n24/02/2012 सदस्यत्व कसे घ्यावे\n20/04/2018 शेतकरी संघटना कार्यकारीणी admin\n18/04/2018 स्वतंत्र भारत पक्ष admin\nबरं झालं देवा बाप्पा...\nसरकारच्या धोरणापायी छक्केपंजे आटले\nबरं झालं देवा बाप्पा, शरद जोशी भेटले ॥\nकर्ज ठेवून आजा मेला, कशी ही कसोटी\nकर्जफ़ेडीपायी जगला बाप अर्धपोटी\nतरी नाही ऐसेकैसे कर्जपाणी फ़िटले ....॥\nकधी चालुनिया येते कहर अस्मानी\nविपरीत शेतीधोरण कधी सुलतानी\nकमी दाम देवुनिया, शेतीमाल लुटले ..॥\nइंडियाचे राज्य आले, इंग्रजाचे गेले\nशोषणाने शेतकरी खंगुनिया मेले\nपोशिंद्याच्या मुक्तीसाठी रान सारे पेटले.॥\nसंकेतस्थळ शुभारंभ : दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.©", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/arthavishwa/no-cash-atm-110826", "date_download": "2018-08-20T13:19:24Z", "digest": "sha1:LEKOKZFSILGNQM5XRHEBCTFPE7GN5FQE", "length": 10494, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "No cash in ATM एटीएममध्ये खडखडाटच | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 19 एप्रिल 2018\nनवी दिल्ली - देशातील काही भागांमध्ये एटीएएमधील खडखडाट बुधवारीही कायम राहिला. सरकारने मात्र अचानक रोकड मागणी वाढण्याला पीक खरेदी आणि काही भागांत निवडणुका तोंडावर आल्याचे कारण दिले आहे.\nउत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि आगामी काळात निवडणुका असलेले कर्नाटक या राज्यांत एटीएम बंद असल्याचे चित्र आजही कायम होते. नोटाबंदीनंतरच्या काळातील परिस्थिती सर्वत्र दिसत होती. राजधानी दिल्लीतील काही एटीमएमही आज बंद होती.\nनवी दिल्ली - देशातील काही भागांमध्ये एटीएएमधील खडखडाट बुधवारीही कायम राहिला. सरकारने मात्र अचानक रोकड मागणी वाढण्याला पीक खरेदी आणि काही भागांत निवडणुका तोंडावर आल्याचे कारण दिले आहे.\nउत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि आगामी काळात निवडणुका असलेले कर्नाटक या राज्यांत एटीएम बंद असल्याचे चित्र आजही कायम होते. नोटाबंदीनंतरच्या काळातील परिस्थिती सर्वत्र दिसत होती. राजधानी दिल्लीतील काही एटीमएमही आज बंद होती.\nअटलजी हे देशासाठी जगले : नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : 'अटलजी हे स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे देशासाठी, देशवासियांसाठी जगले, आयुष्य कसं जगावं आणि का जगावं याचं ते उत्तम उदाहरण होते. त्यांचं...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nKerala Floods: गिरीष महाजन 81 डॉक्टरांच्या पथकासह केरळात रवाना\nमुंबई : केरळ राज्यात पावसाचे थैमान चालू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांना मदत मिळत आहे. अनेक राज्यातून अन्न, कपडे, रोख...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सा��ुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra-maratha-agitation/sakalformaharashtra-sakal-maharashtra-come-together-134188", "date_download": "2018-08-20T13:19:11Z", "digest": "sha1:JL5HSJOZGVMCFTPWKFZHTNXBBMEL6GAE", "length": 21928, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SakalForMaharashtra sakal maharashtra come together #SakalForMaharashtra ‘एकत्र येऊया...’साठी सरसावले लाखो हात | eSakal", "raw_content": "\n#SakalForMaharashtra ‘एकत्र येऊया...’साठी सरसावले लाखो हात\nरविवार, 29 जुलै 2018\nहे अभियान कोणत्याही जातीधर्मापुरते मर्यादित नसून गरजूंना मदत करण्यासाठी सर्वच समाजघटकांनी पुढे यावे, अशी अपेक्षा आहे.\nमहाराष्ट्र घडविण्याच्या या कामात आपण काय सहभाग देऊ इच्छिता\nआमच्यापर्यंत पोचवा #SakalForMaharashtra हा हॅशटॅग वापरून.\nराज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया मार्ग काढूया’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला भरभरून प्रतिसाद देऊन, ‘सकाळ माध्यम समूहा’च्या खांद्याला खांदा लावून समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या काही निवडक मान्यवरांच्या प्रतिक्रिया सोबत देत आहोत... #SakalForMaharashtra\nआजची अस्वस्थता आणि संकट भीषण आहे, परंतु प्रत्येक संकटाच्या पोटात संधी दडलेली असते. पूर्ण व्यवस्थेचा पट बदलून नवं काही घडवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र आणणे, समूहशक्ती उभी करणे यासाठी मी आणि सह्याद्री परिवार कायम पुढे असू.\n- विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.\nशेती हा विषय केंद्रस्थानी ठेवून शेतीपूरक व्यवसाय व त्याचे रोल मॉडेल्स काय आहेत, याची जाणीव करून देऊन प्रश���क्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी व्यावसायिक व उद्योजकांचे सहकार्य मिळवता येईल. मी व्यक्तिशः योगदान देण्यास इच्छुक आहे.\n- डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला\nराज्यभरात ऊर्जा केंद्रे सुरू व्हावीत\n‘सकाळ’ने सुरू केलेले अभियान स्वागतार्ह आहे. देणगी देण्याऐवजी मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यासाठी आपला अनुभव दुसऱ्याला देणे आवश्यक आहे. इंग्रजी व तंत्रज्ञानाचे ज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आयटी क्षेत्रातील लोकांनी पुढे येणे आवश्यक आहे.\n- हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ\nआजही ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पोचविण्यात मर्यादा येतात. सोयीसुविधांच्या अभावासह येथे मनुष्यबळाचीही कमतरता भासते. त्यावर ‘टेलिमेडिसीन’ हा उपाय आहे. त्यासाठी डॉक्टर्स, समाजसेवक आदींची साथ हवी.\n- डॉ. अविनाश सुपे, संचालक, प्रमुख पालिका रुग्णालये आणि अधिष्ठाता, केईएम रुग्णालय\nकौशल्य विकासावर भर हवा\nकौशल्य विकासावर आधारित शिक्षण घेतले नसल्याने नोकरी मिळत नाही. ‘सकाळ’ने बदल घडविण्यासाठी सुरू केलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून त्यासाठी आमची साथ असेल.\n- मानसिंह पवार, उद्योजक, औरंगाबाद\nसद्यस्थितीत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे शिक्षणक्रम चालविले जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये यासंदर्भात जागरूकता निर्माण केल्यास हेतू साध्य होऊ शकेल.\n- नीलिमाताई पवार, मविप्र संस्था\nकौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची आखणी करता येईल. बदलांशी जुळवून घेण्यासाठी सक्षम पिढीची गरज आहे. कृतीतून शिक्षण हे महत्त्वाचे ठरणार आहे.\n- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ\nकमी भांडवलात जास्त उत्पन्न\nविविध उद्योगांमध्ये संधी येत आहेत, यापुढे देखील येत राहतील. नावीन्यपूर्ण संकल्पनांवर असंख्य स्टार्टअप तरुणांनी सुरू केले आहे. नवसंशोधनातून कमी भांडवलात जास्त महसुली उत्पन्न देणारे व्यवसाय उभारले जात आहेत. त्यामुळे तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे.\n- अनंत सरदेशमुख, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स\nक्रेडाईच्या माध्यमातून आम्ही ‘महाकॉन’द्वारे उद्योजकांना त्यांच्या व्यवसायवृद्धी, पूरक व्यवसाय मार्गदर्शन, कामगारांचे कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम करत आहोत. प्रामुख्याने महिलांना कौशल्य प्रशिक्षण देत आहोत. ज��णेकरून त्या महिला स्वयंरोजगार स्थापन करतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतील.’’\n- शांतीलाल कटारिया, अध्यक्ष क्रेडाई महाराष्ट्र\nसामाजिक न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक वकिलांची गरज आहे. जे सामाजिक न्याय क्षेत्रांत काम करू इच्छितात अशा सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांना रोजगाराच्या व्यावसायिक संधींबाबत सांगू शकतो आणि त्यांना खूप कमी कालावधीत आर्थिक यश मिळविण्यासाठी मदत करू शकतो.\n- अॅड. असीम सरोदे, मुंबई हायकोर्ट\nअभिनय क्षेत्रात मदत करणार\nप्रत्येकाने आपल्याला चांगली संधी कशी मिळेल यासाठी कायम प्रयत्नशील असले पाहिजे. अभिनयाच्या क्षेत्रात कोणाला काही करायचे असेल तर अभिनयाला पूरक गोष्टी म्हणजेच नृत्य शिकणे किंवा फिटनेस ठेवणे, नवीन भाषा आणि त्याबरोबर स्वतःमध्ये चांगले बदल करत राहणे गरजेचे आहे.\n- प्रिया मराठे, अभिनेत्री\nवेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना एकत्र आणून समाजासाठी काम करणे चांगले आहे. या उपक्रमात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल, त्यासाठी एकत्रितपणे विचार करता येईल. एकत्रितपणे काम केल्यामुळे त्याचा अधिक उपयोग समाजघटकांसाठी होऊ शकतो.\n- मुमताज शेख, समन्वयक, कोरो\nसद्यस्थिती पाहता ‘सकाळ’चा हा उपक्रम वास्तविकतेला धरून आणि काळाची गरज असलेला आहे. या उपक्रमास माझा पाठिंबा असून, विविध समाजघटकांनी यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.\n- अरुण केदार, छत्रपती पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ कॅरम संघटक\nसध्या आमचे फाउंडेशन अंबरनाथ परिसरातील गावातून गुणवान खेळाडूंचा शोध घेत आहे. त्यातून आम्हाला राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू गवसले आहेत. ट्रायथलॉन, अॅथलेटिक्समध्येही यश लाभत आहे. गावपातळीवरील संस्थांना हाताशी धरून एकमेकांच्या सहकार्याने राज्यस्तरावर ही मोहीम नक्कीच यशस्वी होऊ शकेल.\n- सुशील इनामदार, स्ट्राईडर्स फाऊंडेशन\n#SakalForMaharashtra मी तयार आहे, आपणही पुढे या\n#SakalForMaharashtra कामगार कौशल्य विकास काळाची गरज: श्रीकांत परांजपे\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nसोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारातील अपघातात एकाचा मृत्यु\nमोहोळ - मोटारसायकलला एका कंटेनरने पाठीमागून ध���क देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/modi-met-trump-at-white-house-263718.html", "date_download": "2018-08-20T13:29:41Z", "digest": "sha1:XH5XSDYRJQ5Q2ARFZQQWOY4DV5JJ3IC6", "length": 12829, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदी भेटीनंतर ट्रम्प म्हणाले 'मोदी महान पंतप्रधान'", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'ट���ल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nमोदी भेटीनंतर ट्रम्प म्हणाले 'मोदी महान पंतप्रधान'\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या अड्डयांचा मिळून खात्मा करण्याचा संकल्प केलाय.\n27 जून : दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. व्हाइट हाऊसमध्ये पोहोचल्यावर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी व अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी मोदींचं स्वागत केलं. यावेळी द्विपक्षीय चर्चा सुरू होण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा '���हान पंतप्रधान' असा उल्लेख करत तुम्ही अमेरिकेत येणं ही सन्मानाची बाब असल्याचं म्हटलं. यावर उत्तर देताना हा माझा नाही तर सर्व भारतीयांचा सन्मान असल्याचं मोदी म्हणाले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या अड्डयांचा मिळून खात्मा करण्याचा संकल्प केलाय. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी दहशतवादाला लक्ष्य केलं. संयुक्त निवेदनामध्ये इस्लामिक दहशतवाद हा लोकशाहीसाठी धोका असल्याचं सांगण्यात आलं. तसंच याचा खात्मा करण्याचं आवाहनही करण्यात आलं.\nसंयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोदींचा सच्चा दोस्त असा उल्लेख केला. तर, पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण दिलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/husband-killed-wife-karhad-127248", "date_download": "2018-08-20T13:07:33Z", "digest": "sha1:7NSVAVSKAEN6YIP4NRECI4V2XJPKDWRA", "length": 11201, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "husband killed wife in Karhad पत्नी, आईच्या पोटात चाकूने भोसकून त्याचा आत्महत्येचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nपत्नी, आईच्या पोटात चाकूने भोसकून त्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nशनिवार, 30 जून 2018\nसागर सदाशिव घोरपडे (वय 40) व आई कल्पना (58) दोघे गंभीर आहेत. त्यांच्यावर कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे���. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली.\nउंब्रज (सातारा) : घरगुती वादातून पत्नीसह आईच्या पोटात चाकूने भोसकून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. वराडे येथे ही घटना घडली. त्यात पत्नी मोहिणी सागर घोरपडे (वय 32) हीचा उपचारावेळी मृत्यू झाला.\nसागर सदाशिव घोरपडे (वय 40) व आई कल्पना (58) दोघे गंभीर आहेत. त्यांच्यावर कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली.\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी वराडे येथे सागर घोरपडे पत्नी मोहिनी व आई कल्पना यांच्यासमवेत राहतात. त्यांच्यात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वाद निर्माण झाला. त्यातून सागरने पत्नी व आईला राहत्या घरा मागील खोलीत नेले. तेथे त्याने दोघींनाही चाकूने भोसकले. त्यानंतर स्वत:च्या पोटात चाकू भोसकून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी आरडाओरडा झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घराकडे धाव घेतली. त्यांनी जखमी तिघांनाही कऱ्हा़ड येथील रुग्णालयात हलविले. मात्र मोहिनी हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर आई व सागर हे दोघेही गंभीर जखमी आहेत. याची तळबीड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nविनयभंग झाल्याने युवतीची आत्महत्या\nनांदेड : विनयभंग करुन एका अल्पवयीन युवतीची समाजात बदनामी करणाऱ्या आरोपीच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी व...\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nसंशयित मारेकऱ्यांचे \"कर्नाटक कनेक्शन'\nपुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेला दुसरा आरोपी...\nवीरेंद्रसिंह तावडे मुख्य सूत्रधार\nपुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला दुसरा आरोपी स���िन अंदुरे याला महाराष्ट्र आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2011/02/blog-post_19.html", "date_download": "2018-08-20T12:54:22Z", "digest": "sha1:QDBJ2HAHWKE4RS7UENLKUXBC5CIRDXSR", "length": 29759, "nlines": 257, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: आभार्स ! ! !", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\n\" ब्लॉगबाळ \" काल दोन वर्षांचं झालं. याचा वाढदिवस असणं आणि नेमकं त्याचवेळी मी प्रवासास जाणं, हा योगायोग दोन्ही वेळी झाला. गंमतच आहे. काल पोस्ट टाकणे अशक्यच होते. पण माझ्या मैत्रिणीने ' उमाने ' खास लक्षात ठेवून शुभेच्छा व केक बझवर टाकला. खूप खूप आभार्स बयो जी खूश हो गया\nआजकाल वाढदिवस या शब्दानेच मला कापरे भरते. मेली ' कशाकशाची ' जाणीव ठळकपणे होते. आत्ता आत्ता पर्यंत आरशात पाहून, नटणे-मुरडणे, गिरक्या मारणे, स्वतःच स्वतःच्या प्रेमात पडणे, ( हे लिहिता क्षणीच... , \" खर्रच वेडपट कुठली... असे स्वतःलाच म्हणत काढलेली मोठ्ठी जीभ..... \" ) प्रकार सुरू होते. आता किती जमेस धरता येईल चा हिशोब आणि आरशापासून लांब लांब पळावेच्या स्थितीशी मन रेंगाळू लागलेय. असेही, \" म्हातारे जरा धडपड कमी कर \" म्हणत तन्वी, अंमळ दमात घेत असतेच. तरीही या बाळाच्या वाढदिवसाची दखल घ्यायला हवीच. काहीसे उदास, व्याकुळ झालेले मन याच्या आगमनाने, चहलपहलीने भरून टाकले. सदैव माणसांच्या गर्दीत रमणारी मी, अलिप्त, शून्यवत होत चालले होते. या बाळाने चैतन्य फुंकले. एक अनामिक ओढ निर्माण केली. ' वैयक्तिक आनंद ' मिळवून दिला.\nआपण सगळीच कुटुंबासाठी जगतो, झटतो. त्यांच्या सुखात आपले सुखं पाहतो. कित्येक प्रसंगी स्वतःला बाजूला सारून इतरांना प्राधान्य देतो. ती क्रिया इतकी सहज व प्रेमाने केलेली असते की तिला त्यागाचे लेबल जोडावेसे वाटतच नाही. आपण हे असेच केले पाहिजे, ही भावना गृहीत असते. हा सारा पसारा आपण स्वतःला विरघळून टाकून जपलाच पाहिजे हे जितके खरे तितकेच, स्वतःचे जग - अस्तित्व, असणेही गरजेचे. जे मनात येईल ते न संकोचता, खाडाखोड न करता, बेगडीपणा, मुखवटे न चढवता व्यक्त होण्याची गरज. मनाचे कोंडलेपण मोकळे करण्याची गरज. त्यातूनच शब्दांचे पूल बांधत उमलत जाणारा संवाद, ' स्व ' अस्तित्वासाठी अपरिहार्य\nगेली काही वर्षे प्रत्यक्षात तशी मी एकटीच झालेय. आधीचे प्रचंड गोत जुन्या गावीच राहिले. जीवनचक्रानुसार वाहते पाणी बनावेच लागते. मायदेश सुटला... इथे येऊन रुजवलेले बंधही अंतरांच्या परिमाणात दुरावले.... चालायचेच वर्षातले सात महिने थंडी व पाच महिने तब्येतीत लाड करून घेणारे हिमं, यांच्या सोबतीत जिवंतपणाची लक्षणे गोठायला लागलीत की काय असा प्रश्न वारंवार पडू लागला. मनात नेहमीच अनेक विषय, आठवणी, माणसे, प्रसंग, फेर धरून असतातच. ऊन पावसाचा खेळ सततचा व आवडीचाही. डायरीची अखंड आराधना. ते पृष्ठावर आलेले भाव रिते केल्याशिवाय मन शांत होईना झालेले. तश्यांत या एकटेपणात तुटलेपणाची भावना तीव्र बळावत चाललेली. संवाद खुंटायला लागलेला. अन अचानक एके दिवशी अरुणदादा व रोहिणीच्या बोलण्यातून हे विश्व गवसले. त्यांचे ऋण कायमचेच.\nमनाला जिवंत ठेवणारी एक ओघवती वाट सुरू झाली. आपल्या समोर प्रत्येक गोष्ट येईलच असे नसतेच. पेपर, बातम्या यातूनही अनेक घटना नजरेतून सुटतात, वाचायच्या राहून जातात. या ब्लॉगविश्वामुळे त्याची नोंद मिळू लागली. राजकारण, समाजकारण, आनुषंगिक चर्चा, संवाद, वादविवाद, मायदेश व देशोदेशीचे पर्यटन, अतिशय तरल भावानुभव देणारे ललित, निरनिराळ्या विषयांना समर्थपणे हाताळत लिहिलेल्या उत्तमोत्तम कथा, नेमक्या भावना भिडवणाऱ्या कविता, आवडीची खादाडी व त्यांची रसभरित वर्णने, फोटू.... अश्या अनेकविध अंगांनी काही वर्षे अडखळत सुरू असलेला हा प्रवास पुन्हा प्रवाहित झाला. अर्थात हे सारे इंटरनेट कृपेनेच शक्य झाले.\nअगदी सहज म्हणून सुरू केलेला ब्लॉग दोन वर्षे टिकलाय याचा खूप आन्ंद आहे. सातत्य पहिल्या वर्षाइतके नसले तरी हुरूप तितकाच आहे. गेल्या दोन वर्षातील या लेखन प्रवासाने मला खूप आनंद दिला. अनेक मित्र-मैत्रिणी मिळाल्या. निःस्वार्थी प्रेम करणारे प्रचंड गोत दिले. दोन दिवसांपूर्वीच राजीव ( श्री. फळणीटकर ) यांच्याशी बोलता बोलता किती वाजलेत हा विषय येताच चटकन तुमचे इतके वाजलेत ना असे म्हणताच, ते किंचित चकित झाले. मायदेशाचे वेळेचे गण���त चटदिशी सांगता येईलच पण या ब्लॉगमैत्रीमुळे चक्क देशोदेशीच्या टाईमझोनचे कोष्टक मनात पक्के गिरवले गेले. विचार करावाच लागत नाही या वेळेच्या गणिताचा. काश, शाळेत असताना हे साधले असते....\nरोहन मुळे कित्येक वर्षांनी , ' तिकोना गडाचा ' ट्रेक करता आला. तो आनंद अवर्णनीयच महेंद्रच्या सततच्या प्रोत्साहनामुळे लिहिते राहण्याचे बळ मिळत गेले. च्यामारिकेत दोन टोकाच्या ठिकाणी असूनही हेरंब व अपर्णा या दोघांसमवेत चालणारा रोजचा हल्लागुल्ला अपरिहार्य बनला. या दोन वर्षात अनेक बंध जुळले, त्यांनी सातत्याने व भरभरून प्रेम दिले, जीव लावला. कित्येक वाचकांनी अतिशय नियमीतपणे नोंद घेऊन आवर्जून ती पत्राद्वारे, अभिप्रायाद्वारे पोचवली. त्यातून पांढऱ्यावर काळे उमटवत राहण्याची ऊर्मी बळावत गेली. आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार महेंद्रच्या सततच्या प्रोत्साहनामुळे लिहिते राहण्याचे बळ मिळत गेले. च्यामारिकेत दोन टोकाच्या ठिकाणी असूनही हेरंब व अपर्णा या दोघांसमवेत चालणारा रोजचा हल्लागुल्ला अपरिहार्य बनला. या दोन वर्षात अनेक बंध जुळले, त्यांनी सातत्याने व भरभरून प्रेम दिले, जीव लावला. कित्येक वाचकांनी अतिशय नियमीतपणे नोंद घेऊन आवर्जून ती पत्राद्वारे, अभिप्रायाद्वारे पोचवली. त्यातून पांढऱ्यावर काळे उमटवत राहण्याची ऊर्मी बळावत गेली. आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार नेटभेट व भुंगाचे आभार्स नेटभेट व भुंगाचे आभार्स दीपक, जवळजवळ नऊ हजार डाऊनलोडस झालेत दीपक, जवळजवळ नऊ हजार डाऊनलोडस झालेत खूप खूप आनंद मिळवून दिलास. धन्यू रे खूप खूप आनंद मिळवून दिलास. धन्यू रे कांचनने, ' मोगरा फुलला ' च्या दिवाळी अंकात संपादकीय लुडबुडायला दिले. धन्यू गं. अजून बरेच जण आहेत.... पण....\nतीस सेकंदाची वेळ कधीचीच संपलिये. ' आवरा ' चे संगीत लाउड लाउड होत चाललेय. तेव्हां आता कलटी मारावी. काट्याला काट्याने मारावे तसे म्हणत हिमाला बदाम कुल्फीने हुडहुडी भरवतेय. आपापल्या भौगोलिक क्षेत्रानुसार कुठे कुडकुडत तर कुठे घामाच्या धारांसोबत ती यथेच्छ हाणा.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 2:43 PM\nलेबले: आनंद - मनातले, तुकडा तुकडा चंद्र, भारलेपण\nअभिनंदन अभिनंदन अभिनंदन.. त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा.. अशा 'अनेकवार' शुभेच्छा देण्याची वेळ आमच्यावर 'वारंवार' येवो :)\n>> पेपर, बातम्या यातूनही अनेक घटना नजरेतून सु��तात, वाचायच्या राहून जातात. या ब्लॉगविश्वामुळे त्याची नोंद मिळू लागली\nअगदी अगदी. असंच होतं कित्येकदा.. पण ब्लॉग्जमुळे अपडेटेड राहतो.\nजाताजाता (मुद्दाम) हळूच कुल्फी टाकल्याबद्दल सौम्य णी शे ढ.. (वादि आहे म्हणून सौम्य)\nमंगळवारी भेटूच पुन्हा हल्लागुल्ला करायला ;)\nहेरंब, अनेक धन्यवाद. :)\nकिती दिवसात खादाडी नाही झाली ना, म्हणून... ;)\nश्रीताई, ब्लॉगबाळ आणि आई दोघांच त्रिवार अभिनंदन आणि शुभेच्छा..\nअग हल्लागुल्ला आहे म्हणून तर हा हिवाळा सुसह्य झाला त्यामुळे तुझे हाबार्स...\nकाय योगायोग आहे बघ तू पोस्ट टाकतेस का हे पाहता पाहता मी तुझ्या ब्लॉगवरची भगरीची खिचडी कधीपासून पेंडिंग होती ती केली आणि मस्त जमली...तेवढ ती कुल्फी मिळाली असती तर बरं झालं असतं ..आज इथे चक्क जवळपास कुल्फी वेदर पण होतं......:)\nहा ब्लॉग असेच अनेकानेक वादी साजरे करो...पुढच्या वेळी हवं तर माझ्याकडे साजरा करूया.......:P\nए तु नेहमी दोनदोनच का फ़ोटुज टाकते गो...एव्हड्या तुझ्या चाहत्यांना कसे पुरणार् गो...पुणेरीपणा दाखवणे तोही नको तिथे जरुरी आहे का\nजरा दिल् खोलके लिखति हो..वैसे कुछ दिया कर् ना..इतके टेम्प्टिन्ग् कुल्फ़ी अन् त्याही दोनच् ...कहर् गो बाई कहर् ...कहर् गो बाई कहर् \nबाकी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा....\n दोन वर्षाचं बाळ अगदी दुडूदुडू धावतंय\nपोस्ट सुंदर झालेली आहे....पटली पटली\nअनेक अनेक शुभेच्छा आणि त्रिवार अभिनंदन गं बयो... लिहीत रहा... :)\nकुल्फीबद्दल नो निषेध... उलट फर्माईश पुरी केल्याबद्दल आभार\nअपर्णा, खूप खूप धन्यू गं. खरेच बाई, त्यामुळेच हिवाळा सोसवतोय. :D अरे वा भगरीची खिचडी\nउमा, अगं त्या प्लेटमध्ये उगाच गचडी नको म्हणून... तर तू लगेच पुणेकरांवर घसरलीस, :D. असा नगरी नगरी भेदाभेद नक्को करू जी आधीच तुझं माझं नी हैराण जीवन... :P\nआधी हाणून मग शुभेच्छा काय गो बये कहर आहे कहर नुसता... हा हा. आभार्स गं कहर आहे कहर नुसता... हा हा. आभार्स गं\n तुला पोस्ट पटली, आजचा उरलेला दिवस मस्त जाणार. :)\n चटकमटक काहितरी टाकणार होते पण वादि म्हणजे गोडधोड... समीकरण फिट बसलेय ना खोपडीत... :D :D\nश्रीताई अभिनंदन... खूप खूप शुभेच्छा \nश्रीताई अभिनंदन... असेच जबरी लिहीत जा...\nब्लॉगबाळाचं आणि तुझंही अभिनंदन. माझा उल्लेख तू प्रेमाने केलास खरा पण जर संकोचल्यासारखं झालं. मी केवळ एक सूचना केली पण तू ती बहराला आणलीस. तू राखलेलं वैविध्य आणि जपलेलं सातत्��� पाहून थक्क झालो. मला मागे टाकून तू खूप खूप पुढे गेलीस याचा मला जो आनंद वाटतोय तो शब्दात मावणार नाही.पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुलेशु.\nखरं म्हणजे इतके दिवस सातत्याने लिहित रहाणे पण काही सोपे नाही आणि ते तू साधलंस.. आपल्या पूर्वी सुरु झालेले अनेक चांगले ब्लॉग्ज आता एकही पोस्ट नसल्याने मृतवत झालेले आहेत, त्यामानाने आपल्या काळातले ब्लॉगर्स बऱ्यापैकी ऍक्टीव्ह आहेत . ( तन्वी, तू, हेरंब, विभी, सुहास , अपर्णा वगैरे वगैरे.. ) लिहित राहा आम्ही वाचायला आहोतच... :)\n तुम्हा सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे अजूनही उत्साह टिकून आहे. :)\nवाढदिवसाच्या दिवशीच तुमच्या ब्लॉगबाळाची ओळख झाली. खूप खूप शुभेच्छा..\nआमची बाळाशी आताशी तर ओळख होतेय.बाळाला अजुन बरच मोठठ् झालेल पाहायचय.अनेक शुभेच्छा..\n अनघा म्हणाली तसं बाळ खरंच दुडूदुडू धावू लागलंय... दिसायला तर गोंडस आहेच :)\nमेघना, माझ्या घरी तुझे मन:पूर्वक स्वागत व अनेक आभार\nरोहित, शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक आभार. :)\nश्रीराज, धन्यू धन्यू रे\nतुझ्या ब्लॉगबाळाला अन त्या ब्लॉगबाळाच्या वाढदिवसाबद्दल तुला, खूप खूप शुभेच्छा गं\nआमचं जग असंच समृद्ध करत राहा\nवाह वाह... असंख्य शुभेच्छा :)\nविद्या, शुभेच्छांसाठी अनेक धन्यवाद\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातल��� (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sharadjoshi.in/Nagpur-Thiyya-andolan", "date_download": "2018-08-20T12:42:32Z", "digest": "sha1:K7YCPQPD4CIJ4DQ7N37LMSSNPZHETNOR", "length": 61293, "nlines": 164, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nमुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 05/12/2014 - 15:47 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमुख्यमंत्र्याच्या घरसमोर ठिय्या आंदोलन\n- कापसाला ६ हजार, सोयाबीनला ५ हजार आणि धानाला ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव\n- शेतकर्यांना कर्ज आणि वीज बिलातून मुक्ती\n- उत्पादनखर्च व त्यावर ५० टक्के नफ़्याच्या आधारावर शेतमालाचे भाव ठरवून वचनपूर्ती करा\n- कांदा, बटाट्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळून निर्यातबंदी हटवा\nया प्रमुख मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या नेतृत्वात दिनांक ३० नोव्हेंबर २०१४ रोजी मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फ़डणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.\nया आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, लोकमत, तरुण भारत, पुढारी, नवशक्ती, लोकशाही वार्ता, सकाळ, अॅग्रोवन इत्यादी वृत्तपत्रात आलेल्या काही बातम्यांचा सारांश :\nम.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nवरुणराजाच्या लहरीपणाचा यंदा शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसल्यानंतर त्यांना सरकारकडून न्या��� मिळवून देण्यासाठी राजकीय पक्ष आणि चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये अहमहमिका लागली आहे. त्यातून श्रेयासाठी धडपड सुरू झाली.\nराज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज व वीज बिल माफी यासह कापूस, सोयाबीन आणि धानाच्या हमी भावात वाढ आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने रविवारी नागपुरात ठिय्या आंदोलन केले. त्यांनी आतापर्यंत केलेली आंदोलने आणि उठवलेला आवाज शेतकऱ्यांना नेहमीच दिलासा देणार ठरला. संघटनेचे अनेक शिलेदार बाहेर पडले. त्यांनाही बऱ्यापैकी यश येत असले तरी, शेतकऱ्यांचा राजकीय पक्षांपेक्षा संघटनेवर आजही विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी हाक देताच शेतकरी उभे राहतात. शेतकरी संघटनेसोबतच काँग्रेसनेही याच मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारले आहे. संघटनेने आंदोलन मुख्यमंत्री नागपुरात नसताना केले तर, काँग्रेसने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. नागपुरात संघटनेचे आंदोलन संपताच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. भीषण दुष्काळी स्थितीवर उपाययोजना, कापूस, ऊसाला भाव वाढवण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि जवखेडा हत्याकांडामुळे बिघडलेल्या सामाजिक स्थितीवर चिंता व्यक्त केली.\nअन्य पक्षांनीही आंदोलनाचा इशारा दिला असल्याने इतरांना शेतकऱ्यांच्या मदतीचे श्रेय मिळू नये म्हणून संघटनेला आंदोलनाला सत्तारुढ पक्षाने तर बळ दिले नाही, अशी चर्चा या आंदोलनादरम्यान सुरू होती. सरकारला मदत करावी लागणार आहे. तसे संकतेही राज्यकर्त्यांनी दिले. केंद्राकडे मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद जोशी यांच्याशी आंदोलनापूर्वी चर्चा केली. त्यासाठी ते खास हेलिकॉप्टरने कसे आले, याचीही खसखस पिकली होती.\nशेतकरी संघटनेचे आंदोलन असताना त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची राष्ट्रवादीला कोणती घाई झाली, असा सवाल संघटनेच्या एका नेत्याने केला. आतापर्यंत त्यांचीच सत्ता होती आणि मुख्य म्हणजे तिजोरी त्यांच्याकडे होती. त्यावेळी मदतीसाठी अशी घाई करण्यात आली नाही. आम्हाला श्रेय मिळू नये म्हणून विविध पक्षांचा हा खटाटोप असल्याची खंतही या नेत्याने व्यक्त केली.\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीने अचानक उडी घेतल्याने काँग्रेसनेही त्यांच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित केली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पहिल्या दिवशी विधानसभावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची टीम राज्यभर दौरे करून वातावरण निर्मिती करत आहे. त्यामुळे अल्पमताच्या सरकारला पाठिंब्याबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीला आताच पुळका कसा आला, असा सवाल एका नेत्याने केला.\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेने केलेल्या ठिय्या आंदोलन भलेही मुख्यमंत्र्यांच्या गृहनगरात असले तरी, ते मात्र राजधानी मुंबईत होते. संघटनेच्या यापूर्वीच्या आंदोलनाची धार लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाकडे जाणारे सर्व मार्ग सिल करून संपूर्ण धरमपेठ परिसरला वेढा दिला. त्यामुळे आंदोलनाची कल्पना नसलेल्या सर्वसामान्यांना नेमके काय चालले आहे, याची उत्सुकता होती.\nशेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशनापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले. आता काँग्रेसची निदर्शने व रस्ता रोको राहणार असल्याने ८ डिसेंबरपासून सुरू होणारे अधिवेशन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गाजण्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते रविवारी मुंबई व राज्याच्या अन्य भागात होते. अर्थात संघटनेने आंदोलनाची घोषणा १०-१२ दिवसांपूर्वीच केली होती. त्यामुळे तर त्यांचे पश्चिम महाराष्ट्रातच कार्यक्रम निश्चित करण्यात आले नाही, अशी चर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली.\nधरमपेठेतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले. सकाळपासूनच बंदोबस्त लावण्यात आला. टाइम्स स्क्वेअर, कॉफी हाऊस चौक, झेंडा चौक आणि गिरीपेठेकडून येणाऱ्या मार्गांवर पोलिस ताफा होता. सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली. इतकेच नव्हे तर जत्थ्याने जाणाऱ्यांनाही मज्जाव करण्यात आला. अन्य काही मार्गांवरून पादचारी आणि दुचाकींना प्रवेश देण्यात आला पण, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे तर कुणालाही प्रवेश नव्हता. त्यामुळे त्रिकोणी पार्क परिसरात राहणाऱ्यांना बराच त्रास झाला. संघटनेने उपराजधानीत अनेक वर्षांनी मोठे आंदोलन केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्याची घोषणा केल्याने पोलिस यंत्रणेने कुठेही शिथिलता ठेवली नाही. सर्व बडे अधिकारी आंदोलन स्थळाच्या आसपास होते. सायंकाळी उशिरापर्यंत हा बंदोबस्त होता.\nशेतकरी संघटनेच्या आंदोलनात विदर्भाचा गजर करण्यात आल्याने आंदोलन शेतकऱ्यांसाठी की विदर्भासाठी अशी चर्चा आंदोलनकर्त्यांमध्ये सुरू झाली. या आंदोलनात विदर्भाबाहेरील शेतकरीही सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन आंदोलन रेटावे, विदर्भामुळे संभ्रम होऊ शकतो, असाही चर्चेचा सूर होता.\nपोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जी. एस. कॉलेज समोरच ताब्यात घेतल्याचे दर्शवून नंतर मुक्तता केली. आंदोलनात सुमारे ७०० कार्यकर्ते होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले तर, यात ५ हजार कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा, संघटनेच्या नेत्यांनी केला.\n. नागपूर - प्रकृती अस्वास्थ्यामुळे यापुढे आंदोलनात सहभागी होणे शक्य नसल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच गावात राहून गावबंदी आंदोलनाचा हिसका नेत्यांना दाखवा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शरद जोशी यांनी रविवारी (ता.30) केले.\nशेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोरील आंदोलनाच्या वेळी ते बोलत होते. शेतकरी संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष अरुण केदार यांच्या निवासस्थानासमोरून मोर्चाची सुरवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या धरमपेठेतील निवासस्थानाकडे मोर्चेकरी जात असताना, पोलिसांनी लॉ कॉलेज चौकात मोर्चा अडविला. याच ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत शरद जोशी यांनी प्रकृतीच्या कारणामुळे यापुढे पुण्यावरून नागपूरला येणे शक्य होणार नसल्याचे सांगितले. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे प्रभावी हत्यार असलेले \"गावबंदी आंदोलन' करण्याचे आवाहन त्यांनी केले.\n\"\"गावाच्या वेशीवरच संबंधित पक्षाच्या नेत्याला अडवून त्याला शेतीविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी काय केले यावर बोलण्याचे सांगावे. वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांकरिता वेगवेगळी प्रश्नावली असेल,'' असेही ते म्हणाले. माजी आमदार वामनराव चटप, युवा आघाडीचे संजय कोल्हे, शेतकरी संघटनेचे वणी तालुकाध्यक्ष दशरथ पाटील, वेगळ्या विदर्भाचे समर्थक श्रीनिवास खा���देवाले, शेतकरी संघटना महिला आघाडीच्या सरोज काशीकर, माजी पोलिस महासंचालक चक्रवर्ती यांची या वेळी उपस्थिती होती. विरोधी पक्षात असताना भाजपने त्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली तरीही शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल, त्याकरिता भाजप नेत्यांनी आपला शब्द पाळावा, अशी अपेक्षा संजय कोल्हे यांनी व्यक्त केली.\nमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन असल्याने पोलिसांनी त्यांच्या घराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची घेराबंदी केली होती. धरमपेठ भागातील सर्वच रस्ते बंद केल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले होते.\nनागपूर, दि. 30 (वृत्तसंस्था) – राज्य सरकारची आणि कोणत्याही राजकीय पक्षांची शेतकर्यांच्या मागण्यापूर्ण करण्याची मानसिकता नसल्यामुळे आजपासून राजकीय पक्षांना गावबंदी आंदोलन करुन येणार्या नेत्यांना पहिले आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास भाग पाडा असे आवाहन शेतकरी संघटनचे नेते माजी खासदार शरद जोशी यांनी केले. शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलनाचे नेतृत्त्व करतांना ते बोलत होते. यावेळी बंदी हुकूम मोडून आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी शरद जोशी, वामन चटप यांच्यासह कार्यकर्त्याना अटक करुन ताब्यात घेतले.\nशेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याच्या शेतकरी संघटनेच्या घोषनेनुसार आज हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आणि त्यासाठी मोर्चा काढण्याला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही आंदोलन करणारच अशी घोषणा शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे आज या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्या आला होता. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गिरीपेठ परिसरातील शेतकरी संघटनेच्या कार्यालयाजवळ एकत्र आले. तेथून शरद जोशी, वामनराव चटप, सरोज काशिकर, शैलेजा देशपांडे, प्रबीरकुमार चक्रवर्ती प्रभृती नेत्यांच्या नेतृत्वात मोच्याला सुरुवात झाली. मोच्—यात शेतक-यांच्या मागण्यांचे फलक आणि शेतकरी संघटनेचे झेंडे हातात घेवून सुमारे 3 हजार कार्यकर्ते पाळी चालत होते. गिरीपेठेतून निघालेला मोर्चा आरटीओ समोरुन लॉ-कॉलेज चौकाकडे पोहचला असतांना चौकाच्या अलिकडेच मोर्चा अडविण्यात आला. लॉ-कॉलेज चौकातून उच्च न्यायालय पश्चिम मार्गावरुन, कॉफी हाऊस चौक मार्गे फडणवीसांच्या निवास्थानाकडे जाण्याच्या आंदोलकांचा ईरादा पोलिसांनी लॉ-कॉलेज चौकात रोखून उधळून लावला. सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याना मुख्यमंत्र्यांच्या घराकडे फटकता आले नाही.\nलॉ-कॉलेज चौकात मोर्चाअडवल्यावर त्याच ठिकाणी आंदोलकांनी बसकण मारली आणि ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. शेतक-यांना कर्जमुक्ती द्या, विज बिल मुक्ती मिळालीच पाहिजे, कापसाला भाव मिळालाच पाहिजे, अश्या विविध घोषणांसह देवेंद्र हमसे डरता है, पोलिस को सामने करता है’ ही नवी घोषणाही लक्षवेधी ठरली होती. या ठिय्या आंदोलनाचे नंतर जाहिर सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना शरद जोशी म्हणालेकी, वारंवार आंदोलन करणे आपल्याला शक्य नाही मी प्रत्येक वेळी प्रकृत्री अस्वस्थेमुळे आंदोलनात सहभागी होवू शकत नाही. शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या कार्यकत्र्यांनी आता आपापल्या गावात जावून गावबंदी आंदोलन सुरु करावे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रसे, शिवसेना या राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात आल्यानंतर त्यांना बंदी घालावी. त्यांचे भाषन जिथे असेल तिथे जावून त्यांना आपल्या प्रश्नांवी यादी देवून प्रश्नावी उत्तरे मागावी, समाधान कारक उत्तरे दिल्यास त्याला भाषण करु द्यावे अन्यथा गावबंदी घालावी अशी हाक शरद जोशी यांनी यावेळी दिली. यावेळी वामनराव चटप, सरोज काशिकर, शैला देशपांडे, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनंत हरणे पाटील, सुरेश शर्मा, राम नेवले, अरुण केदार, अर्थतज्ञ डॉ. श्रिनिवास खांदेवाले यांची यावेळी भाषणे झाली.\nनागपूर : शेतमालाचे भाव आणि शेतकर्यांच्या इतर समस्या यासंदर्भात देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ते विरोधी पक्षात असताना ज्या घोषणा केल्या होत्या त्या त्यांनी आता सत्ता आल्यावर पूर्ण कराव्यात. या नेत्यांनी बोलल्याप्रमाणे वागावे, असे आवाहन शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी रविवारी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून केले.\nशेतकर्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात रविवारी शेतकरी संघटनेने नागपुरात ठिय्या आंदोलन केले. ठरल्यानुसार हे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानापुढे होणार हो���े. पण पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली. तरीही हजारो शेतकरी या आंदोलनासाठी नागपुरात दाखल झाले होते.\nसंघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जात असताना, त्यांना अमरावती मार्गावरील वाणिज्य महाविद्यालयाजवळ रोखण्यात आले. तेथेच नंतर जाहीर सभा झाली. या सभेत संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेत्यांची भाषणे झाली. त्यांच्या भाषणाचा सूर हा भाजप नेत्यांना त्यांच्या निवडणुकीच्या काळातील घोषणांची आठवण करून देणाराच होता.\nकेंद्रात आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल, धानाला तीन हजार रुपये व सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, यासाठी आंदोलन केले होते. विधानसभेतही ही भूमिका मांडली होती; सोबतच कर्जमुक्ती व वीज बिलमुक्तीचीही भूमिका मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या काळात उत्पादन खर्च अधिक ५0 टक्के नफा धरून शेतमालाचे भाव ठरविले जातील, असे अभिवचन देशाच्या जनतेला व शेतकर्यांना दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ही भूमिका विरोधी पक्षात असताना विधानसभेत आणि सभागृहाबाहेर मांडली होती. आता तेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या अभिवचनाची पूर्तता करावी, असे या नेत्यांचे म्हणणे होते. शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार वामनराव चटप म्हणाले की, आम्हाला वेगळे काहीही नको, फडणवीस यांनी त्यांच्या घोषणांची पूर्तता करावी, शेतमालाच्या संदर्भात जे ते बोलले होते तेच त्यांनी आता मुख्यमंत्री म्हणून करावे. याप्रसंगी आमदार सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष गुणवंत पाटील हंगर्गेकर, दिनेश शर्मा, संजय कोल्हे, शैला देशपांडे, अनिल धनवंत, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे डॉ. श्रीनिवास खांदेवाले, पी.के.बी. चक्रवर्ती, अँड. नंदा पराते आदींची भाषणे झाली. सभेचे संचालन राम नेवले यांनी केले. स्वतंत्र विदर्भाचाही नारा\n■ शेतकरी संघटनेच्या या आंदोलनात 'जय जवान जय किसान'सोबतच 'जय विदर्भ'च्याही घोषणा देण्यात आल्या.\nमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर काढण्यात आलेला शेतकरी संघटनेचा मोर्चा पोलिसांनी लॉ कॉलेज चौकाजवळील जी.एस. कॉलेजसमोर अडविला. त्यामुळे आंदोलकांनी याच ठिकाणी ठिय्या आंद��लन केले. आंदोलनकर्त्यांनी बळजबरी केलीच तर बळाचा वापर करून त्यांना अटक करण्यासाठी मोठय़ा संख्येने पोलीस दल व वाहनांचा ताफा सज्ज होता. परंतु तशी वेळ आली नाही. शेतकरी आणि पोलीस या दोघांनीही परस्परांना सहकार्य केल्याने आंदोलनादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही. नागपूर : वाणिज्य महाविद्यालयाजवळ शेतकर्यांचा मोर्चा अडविण्यात आल्यावर याच ठिकाणी शरद जोशी, वामनराव चटप, राम नेवले आदींसह हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी तांत्रीक अटक करुन काही वेळांनी सुटका ेकेली.सायंकाळी ७ वाजेपर्यंत स्थानबद्ध करण्याचे आदेश होते. परंतु एकूणच आंदोलन हे शांततेत पार पडल्याने सायंकाळी ४ वाजता आंदोलकांना सोडण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.\nदरम्यान, रविवारी सकाळपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गिरीपेठ येथील शेतकरी संघटनेच्या कार्यालयात एकत्र जमले. यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. आदिवासी विकास भवन, आरटीओमार्गे हा मोर्चा लॉ कॉलेज चौकाच्या दिशेने निघाला. परंतु पोलिसांनी चौकापूर्वीच तो अडविला. त्यामुळे या ठिकाणीच शेतकर्यांनी ठिय्या दिला.\nशेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धरमपेठ येथील निवासस्थान आणि परिसराकडे जाणार्या सर्व मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर पोलिसांचा पहारा होता. निवासस्थानाकडे जाणारे सर्व छोटे-मोठे रस्ते कठडे लावून बंद करण्यात आले होते. निवासस्थानीही पोलिसांचा कडेकोट बंदबस्त होता. चौकाचौकात साध्या पोशाखातील पोलीस लक्ष ठेवून होते. त्यामुळे एकाही आंदोलकाला तिकडे फिरकताही आले नाही. (प्रतिनिधी)\nशेतकर्यांच्या अडचणी, समस्या, आक्रोश ऐकायला शासन आणि नेत्यांकडे वेळ नाही. प्रकृती अस्वस्थ्यामुळे यापुढे आंदोलनात सहभाही होणे शक्य होणार नाही. वारंवार आंदोलनाच्या निमित्ताने मुंबई, नागपूरला जाणे गरीब शेतकर्यांना परवडणारे नाही. यामुळे शेतकर्यांनो आपआपल्या गावातच गावबंदी आंदोलन करून राजकीय नेत्यांना जाब विचारा, असे आवाहन करीत शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली.\nशेतकर्यांच्या ठिय्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही शेतकरी संघटनेतर्फे पूर्वनियोजित क��र्यक्रमानुसार आज रविवारी दुपारी गिरीपेठेतील शेतकरी संघटनेच्या कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून सुमारे अर्धा किलोमीटर आधीच अमरावती लॉ कॉलेज चौकातच पोलिसांकडून मोर्चेकर्यांना अडविण्यात आले. येथेच शेतकर्यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात गुणवंत पाटील हंगर्गेकर, माजी आमदार सरोज काशीकर, अँड. वामनराव चटप, अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले, राम नेवले, शैलजा देशपांडे आदींचा समावेश होता.\nयावेळी शेतकर्यांना केलेल्या मार्गदर्शनात जोशी पुढे म्हणाले की, प्रत्येक राजकीय पक्षासाठी स्वतंत्र मागणीपत्र तयार करण्यात आले आहे. ज्या पक्षाचा नेता गावात येईल त्यानुसार त्यांना निवेदन देऊन यास्थितीत काय करायचे, असा जाब विचारा. कोणत्याही स्थितीत नेत्यांना गावात भाषण देण्यापासून रोखा. शरद जोशी यांच्या भाषणानंतर उपस्थित प्रमुख नेत्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.\nलोकशाही वार्ता / नागपूर : अस्मानी संकटानंतर सुलतानी धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पोलिसांच्या मनाईनंतरही शेकडो शेतकर्यांनी आज रस्त्यावर येऊन शासन आणि मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रोश केला. शेतकरी नेते शरद जोशी यांनी पुन्हा नव्या आंदोलनाची हाक देत 'लढ बापु लढ'चा आवाज बुलंद केला. लॉ कॉलेज चौकातूच मोर्चेकर्यांना रोखण्यात आले. येथे आंदोलनाचे नेतृत्व करणार्यांसह शेतकर्यांना स्थानबद्ध केले. आंदोलनाची सांगता झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.\nशेतरी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर 'ठिय्या आंदोलना'ची घोषणा केली होती. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यानंतरही शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते. त्यानुसार राज्यभरातून शेतकरी शहरात दाखल झाले. आज दुपारी १ वाजता गिरीपेठ येथील शेतकरी संघटनेच्या कार्यालयातून मोर्चा प्रारंभ झाला. उत्पादनखर्च अधिक ५0 टक्के नफा या आधारावर कृषिमालाला भाव देण्याचे आश्वासन देणार्या भाजपाने आश्वासनपूर्ती करावी. मरणासन्न अवस्थेत असणार्या शेतकर्यांना तारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. शासन आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकर्यां��ी आगेकूच सुरू होती. लॉ कॉलेज चौकात पोलिसांनी मोर्चेकर्यांना अडविले. यानंतर तेथेच मोर्चेकर्यांना ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी शरद जोशी यांनी पुढार्यांना गावबंदी घालण्याचे आवाहन करीत पुन्हा नव्या आंदोलनाची घोषणा केली.\nयावेळी सर्वच मान्यवरांनी वेगळय़ा विदर्भाचा आवाज बुलंद केला. शेतकर्यांच्या आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. याहीस्थितीत न्याय मिळविण्यासाठी शेतकर्यांना क्रांतीच्या मशाली तेवत ठेवाव्या लागतील, अशी अपेक्षा अँड. वामनराव चटप यांनी व्यक्त केली. झोपडीत जाऊन मत मागणार्या राजकारण्यांना आज शेतकर्यांच्या भेटीसाठी वेळ मिळाला नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. उध्वस्त शेतकर्यांना सावरण्यासाठी मार्शल प्लान तयार करून त्याची अंमलबजावणी करा, असे आवाहन सरोज काशीकर यांनी केले. गुणवंत पाटील हंगर्गेकर, संजय कोल्हे, अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले, नंदा पराते, शैलजा देशपांडे, नवृत्त पोलिस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती, राम नेवले, दिनेश शर्मा, अनंत देशपांडे आदींचीही यावेळी भाषणे झाली.\nनागपूर- शेतक-यांचे ठिय्या आंदोलन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या परिसरात ठिय्या आंदोलन करत शेतक-यांच्या सरकारविरोधातील घोषणांनी उपराजधानी दणाणली.\nकर्जबाजारीपणा, नापिकी, दुष्काळ अशा असंख्य समस्यांनी हैराण झालेल्या शेतक-यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या परिसरात ठिय्या आंदोलन करत, सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रचंड मोठ्या संख्येने शेतक-यांनी हजेरी लावली. सरकारविरोधातील घोषणांनी उपराजधानी दणाणली.\nशेतकरी संघटनेने ठिय्या आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोशी व अन्य नेत्यांशी गुरुवारी चर्चा केली. त्यातून काहीच पदरात न पडल्याने संघटना आपल्या आंदोलनावर ठाम होती. दुपारी १२ वाजताच्या सुमारास गिरीपेठेत जमल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघाले. मात्र, सर्वांना लगेच अडवण्यात आले. यावेळी बोलताना वक्त्यांनी भाजपाने केलेल्या घोषणांची आठवण करून दिली.\nशेतमालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती व्हावी, वीज बिल माफी आदी मागण्यांसाठी शेतकर�� संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानापासून काही अंतरावर रविवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली गिरीपेठेतील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण केदार यांच्या कार्यालयाजवळून शेतक-यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे कूच केले. पण, सर्वाना अमरावती रोडवरील जी.एस. कॉलेजच्या प्रवेशद्वारजवळच अडवण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तेथेच ठिय्या देऊन, देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षात असताना त्यांनी केलेल्या मागण्या आणि दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली.\nयापुढे आंदोलनाचा त्रास शेतक-यांना होता कामा नये म्हणून गावातच नेत्यांना गावबंदी करा, असे आवाहन शरद जोशी यांनी यावेळी बोलताना केले. गावात भाषणासाठी आलेल्या नेत्यांना बोलू देऊ नका. त्यांच्यासमोर प्रश्न मांडा, त्याची खरी उत्तरे मिळाल्यानंतरच भाषण होऊ द्या. अन्यथा येणा-या नेत्यांना हुसकावून लावा. गावोगावी हे आंदोलन उभारा, अशी सूचना त्यांनी केली.\nसंत्रा उत्पादकांनी मांडल्या समस्या : यावर्षी पावसाने पाठ दाखविल्याने संत्रा उत्पादक पूर्णपणे अडचणीत आले आहे. संत्र्याला मिळणारा दर फारच अल्प असून त्यातून उत्पादन खर्च भरून निघत नाही. शासनाकडून कुठल्याच सवलती मिळत नसल्याने संत्रा उत्पादक हवालदिल आहेत. त्यांचे प्रश्न शेतकरी संघटनेने लावून धरावे. अशी मागणी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी शरद जोशी यांच्याकडे केली. संत्र्यांपासून तयार केलेला हाराने जोशी यांचे स्वागत करून प्रश्नाचे गांभीर्य पटवून देण्याचा प्रयत्न केला.\nविदर्भासह मराठावाडा राज्य जाहीर करा : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती आणि समस्या सारख्याच आहेत. निधी वाटपातदेखील नेहमी विदर्भाप्रमाणेच अन्याय केला जातो. तसेच विकासाचा बराच अनुशेष शिल्लक आहे. आमचा स्वतंत्र विदर्भ राज्याला पाठिंबा असून याच पार्श्वभूमीवर स्वतंत्र मराठावाडा राज्य घोषित करा, अशी मागणी संघटनेचे राज्य अध्यक्ष गुणवंत पाटील हंगर्गेकर यांनी केली.\nकृषी धोरण बदला : सध्या अस्तित्वात असलेले कृषी, सिंचन, पतधोरण पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे. या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यातून आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्��ा करीत आहेत. त्यामुळे कृषी धोरणात बदल करून नवे धोरण तयार करण्यात यावे. यासंबंधीचा ठराव संमत करण्यात आला\nनागपूर: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात दिंरगाई झाल्यास, येत्या 30 नोव्हेंबरला नागपुरात फडवणीवासांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांनी दिला. ते नागपुरात बोलत होते.\nजागतिक युद्धात जसा युरोप बेचिराख झाला तशीच स्थिती राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी विशेष योजनेची गरज असल्याचं मत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते शरद जोशी यांनी व्यक्त केले आहे.\nतसंच प्रसार माध्यमांनी इतर छोटे छोटे आंदोलने दाखविताना शेतकऱ्यांच्या आंदोलनांनाही महत्व द्यावं. सध्या राज्यातील शेतकरी उत्पादन आणि भाव दोन्ही घसरल्याने शेतकरी मोठ्या संकटात असल्याचं शरद जोशी म्हणाले.\nहरित क्रांती नंतरही शेतमालाला भाव का मिळत नाही, अशा गोंधळात असलेल्या शेतकऱ्याला दिशा देण्याचे काम शरद जोशी यांनी केल्याचे मत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केले. हरितक्रांती नंतर उद्भवलेल्या नव्या समस्यांची ओळख शरद जोशी यांनीच शेतकऱ्य़ांना करून दिली. शेतमालाला भाव का मिळत नाही, हे न उलगडलेले गुपित पहिल्यांदा शरद जोशी यांनीच शेतकरी आणि समाजापुढे आणले आणि आंदोलने उभी केल्याचं राजीव खांडेकर यांनी सांगितलं.\nयांदाच्या वर्षीचा मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार शेतकरी नेते शरद जोशी यांना प्रदान कऱण्यात आला.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/sakal-news-pune-news-balgandharv-rang-mandir-50th-anniversary-celebration-54759", "date_download": "2018-08-20T13:36:39Z", "digest": "sha1:JEBXIR4KNY2MXML7OMPTFGKXQWTBPU3N", "length": 15916, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal news pune news balgandharv rang mandir 50th anniversary celebration आर्ची-परशा, सचिन-सुप्रिया, अशोकमामा येणार 'ई सकाळ'वर लाईव्ह | eSakal", "raw_content": "\nआर्ची-परशा, सचिन-सुप्रिया, अशोकमामा येणार 'ई सकाळ'वर लाईव्ह\nशुक्रवार, 23 जून 2017\nपुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदीर या नाट्यगृहाचे योगदान कमालीचे मोठे आहे. तब्बल 50 वर्षे हे नाट्यगृह रसिकांची सेवा बजावते आहे. यंदा या नाट्यगृहाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. 24 जून ते 28 जून या काळात हा साेहळा होईल. या पा��� दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते आहे. यावेळी रोहिणी हट्टंगडी यांना माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. शिवाय अनेक कलाकारांच्या मुलाखतीचेही आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती जगभरातील ई सकाळच्या वाचकांना लाईव्ह पाहता येतील\nपुणे: पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदीर या नाट्यगृहाचे योगदान कमालीचे मोठे आहे. तब्बल 50 वर्षे हे नाट्यगृह रसिकांची सेवा बजावते आहे. यंदा या नाट्यगृहाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. 24 जून ते 28 जून या काळात हा साेहळा होईल. या पाच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते आहे. यावेळी रोहिणी हट्टंगडी यांना माजी केंद्रीय मेत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. शिवाय अनेक कलाकारांच्या मुलाखतीचेही आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती जगभरातील ई सकाळच्या वाचकांना लाइव्ह पाहता येतील.\nसैराटफेम रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, नागराज मंजुळे, सचिन व सुप्रिया पिळगावकर, अशोक व निवेदिता सराफ, अभिनेते मोहन जोशी, सचिन खेडेकर, रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक यांसह केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री व ख्यातमान कवी रामदास आठवले यांचे हास्य कवि संमेलनही होणार आहे. हे सर्व कार्यक्रम जगभरातील ई सकाळच्या वाचकांना लाईव्ह पाहता येतील.\nबालगंधर्व सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याची सुरुवात शोभायात्रेपासून होणार आहे. यात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, दिप्ती देवी हे कलाकार सहभागी होणार आहेत. या यात्रेचा काही भागही इ सकाळच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहता येतील. 25 जूनला सायंकाळी 6 ते 8 या वेळेत सैराट टीमच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, नागराज मंजुळे आणि निखिल साने या कार्यक्रमात रसिकांशी संवाद साधतील. 26 जूनला केवळ महिलांसाठी लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी वर्षा उसगांवकर, पूजा पवार, आमदार मेधा कुलकर्णी आणि अमृता देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असेल. दुपारी साडेबारा ते साडेतीन या वेळेत तो होईल. 27 जूनला साडेपाच ते सात या वेळेत अभिनेते सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांची मुलाखत अभिनेते प्रसाद ओक आणि सुशांत शेलार घेतील. तर सात ते साडेआठ या वेळे रामदास आठवले आपल्या कविता रसिकांना ऐकवतील. तर रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत रवी जाधव, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक यांच्या गप्पा रंगतील.\nबुधवारी दुपारी 2 ते साडेतीन या वेळेत प्रख्यात अभिनेते आणि नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अभिनेत्री अलका कुबल यांची उपस्थिती असेल. तर सायंकाळी सात ते आठ या वेळेत अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलाखत सुधीर गाडगीळ घेतील.\nमुलाखतींचे हे सर्व कार्यक्रम ई सकाळवर लाईव्ह पाहता येतील. सकाळच्या फेसबुक पेजवर हे कार्यक्रम त्या त्या वेळी लाईव्ह दिसतील. यांखेरीज इतरही अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nभगवानगड पाणीयोजनेसाठी 92 कोटींचा आराखडा मंजूर\nपाथर्डी: भगवानगड व 35 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व शेवगाव-पाथर्डीतील सात गावांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 98 कोटी रुपयांच्या आराखड्यास...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nरुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धा\nमांजरी : अमनोरा टाऊनशीप येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुलांसह सुमारे पाचशे जणांनी...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?m=20180313", "date_download": "2018-08-20T12:21:42Z", "digest": "sha1:6O4RR35T6YO7OHNFTBGPL5DCYMNYFZY2", "length": 18219, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानटपरीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nविनयभंगप्रकरणात शिक्षकासह नंगपुरा मुर्रीचे मुख्याध्यापक पुंजे निलबिंत\nगोंदिया,दि.१३ः- गोंदिया पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंगपूरा मुर्रीतील इयत्ता ३ री च्या ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्याप्रकरणी तसेच सदर मुलीला मारहाण करुन संबधित प्रकरणाला\nबेपत्ता मुलींच्या अपहरणाचा संशय\nनागपूर दि.१३:: सदरमधून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा अद्यापही शोध लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांसोबतच आता कुटुंबीयांनीही मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयितांना अधोेरेखित करण्यासाठी धावपळ\nहुक्का पार्लरमध्ये धनाढ्यांची मुले\nनागपूर दि.१३:- कामठी मार्गावर एका बंद इमारतीमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण ३८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बहुतांश मुले धनाढ्यांची तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे समोर आले\nजिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\nगडचिरोली, दि.१३: वैद्यकीय रजा कालावधीतील वेतनाचे देयक मंजुरीकरिता पाठविण्यासाठी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्याकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अहेरी ता��ुक्यातील जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यास\nआधार लिंक करण्यास सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ, आधारशी संबंधित याचिका निकाली निघेपर्यंत\nनवी दिल्ली,दि.13(वृत्तसंस्था) – सुप्रीम कोर्टाने विविध सेवांशी आधार लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आधारला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत ही मुदत\nमेहुण्यांनी केली भाऊजीची हत्या\nगडचिरोली,दि.13- दोन मेहुण्यांनी मिळून भावोजीला धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील ही घटना आहे. बहीण-भावोजीमध्ये भांडण झाल्यानंतर बहिणीने कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. मात्र तिला पतीनंच\nनक्षल्यांनी केली इसमाची हत्या\nगडचिरोली,दि.१३ : तेंदूपत्ता हंगामापूर्वी जंगलात तेंदू झाडांची खुटकटाई करण्यासाठी गेलेल्या ११ जणांपैकी गाव पाटलाला पकडून जंगलात नेऊन नक्षल्यांनी त्यांची हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१३) दुपारी घडली. दुरगुराम चैनू कोल्हे\nग्रामसेवक रोकडेवर गुन्हा नोंदविण्याचे सीईओचे आदेश\nसालेकसा,दि.१३ तालुक्यातील कावराबांध ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असतान ३६ लाख ५ हजार ४८३ रूपये हडपल्याचे चौकशीत सिध्द झाल्याने तत्कालीन ग्रामसेवक व्ही.जे.रोकडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ दयानिधी यांनी दिले\n25 कोटी खातेदारांना SBIच्या ‘या’ निर्णयाचा होणार फायदा\nनवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.13 : स्टेट बँक ऑफ इंडियात तुमचं खातं असेल आणि त्यातील रक्कम ‘मिनिमम बॅलन्स’च्या खाली गेली तर आता तुम्हाला 50 रुपयांऐवजी फक्त 15 रुपयेच दंड भरावा लागणार आहे. या\nयुवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांची खुर्ची टांगली उड्डाणपुलाला\nअमरावती,दि. १३: रमाई व पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या लाभार्थी यांना महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी त्रास देत असल्याचा आटोप करीत आज आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यानी मनपा आयुक्त हेमंतकुमार\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्य���सह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/12/blog-post_16.html", "date_download": "2018-08-20T12:53:02Z", "digest": "sha1:U6LIMQLXIKNUBLZRVUZHRT32ZSM7EV3C", "length": 20525, "nlines": 258, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: भगरीची खिचडी", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nयावेळी नवरात्र व दिवाळी मायदेशी अतिशय आनंदात झाले. नवरात्राचे नऊ दिवसांचे माझे उपास नाशिकला आईकडे असल्याने चविष्ट होऊन गेले. भगर मला तितकीशी आवडत नाही आणि सारखा साबुदाणा/बटाटा खाववत नाही. म्हणून या दोन्ही पदार्थांना फाटा दिला आणि मस्त भगरीची खिचडी केली. करायला एकदम सोपी व अजिबात घास न लागणारी. गरम किंवा गार कशीही खाल्लीत तरी छानच लागते व उपासाच्या पदार्थांनी होणारे पित्तही होत नाही.\nवाढणी : तीन माणसांना पोटभरीची\nअडीच वाट्या गरम पाणी\nदोन मध्यम बटाटे उकडून\nमूठभर भाजलेले शेंगदाणे किंवा दोन टेबलस्पून दाण्याचे कूट\nस्वादानुसार मीठ ( आवडत असल्यास एक चमचा साखर )\nएक लिंबू ( ऐच्छिक )\nकढईत मध्यम आचेवर भगर गुलाबी रंगावर कोरडीच भाजून घ्यावी. ( साधारण बारा ते पंधरा मिनिटे ) अडीच वाट्या पाणी चांगले गरम करून घेऊन भाजलेली भगर लगेच त्यात घालावी व झाकून ठेवावे. दोन तासानंतर भगर छान फुलून आलेली व मोकळी झालेली दिसून येईल.\nउकडलेल्या बटाट्याची साले काढून हलक्या हाताने कुस्करून घ्यावेत. ( अगदी पीठ करू नये ) हिरव्या मिरच्या खूप तिखट असतील तर फक्त पोट फोडून घ्याव्यात पण अगदीच कमी तिखट असतील तर बारीक चिरून घ्याव्या. आल्याचेही बारीक तुकडे करावे. कोथिंबीर चिरून घ्यावी. मध्यम आचेवर कढई ठेवून तूप घालावे. तापले की त्यात जिरे, आल्याचे व मिरचीचे तुकडे घालून मिनिटभर परतून त्यावर भाजलेले शेंगदाणे व कुस्करलेला बटाट��� टाकून परतावे. बटाटा जरासा लालसर दिसू लागला की मोकळी झालेली भगर त्यावर टाकून सगळे मिश्रण नीट परतावे व झाकण ठेवून एक वाफ आणावी. पाच मिनिटाने झाकण काढून स्वादानुसार मीठ घालून परतून पुन्हा एक वाफ आणून आचेवरून उतरवावे. कोथिंबीर व ज्याला हवे त्यास लिंबाचा रस घालून गरम गरम वाढावे.\nजितकी भगर घेऊ त्याच्या अडीच पट पाणी घ्यावे. कमी घेतल्यास नीट फुलत नाही व फार घास लागतो. चुकून पाणी कमी घेतले गेले तर कढईत भगर टाकून झाल्यावर पाण्याचा एक हबका मारून एक वाफ आणावी.\nसाखर आवडत असेल तरच घालावी. शक्यतो घालू नयेच.\nशेंगदाणे नसतील तर कूट घालावे.\nयात बटाट्याचा कीसही घालता येईल. कीस घालायचा झाल्यास फोडणीत शेंगदाणे घातल्यावर लगेच घालून झाकण ठेवून वाफ आणावी. कीस नीट शिजल्याची खात्री करूनच भगर टाकावी.\nओले खोबरे आवडत असल्यास कोथिंबिरी सोबत घालावे\nहे ही ’मोगरा फुलला ’ दिवाळी अंकात आहेच\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 4:18 PM\nअहाहा ... झक्कास दिसतोय फोटू... रिवाजाप्रमाणे णी शे ढ घेऊन टाक लगेच :)\nबाकी 'दिवाळी मिक्स' मध्ये मी कॉपी बरोबर मारलेली.. हो की नाही\nकहर... कहर सुरू झालाय... आता हा ब्लॉग १ महिना ban करावा लागणार... :P\nहा हा... नक्कीच हेरंब. :) मला आवडले. धन्यू.\nअर्रर्रर्रर्र... इतका जुलूम नको करूस रोहन. :P\n:D मला एकदम ते बालगीतच आठवलं 'खादाडखाऊ विहिण म्हणून सारी करती थट्टा..आता उठा 'खादाडखाऊ विहिण म्हणून सारी करती थट्टा..आता उठा\nआता मी रुसलेय गं अनघे... :D\nही रेसिपी मी आज घरी नेतोय :D\n>>>कहर... कहर सुरू झालाय...\nअगदी असेच नाही तरी सकाळी नुसत्या चहावर तरी इथे येऊ नयेच....ताई फोटो नाही टाकू गं... नुसती रेशीपी टाकली तरी जमेल आम्हाला :)\nमला एक कळत नाही..तु नेहमी वाढणी ३ माणसांची का सांगते ग:P....मी यु एस ला आलीतरी तु ३ माणसांचेच बनवणार का\nकरून बघायला हवे... :-)\n नको गं राणी रुसू\n'कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढलं आम्हीं, विहिण म्हणून नशिबी आलात हो तुम्हीं' :p कित्ती गोड गाणं आहे ना' :p कित्ती गोड गाणं आहे ना\nफ़ोटु मस्त आहे...रिवाजाप्रमाणे नि..षे...ध....पाठवत आहे.. :) :)\nहा लेख कॉपी करून माझ्या बायकोला पाठवण्यात आला आहे. :)\nश्रीराज, तू करून खाऊ घालणार ना रे कोणाला ते वेगळे सांगायला नकोच... :D\nअगं तन्वी फोटू नाही टाकला तर तुम्हांला ’कहर’ कसा वाटेल... आणि त्यातला ’ह’ silent आहे ना... :)\nउमा, फोटू पाहायचा सोडून नको ते कशाला पाहतेस गं कसे बाई बरोबर ��ोधलेस ’३ माणसांचे’ गणित... :D\nतू ये तर आधी मग हवे तितके बनवू गं. :)\nमैथिली तुला नक्की आवडेलच. नक्की करून पाहा. धन्यू गं.\nखरचं अनघा, सुंदर गाणे आहे. बाहुला-बाहुलीचे लग्न लावतानाच्या आम्हा चिमुरड्यांची लगबग डोळ्यासमोर आली गं.\nयोमू, धन्यवाद. अजून संधी देतेच आहे तुला निषेधायची... :P\nधन्यवाद मंदार. कळवा बरं आवडली का ते.\npraajakta, अरे मी आले की परत नोव्हेंमध्येच. असते तर नक्कीच... कोल्हापूरलाही येऊन फार वर्ष झालीत. पुढच्या खेपेस योग साधायला हवा. :)\n कधी खाल्ली नाही. घरी गेलो की याची डोळी याची जिव्हा आनंद लुटेन. :)\nसौरभ, अरे महाशिवरात्र/आषाढी एकादशीला हटकून होते भगर आमटी. कदाचित तुला वर्याचे तांदूळ माहीत असतील. :)\nफोटो मस्त आहेच...फक्त मी पोचेपर्यंत सरली असेल :P\nविद्याधर, तू येतोस का खायला सांग मी परत करेन... :)\nअप्रतिम...भगरीची खिचडी तर अनेकदा खातो पण काही गोष्टी उदा.\"पाणी चांगले गरम करून घेऊन भाजलेली भगर लगेच त्यात घालावी व झाकून ठेवावे. दोन तासानंतर भगर छान फुलून आलेली व मोकळी झालेली दिसून येईल. \" हा सुस (सुगरण सल्ला) आवडला..असे कधी केले नव्हते..मी तर भाजलेल्या भगरीत वरून गरम पाणी घालायचो...\nसिध्दार्थ, ब्लॉगवर स्वागत आहे.:)\nटिपणी उपयोगी पडल्याचे वाचून आनंद झाला.\nअभिप्रायाबद्दल आभार. भेट देत राहा. :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nचोरावर मोर... एकदा, दोनदा, तीनदा... चालूच...\nकुपनपुस्तिका, मुले... काल आणि आज...\nरिसीविंग एंड ला पुन्हा मीच...\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/child-three-people-injured-leopard-attack-45684", "date_download": "2018-08-20T13:37:55Z", "digest": "sha1:PK5QVBMV5M6YR6BW6PQEMGSX5UK2OP3Z", "length": 10030, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "child & three people injured in leopard attack बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेसह तिघे जखमी | eSakal", "raw_content": "\nबिबट्याच्या हल्ल्यात बालिकेसह तिघे जखमी\nबुधवार, 17 मे 2017\nसिन्नर - तालुक्यातील भोकणी व खंबाळे शिवारातील मऱ्हळ रस्त्यावर मंगळवारी बिबट्याने एका बालिकेसह दोघांवर हल्ला केला.\nसिन्नर - तालुक्यातील भोकणी व खंबाळे शिवारातील मऱ्हळ रस्त्यावर मंगळवारी बिबट्याने एका बालिकेसह दोघांवर हल्ला केला.\nया हल्ल्यात दयाराम मोतीराम नवले (वय 40, चिंचोलीतांडा, ता. नांदगाव), भाऊसाहेब पोपट डावखर (वय 55) व कोमल सोमनाथ डावखर (वय 6, भोकणी, ता. सिन्नर) हे जखमी झाले. जखमींवर दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. बिबट्याचा हल्ला होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बिबट्या खंबाळे परिसरात असलेल्या शेतातील वैरणीच्या गंजीत लपला असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बिबट्या लपलेल्या ठिकाणी पिंजरा लावला.\nपालखी महामार्गाला विरोध नाही पण...\nवालचंदनगर : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जा���ीर...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nप्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये\nऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला....\nरोडरोमीयोंचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवणारः किरण घोंगडे\nटाकळी हाजी (पुणे): इंटरनेट व सोशल मीडीयाच्या माध्यमातून तरूणाईत चुकीच्या प्रथा पाडल्या जात आहेत. त्यातून किशोरवयीन मुली बळी पडत असून, अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/what-did-the-alleged-observer-do-to-stop-gorakshak-attacks-hc-267764.html", "date_download": "2018-08-20T13:34:17Z", "digest": "sha1:BX4XCU3VZINDTJAFB5224RJ2UU5YU32D", "length": 12944, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी काय केलं ? -हायकोर्ट", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nकथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी काय केलं \nनिव्वळ गोमांस आहे या संशयावरून अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत असं पठाण यांनी कोर्टाला सांगितलं.\n21 आॅगस्ट : कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केल्या आहेत याची प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती द्या असा आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे.\nयाचिकाकर्ते शादाब पटेल यांनी हायकोर्टाने गौरक्षकांसंदर्भात मार्गदर्शक तत्वं तयार करण्यात यावीत अशी कोर्टाकडे केली होती त्यावर कोर्टाने नियम तयार करणं विधिमंडळाचं काम असून ते त्यांनीच करावं असं म्हटलंय. परवा म्हणजे २३ आॅगस्टला राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करावं असा आदेश कोर्टाने दिला आहे.\nएमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी याचिकाकर्त्यांचे वकील म्हणून आज कोर्टात युक्तीवाद केला. २ सप्टेंबरला बकरी ईद असून त्यावेळेसच गणेशोत्सव असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये त्याकरता कोर्टाने मार्गदर्शक तत्वं जारी करावीत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.\nनिव्वळ गोमांस आहे या संशयावरून अनेक ठिकाणी हल्ले होत आहेत असं पठाण यांनी कोर्टाला सांगितलं.\nदरम्यान, कोर्टात झालेल्या एका नाट्यमय घडामोडीत याचिकाकर्ते शादाब पटेल यांचे वडील शब्बीर पटेल यांनी ही याचिका फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी असून राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं कोर्टात म्हणून याचिकेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावर याचिकाकर्त्यांनी कौटुंबिक भांडणे काढून याचिकेत हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nखो-खो करत 'दंगल' गर्ल्सने २५ वर्षे गाजवली राज्य आणि राष्ट्रीय स्तर \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-249169.html", "date_download": "2018-08-20T13:34:14Z", "digest": "sha1:SMURMOHHXJMZJ6ALQOQZC5L5LHH74GIO", "length": 11035, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "करिनाचं छोट्या पडद्यावर पदार्पण", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगर��रिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nकरिनाचं छोट्या पडद्यावर पदार्पण\n10 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आता छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. आई बनल्यानंतर करिना पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येतेय.\nती ग्लोबल चॅनल 'ला टीएलसी'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. 'ला टीएलसी' आता भारतातही लॉन्च होतोय. याच माध्यमातून करिनाही पहिल्यांदाच टीव्हीशी जोडली जातेय.\n'पडद्यावर तसंच वैयक्तिक आयुष्यातही खूप उत्साही आहे. त्यामुळेच तिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आलं,' असं चॅनलच्या वतीने सांगण्यात येतंय. करिना परदेशातही खूप लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी उडता पंजाब सिनेमात किना शेवटची दिसली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: kareena kapurकरिना कपूरटीव्हीला टीएलसी\nखो-खो करत 'दंगल' गर्ल्सने २५ वर्षे गाजवली राज्य आणि राष्ट्रीय स्तर \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://berartimes.com/?m=20180315", "date_download": "2018-08-20T12:25:54Z", "digest": "sha1:JTRAMM5OQRG63HH3RKNXCZ5JFWYZZ4LR", "length": 18083, "nlines": 172, "source_domain": "berartimes.com", "title": "March 2018 - Berar Times | Berar Times", "raw_content": "\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी# #भारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात# #रेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी# #पोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड# #विवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या# #कामठी येथे युवकाकडून सव्वा लाखाचे २३ग्रॅम हेरॉईन जप्त# #डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या विरोधात पुण्यात ‘जवाब दो’ रॅलीला सुरुवात# #कार शिरली पानट��रीत# #तिरोडी-कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करा# #गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात\nपुर्व विदर्भातील लोकप्रिय ईपेपर\nगोंदिया रेल्वेस्थानकावरील समस्यांचे मुख्य रेल्वे प्रचलन प्रंबधकांना निवेदन\nगोंदिया,दि.15ः- गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना होणा-या विविध समस्येचे त्वरित निराकरण करण्याकरिता एस.ई.रेल्वे नागपूर झोन डी.आर.यु.सी.सी.चे माजी सदस्य आसीफ इकबाल अंसारी यांनी गोंदियाच्या धावत्या दौ-यावर आलेले दक्षिण पूर्व मध्य रेल्वे-\nमंगरुळपीर येथे हिंदुमुस्लीम एकतेचे घडले दर्शन\nआकाश पडघन* वाशिम -दि. 15 जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील पंचक्रोशीत नावाजलेले बिरबलनाथ संस्थानच्या वतीने मुस्लीम धर्माच्या पविञ ऊर्स शरीफला आलेल्या फकीरांचे स्वागत बिरबलनाथ संस्थेच्या वतीने करण्यात आले.हिंदु-मुस्लीम धर्मीयांच्या एकतेचे आणी बंधुभावनेचे\nसीईओ दयानिधींची सेजगाव तलाव खोलीकरणाच्या कामाला भेट\nगोंदिया,दि.15 : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. अंदाजीत २० लक्ष रुपयाचे हे काम आहे. या कामाला गावातील सुमारे\nपिंडकेपार पांदन रस्त्याचे भूमिपूजन\nगोंदिया,दि. १५ : तालुक्यातील पिंडकेपार (इंदिरानगर) येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदन रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्याचे भूमीपूजन जिल्हा परिषदेच्या कृषी व पशू संवर्धन सभापती शैलजा\nवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला\nआकाश पडघन वाशिम दि.१५:शिष्यवृत्ती व विविध प्रकारच्या मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनांतर्गत भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या आदेशाने पाठिंबा जाहिर करीत आज १५ मार्च रोजी\nसोशल मीडियाचा उपयोग समाज निर्मितीसाठी करावा -जिल्हाधिकारी अरुण डोंगरे\nनांदेड, दि. 15 :- आजची तरुणाई प्रामुख्याने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतांना दिसत आहे. मात्र या सोशल मीडियाचा उपयोग त्यांनी प्राधान्याने चांगल्या समाज निर्मितीसाठी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण\nमहाराष्ट्रातील सहाही खासदार राज्यसभेवर बिनविरोध\nमुंबई.,दि.१५:- राज्यसभेसाठी भाजपच्या चौथ्या उम��दवार असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी माघारी घेतला. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे सहाही खासदार बिनविरोध निवडून गेले\nबिल्डरकडून 2 कोटींची खंडणी घेताना पुण्यातील शिवसेनेचा ZP सदस्य अटकेत\nमुंबई,दि.१५:- मुंबईतील पवई भागातील एका नामांकित बिल्डरला 20 कोटींची खंडणी मागणा-या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यला 2 कोटींची खंडणी घेताना बुधवारी पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आज त्यांना कोर्टात हजर केले\nसंभाजी भिडे यांना २६ मार्चपर्यंत अटक करा, अन्यथा…\nमुंबई दि.१५:- कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटेला पोलिसांनी बुधवारी अटक केली. मात्र या प्रकरणातील अन्य एक आरोपी संभाजी भिडे यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईसाठी भारिप\n१ मे रोजी नागपुरातील विधानभवनावर फडकविणार विदर्भ राज्याचा झेंडा\nगडचिरोली,दि.१५: भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट राज्य कर्जबाजारी झाले. त्यामुळे अशा कर्जबाजारी महाराष्ट्रात आम्हाला राहायचे नसून, येत्या १ मे रोजी नागपुरातील विधानभवनावर स्वतंत्र विदर्भाचा झेंडा\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरि���्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\nबेरार टाईम्स कार्यालय,डोलारे एजंसी समोरील रस्ता,मनोहरभाई पटेल वाॅर्ड क्र.4, गोंदिया,ता.जि.गोंदिया,महाराष्ट्र .\nपोलीस हवालदाराच्या मुलाची सहा.वैज्ञानिक पदावर निवड\nगोंदिया,दि.20ःःगोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलकंठ रहमतकर यांचा मुलगा शुभम रहमतकरची हिमाचल प्रदेशात सहाय्यक वैज्ञानिक पदावर निवड झाली आहे.शुभमची निवड Read More »\nभारिप नेते आसिफ खान यांचा खून;माजी ZP महिला अध्यक्ष ताब्यात\nअकोला,दि.20- वाडेगावचे माजी सरपंच तथा भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक आसिफ खान मुस्तफा खान यांची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. आसिफ खान यांची मूर्तिजापूर Read More »\nरेल्वे बुकिंग कार्यालयात शिरुन महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी\nनागपूर,दि.20 : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर Read More »\nअवैधरित्या शस्रास्र बाळगल्याप्रकरणी पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी\nमुंबई,दि.20(वृत्तसंस्था) – अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी श्रीकांत पांगारकरला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पांगारकरला १९ ऑगस्टला महाराष्ट्र एटीएस पथकाने जालन्यातून अटक करण्यात आली होती. आज Read More »\nविवो वाय ८३ प्रो : जाणून घ्या\nविवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी वाय ८३ प्रो हा नवीन स्मार्टफोन सादर केला असून याच्या अगावू नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. विवो कंपनीने या वर्षी मे महिन्यात Read More »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/03/blog-post_06.html", "date_download": "2018-08-20T12:54:02Z", "digest": "sha1:VQVIGWRCJ7PMAJQFAAYMKXJ5QLY3B7VV", "length": 15259, "nlines": 191, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: प्र���टी वूमन......", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nआत्ताच पाहिला...... कितव्यांदा.... पंचवीस-तीस..... जाऊ दे ना, कशाला मोजायचे. कधीही आणि कितीही वेळा पाहावा इतका सहज सुंदर सिनेमा. चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा. नाही नाही मी त्याचे रसग्रहण-समीक्षा काहीही करणार नाहीये. माझा अत्यंत आवडता सिनेमा. जूलिया रॉबर्टसचा नितांत सुंदर-पारदर्शी -बोलका चेहरा व जीवघेणे हसू आणि देखणा- काहीसा अबोल- स्वतःच्या कोशात मग्न रुबाबदार रिचर्ड गेर व या दोघांचा काळजात उतरत जाणारा अभिनय, तितकेच समर्थ संवाद व गॅरी मार्शलचे दिग्दर्शन. आजही व्हॅलेंटाइन डे साठीच्या सिनेमा पसंतीत प्रिटी वूमनचाच नंबर पहिला आहे. अतिशय हलकीफुलकी नर्मविनोदी लव्हस्टोरी. जूलिया आणि रिचर्ड यांच्या प्रेमात न पडणारी माणसे विरळाच. १९९० साली आलेला प्रिटी वूमनची या आठवड्यातील आवडीचे प्रमाण: ३६%, हे आकडेच किती बोलके आहेत. आनंदाची लागण करणारा ऑल टाइम फेवरेट असा प्रिटी वूमन चुकून कोणी पाहिला नसेल तर येथे पाहता येईल.\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 8:28 PM\nलेबले: प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले\nअहाहा... सदाबहार चित्रपट. १५-२०-२५ नंतर काउंट ठेवलाच नाही. अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही.\nजुलिया रॉबर्ट्स माझीही जाम आवडती आहे गं\nपण ह्यो शिणेमा अजुन बी पाह्यलेला नाय बग... आता लगोलग पहातेच कशी.....\nअरे..सही सिनेमा..माझा पण अत्यंत आवडीचा..रिचर्ड गेर तर अफ़लातुन..\nअगं बाई, हा तर माझा अतिशय लाडका चित्रपट ऑल टाईम फेव्हरीट का काय म्हणतात ना, तो ऑल टाईम फेव्हरीट का काय म्हणतात ना, तो किती वेळा पाहिलाय ह्याला गणतीच नाही. आणि रिचर्ड व ज्युलिया दोघेही आवडते किती वेळा पाहिलाय ह्याला गणतीच नाही. आणि रिचर्ड व ज्युलिया दोघेही आवडते इतक्या मस्त रोमांटिक पिक्चरची छान आठवण करून दिलीस इतक्या मस्त रोमांटिक पिक्चरची छान आठवण करून दिलीस धन्यवाद\nतन्वी टुकटुक...तू तर दर्दी नं..पण मी पाहिलाय हा सिनेमा आणि एकपेक्षा जास्त वेळा...ज्यु रॉ आणि रि.. दोघंही जाम आवडलेत...ज्यु तर सॉलिड ढासू उंच चिकनी दिसतेय...(मुली मुलिंची स्तुती करू शकतात आणि करतात...)\nहेरंब, असा सिनेमा, अशी अभिनेत्री आणि असा अभिनेताही पुन्हा होणे नाही.\nतन्वी, अग तू म्हणजे ना.... लगेच पाहा गं.एकदा पाहिलास की मग पुढचे अनेक वेळा पाहणे ओघाने होईलच.....:) लागण आहे लागण.\nमाऊ, यस्स्स्स.... जूलिय�� आणि रिचर्ड दोघेही अफलातून आणि त्यांच्यातली केमिस्ट्रीही तितकीच ग्रेट.\nइरावती, हो गं....ऑल टाइम फेवरीटच.... आभार.\nअपर्णा, जूलिया कसली चिकनी दिसते ना...:)सगळ्या वयातील मुले-मुली तिच्या प्रेमात.हा हा...\nआता पुन्हा पहावा लागेल, आठवण करुन दिलीस म्हणून..\nएकदाच पाहिलाय. आता खरं तर विसऱल्यासारखं झालंय, रात्री पहातो.\nमी अजुन पाहीला नाहीये हा सिनेमा, एवढा छान आहे तर नक्कीच पहायला हवा.\nज्युलिया रॉबर्ट्स... बस्स अजुन काही बोलणे नको :-)\nMark (iv), प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.ब्लॉग वाचता हे कळले बरे वाटले. 'As good as it Gets ' जॅक निकल्सन चा ना... मला वाटते हेलेन हन्ट होती त्यात.... चांगला आहे सिनेमा. चला या पोस्टमुळे काही छान छान सिनेमे पाहून होतील तुमचे.\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\nमराठी माणसाला काय येतं \nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nगोठलेला नायगारा - चित्रफिती\nतेज : रक्षक की भक्षक\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचा�� जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\nपराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.........\nज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत\nतांदुळाचे लाडू ( तंबिटाचे लाडू )\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nडाळ ढोकळी - वरणफळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/municipal-election-reserve-seat-obc-class-open-class-politics-133004", "date_download": "2018-08-20T13:12:05Z", "digest": "sha1:BDJNSJ4FB5TD53FLFHPT62NA2NOS2VUL", "length": 14574, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Municipal Election reserve seat OBC class Open class politics इतर ‘वर्गीयांचा’ ‘ओपन’मध्येही शड्डू! | eSakal", "raw_content": "\nइतर ‘वर्गीयांचा’ ‘ओपन’मध्येही शड्डू\nमंगळवार, 24 जुलै 2018\nसांगली - सर्वसाधारण पुरुष आणि सर्वसाधारण महिला जागांवर अन्य आरक्षित प्रवर्गातील ५४ पुरुष आणि ४६ महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. यातले किती विजयी होतात हा भाग वेगळा; मात्र त्यांनी तिथे शड्डू ठोकण्याचे धाडस दाखवले आहे, हे बदलत्या सामाजिक अभिसरणाचे द्योतक मानता येईल. कायद्याप्रमाणे खुल्या जागा या खुल्याच असतात. त्यावर कोणीही उभे राहू शकतो म्हणूनच त्या खुल्या असतात, मात्र ही आकडेवारी एकूणच बदलत्या वर्तमानाचे काही आडाखे बांधणारी आहे हे नक्की.\nसांगली - सर्वसाधारण पुरुष आणि सर्वसाधारण महिला जागांवर अन्य आरक्षित प्रवर्गातील ५४ पुरुष आणि ४६ महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. यातले किती विजयी होतात हा भाग वेगळा; मात्र त्यांनी तिथे शड्डू ठोकण्याचे धाडस दाखवले आहे, हे बदलत्या सामाजिक अभिसरणाचे द्योतक मानता येईल. कायद्याप्रमाणे खुल्या जागा या खुल्याच असतात. त्यावर कोणीही उभे राहू शकतो म्हणूनच त्या खुल्या असतात, मात्र ही आकडेवारी एकूणच बदलत्या वर्तमानाचे काही आडाखे बांधणारी आहे हे नक्की.\nमहापालिकेच्या वीस प्रभागांतून एकूण ७८ नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यापैकी सर्वसाधारण (खुल्या) २४ जागा आहेत. या जागांवर कोणीही पुरुष अथवा महिला उभी राहू शकते. त्या सर्वार्थाने खुल्याच आहेत. २१ जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहेत. या जागेवरही कोणत्याही प्रवर्गातील महिला उभी राहू शकते. भारतीय राज्यघटनेत वंचित आणि दुर्बल घटकातील जात समूहांना लोकप्रतिधित्वाची संधी मिळावी या ���ेतूने आरक्षणाचा सामवेश झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्यांदा ३३ आणि नंतर ५० टक्के इतके महिलांना समान आरक्षण देण्यात आले. अर्थात हे आरक्षण समांतर म्हणजे सर्व जाती समूहांना लागू आहे. एकूण सभागृहात महिलांचे प्रमाण किमान पन्नास टक्के इतके राहिले पाहिजे हा हेतू. ते अधिक असू शकते.\nअनुसूचित जाती आरक्षित जाती जागेवर काँग्रेसच्या विद्यमान उमेदवार शेवंता वाघमारे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यातून हेच सिद्ध होते.\nखुल्या प्रवर्गातील जागांवर प्रामुख्याने समाजातील उच्च जातीसमूहातील, आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार लढत असतात. त्यामुळे या जागांवरील लढती प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या होत असतात. मात्र महापालिका क्षेत्रात दाखल ४५१ उमेदवारांपैकी तब्बल १०० उमेदवारांनी खुल्या जागांवर उमेदवारी दाखल करीत आम्हीही कमी नाही हे दाखवून दिले आहे. अर्थात प्रत्यक्ष निवडणुकीच्या समीकरणात ते किती मते घेतील, विजयापर्यंत किती जातील हे पाहणी रंजक असेल.\nप्रभागनिहाय सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण जागेवर\nअन्य प्रवर्गातील उभ्या उमेदवारांची संख्या\nप्रभाग १ - महिला - १ पुरुष- १ , २ - ०- ४, ३ - ४ - ५, ४ - १-१, ५ - ६-५, ६ - २-५, ७ - ३-५, ८ - ०-२, ९ - २-१, १० - ६-७, ११ - ०-२, १२ - १०-०, १४ - १-०, १५ - १-१, १६ - ५-०, १७ - १-५, १८ - ०-३, १९ - ०-७, २० - ३-०\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nप्रसुतीसाठी केंद्रीय मंत्री सायकलवरून हॉस्पिटलमध्ये\nऑकलँड : न्यूझिलंडच्या केंद्रीय मंत्री जुली अॅने जेंटर यांनी गरोदर असताना घर ते हॉस्पिटल हा प्रवास सायकलवर करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला जन्म दिला....\nरुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धा\nमांजरी : अमनोरा टाऊनशीप येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुलांसह सुमारे पाचशे जणांनी...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इ��ारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/additional-commissioner-municipal-130823", "date_download": "2018-08-20T13:12:18Z", "digest": "sha1:SDVCA2ZQ43VRFVBOWIX4EHIC6GGLU3CR", "length": 11949, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Additional Commissioner municipal अतिरिक्त आयुक्तांची पालिकेला प्रतीक्षा | eSakal", "raw_content": "\nअतिरिक्त आयुक्तांची पालिकेला प्रतीक्षा\nसोमवार, 16 जुलै 2018\nपुणे - शहरातील विकासकामांसोबत प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी महापालिकेत तिसरे अतिरिक्त आयुक्त नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा; मात्र त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास खात्याकडे पडून आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे नव्या अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक रखडली असल्याचे महापालिकेतील अधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे, विधिमंडळाचे अधिवेशन संपताच अतिरिक्त आयुक्तांची घोषणा होण्याचा अंदाज आहे.\nपुणे - शहरातील विकासकामांसोबत प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी महापालिकेत तिसरे अतिरिक्त आयुक्त नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला खरा; मात्र त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास खात्याकडे पडून आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे नव्या अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक रखडली असल्याचे महापालिकेतील अधिकारी सांगत आहेत. दुसरीकडे, विधिमंडळाचे अधिवेशन संपताच अतिरिक्त आयुक्तांची घोषणा होण्याचा अंदाज आहे.\nमहापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी या पदासाठी सहआयुक्त सुरेश जगताप, विलास कानडे आणि ज्ञानेश्वर मोळक यांच्या नावांची शिफारस केली आहे. या पदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी लागावी, यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न चालविले आहेत. त्यातील काही नेत्यांनी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला आहे. त्यामुळे सरकारमधील वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नसल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे.\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nMaratha Kranti Morcha: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न\nउस्मानाबाद - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांकरीता छावा संघटनेच्या सहा कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे आत्मदहन करण्याचा सोमवारी (ता. 20) प्रयत्न केला....\nयुवकांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे : संदीप पाटील\nजुन्नर - शांतता व प्रगतीसाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, प्रामुख्याने युवकांनी पुढे येवून प्रशासनास कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/teacher-punishment-school-government-rule-129020", "date_download": "2018-08-20T13:11:53Z", "digest": "sha1:L662O3GJQFU6UDUTBTWPNDT6LKAP2R5T", "length": 10954, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "teacher punishment in school government rule छडी लगे छमछम, विद्या येई घमघम काळाच्या पडद्याआड | eSakal", "raw_content": "\nछडी लगे छमछम, विद्या येई घमघम काळाच्या पडद्याआड\nरविवार, 8 जुलै 2018\nराज्य शासनाने या बाबत सर्व शाळांना परिपत्रक पाठविले आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांनी या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे या पुढे कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना शारीरिक अथवा मानसिक छळाला सामोरे जावे लागू नये, असे निर्देश दिले आहेत. त्याचे पालन सर्वांनी करावे असे परिपत्रक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी काढले आहे.\nबारामती : छडी लगे छमछम.. विद्या येई घमघम.. ही उक्ती आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे.\nराज्य शासनाने या बाबत सर्व शाळांना परिपत्रक पाठविले आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यांनी या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे या पुढे कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना शारीरिक अथवा मानसिक छळाला सामोरे जावे लागू नये, असे निर्देश दिले आहेत. त्याचे पालन सर्वांनी करावे असे परिपत्रक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी काढले आहे.\nया संदर्भात प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या कार्यशाळा आयोजित करून माहिती द्यावी व मुलांना शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागू नये याची काळजी घ्यावी असे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या पुढील काळात मुलांच्या अंगाला हात न लावता शिक्षकाना त्यांना शिकवावे लागणार आहे.\nरुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धा\nमांजरी : अमनोरा टाऊनशीप येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रुबिक क्युब चॅम्पिअनशिप स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुलांसह सुमारे पाचशे जणांनी...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nजयने नुकतेच त्याचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तो एका खासगी कंपनीत कामाला रुजू झाला होता. एक दिवस त्याच्या कंपनीत एका सेमिनारचे आयोजन केले होते. हे...\nदिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे\nहडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/arthavishwa/smartphones-small-cars-will-be-cheaper-48587", "date_download": "2018-08-20T13:36:13Z", "digest": "sha1:3XLATYL44SNXUQD5VG2NMVB6KGFAW3OJ", "length": 13182, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Smartphones, small cars will be cheaper स्मार्टफोन, छोट्या मोटारी स्वस्त होणार | eSakal", "raw_content": "\nस्मार्टफोन, छोट्या मोटारी स्वस्त होणार\nसोमवार, 29 मे 2017\nजीएसटी रचनेत कमी कर; शीतपेये, रेफ्रिजरेटर जादा करामुळे महागणार\nनवी दिल्ली: वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाल्यानंतर शीतपेये आणि दूरचित्रवाणी संच, वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. स्मार्टफोन, छोट्या मोटारी आणि दैनंदिन वापराच्या वस्तू मात्र स्वस्त होणार आहेत.\nजीएसटी रचनेत कमी कर; शीतपेये, रेफ्रिजरेटर जादा करामुळे महागणार\nनवी दिल्ली: वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी जुलैपासून सुरू झाल्यानंतर शीतपेये आणि दूरचित्रवाणी संच, वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. स्मार्टफोन, छोट्या मोटारी आणि दैनंदिन वापराच्या वस्तू मात्र स्वस्त होणार आहेत.\nजीएसटी परिषदेने बाराशेपेक्षा अधिक वस्तू आणि पाचशे सेवांची करनिश्चिती केली आहे. यानुसार साबण आणि टूथपेस्ट स्वस्त होईल, तर ताजी फळे, भाज्या, डाळी, ब्रेड आणि ताजे दूध यांना जीएसटीत सवलत असेल. इकॉनॉमी क्लासचा विमान प्रवास किंचित स्वस्त होणार असून, टॅक्सी सेवाही स्वस्त होईल. या दोन्हींवरील कर जीएसटी रचनेत पाच टक्क्यांवर आणण्यात आला आहे. सध्या या सेवांवर सहा टक्के कर आहे. धान्यांवर कर नसल्याने ती स्वस्त होतील. सध्या काही राज्ये धान्यांवर दोन ते पाच टक्के खरेदी अधिभार आकारतात, आता तो जीएसटीमध्ये असणार नाही.\nजीएसटी परिषदेने पाच, 12, 18, 28 टक्के अशी कररचना वस्तू आणि सेवांसाठी केली आहे. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, मिठाई आणि आइसक्रीम यांच्यावरील कर 22 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे या वस्तू स्वस्त होतील. शॅम्पू, परफ्यूम आणि सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंवरील कर सध्या 22 टक्के आहे, तो 28 टक्क्यांवर नेल्याने या वस्तू महागणार आहेत. स्मार्टफोनवरील कर 12 टक्क्यांवर आणल्याने ते स्वस्त होतील. यासोबत पूजासाहित्याला जीएसटीतून सवलत देण्यात आली आहे.\nकरमणूक सेवांवरील कर कमी\nकरमणूक, केबल आणि डीटीएच सेवेवरील कर 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे या सेवा स्वस्त होतील. सध्या या सेवांवर 10 ते 30 टक्के करमणूक कर आणि 15 टक्के सेवाकर आकारण्यात येतो.\nपाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का\nजालना जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यातील पावसाचे प्रमाण पाहता याला पावसाळा म्हणाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गुरुवार(...\nनांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा\nनांदेड: जवाहरनगर पाटीजवळ पाटबंधारे कार्यालय परिसरात सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी डावारून 14 जुगाऱ्यांना अटक करून 15...\nमहाआरोग्य शिबीरात पुरंदरच्या १४,२१२ रुग्णांना तपासणीसह उपचाराचा लाभ\nसासवड (पुणे) - पुणे जि.प.सदस्य रोहीत पवार यांच्या पुढाकारातून व जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागातर्फे घेतलेल्या महाआरोग्य शिबीरात पुरंदर तालुक्यातील...\nअवैध वाळूचे \"नेक्सस' सामान्यांच्या जिवावर\nगेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा...\nअटलबिहारी वाजपेयींचे जीवन हीच राष्ट्रसंपत्ती\nजळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/chandigarh-news-haryana-government-advertise-56090", "date_download": "2018-08-20T13:35:27Z", "digest": "sha1:PZJRUOHFWIO2MIO7XH65FS5V2UOGFFJD", "length": 13073, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "chandigarh news haryana government advertise मासिकातील जाहिरातीतून मागास विचारांचे दर्शन | eSakal", "raw_content": "\nमासिकातील जाहिरातीतून मागास विचारांचे दर्शन\nगुरुवार, 29 जून 2017\nविरोधकांची हरियाना सरकारवर टीका\nचंडिगड: हरियाना सरकारने प्रसिद्ध केलेल्या मासिकातील जाहिरातीमधील छायाचित्राच्या ओळींवरून वाद निर्माण झाला आहे. \"घूंघट की आन-बान, म्हारे हरियाना की पहचान' (घूंघटची शान आमच्या हरियानाची ओळख), असे यात म्हटले आहे. \"यावरून भाजप सरकारचे बुरसटलेले विचार दिसून येतात, अशी टीका विरोधकांनी केली आहे.\nविरोधकांची हरियाना सरकारवर टीका\nचंडिगड: हरियाना सरकारने प्रसिद्ध केलेल्या मासिकातील जाहिरातीमधील छायाचित्राच्या ओळींवरून वाद निर्माण झाला आहे. \"घूंघट की आन-बान, म्हारे हरियाना की पहचान' (घूंघटची शान आमच्या हरियानाची ओळख), असे यात म्हटले आहे. \"यावरून भाजप सरकारचे बुरसटलेले विचार दिसून येतात, अशी टीका विरोधकांनी केली आहे.\nभाजपचे वरिष्ठ मंत्री अनिल विज यांनी या टीकेला उत्तर देताना, \"\"भाजप सरकार महिला सक्षमीकरणासाठी नवीन योजना आखत आहे, त्यामुळे घूंघट (डोक्यावरून पदर घेणे) घेण्याची सक्ती महिलांवर करावी, याचे समर्थन सरकार करणार नाही,'' असे म्हटले आहे. हरियाना सरकारचे मासिक \"हरियाना संवाद' याचा भाग असलेल्या \"कृषी संवाद' या पत्रिकेच्या ताज्या अंकात ही जाहिरात आहे. डोक्यावरून चारा घेऊन जाणाऱ्या महिलेने तोंडावर पदर घेतल्याचे यात दाखविले आहे. यातील ओळीमध्ये \"घूंघट की आन-बान, म्हारे हरियाना की पहचान', असे म्हटले आहे. पत्रिकेच्या मुखपृष्ठावर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे छायाचित्र आहे.\nछायाचित्रातील या ओळींवरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. \"सत्ताधारी भाजपचे बुरसटलेले विचार यातून दिसतात', असे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते व पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. हुडा म्हणाले, \"\"यातून सरकारचे मागास विचार लक्षात येतात. हरियाना��्या महिला सर्व क्षेत्रांत पुढे आहेत. तीन दिवसांपूर्वीच राज्यातील तरुणीने \"मिस इंडिया'चा किताब जिंकला. खेळ व अन्य क्षेत्रांतही राज्यातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. भारतात जन्मलेली अमेरिकी अंतराळवीर कल्पना चावला ही मूळची हरियानाची होती.''\nधर्मनिरपेक्ष विचारांवर हल्ला करण्यासाठीच 'ती' स्फोटके : कसबे\nपुणे : 'काही दिवसांपुर्वी पोलिसांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या घरातून जप्त केलेला स्फोटकांचा साठा हा वैयक्तिक कुणाला जखमी करण्यासाठी नसून तो...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे\nवैभववाडी : फुलांनी सजविलेल्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेला अस्थीकलश, कलशानजीक मेजर राणेंची प्रतिमा, अस्थीकलशाच्या पाठोपाठ असलेल्या शेकडो गाड्यांचा...\nएमआयएमच्या मतीनला मारल्याप्रकरणी भाजपचे 4 नगरसेवक अटकेत\nऔरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेत विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना...\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nउल्हासनगरातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या आईचे निधन\nउल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-tree-plantation-kalyan-dombivali-57324", "date_download": "2018-08-20T13:36:25Z", "digest": "sha1:BZ2TF4UQODJCWJ2K7HPVIOTUS3O7PCT4", "length": 16112, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai news tree plantation in Kalyan Dombivali एकच लक्ष्य...एक लाख वृक्ष | eSakal", "raw_content": "\nएकच लक्ष्य...एक लाख वृक्ष\nमंगळवार, 4 जुलै 2017\nजागतिक तापम��नवाढीला तोंड द्यायचे असेल तर पृथ्वीवरील वनांच्या क्षेत्रात वाढ करणे, हा एकमेव पर्याय आपल्या समोर आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी असून यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेत श्रीमलंगगड परिसरातील मांगरूळ येथील ८५ एकर जागेवर १ लाख वृक्ष लावण्याचे सर्वतोपरी सुसज्ज आयोजन केले आहे.\nडोंबिवली - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित महा वृक्षारोपण अभियानाची जय्यत तयारी मांगरुळ परिसरात सुरु असून, एकूण 15 हजार स्वयंसेवक व विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आज (मंगळवार) होणार असलेल्या सामाजिक वृक्षारोपण मोहिमेत असणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात हा उपक्रम विक्रमी ठरण्याची शक्यता आहे.\nजागतिक तापमानवाढीला तोंड द्यायचे असेल तर पृथ्वीवरील वनांच्या क्षेत्रात वाढ करणे, हा एकमेव पर्याय आपल्या समोर आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी असून यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेत श्रीमलंगगड परिसरातील मांगरूळ येथील ८५ एकर जागेवर १ लाख वृक्ष लावण्याचे सर्वतोपरी सुसज्ज आयोजन केले आहे. आहे. राज्यातील वनक्षेत्र वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे महाराष्ट्र शासनाने या वर्षी राज्यभरात ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून १ लाख वृक्ष लावण्याकरता पुढाकार घेतला आहे.\nया महाअभियानासाठी 15 हजार स्वयंसेवक आणि 50 डॉक्टर आणि रुग्णवाहिकांसोबत, वैद्यकीय पथक सज्ज झाले आहे. लोकसहभागातून एक लाख झाडांचे रोपण करण्याचे शिवधनुष्य खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उचलले असून या अभियानात नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्ट, रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, इनरव्हील, दिव्यज्योती ट्रस्ट आदी सामाजिक संस्था तसेच, कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरातील विविध शाळा, एनएसएसचे विद्यार्थी आणि शिक्षक, विविध संस्था, गणेश मंडळांचे कार्यकर्ते, महिला बचत गटातील महिला आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल आणि ज्ञानसाधना महाविद्यालयातील 650 विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून योगदान देणार आहेत.\nया वृक्षारोपण महाभियानाचे नियोजन उत्तमरीतीने होण्य��साठी प्रत्येक संस्थेला, शाळेला त्यांचा परिसर आखून देण्यात आला आहे. या महाभियानाची तयारी जून महिन्यापासूनच सुरू करण्यात आली होती. मांगरूळ परिसरातील तीन डोंगरांवर वृक्ष लागवडीकरता खड्डे खणण्यात आले आहेत.प्रत्येक खाड्यात झाडे तयार ठेवण्यात आली आहेत. या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य लाभले असून वन विभागाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वृक्षारोपणाच्या या महाभियानासाठी संपूर्ण मांगरूळ परिसर सज्ज झाला असून या उपक्रमात कोणतीही कसर राहू नये, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कामाचे तपशीलवार नियोजन करण्यात आले आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nशेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी\nगुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nपुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा\nमराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित\nविठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस\nGST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना\nक्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक\n‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा\nसनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला : अशोक चव्हाण\nपुणे : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाअंती सनातन संस्थेसह उपसंस्थांशी थेट संबंधित आरोपी सापडले...\nआरक्षण द्या, नाहीतर खुर्ची सोडा; धनगर समाजाचा इशारा\nलातूर : धनगर समाजाला हवे ते आरक्षण देतो, असे सांगून आमच्याकडून भरभरून मते घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत अाला. मात्र, सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला...\nसावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित\nखामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात...\nKerala Floods: गिरीष महाजन 81 डॉक्टरांच्या पथकासह केरळात रवाना\nमुंबई : केरळ राज्यात पावसाचे थैमान चालू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांना मदत मिळत आहे. अनेक राज्यातून अन्न, कपडे, रोख...\nरोडरोमीयोंचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवणारः किरण घोंगडे\nटाकळी हाजी (पुणे): इंटरनेट व सोशल मीडीयाच्या माध्यमातून तरूणाईत चुकीच्या ��्रथा पाडल्या जात आहेत. त्यातून किशोरवयीन मुली बळी पडत असून, अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2017/ganpati-as-main-god-268944.html", "date_download": "2018-08-20T13:29:37Z", "digest": "sha1:EPB4BV4V4PE4AOILFBJLOEVZS3KSCABS", "length": 12880, "nlines": 164, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्यासरत्न सच्चिदानंद शेवडे करत आहे गणपतीचं वर्णन", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होत��य सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे करत आहे गणपतीचं वर्णन\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे करत आहे गणपतीचं वर्णन\nबाप्पा मोरया रे - 2017\nकपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप\nबाप्पाला निरोप द्यायला लोटला जनसागर\nपुण्याच्या 'या' गणेश मंडळाने साकारला डीजेमुक्तीचा देखावा\nभक्तांना पावणारा गुपचुप गणपती\nपुण्याचा प्रसिद्ध गुंडाचा गणपती\nकोल्हापूरच्या गणेशोत्सवात अवतरलं विमान\nव्यासरत्न डॉ. सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत बुद्धी आणि सिद्धीचं महत्त्व\nरोबो करतो बाप्पाची आरती\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : शिवसम्राट मिजगर, मालाड\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : आशिष गोलतकर, दादर\nशिवडीच्या राजाचा नदी संवर्धनाचा देखावा\nगणपती विसर्जनासाठी 'अमोनियम सल्फेट'चा वापर\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणेशाच्या दंतकथांचे अर्थ\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणपतीला का म्हणतात 'एकदंत'\nअकोल्याचा प्रसिद्ध बारभाई गणपती\nजीएसबी गणपतीचं झालं विसर्जन\nगणेशोत्सवात केलं मैदानी खेळांचं आयोजन\n'ओम ईश गणाधीश स्वामी'\nऔरंगाबादच्या इमारतीला गणेशोत्सवात भरपूर मागणी\nसोनाळी गावचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळ���्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nअमिताभच्या नातीचे हे फोटोज पाहून तुम्ही जान्हवी, सुहानाला विसरून जाल\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/models-underwater-photoshoot-turns-horror-after-shark-attacks-260042.html", "date_download": "2018-08-20T13:30:54Z", "digest": "sha1:77G4CVOOYSLVJQ6SMOUPCITMHKIFCT2X", "length": 11513, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'या' मॉडेलला अंडरवॉटर फोटोशूट पडलं महागात!", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिल�� दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअरमध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\n'या' मॉडेलला अंडरवॉटर फोटोशूट पडलं महागात\n08 मे : फ्लोरिडामध्ये एका मॉडेलला अंडरवॉटर फोटोशूट चांगलंच महागात पडलं आहे. फ्लोरिडात फोटोशूट दरम्यान माॅडेल मॉली कावली हिच्यावर एका शार्कने हल्ला केला आहे. यात तिचा पाय जखमी झाला आहे.\nसमुद्रात उतरण्यापूर्वी मॉली खूप खूश होती. परंतु काही वेळातच मॉलीचा उत्साह वेदनेत बदलला. मॉली फोटोशूटसाठी पाण्यात उतरली असताना शार्कने अचानकपणे तिच्या पायाचा चावा घेतला. त्यामुळे तिच्या पायातून रक्त येऊ लागलं आणि तिथल पाणी लालेलाल झालं होतं.\nमॉलीला 10 फूट लांब लोमन शार्कने चावा घेतला असून हे शार्क प्रामुख्याने शांत आणि तुलनेने निरुपद्रवी असतात.\nमॉली फोटोशूटसाठी तशी पूर्ण तयारीनिशी समुद्रात उतरली होती. मात्र, थोड्या वेळातच शार्कने तिला लक्ष्य केलं.\nमॉलीच्या क्रूने तिला पाण्याबाहेर काढलं आणि लगेचंच रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले. शार्कच्या या हल्ल्यात माॅली पूर्णपणे घाबरून गेली होती. तिच्या जखमेवर 20 टाके पडले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-���िखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/4-people-arrested-in-death-case-of-dr-amrapurkar-270108.html", "date_download": "2018-08-20T13:33:43Z", "digest": "sha1:Q2GPJ4PUB6V2R24T4LXO2A2JIJKZD7LY", "length": 12142, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डॉ. दीपक अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक", "raw_content": "\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nशिवसेनेचा माजी नगरसेवक पांगारकरची दाभोलकर प्रकरणातही चौकशीची शक्यता \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nपाकिस्तान दौरा भोवला, सिध्दूंविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल\nचर्चेचा प्रस्ताव दिलाच नाही, पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nसुबोध भावे बायकोला का घाबरतो\nअक्षयचा 'गोल्ड'न टच की जाॅनचा 'सत्यमेव जयते'\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nअनोखा जन्मसोहळा, सापाने दिला 23 पिल्लांना जन्म\nकॅन्सरने घेतला अजून एका अभिनेत्रीचा बळी\n'काॅफी विथ करण' होतोय सुरू, 'या' कलाकारांची असेल उपस्थिती\nमासिक पाळीत या गोष्टींमुळे राहू शकता रिलॅक्स\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nAsian Games-2018 : बोल बजरंग..,पूनियाने पटकावले सुवर्णपदक\nविराटच्या करिअर��ध्ये फक्त दुसऱ्यांदा आला हा दुर्दैवी क्षण\nसचिन, विराट पण करू शकले नाहीत हा करिश्मा, पंतने मारली बाजी\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nVIDEO : गडचिरोलीत मुसळधार पावसाने नद्यांना पूर, 130 गावांचा संपर्क तुटला\nहार्दिक पटेलच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सुरतमध्ये बस जाळली\nदाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी\nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nहा सूर्य, हा जयद्रथ\nडॉ. दीपक अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक\nडॉ. अमरापुरकर यांचा एलिफिन्स्टन रोड परिसरात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. दरम्यान घरात पाणी शिरतं म्हणून स्थानिक रहिवाश्यांनीच हे मॅनहोल उघडं ठेवलं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.\nमुंबई,18सप्टेंबर: डॉ. अमरापुरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. 29 ऑगस्टला मॅनहोलमध्ये पडून अमरापुरकर यांचा मृत्यू झाला होता.\n29 ऑगस्टला मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर रस्त्याने चालणाऱ्या डॉ. अमरापुरकर यांचा एलिफिन्स्टन रोड परिसरात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. दरम्यान घरात पाणी शिरतं म्हणून स्थानिक रहिवाश्यांनीच हे मॅनहोल उघडं ठेवलं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या प्रकरणी चार स्थानिक रहिवाश्यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांना 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.\n2005 पासून महापालिका जिथेही पाण्याचा निचरा व्हावा म्हणून मॅनहोल उघडते तिथे देखरेखीसाठी माणसं ठेवते असा महापालिकेचा दावा आहे. घटनास्थळी मात्र अशी कुठलीही व्यवस्था नव्हती. तपास केल्यानंतर स्थानिकांनी मॅनहोल उघडं ठेवल्याची माहिती पुढे आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \n'त्यांना' बकरी ईदच्या दिवशी स्फोट घडवायचा होता-अबू आझमी\nमुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'\nगणेश मंडळासाठी अमित ठाकरेंसह मनसेसैनिक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला\nमंडपाला हात लावला तर अधिकाऱ्यांचे हात छाटू, अविनाश जाधवांची ठाणे मनपाला धमकी\nराज ठाकरेंनी कुंचल्यातून वाहिली अटलजींना अनोखी श्रद्धांजली\nसनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा-विखे पाटील\nविनेश फोगाटची दमदार खेळी, भारताला मिळवून दिलं दुसरं सुवर्णपदक\nचंद्रपूर नगरपरिषदेवर सेनेचा भगवा फडकला,भाजपची मेहनत वाया \nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nखेळण्याचे निमित्ताने 'तो' करायचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://smartmaharashtra.online/mira-bhayander-mahanagarpalika-result/", "date_download": "2018-08-20T12:25:12Z", "digest": "sha1:BHI4FZFMNUV6JF6ZWRG3RT345ONQCRQU", "length": 7627, "nlines": 98, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा? - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमला भावलेलं मुंबईचं रुप\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nमिरा-भाईंदर महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा\nमुंबई: मिरा भाईंदर महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतमोजणी सुरु आहे. आज ९४ जागांसाठी ५०९ उमेदवारांपैकी कोण नशीबवान ठरणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. मीरा-भाईंदरमधील सर्व केबल चॅनेलवर मतमोजणीचं थेट प्रेक्षपण केलं जाणार आहे.\nसध्या भाजपचा अश्वमेध सुसाट आहे. तो रोखण्यास शिवसेना यशस्वी होईल का हे पाहायचे आहे. ही निवडणूक म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस आहे. काँग्रेसही आपले नशीब आजमावत आहे.\nकाल मोठ्या प्रमाणात मतदान होईल असे वाटत होते. परंतु पावसाने दिमाखात हजेरी लावल्यामुळे मतदारांनी दांडी मारली आणि केवळ ४७ टक्के मतदान झाले आहे.\nउत्तन प्रभागात सर्वाधिक म्हणजे ६३ टक्के मतदान झाले. नयानगर येथील प्रभाग २२ मध्ये केवळ ३५.३८ टक्के म्हणजे सर्वात कमी मतदान झाले. मुर्धा, राई या प्रभागांतही ६० टक्के इतके मतदान झाले. इतर मतदान केंद्रांवर जवळजवळ ५० टक्के मतदान झाले.\nराज्याच्या राजकारणात मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीला महत्त्व नसले तरी भाजप आणि शिवसेना याम्च्यात कोण वरचढ ठरतो याची सध्या स्पर्ध अलागली आहे.\nएनाबेल क्रिएशन: स्मार्ट महाराष्ट्र रिव्ह्यू\nजिल्हा परिषद शाळा अजूरफाटा येथे साजरा होणार ऑगस्ट क्रांति पंधरवडा\nनिबंध स्पर्धा: तुम्हाला भावलेलं मुंबईचं रुप\nस्वातंत्र्यवीर सावरकर १३५ वी जयंती\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nआचार्य अत्रे यांचा जन्मदिवस Related\nते म्हणता��� “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nसेना भाजप युती महत्वाची -- July 24, 2018\nतुम्ही नक्की शेतकरीच ना \nकर्नाटकात कमळ फुलणार... -- May 15, 2018\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या... -- May 11, 2018\nव्यंगनिबंधकार राज आणि मनसे -- May 8, 2018\nविकृती आणि त्याच विकृत राजकारण -- April 20, 2018\nस्वदेशी वस्तू चा स्वीकार आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार... -- April 10, 2018\nशासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nइंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला हवेत असिस्टंट मॅनेजर्स- भारतभर भरती: अंति... -- 08/17/2017\nShow all of शासकीय नोकरी: व्हा स्मार्ट.. करा अप्लाय\nझाडे लावा - झाडे जगवा\nआग्रह मराठीचा, सन्मान राजभाषेचा...\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nपथनाट्य : स्वच्छता अभियान\nकमी भांडवलात सुद्धा करता येण्यासारखे व्यवसाय\nकृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे\nनांदगाव येथील महाविद्यालयात मविप्र संकुलाचा समाजदिन उत्साहात संपन्न झाला\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/marathi-news-aurangadab-gangwar-and-riots-no-internet-1788", "date_download": "2018-08-20T12:38:17Z", "digest": "sha1:PXOE364NYHOLZQWGVE37MFKLZ26VIK55", "length": 7775, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news aurangadab gangwar and riots no internet | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबादेतील इंटरनेट सेवा अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद\nऔरंगाबादेतील इंटरनेट सेवा अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद\nऔरंगाबादेतील इंटरनेट सेवा अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद\nऔरंगाबादेतील इंटरनेट सेवा अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद\nशनिवार, 12 मे 2018\nऔरंगाबाद : मोतीकारंजा, शहागंज, राजाबाजारसह इतर ठिकाणी झालेल्या दंगलीनंतर अफवाचे पीक पसरू नये म्हणून औरंगाबादेतील इंटरनेट सेवा 48 तासांसाठी बंद करण्यात आली आहे. अशी माहिती प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.\nऔरंगाबाद : मोतीकारंजा, शहागंज, राजाबाजारसह इतर ठिकाणी झालेल्या दंगलीनंतर अफवाचे पीक पसरू नये म्हणून औरंगाबादेतील इंटरनेट स��वा 48 तासांसाठी बंद करण्यात आली आहे. अशी माहिती प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.\nदोन गटात लाठ्याकाठ्या आणि तलवारीने मारहाण झाल्यानंतर मोठी दंगल उसळली. पोलिसानी दंगेखोरांवर प्लास्टिक बुलेट्स आणि अश्रूधुराच्या नालकांड्या फोडल्या. यानंतर शनीवारी (ता. १२) पहाटे पुन्हा उद्रेक झाला. दरम्यान सोशल मीडियावरून या घटनेचे फोटो, व्हिडिओ आणि अफवा पसरवल्या जात आहेत. अफवामुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते अशी शक्यता आहे, संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला.\nकाही टेलिकॉम कपंण्याची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून उर्वरित सर्व टेलिकॉम कंपन्यांची इंटरनेट सेवा दुपारी दोनपर्यंत बंद होतील. 48 तासांसाठी इंटरनेतसेवा बंद राहणार आहे असे आयुक्त भारंबे यांनी सांगितले.\nदंगल पोलिस सोशल मीडिया\nदर दिवशी पोस्ट; पण तेव्हा नाही... दाभोलकर हत्या प्रकरणातील...\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील संशयित सचिन अंदुरे हा कट्टर हिंदुत्ववादी असून,...\nदाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीचे कर्नाटक कनेक्शन; आरोपीचा सनातन...\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक...\n'त्याला' पत्नीची इतका राग आला की त्याने कात्रीने तिची जीभच कापली\nउत्तर प्रदेशच्या कानपूरमधील कर्नलगंज परिसरात एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची जीभ...\nमोबाइलच्या मेमरी कार्डसाठी घेतला मित्राचा जीव\nउसने घेतलेले पैसे तसेच मोबाइलचे मेमरी कार्ड परत न दिल्याने मित्राचा खून केल्याची...\nहमीद दाभोलकर, मेधा पानसरेंच्या हत्येचा डाव\nनरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरेंच्या हत्येनंतरही कट्टर विचारसरणीच्या हिंदुत्ववादी...\nरक्त, ऑक्सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/raju-shetty-criticized-on-weather-department-its-weather-f-1073007.html", "date_download": "2018-08-20T12:28:20Z", "digest": "sha1:JFFTHX5UHWXV4EFDQTFQ32K6KHA4BSN3", "length": 6316, "nlines": 48, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "अंदाज सांगणे बंद करा ; राजू शेट्टींची हवामान खात्यावर टीका | 60SecondsNow", "raw_content": "\nअंदाज सांगणे बंद करा ; राजू शेट्टींची हवामान खात्यावर टीका\nमह��राष्ट्र - 12 days ago\nहवामान खात्याचा फसलेल्या अंदाजावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितले होते. पण प्रत्यक्षात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे.कुठे आहे मग सरासरीपेक्षा जास्त पाऊस असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला. हवामान खात्याने अंदाज सांगणे बंद करणे असे ते म्हणाले.\nअटलजींचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक: पंतप्रधान मोदी\nजीवन कसे असावे, ते कसे जगावे, का जगावे आणि कशासाठी जगावे याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी होते. ते जनसामान्यांसाठी जीवन जगले. ते देशासाठी, देशवासियांसाठी जगले. त्यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक होते, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबत केले. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.\nAsian Games 2018: कबड्डीमध्ये भारताचा एका गुणाने पराभव\nआशिया क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये आतापर्यंत देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारताच्या संघाला दक्षिण कोरियाकडून फक्त एका गुणाने पराभव पत्करावा लागला. कोरियाने या थरारक लढतीत भारतावर 24-23 असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासून कोरियाने सामन्यावर पकड मजबूत केली होती. कोरिया आणि भारत यांच्यातील गुणांमध्ये जास्त फरक दिसत नव्हता, पण प्रत्येक वेळी कोरियानेच आघाडी घेतलेली होती.\nपूरग्रस्तांना सनी लिओनीने दिला मदतीचा हात \nअभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कामामुळे चर्चेत आली आहे. पावसामुळे उद्धवस्त झालेल्या केरळच्या मदतीसाठी सनी लिओनीही धावून आली आहे. सनीने केरळमधील पूरग्रस्त लोकांना 5 कोटी रुपयांची देणगी दिल्याचे म्हटले जात आहे. केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच कोटी रुपयांची देणगी सनीने दिल्याची चर्चा होत आहे. परंतु याबाबत अधिकृत माहिती हाती आलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-34/segments/1534221216453.52/wet/CC-MAIN-20180820121228-20180820141228-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aisiakshare.com/node/339", "date_download": "2018-08-20T13:01:20Z", "digest": "sha1:UFYSONMIEAV2MQDVDKNEKJODY2Z6C6KB", "length": 22704, "nlines": 326, "source_domain": "aisiakshare.com", "title": " काही एचटीएमेल मदत | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nलेखातल्या हायपरलिंकवर क्लिक केल्यास ती वेगळ्या टॅब वा खिडकीत उघडण्यासाठी काय कोड टाकावा\nलिंक बनवताना लिंकचे शब्द अशा प्रकारे लिंक दिली जाते त्यात target=\"_blank\" असा कोड टाकायचा. याच लेखाची लिंक द्यायची असेल तर:\nएचटीएमेल मदत अशी देता येते आणि याचा कोड असा आहे.\nपहिली ओळ, पहिला स्तंभ पहिली ओळ, दुसरा स्तंभ\nदुसरी ओळ, पहिला स्तंभ दुसरी ओळ, दुसरा स्तंभ\nअसं टेबल लिहीण्यासाठी वापरलेला कोड असा आहे:\n