diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0413.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0413.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0413.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,390 @@ +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T12:02:27Z", "digest": "sha1:I6IJPQDX66VWZYTMOEHKFWHFODKSMBB3", "length": 5645, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रांकाग्वा - विकिपीडिया", "raw_content": "\nरांकाग्वा हे चिले देशातील मोठे शहर आहे. २०१२च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३२,२११ होती. देशाच्या मध्यभागात असलेले हे शहर काचापोआल प्रांताचे प्रशासकीय केंद्र आहे.\nया भागात स्थानिक पिकुंचे लोकांची वस्ती होती. शहराची स्थापना ५ ऑक्टोबर, १७४३ रोजी चिलेच्या गव्हर्नर होजे ॲंतोनियो मान्सो दि व्हेलास्कोने केली. सुरुवातीस या शहराचे नाव व्हिया सांता क्रुझ दि त्रियाना होते.\n१८१४मध्ये येथे झालेल्या रांकाग्वाच्या लढाईत स्पेनच्या सैन्याने चिलेच्या स्वातंत्रसैनिकांचा पराभव केला आणि पात्रिया वियेहा या क्रांतिकारी चळवळीचा अंत केला.\n१९६२ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या शहरात खेळले गेले होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जून २०२१ रोजी ०९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/in-the-absence-of-both-hands-the-girl-has-done-the-vote/", "date_download": "2021-07-30T10:07:19Z", "digest": "sha1:LMAQOEWJZPDCHCIXFOPGBNEIONQZ5YJE", "length": 7727, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोन्ही हात नसतानाही ‘या’ मुलीने केले मतदान – Dainik Prabhat", "raw_content": "\nदोन्ही हात नसतानाही ‘या’ मुलीने केले मतदान\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nभोपाळ – लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील ९ राज्यांतील ७२ मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये मध्यप्रदेशमधील ६ जागांचाही समावेश आहे. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये जबलपूरमधील भवानी या दिव्यांग मुलीने दोन्ही हात नसतानाही आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. भवानीने पहिल्यांदाच मतदान केले असून दोन्ही हात नसल्यामुळे पायाच्या बोटावर शाई लावली आहे. यावेळी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनीह��� तिला मोठी मदत केली.\nयाप्रसंगी भवानी म्हणाली, एक-एक मत किमती आहे. देश निर्मितीमध्ये आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे, असे आवाहन तिने केले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे विभागात 757 वर टॅंकर; सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक\nपुणे – ‘चारा छावण्यांसाठी इच्छुकांनी निवेदन द्यावे’\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’…\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\nपेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा\nआसाम-मिझोराममधील संघर्ष: दोन शतकांचा वाद आणि वांशिक किनार\n एका दिवसात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; ‘या’…\nबसवराज बोम्मई यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; बनले २३ वे मुख्यमंत्री\nममता बॅनर्जी-सोनिया गांधी भेट संजय राऊत म्हणाले, “भेटीगाठी…”\nजम्मू-काश्मीर; किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे ४ ठार तर ४० जण बेपत्ता; बचावकार्य सुरू\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/nanar-support-project-gathering-kokan-marathi-news-267214", "date_download": "2021-07-30T11:02:38Z", "digest": "sha1:QNQQWVOSENQ55RAESLWQQTVVXASPOJ3N", "length": 10958, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनां नाणार रिफायनरी प्रकल्प हवा आहे ; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट", "raw_content": "\nठाकरेंना रिफायनरी प्रकल्प हवा आहे..प्रमोद जठारांचा गौप्यस्फोट; खासदार विनायक राऊतांनी माफी मागावी..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेनां नाणार रिफायनरी प्रकल्प हवा आहे ; भाजपच���या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट\nराजापूर (रत्नागिरी) : चपलांनी मारण्याची भाषा करणाऱ्या खासदारांनी माफी मागावी, अन्यथा ज्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी चपलांनी मारू, अशा आक्रमक शैलीत खासदार विनायक राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाणार रिफायनरी प्रकल्प हवा आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी डोंगरतिठा येथे प्रकल्प समर्थनार्थ झालेल्या सभेत केला.\nतालुक्‍यातील डोंगरतिठा येथे कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने आज प्रकल्प समर्थनार्थ मेळावा झाला. या वेळी माजी आमदार राजन तेली, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, उल्का विश्‍वासराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, शिवसेनेचे देवाचेगोठणे विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील राणे, नीलेश पाटणकर यांच्यासह प्रकल्पसमर्थक उपस्थित होते.\nहेही वाचा- पोटच्या गोळ्यासाठी आईच काळीज धावल अन्...\nनाणारसह अन्य प्रकल्पांची गरज\nश्री. जठार म्हणाले, पेपरच्या पोटापाण्याचा प्रश्‍न म्हणून जाहिराती, मग लोकांच्या पोटापाण्याचे काय. खासदारकी वा आमदारकीच्या माध्यमातून लोकांच्या रोजगारासाठी काय करता येत नसेल तर ती आमदारकी, खासदारकी काय कामाची. भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी काम केले म्हणून खासदार झालात. प्रकल्पांना विरोध करताय ना मग पाहू पुन्हा कसे खासदार होता ते. आमदार राजन साळवींनी नाणारचे समर्थन केल्यास पुन्हा आमदार होतील. अन्यथा त्यांच्या नावामागे माजी कायम राहील. कोकणच्या विकासासाठी नाणारसह अन्य प्रकल्पांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे हे प्रकल्प होणार. ॲड. शशिकांत सुतार, ॲड. यशवंत कावतकर, व्यापारी संघटनेचे मजीद पन्हळेकर यांनी कोकणच्या विकासासाठी नाणार प्रकल्प होणे गरजेचे असल्याचे मत मांडले.\n या जिल्हात अजूनही चाळीस कोटी रुपये शिल्लकच..\nराजीनामा देऊन जनतेचा कौल घ्या : तेली\nमाजी आमदार तेली म्हणाले, शिवसैनिक कोणाला घाबरत नाही. त्यामुळे कोणी त्यांना गृहमंत्र्यांमार्फतच्या चौकशी���ी धमकी देऊ नये. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या खासदार, आमदार यांनी राजीनामा देऊन जनतेचा कौल घ्यावा, मग कळेल समर्थन किती आणि विरोध किती. प्रकल्प होणे गरजेचे असून प्रकल्प समर्थच्या मागणीची मुख्यमंत्री निश्‍चितच दखल घेतील.\nहेही वाचा- सिंधुदुर्गात या 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nनाणारमधील जागा ठाकरेंच्या नातेवाईकांच्या\nनाणार रिफायनरीचा विरोध कायम आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात सांगितले होते. मात्र, भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्‍तव्यामुळे खळबळ उडाली आहे. डोंगरतिठा येथील सभेत ते म्हणाले, की सिंधुदुर्गचे पालकमंत्री येथे सांगून गेले की नाणार येथील जागा कुणी घेतल्या, त्याचा शोध लावण्यासाठी गृह मंत्रालयाला कामाला लावणार आहे. गृह मंत्रालयाची गरज नाही, मी सांगतो कुणी जागा घेतल्या आहेत ते. हिंमत असेल तर पकडून दाखवा त्यांना. ज्यांनी जागा घेतल्या ते ठाकरे बंधूंचे नातेवाईक आहेत. त्यांनीच दीड ते दोन एकर जागा घेतल्या आहेत. हवे असल्यास त्याबाबतचे पुरावे द्यायलाही मी तयार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/patoles-slogan-self-reliance-please-workers-shiv-senas-khaires-attack-congress", "date_download": "2021-07-30T11:39:53Z", "digest": "sha1:NGDZGG7GQRCO3I4OPTAL55CVREZJPZCV", "length": 18880, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पटोलेंचा स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी; शिवसेनेचा काॅंग्रेसला टोला.. - Patole's slogan of self-reliance to please the workers; Shiv Sena's Khaire's attack on Congress .. | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपटोलेंचा स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी; शिवसेनेचा काॅंग्रेसला टोला..\nपटोलेंचा स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी; शिवसेनेचा काॅंग्रेसला टोला..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nपटोलेंचा स्वबळाचा नारा कार्यकर्त्या��ना खूष करण्यासाठी; शिवसेनेचा काॅंग्रेसला टोला..\nबुधवार, 16 जून 2021\nराजकारणात असे चालायचेच. त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होईल असे वाटत नाही. उलट शिवसेनेसोबत राहिले तर राज्यात काँग्रेसचीही ताकद वाढेल.\nलातूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावरचा नारा दिला आहे. केवळ कार्यकर्त्यांना खूष करण्य़ासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तो दिला आहे, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत केली. (Patole's slogan of self-reliance to please the workers; Shiv Sena's Khaire's attack on Congress ) सोबत राहिलात तर शिवसेनेमुळे काँग्रेसची ताकद वाढले, असा टोलाही खैरे यांनी पटोलेंना लगावला.\nजिल्ह्यातील शिवसेनेचा आढावा घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसंदर्भात खैरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. (Shivsena Leader Chandrakant Khaire) मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामुळे राज्यात कोविडची दुसरी लाट थांबवण्य़ात यश आले. या काळात शासनासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही रुग्णांना मदतीचे मोठे काम केले आहे. हीच आमची ताकद आहे.\nआता कोरोना कमी झाला आहे. आगामी काळात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिकांच्या निवडणूका होत आहेत. (Congress State President Nana Patole) महाविकास आघाडी त्या लढविणार आहे. त्या आम्ही जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ( Minister Amit Deshmukh) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा दिलेला नारा हा कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी आहे. त्यात बाकी काही नाही. महामंडळ, काही पदे मिळतील का, यासाठीचे ते दबावतंत्रही असू शकते, असा चिमटाही खैरेंनी काढला.\nराजकारणात असे चालायचेच. त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होईल असे वाटत नाही. उलट शिवसेनेसोबत राहिले तर राज्यात काँग्रेसचीही ताकद वाढेल. इंधन दरवाढ, राज्याला केंद्राकडून मिळणारा निधी, केंद्राने पाठविलेले व्हेंटिलेटर आदींवर त्यांनी भाष्य करतांना मोदी सरकारवर टीका केली. राज्यातील विरोधी पक्षाला आंदोलनाशिवाय काही कामच नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.\nअमित देशमुखांनीही केले खूष...\nवैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे काँग्रेसचे औरंगबादचे संपर्कमंत्री आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवेल असे देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. त्यातून त्यांनी औरंगाबादच्या कार्यकर्त्यांना तर पटोले यांनी राज्यातील कार्यकर्त्यांना खूष केल्याचे खैरे म्हणाले.\nहे ही वाचा ः एटीएम चोरांचा पाठलाग, हवेत गोळीबार, तरीही आरोपी पळाले..\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमनसेच्या प्रकल्पांच्या दुरवस्थेने अमित ठाकरे झाले व्यथित\n.नाशिक : मनसेच्या सत्ताकाळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून उभारण्यात आलेले प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर (Projects raise by MNS from CSR...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nराज्यमंत्री सत्तार `शेठ`यांचा शिवसेनेच्याच साबेर भाईशी `थेट` पंगा..\nऔरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या फटकाळ स्वभाव आणि समोरच्याची टर उडवण्यासाठी नेहमीच ओळखले जातात. मग ते दुसऱ्या पक्षातील विरोधक...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nराणेंचं डोकं फिरलया...पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर मीच दिली\nजळगाव : पूरपरिस्थती तसेच, राज्यावर आलेल्या संकट काळात कोणतेही राजकारण केले जात नाही, परंतु नारायण राणे (Narayan Rane) यांची सरकारवरील टीका म्हणजे...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका\nनाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुंडे, राजळे यांनी मंजूर केलेल्या योजनेचे नव्याने सर्वेक्षण कशासाठी ती माहिती खोटी होती का\nपाथर्डी : भगवानगड व परिसरातील पस्तीस गावाला जायकवाडी धरणापासून पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी मी व समविचारी मित्रांनी 2014 साली प्रयत्न सुरु केले होते...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nपंकजा मुंडे यांच्या सोबतचे नाते कसे आहे फडणवीसांनी दिले हे उत्तर\nपुणे : केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pankaja Munde) यांना मंत्रिपद मिळणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, त्यांना...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nकिरीट सोमय्या अडचणीत...सरनाईकांनी केला 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा\nठाणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी विविध आरोप केले होते. सोमय्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार सक्षम आहेत का\nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस नुकलाच झाला. या दोन्ही नेत्यांचा...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nडाॅ. शिंगणेंनी ठोके तपासले आणि ब्रीच कॅंडित जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा जयंतरावांना सल्ला\nमुंबई : जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना मंत्रीमंडळाच्या बैठकीतच त्रास सुरू झाल्याने त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात...\nबुधवार, 28 जुलै 2021\nमुख्यमंत्री महोदय, आम्हाला वेळ द्या, राज्य डबघाईला चालले आहे..\nऔरंगाबाद ः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार घेऊन पावणे दोन वर्ष उलटली आहेत, पण या दोन वर्षात आपण विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळच दिलेला नाही. कोरोना...\nबुधवार, 28 जुलै 2021\nराजकारणाची ही वेळ नाही; शरद पवारांची सूचना योग्यच : फडणवीस\nकऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली सुचना योग्य आहे. बचाव कार्यात अडथळा येवू नये, यासाठी त्यांनी केलेली सुचना महत्वाची आहे, असे मत विरोधी...\nबुधवार, 28 जुलै 2021\nराजकारण politics विकास काँग्रेस indian national congress लातूर latur तूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare सरकार government आग टोल नाना पटोले nana patole चंद्रकांत खैरे chandrakant khaire पत्रकार shiv sena attack congress shivsena जिल्हा परिषद निवडणूक president nana patole amit deshmukh इंधन व्हेंटिलेटर आंदोलन agitation अमित देशमुख amit deshmukh औरंगाबाद aurangabad महापालिका एटीएम गोळीबार firing\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/mumbai-high-courts-nagpur-bench-declared-govari-community-as-tribal-one/", "date_download": "2021-07-30T09:50:09Z", "digest": "sha1:LUAYXPF2MMJ53CFGFSEUVCCE7PR36POC", "length": 15187, "nlines": 116, "source_domain": "bolbhidu.com", "title": "गोवारी समाजाच्या आरक्षणासाठीच्या संघर्षपूर्ण लढ्याचा प्रवास !", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्��ारे ८२…\nगोवारी समाजाच्या आरक्षणासाठीच्या संघर्षपूर्ण लढ्याचा प्रवास \nगोवारी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. या निर्णयामुळे गेली २३ वर्षे गोवारी समाजाने अखंडपणे दिलेल्या आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाले आहे.\nगोवारी समाज आणि आरक्षणाचा प्रश्न\nगोवारी समाज प्रामुख्याने विदर्भ आणि मध्य भारतातील काही ठिकाणी आढळतो. पशुपालन हा ३० ते ३५ लाख लोकसंख्या असणाऱ्या गोवारी समाजाचा मुख्य व्यवसाय आहे.\nघटना निर्मितीच्या प्रक्रीयेपासूनच या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला होता. त्यावेळी गोंडगोवारीना एसटी आरक्षणाचा लाभ देण्यात आला होता मात्र अनेकांकडे फक्त ‘गोवारी’ असेच जात प्रमाणपत्र असल्याने ते या आरक्षणापासून वंचित राहिले होते. ‘गोंड’ आणि ‘गोवारी’ हे दोन्हीही वेगवेगळे समाज आहेत त्यामुळे गोंड-गोवारी या उल्लेखामधून दोन्ही समाज वेगळे करावेत अशी मागणी पुढे करण्यात आली होती.\nआरक्षणाच्या मागणीसाठी बसलेले आंदोलक\n‘गोंड’ हे जंगलातील राजे होते तर ‘गोवारी’ हे त्यांची गायीगुरे राखायचे. ही गुरे गोवारींच्या मालकीची नव्हती. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या देखील खूप मागासलेले होते. १९८५ साली केंद्र सरकारने राज्य सरकारला ‘गोंड’ व ‘गोवारी’ यातील फरक स्पष्ट करून त्यांना तसे आरक्षण देण्यास सांगितले. मात्र महाराष्ट्र सरकारने जीआर काढून गोवारी समाजाला ‘एसटी’ प्रमाणपत्र देण्यास मनाई केली.\nमहाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे गोवारी समजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दरवर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी गोवारी समाज एकत्र जमू लागला. मात्र सरकारकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने १९९४ सालच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी प्रचंड मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ५०००० हजारांपेक्षा अधिक लोक या मोर्च्यात सहभागी झाले.\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nमुंबई पोलिसांच बंड म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधातला उठाव…\nमराठा समाजाला आरक्षण देणारा एकमेव व्यक्ती \nचंद्रकांत दादा मराठा, जैन की लिंगायत \nआंदोलनात बळी गेलेल्या राजीव गोस्वामीची गोष्ट \nएवढ्या मोठ्या प्रमाणातील मोर्चा काढून देखील तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी भेट नाकारल्याने चिडलेल्या मोर्चेकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. त्यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी चेंगराचेंगरी होऊन ११४ मोर्चेकरी मृत्यू पावले आणि ५०० पेक्षा अधिक मोर्चेकरी जखमी झाले.\nवेळेत मोर्चेकऱ्यांना सामोरे न गेल्यामुळे मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने शरद पवार यांना क्लीन चिट दिली.\nझिरो माईल शहीद गोवारी स्मारक\nझिरो माईल शहीद गोवारी स्मारक\nया घटनेच्या स्मरणार्थ नागपूरमध्ये ‘झिरो माईल शहीद गोवारी स्मारक’ उभारण्यात आले. दर वर्षी २३ नोव्हेंबरला तेथे गोवारी स्मृती दिन साजरा करण्यात साठी समाज बांधव एकत्र येतात. सरकारने नागपूरच्या सीताबर्डी उड्डाणपुलाचे नाव देखील शहीद गोवारी स्मारक असे ठेवले आहे.\n१९९५ साली सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपा युती सरकारने गोवारी समाजाचा समावेश ‘एसबीसी’मध्ये केला होता. मात्र या २ टक्के आरक्षण असलेल्या कोट्यामध्ये आधीच ४२ जातींचा समावेश असल्याने गोवारी समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये म्हणावा तसा फायदा झाला नाही. त्यामुळे युती सरकारने गोवारी समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना आंदोलकांमध्ये निर्माण झाली होती.\n२०११ साली गोवारी समाजाला केंद्रात ओबीसीचा दर्जा मिळाला. राज्यात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठीचा समाजाचा लढा मोर्चा आणि आंदोलनासोबतच न्यायालयाच्या मार्गाने चालूच होता. यासाठी ‘आदिम गोवारी समाज विकास मंडळा’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर याप्रकरणी आपला निकाल देताना कोर्टाने गोवारी समाजाच्या आदीवासी असण्यावर शिक्कामोर्तब केले.\nउपोषण न करता या माणसाने चक्क आण्णा हजारेंना ओव्हरटेक केलय \nमहाराष्ट्राचा मांझी : ज्यांनी एकट्याच्या जीवावर अभयारण्य निर्माण केलं \nहजारों वर्षांपासून अलिबागच्या परिसरात ज्यू लोकं राहतात \nराज्यात कॉंग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी तर दिल्लीतील भेटीगाठी नाहीत ना\nपत्नीचं नाव घेऊन टीका करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याची मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली…\nराज्यमंत्री आता मंत्रिमंडळाचा ��ाग राहिलाच नाही \nखा. संभाजीराजे नव्या पक्षाचा विचार करत आहेत, पण याआधीच्या बहुजन पक्षांचं सध्या काय…\nकामाठीपुऱ्याची सम्राज्ञी असणाऱ्या गंगुबाईने थेट नेहरूंना प्रपोज केलेलं..\nशिवसेनेत संजय राऊत यांच महत्व कसं वाढत चाललं आहे…\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87/cid3905186.htm", "date_download": "2021-07-30T10:33:29Z", "digest": "sha1:TS2SVPIOJI7JGGWCGOQ5YSIGDD5FXOUU", "length": 3480, "nlines": 54, "source_domain": "cmnews.co.in", "title": "पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले", "raw_content": "\nपोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले\nबीड शहरात एका पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले.ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.\nबसस्थानक परिसरातील पोलीस चौकीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यास सात हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. रविवारी (दि.27) दुपारच्या सुमारास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.\nचरणसिंग वळवी असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.\nवळवी हे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती आहे. तक्रार अर्जात कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे सात हजार रुपय लाचेची मागणी केली\nहोती. लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत बस स्थानकातील पोलीस चौकीमध्ये सात हजाराची लाच घेतांना वळवी यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई\nपोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे\nयांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.रवींद्र पाडावी,\nपोना.श्रीराम गिराम, गोरे, पोशि.गारदे, कोरडे यांनी केली.\nहेही वाचा:अमरावती जिल्ह्यातील शहीद सैनिकाचा आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T11:52:18Z", "digest": "sha1:5YN4CJNJPZEHYEB7X2UETW6O63SW45IN", "length": 6503, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरवली जिल्हाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअरवली जिल्हाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अरवली जिल्हा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवडोदरा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:गुजरात - जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nअहमदाबाद जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nअमरेली जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nआणंद जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकच्छ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nखेडा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगांधीनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजामनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजुनागढ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपोरबंदर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nभावनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nराजकोट जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसुरेंद्रनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nवलसाड जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसुरत जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nभरूच जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nडांग जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनर्मदा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनवसारी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nदाहोद जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपंचमहाल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपाटण जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमहेसाणा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबनासकांठा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसाबरकांठा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगुजरातमधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nअरवली पर्वतरांग ‎ (← दुवे | संपादन)\nमोडासा ‎ (← दुवे | संपादन)\nबोटाद जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nदेवभूमी द्वारका जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगीर सोमनाथ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nमहीसागर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nतापी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nछोटा उदेपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nअरवल जिल्हा ‎ (← दुवे | स���पादन)\nमोरबी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nअरवल्ली जिल्हा (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nगुजरात राज्य विधानसभा मतदारसंघ सूची ‎ (← दुवे | संपादन)\nगुजरातचे प्रदेश ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/out-4-thousand-2-hundred-doctors-only-7-hundred-doctors-qualifies-handle-covid-doctors-308547", "date_download": "2021-07-30T11:30:26Z", "digest": "sha1:DUPZGEZGOCSRVBGHYZKTKA5TFFOW6WMJ", "length": 6906, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 4 हजार 200 पैकी केवळ 700 डॉक्टर्सच कोविड सेवेसाठी पात्र, वाचा प्रकरण आहे तरी काय ?", "raw_content": "\nवैयक्तिक सराव करणाऱ्या 4 हजार 200 डॉक्टर्सनी महापालिकेसाठी कोविड रुग्णाांवर उपचार करण्याची तयारी दाखवली होती.\n4 हजार 200 पैकी केवळ 700 डॉक्टर्सच कोविड सेवेसाठी पात्र, वाचा प्रकरण आहे तरी काय \nमुंबई : वैयक्तिक सराव करणाऱ्या 4 हजार 200 डॉक्टर्सनी महापालिकेसाठी कोविड रुग्णाांवर उपचार करण्याची तयारी दाखवली होती. मात्र, त्यातील फक्त 700 डॉक्टर्स या सेवेसाठी पात्र आहेत.\nराज्य सरकारने 4 मे रोजी लिखीत आदेश जाहिर करुन शहरातील 25 हजार खासगी डॉक्टर्सना महिन्यातील 15 दिवस केविड सेवा करणे बंधनकार केले होते.तशा नोटीसही डॉक्टर्सना पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातील 4 हजार 200 डॉक्टर्सनी पालिकेला सहकार्य करण्याची तयारी दाखवली. मात्र, प्रत्यक्षात 700 डॉक्टर्सच यासाठी पात्र ठरत आहेत. उर्वरीत 3 हजार 500 डॉक्टर हे सार्वजनिक रुग्णालयात काम करत आहेत. त्यामुळे त्यांना वेगळी ड्यूटी लावता येणार नाही.\nमोठी बातमी - एसटीच्या पासधारकांसाठी मोठी बातमी; परिवहन मंत्र्यांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय\nमुंबईत कोविड बाधित रुग्णांची संख्या सध्याच्या वाढीच्या दरानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीपर्यंत लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. अशा वेळी डॉक्टर्स कमी पडू नये म्हणून खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात येणार होती. तसेच जे डॉक्टर्स सेवा देणार नाही त्यांची सनद रद्द करण्या बरोबरच 1898 च्या साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार होती.\nशहरात 25 हजार नोंदणीकृत खासगी डॉक्टर्स आहेत. मात्र, त्यातील बहूसंख्य डॉक्टर्स 55 वर्षा वरील आहेत. तर अनेक डॉक्टर्स खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयातही काम करतात. तर, दवाखान्यात असलेले डॉक्टर्स कोविडचे रुग्ण शोधण्यास एक प्रकारे मदतच करत आहेत. असा दावा डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/two-sugar-emperors-pune-graduate-constituency-are-trying-their?amp", "date_download": "2021-07-30T10:43:08Z", "digest": "sha1:UMLO5UJXTHI2U4SZ47FAC7AB77PISQYI", "length": 9356, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | साखरेभोवतीच राजकारण; आता सामना रंगणार दोन साखर सम्राटांमध्ये", "raw_content": "\nपदवीधर मतदारसंघ निवडणूक; पक्षीय लढतीत संस्थांची भूमिका महत्त्वाची\nसाखरेभोवतीच राजकारण; आता सामना रंगणार दोन साखर सम्राटांमध्ये\nकोल्हापूर: पुणे पदवीधर मतदारसंघातून यंदा दोन साखर सम्राट विधान परिषदेसाठी नशीब आजमावत आहेत. संग्रामसिंह देशमुख यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली; तर अरुण लाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकारी आणि शिक्षण संस्था, नवा पदवीधर मतदार आणि पक्षीय कार्यकर्त्यांची सक्रियता यावरच निवडणुकीतील विजय-पराजय अवलंबून असेल. दोघांमधील लढत अटीतटीचीच असेल, असे सध्या चित्र आहे.\n‘महाराष्ट्रात साखरेतून सत्ता येते’ असे विधान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला पुष्टी देणारीच पदवीधरची निवडणूक आहे. अरुण लाड सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व करतात. संग्रामसिंह देशमुख हे ग्रीन पॉवर शुगर कारखान्याची धुरा सांभाळतात. दोघांनाही सहकार क्षेत्रातील कौटुंबिक पार्श्‍वभूमी आहे. लाड यांनी गेल्या निवडणुकीत अपक्ष राहून ३० हजारांहून अधिक मते घेतली. त्यामुळे यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वेळचे उमेदवार सारंग पाटील यांना थांबवून लाड यांना उमेदवारी दिली.\nपदवीधर निवडणुकीचा अनुभव, सहकार क्षेत्रातील भरीव योगदान आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची फौज त्यांच्या पाठीशी आहे. याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्था, विवेकानंद शिक्षण संस्था, भारती विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांचीही मदत लाड यांना होईल. संस्थात्मक मतदानाच्या बाबतीत पडद्यामागच्या हालचालींवरही बरेच काही अवलंबून आहे. गेल्या निवडण���कीत लाड यांच्यामुळेच सारंग पाटील यांचा पराभव झाला होता. ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते व स्वतः सारंग पाटील हे विसरून लाड यांचे काम करणार का, असा प्रश्‍नही उपस्थित होतो. भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप कार्यकर्ते कितपत सक्रिय होतील, याबद्दलही चर्चा आहे. माजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल भाजप कार्यकर्ते, संघ परिवारात नाराजी आहे. त्याचा फटकाही देशमुखांना बसू शकतो. मात्र, ही नाराजी कशी दूर होते, कार्यकर्ते सक्रिय होतात का यावर देशमुखांची दारोमदार आहे.\nहेही वाचा- तरुणांनो सावधान : काही मिनिटातच खात्यावरून पैसे होतायत गायब -\nपुण्यात शेवटच्या दिवशी वाढलेली मतदारसंख्या, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांचा पाठिंबा, भाजप व संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांचे जाळे या देशमुख यांच्या जमेच्या बाजू आहेत. लाड यांच्या तुलनेत देशमुख तरुण असल्याने नवमतदार त्यांच्याकडे आकर्षित होईल. लाड आणि देशमुख यांपैकी कोणीही जिंकले तरी साखर उद्योगाभोवतीच इथले राजकारण फिरते, हे अधोरेखीत होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathimedia.com/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T11:38:45Z", "digest": "sha1:JQ6HBKWBE7JLU7IU6U2VTJTWPRNDXROU", "length": 7369, "nlines": 112, "source_domain": "marathimedia.com", "title": "उन्हाळा सुरु झाला आहे !! – कशी घ्याल काळजी ? – Marathi Media", "raw_content": "\nउन्हाळा सुरु झाला आहे – कशी घ्याल काळजी \nउन्हाळा सुरु झाला आहे – कशी घ्याल काळजी \nसुंदर आणि आकर्षक चेहरा प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करतो. आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी तुम्ही घरगुती व बाजारात मिळणार्या् दोन्ही प्रकारच्या प्रसाधनांचा वापर करू शकता.\nउन्हात बाहेर जाणे गरजेचे असेल तर सन स्क्रीन लोशन लावून बाहेर पडायला पाहिजे व छत्रीचा वापर करावा. ऊन आणि प्रदूषणामुळे केसांचे आरोग्य फारच खराब होते म्हणून केसांना बांधूनच बाहेर जाणे योग्य.\nमेंदी कंडिशनरचे काम करत असल्यामुळे, केसांचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी प्रत्येक 15 दिवसांनी मेंदी लावायला पाहिजे. त्याशिवाय आठवड्यातून किमान एकदा अंडे आणि दह्याचा वापर केला पाहिजे.\nबेसन, लिंबाचा रस आणि दही या तिघांना सम मात्रेत घेऊन केसांचे मसाज करून डोकं धुवायला पाह��जे. सर्वात शेवटी केसांना लिंबाच्या पाण्याने फाइनल रिंस करावे.\n1 वाटी मेंदीत आवळा, शिकाकाई, रिठा, मेथी, कडू लिंब, तुळशीचे पानं सर्वांना 1-1 चमचा घेऊन दह्यात मिसळावे, त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून केसांना लावून 1 तास तसेच राहू द्यावे, याने केस मजबूत होतील व केसांना चमक येईल.\nथोडं गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने केसांना धुऊन टाकावे. कोरड्या केसांमध्ये वेगळीच चमक येऊन ते मऊ होतील.\nउन्हाळ्यात चेहरा ताजातवाना राखण्यासाठी दोन चमचे बेसन, हळद, गुलाब पाणी व मध घालून त्याचा लेप बनवून चेहरा, हात-पाय आणि मानेवर लावून 10 मिनिटाने धुऊन टाका. त्याने त्वचा सुंदर व स्वस्थ बनेल.\nडोळ्यांची आग व `डार्क सर्कल` कमी करण्यासाठी रात्री झोपताना डोळ्यांवर थंड दुधाच्या पट्ट्या ठेवाव्या.\nओठांना सुंदर व मऊ बनविण्यासाठी रात्री झोपताना दुधाची साय लावायला पाहिजे, सकाळी थंड पाण्याने धुऊन टाकावे.\nदुधात हळद घालून त्याची पेस्ट तयार करावी, या पेस्टला चेहरा आणि हाता-पायावर लावावे. 10 मिनिटाने धुऊन टाकावे.\n8-10 दिवसाने एकदा चेहऱ्यावर वाफ जरूर द्यावी. या पाण्यात पुदिनाची पानं, तुळशीचे पानं, लिंबाचा रस व मीठ घालावे. वाफ घेतल्यानंतर याच कोमट पाण्यात 5 मिनिट हात ठेवावे त्याने हातसुद्धा मऊ होतात.\nफ्रीजमधील पीठाच्या पोळ्या खाताय\nपांढरेशुभ्र दात मिळवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय\nकेस गळती व टक्कल घालविण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय\nवजन कमी करण्यासाठी काही प्रभावशाली उपाय \nतोडाचा घाणेरडा वास येत असेल तर काही कायमस्वरूपी उपाय \nहेडफोन वापरत असाल तर ही बातमी एकदा वाचाच, नाहीतर नंतर पश्चात्ताप होईल.\n7 thoughts on “उन्हाळा सुरु झाला आहे – कशी घ्याल काळजी – कशी घ्याल काळजी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/indian-army-ricurtment/", "date_download": "2021-07-30T11:18:48Z", "digest": "sha1:G4SACZFD2BR2T5WU7K4F5IUJJOHJPJZF", "length": 10460, "nlines": 199, "source_domain": "careernama.com", "title": "[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती - Careernama", "raw_content": "\n[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती\n[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती\n भारतीय सैन्य दलात विविध पदांकरता मेगा भरती सुरु साली आहे. सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल NA (AMC)/NA VET, सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर��ण) , सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण), सोल्जर फार्मा (AMC) पदांकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ नोव्हेंबर, २०१९ आहे.\nअर्ज करण्याची सुरवात- १८ सप्टेंबर, २०१९\nपदांचे नाव आणि तपशील-\nपद क्र. पदाचे नाव\n1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD)\n3 सोल्जर टेक्निकल NA (AMC)/NA VET\n4 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल\n5 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)\n6 सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)\n7 सोल्जर फार्मा (AMC)\nपद क्र.1- 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण\nपद क्र.2- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM)\nपद क्र.2- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)\nपद क्र.4- 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान)\nपद क्र.5- 10वी उत्तीर्ण\nपद क्र.6- 08वी उत्तीर्ण\nपद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)\n1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 168 50 77/82\n2 सोल्जर टेक्निकल 167 50 76/81\n4 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल 162 50 77/82\n5 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 168 50 76/81\n6 सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 168 50 76/81\nपद क्र.1- जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.\nपद क्र.2 ते 6- जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.\nपद क्र.7- जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान.\nमेळाव्याचे ठिकाण- शिवाजी स्पोर्ट्स स्टेडियम, रत्नागिरी (महाराष्ट्र)\nमेळाव्याचा कालावधी– १७ ते २७ नोव्हेंबर २०१९\nप्रवेशपत्र- ०२ ते १६ नोव्हेंबर २०१९\nहे पण वाचा -\n आता डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये काम करण्याची…\n भारतीय सैन्य नर्सिंग सेवा…\n 12 वी पास असणाऱ्यांना…\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०१ नोव्हेंबर, २०१९\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ जागांसाठी भरती\nDRDO संरक्षण संशोधन व विकास संघटनेत २२४ जागांसाठी भरती\nअकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘कृषी सहाय्यक’ पदांची भरती\n‘नाबार्ड’ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ९१ जागांसाठी भरती\n SSC मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती जाहीर\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत इंजिनीयर पदासाठी भरती\nGSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ जागांसाठी भरती\n‘प्रवेशपत्र उपलब्ध’ एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड परीक्षा\nPDKV Akola Recruitment 2021 | पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध…\nRITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध…\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती\nMNLU Nagpur Recruitment 2021 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई अंतर्गत भरती\nRITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक…\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध…\nBECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स…\nRITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक…\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-07-30T09:18:37Z", "digest": "sha1:F4B5FESK3DDKVXY3ODPPI7R4XQDNMURP", "length": 8865, "nlines": 74, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "निनाद बेडेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमराठी इतिहाससंशोधक व लेखक\nछत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीत निनाद बेडेकर यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. जगभरात फिरून, पुरातन कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून, गडकिल्ले धुंडाळून ते शिवकालीन इतिहासात रममाण झाले होते. या अभ्यासासाठीच अरेबिक व पर्शियन भाषाही ते शिकले होते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, छ्त्रपती शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते. \"\"\"छत्रपती शिवाजी महाराजांची\"\"\" व्यवस्थापकीय कौशल्ये आजच्या 'एमबीए'वाल्यांना कळावीत म्हणून इंग्रजीतही त्यांनी भाषणे दिली होती. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी ते व्याख्यानमाला आयोजित करत.\nवयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या.\nशिवकालीन इतिहासाबद्दलची त्यांची ही तळमळ लक्षात घेऊन, छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी आणि गडकिल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीचे प्���मुख मार्गदर्शक निनाद बेडेकर होते.\n'यू-ट्यूब' वर निनाद बेडेकरांची छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव, पानिपत अशी अनेक व्‍याख्‍याने उपलब्‍ध आहेत.\nमहाराष्‍ट्रातील ट्रेकिंग करणाऱ्या अनेक संस्‍थांशी निनाद बेडेकरांचा मैत्रिपूर्ण संबंध होता. किल्‍ल्‍यांवर भटकंतीसाठी जाणाऱ्या अनेक तरुण मुलामुलींना त्यांनी ऐतिहासिक विषयांसंबंधीचे मार्गदर्शन केले होते.\nनिनाद बेडेकर यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा\nआदिलशाही फर्माने (ऐतिहासिक; सहलेखक - गजानन भास्कर मेहेंदळे, डॉ.रवींद्र लोणकर\nझंझावात : मराठ्यांची यशोगाथा (ऐतिहासिक)\nथोरलं राजं सांगून गेलं (ऐतिहासिक ललित)\nरघुनाथ यादव चित्रगुप्त बखर पानिपत ची (संपादक-अनवाद - उदय कुलकर्णी, लिप्यांतर - निनाद बेडेकर)\nपानिपतचा रणसंग्राम, मराठे विरुद्ध अफगाण १४ जान्युअरी १७६१\nपुण्याच्या स्व-रूपवर्धिनी संस्थेचा स्वामी विवेकानंद मातृभूमी पुरस्कार (२०१३)\nLast edited on २० डिसेंबर २०२०, at ०१:१२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० डिसेंबर २०२० रोजी ०१:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T10:58:57Z", "digest": "sha1:WUMIAYWQQ2XYLGXER2I3ZDAE7G7VKMIM", "length": 8568, "nlines": 284, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे १८२० चे दशक\nसांगकाम्या: 68 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q6670437\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ko:분류:1820년대\nसांगकाम्याने वाढविले: tl:Kaurian:Dekada 1820\nसांगकाम्याने वाढविले: fa:رده:دهه ۱۸۲۰ (میلادی)\nसांगकाम्याने वाढविले: kk:Санат:1820 жж.\nवर्गदशकपेटी, वर्गीकरण व इंग्रजी दुवा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T11:43:41Z", "digest": "sha1:726HE2K4DCUZCN34BVJ2I5OSSN4G6C2J", "length": 6595, "nlines": 213, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n+वर्ग:भाषा; +वर्ग:मृत दुवे असणारे लेख - हॉटकॅट वापरले\n+ {{मृत दुवा}} ...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.\n→‎हे पण पहा: रिकामे पान साचा, replaced: पाहा → पहा\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: gag:Sloven dili\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: diq:Slowenki\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nn:Slovensk\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: hi:स्लोवेनियाई भाषा\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ia:Lingua sloven\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kv:Словен кыв\nr2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: krc:Словен тил\nनवीन पान: {{माहितीचौकट भाषा |नाव = स्लोव्हेन |स्थानिक नाव = slovenski jezik, slovenščina |भाषिक_द...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/kbc-12-ips-officer-mohita-sharma-wins-rs-1-cr-can-you-answer-this-7-cr-question-gh-497961.html", "date_download": "2021-07-30T09:39:51Z", "digest": "sha1:WQL6LUJ62OHHB7DPVLBJT5J2HS2XTZNS", "length": 7735, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महिला IPS अधिकाऱ्याने KBC मध्ये जिंकले 1 कोटी रुपये, मात्र या प्रश्नामुळे आणखी मोठं स्वप्न भंगलं– News18 Lokmat", "raw_content": "\nमहिला IPS अधिकाऱ्याने KBC मध्ये जिंकले 1 कोटी रुपये, मात्र या प्रश्नामुळे आणखी मोठं स्वप्न भंगलं\nनेव्ही ऑफिसर असलेल्या मोहिता शर्मा यांनी देखील एक कोटी रुपये जिंकले आहेत.\nनेव्ही ऑफिसर असलेल्या मोहिता शर्मा यांनी देखील एक कोटी रुपये जिंकले आहेत.\nमुंबई, 18 नोव्हेंबर : हिंदी मनोरंजन वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात दुसऱ्या स्पर्धकाने एक कोटी रुपये जिंकले आहेत. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात नाझिया नसीम नावाच्या महिलेने 1 कोटी रुपये जिंकल्यानंतर आता नेव्ही ऑफिसर असलेल्या मोहिता शर्मा यांनी देखील एक कोटी रुपये जिंकले आहेत. या वेळी हॉटसीटवर त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि ज्ञानाने अमिताभ बच्चन यांचे मन जिंकले. 3,20,000 रुपये जिंकेपर्यंत त्यांनी एकही लाईफ लाईन वापरली नव्हती. 1 कोटी रुपयांच्या प्रश्नासाठी त्यांनी एक्स्पर्टची मदत घेत या प्रश्नाचे उत्तर दिलं. जॉर्ज फ्रेडरिक हेनिंग यांच्या स्फोटकांच्या पेटंटवर आधारित प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तज्ज्ञाची मदत ���्यांनी घेतली. नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅडव्हायझर होण्याची इच्छा असणाऱ्या मोहिता यांना 7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. हा होता प्रश्न 1817 मध्ये वाडिया ग्रुपने मुंबईमध्ये बांधलेली यापैकी कोणती सर्वांत मोठी ब्रिटिश युद्धनौका अद्याप समुद्रात आहे. या प्रश्नाचं उत्तर होतं, एचएमएस ट्राईनकोमली. एचएमएस ट्राईनकोमली ही युद्धनौका 1817 मध्ये सेवेसाठी ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर 80 वर्षांच्या सेवेनंतर ती निवृत्त झाली. 1800 आणि 1830 दरम्यान या युद्धनौकेचे बांधकाम करण्यात आले होते. 1860 नंतर पुन्हा एकदा प्रशिक्षणासाठी हे जहाज वापरलं जाऊ लागलं. वाडिया ग्रुपने मुंबईत बांधलेली ही युद्धनौका खास सागवानी लाकडापासून तयार करण्यात आली होती. 1782 मध्ये झालेल्या ट्राइनकोमली युद्धाच्या स्मृतीप्रीत्यर्थ या बोटीचं नाव ट्राइनकोमली ठेवण्यात आलं होतं. अनेक वर्ष या युद्धनौकेने जगभरात सेवा बजावली असून अटलांटिक सागरात या युद्धनौकेने पेट्रोलिंग केलं आहे. या नौकेच्या बांधकामासाठी अंदाजे 22,67,870 रुपये खर्च आला होता. तिच्या बांधकामानंतर 18 महिन्यांनंतर ती सेवेसाठी दाखल झाली होती आणि कॅप्टन फिलिप हेन्रीने तिला पोर्टलमाऊथ डॉकयार्डला प्रवासाला नेलं. आता राष्ट्रीय ऐतिहासिक फ्लीटचा भाग असलेली एचएमएस ट्राईनकोमली हार्टलपूलमधील रॉयल नेव्हीच्या राष्ट्रीय संग्रहालयात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे.\nमहिला IPS अधिकाऱ्याने KBC मध्ये जिंकले 1 कोटी रुपये, मात्र या प्रश्नामुळे आणखी मोठं स्वप्न भंगलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/isma15/conference/?lang=mr", "date_download": "2021-07-30T10:52:21Z", "digest": "sha1:BADNZA7HFETL2PUJFLQRUNUWZER4JVWX", "length": 27551, "nlines": 376, "source_domain": "www.ifpug.org", "title": "इंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 परिषद – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहित���\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 परिषद. मे 11, 2018\nGUFPI-इंडियन शुगर मिल असोसिएशनने अध्यक्ष (लुई पातळ रस्सा)\nIFPUG मुख्य निवडणूक आयुक्त चेअर (फिलिप्पो डे Carli)\n09:20 09:40 गोपनीयता ग्राहक मेट्रिक्स & सुरक्षितता – डिजिटॅलिसच्या मोठ्या मात्रा थोडया वय मेट्रिक्स थॉमस Fehlmann\n09:40 10:00 कसोटी अंदाज - विज्ञान किंवा कला\n10:20 10:40 कॉर्पोरेट गव्हर्नन्स नावीन्यपूर्ण संशोधन परिणाम. आम्ही मेट्रिक्स नाविन्यपूर्ण करू शकता कसे\n10:55 11:15 ट्रॅकिंग प्रकल्प कामगिरी: मोक्याचा परिणाम विश्लेषणात्मक पासून पावलो Cecchini\n11:15 11:35 सॉफ्टवेअर विकास iterative प्रक्रिया मापन Fabrizio उच्चार कोला\n11:35 11:55 सॉफ्टवेअर मेट्रिक्स अवलंब लिओनार्डो प्रवास कार्लो Capeccia\n11:55 12:25 एक CMS मोजण्यासाठी कसे\n12:25 14:25 लंच & नेटवर्किंग\n14:25 14:45 एक गंभीर आर्थिक बाजार इन्फ्रास्ट्रक्चर खेळाडू सॉफ्टवेअर विकास मापन दहा वर्षे: उत्क्रांती फक्त घडते\n14:45 15:05 एक bimodal सॉफ्टवेअर उत्पादन प्रक्रियेत IFPUG FPA-स्नॅप अंदाज समर्थन JIRA वापरणे Thimoty Barbieri\n15:05 15:25 सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करार देण्याचे FPA वापरणे – ब्राझिलियन सरकार उपाय एड्वार्डो Alves डी Oliveira\n15:40 16:00 संशोधन वि Waterfall. मी त्यांना तुलना कसे करू शकतो\n16:00 16:20 'बलून परिणाम': कसे (अयोग्य) व्याप्ती व्यवस्थापन आकार पासून प्रयत्न परिणाम करू शकते, कालावधी आणि खर्च लुई पातळ रस्सा\n16:20 16:40 मापन आवश्यकता गुणवत्ता अधिक चांगले अंदाज सायमन राईट\n16:40 17:00 चपळ व्यवसाय विश्लेषण – संशोधन वितरण करण्यासाठी IIBA® दृष्टीकोन सादर फेदेरिको मारिया केप\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 मंजूर केला आहे 7 PMI PDUs, आणि तो पात्र आहे IFPUG CFPS प्रमाणपत्र विस्तार क्रेडिट (प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम) [क्रियाकलाप #4]\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nसंचालक मंडळाच्या वार्षिक बैठकीची नोटीस आणि कॉल\nज्युलियन गोमेझ, आयएफपीयूजी संप्रेषण आणि विपणन समितीसाठी नवीन खुर्ची\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nपॉल Radford: मेमोरियम मध्ये आणि खूप खूप धन्यवाद\nसिन्झिया फेरेरो, आयएफपीयूजी प्रमाणपत्र समितीसाठी नवीन खुर्ची\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा जुलै 2021 जून 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mazeepuran.wordpress.com/2014/09/17/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8-happiness/", "date_download": "2021-07-30T11:04:06Z", "digest": "sha1:WPLQRCFEOJYCIOQIN3AOE7JOHP3Z6NSQ", "length": 9064, "nlines": 75, "source_domain": "mazeepuran.wordpress.com", "title": "डायरीचे पान – Happiness – mazeepuran (माझे e-पुराण)", "raw_content": "\nआपका क्या ख़याल है…\nडायरीचे पान – Happiness\nसगळे आहे म्हणून कोणी आनंदी होत नाही तसेच सगळे नाही म्हणून आनंदी होता येत नाही असे नाही. आनंदाचा क्षण आपण ओळखला की झाले.\nतो हल्ली नियमित फिरायला जातो. सध्या हवा बरी असल्याने बरेच जण फिरायला बाहेर पडतात, कोणी एकटे, कोणी कुटुंब सह. गर्दी आपल्या कडे भारतात असते तशी मुळी नाहीच, म्हणाल तर तुरळक, पण बर्फात चीट पाखरू दिसत नाही. तसे काही नाही. या काळात चिऊ ताई देखील आपल्या फौजे सह दिसते.\nवाट नेहमीची असल्याने तो बराच सरावाला आहे आणि त्यात आयपॉड वर गाणी. तो जणू आपल्याच दुनियेत वावरत असतो. परवा, एक लहान ब्रिज ओलांडताना, त्याच्या लक्षात आले कि एक म्हातारे जोडपे मधेच उभे आहे आणि खाली पाहून कश्या बद्दल चर्चा करतायेत. त्या दोघांचे दुसरी कडे मुळीच लक्ष नव्हते. म्हातार्याच्या हातात, दोरी होती. दोरीच्या दुसऱ्या टोकाला कुत्र्याचे एक लहान पिल्लू होते. त्या तिघां मुळे रस्ता/फुटपाथ अडला होता. त्याने वेग मंदावला, तो चाचपणी करू लागला, जर गाडी येत नसेल तर आपण थोडे रस्त्या वरून चालावे का असा विचार करत असताना एक गम्मत झाली. बरे ते म्हातारे जोडपे, जणू या जगातच नव्हते. त्यांचे संभाषण चालूच होते. लहान पिल्लू ने याच्या कडे पहिले आणि ते अलगद जागा सोडून ब्रिज च्या रेलिंग च्या बाजूस गेले. एका लहान मुलाने बाजू ला होऊन वाट करून द्यावी अगदी तसे. तो हसला आणि पुढे गेला, त्याने मागे वळून पहिले, त्या पिल्लू चे लक्ष आता दुसरी कडे होते. याला मात्र गम्मत वाटली.\nनेहमीच्या वाटेने न जाता आज तो डोंगरा वर चालत गेला. बरेच वर चढून गेल्या वर त्याचा चालण्याचा वेग कमी झाला. वेग मंदावल्या मुळे तो गोष्टींचे निरीक्षण करू लागला. डोंगर वरील शेती, कुंपणापली कडे चरणाऱ्या मेंढ्या, झाडे, फळे फुले आणि खूप काही. त्या मेंढ्याच्या गळ्यात घुंगरू होते आणि एक ताल बद्ध आवाज येत होता. हे सर्व बघत असताना समोरून एक कुटुंब आले. आई – वडील, लहान मुलगी आणि बाबागाडीत बसलेले एक बाळ. लहान मुली कडे खेळण्यातली बाबागाडी होती आणि त्यात एक सुंदर बाहुली झोपली होती. आई – वडील त्या मुलीचे कौतुक करत होते व त्यांचे बाबा गाडीतील बाळा कडे लक्ष नव्हते. त्या बाळा ने मेंढ्यांचे निरीक्षण करणाऱ्या याला पाहिले आणि स्मित हास्य केले. तो ही हसला. इतरांचे लक्ष नव्हतेच. ते कुटुंब पुढे गेल्यावर बाबा गाडीतील बाळ मागे वळून पाहू लागले आणि हात करू लागले. तो ही हसला आणि त्याने हि हात हलवून त्या बाळा ला बाय केले.\nकुत्र्याचे लहान पिल्लू आणि माणसाचे लहान बाळ या दोघांची त्याला गम्मत वाटली. जगण्यातील एकसुरी पण घालवण्या साठी मोठ्या घटनांची जरून नसून काही क्षण पुरेसे असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82/", "date_download": "2021-07-30T11:31:31Z", "digest": "sha1:MZUPD43ZYGWIRMGUBZYPQNLIH7757NAR", "length": 7708, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "१५ ऑगस्टला 'या' दोन गोष्टींचा संकल्प करा; मोदींची \"मन की बात\" | Janshakti Newspaper", "raw_content": "\n१५ ऑगस्टला ‘या’ दोन गोष्टींचा संकल्प करा; मोदींची “मन की बात”\n१५ ऑगस्टला ‘या’ दोन गोष्टींचा संकल्प करा; मोदींची “मन की बात”\nनवी दिल्ली: आज २६ ‘कारगिल विजयी’ दिवस आहे. २१ वर्षापूर्वी भारताने कारगिल युद्ध जिंकून पाकिस्तानला धडा शिकविला होता. आज संपूर्ण देशात कारगिल युद्धाची आठवण म्हणून कारगिल दिवस साजरा करण्यात येत आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” या रेडीओ कार्यक्रमातून भारत-पाकिस्तान संबंधावर भाष्य केले आहे. २१ वर्षापूर्वी कारगिल युद्धानंतर भारताने पाकिस्तानला मैत्रीचे हात पुढे केले. पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु विनाकारण प्रत्येकाशी शत्रुत्त्व करणे दुष्टांच्या स्वभावामध्येच असते अशा शब्दात पाकिस्तानवर टीका केली.\nसध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट आहे, मात्र यातून आपल्याला स्वतंत्र मिळवायचे असून आत्मनिर्भर व्हायचे आहे. १५ ऑगस्टला आत्मनिर्भर होण्याचा आणि कोरोनापासून स्वतंत्र मिळविण्याचा संकल्प करा, काही तरी नवीन शिकण्याचा आणि शिकविण्याचा प्रयत्न करा असे मोदींनी यावेळी सांगितले.\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपाकिस्तानने आजपर्यंत भारताची जमीन हस्तगत करण्याच्या आणि संघर्षाचीच योजना आखल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. कारगिल विजयी दिवसासह विविध विषयांवर मोदींनी यावेळी भाष्य केले आहे.\nक्रीडा विषयाला देखील मोदींनी यावेळी हात घातला. “एक काळ असा होता ज्यावेळी क्रीडा क्षेत्रात मोठी शहरे, नामांकित कुटूंब, नामांकित शाळा / महाविद्यालये यांचाच वरचष्मा होता मात्र आता खेडी, लहान शहरे आणि सामान्य कुटूंबातील तरुणही क्रीडा क्षेत्रात आपले नाव मोठे करत असल्याचे मोदींनी सांगितले.\nमुंबईच्या चाळीत राहणार्‍या मराठी तरुणाने उभारली 85 दशलक्ष डॉलर्सची कंपनी\nइतर देशाच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली पण…\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्या��ी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.japan77.net/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T10:34:46Z", "digest": "sha1:Z62MHIEMJHEZI24RHFMF3MM5XANRRIZW", "length": 62321, "nlines": 590, "source_domain": "mr.japan77.net", "title": "निसर्गाशी एकरूपता! जपानच्या बदलत्या asonsतूंमध्ये जीवन - Best of Japan", "raw_content": "\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nनिसर्ग सह समन्वय, जपान = अ‍ॅडोब स्टॉक\nजपानी जीवन आणि संस्कृती निसर्ग आणि लोक यांच्याशी जुळवून घ्या >\n जपानच्या बदलत्या asonsतूंमध्ये जीवन\nजपानमध्ये चार समृद्ध हंगाम आहेत. जपानी शेती त्यानुसार चार हंगामातील बदलांचे अनुसरण करते आणि जेव्हा तांदूळ मुबलक प्रमाणात वाढतो तेव्हा देवाचे आभार मानण्यासाठी जपानी सण उत्सव साजरा करतात. चार हंगामांच्या या चक्रात, विविध अनोख्या संस्कृती विकसित झाल्या आहेत. मी आपल्यास जपानी लोकांची जीवनशैली आणि संस्कृती आणि जपानमधील निसर्गाशी त्यांचे संबंध सांगू इच्छित आहे.\nसमृद्ध हंगामात कृपेने जगणे\nजपानी जीवनाबद्दल शिफारस केलेले व्हिडिओ\nसमृद्ध हंगामात कृपेने जगणे\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्पष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्ण���ा कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवरची पाने लाल आणि पिवळी होतात. अखेरीस, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची वाट पाहतात. या हंगामी बदलाचा जपानी लोकांच्या जीवनावर आणि संस्कृतीत मोठा परिणाम झाला आहे. प्रत्येक परिस्थिती क्षेत्रावर अवलंबून बदलते. या पृष्ठावर, मी जपानमध्ये चार asonsतू आणि राहणा विषयी चर्चा करेन. अनुक्रम सारणी जपानमधील हंगामी बदलाबद्दल शीतगती हिवाळ्यातील हिवाळी मधील शरद Mतूतील शरद hतूतील ख्रिसमस क्रिसमस हिवाळ्यातील जपानमधील हंगामी परिवर्तनाबद्दल माउंट फूजी हिवाळ्यात हिवाळ्यात बर्फासह कावागुचिको जपान -शुटरस्टॉक हिवाळ्यामध्ये पर्यटकांच्या ठिकाणी कमी रहदारी असते व अशा व्यक्तींना धैर्य असते. जपानमधील प्रसिद्ध भागातील वैयक्तिक चकमक. जपानमध्ये, जानेवारीला (नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर) स्कीच्या उतारावर आदळण्याचा एक वेळ आहे. फेब्रुवारी महिन्यात जपानमध्ये हंगामाची सुरूवात होते. जपानच्या उत्तरेकडील आणि मध्य बेटांवर भूमीच्या वर फेब्रुवारी हा जपानचा सर्वात थंड महिना आहे. तपमान आणि अपेक्षित चेरी ब्लॉसम हंगामाच्या सुरूवातीस मार्चला जपानला भेट देण्याचा एक चांगला काळ आहे. मार्चपर्यंत, जपानच्या भागात हॅनामीचे उत्सव आणणार्‍या चेरीच्या फुलांचे बहर पहायला सुरुवात होईल. जपानमध्ये राहण्यासाठी हा खूप उत्सव आणि आनंदी वेळ आहे आणि त्या देशातील सर्वात सामाजिक परंपरा अनुभवण्याचा एक भयानक मार्ग आहे. एप्रिलचे वाढते तापमान ...\nजपानी हिवाळ्याचा आनंद कसा घ्यावा स्की रिसॉर्ट, सण, ड्राफ्ट बर्फ इ.\nजर आपण हिवाळ्यामध्ये जपानमध्ये प्रवास करत असाल तर कोणत्या प्रकारची सहल सर्वोत्तम आहे जर आपणास कधी थंडीचा अनुभव आला नसेल तर मी प्रथम होक्काइडोची शिफारस करतो. पुढे, मी टोहोकू प्रदेश आणि काही चुबू प्रदेशांची शिफारस करतो. दुसरीकडे, टोकियो, ओसाका आणि क्योटो सारख्या शहरी भागात आपण बर्फापासून अडथळा निर्माण न करता पर्यटन स्थळे तसेच इतर हंगामांचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी हिवाळ्यात विशेषतः शिफारस केलेल्या पर्यटन स्थळांचा परिचय करून देईन. अनुक्रमणिका, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जपानचा आनंद घ्या. पर्वतांचा अनुभव घ्या: स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगचा अनुभव घ्याकाइडो आणि टोहोक�� मधील बरीच शहरे: हिम उत्सव आणि इतर गोष्टींचा आनंद घ्या जर आपणास कधी थंडीचा अनुभव आला नसेल तर मी प्रथम होक्काइडोची शिफारस करतो. पुढे, मी टोहोकू प्रदेश आणि काही चुबू प्रदेशांची शिफारस करतो. दुसरीकडे, टोकियो, ओसाका आणि क्योटो सारख्या शहरी भागात आपण बर्फापासून अडथळा निर्माण न करता पर्यटन स्थळे तसेच इतर हंगामांचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी हिवाळ्यात विशेषतः शिफारस केलेल्या पर्यटन स्थळांचा परिचय करून देईन. अनुक्रमणिका, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जपानचा आनंद घ्या. पर्वतांचा अनुभव घ्या: स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगचा अनुभव घ्याकाइडो आणि टोहोकू मधील बरीच शहरे: हिम उत्सव आणि इतर गोष्टींचा आनंद घ्या पारंपारिक जपानी हिम देखावा: शिराकावागो इ. थंड समुद्रामध्ये वाहणारे बर्फ: अबाशिरी, शिरेटोको इत्यादी. अनुभव ऑनसेन ( हॉट स्प्रिंग) अनुभवानुसार जगातील हिवाळ्यातील जपानमधील डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जपानचा आनंद घ्या मी जपानी हिवाळ्यावरील प्रत्येक महिन्यासाठी लेख एकत्रित केला. आपणास असे तपशील जाणून घेऊ इच्छित असल्यास, कृपया पुढील स्लाइड पहा आणि आपण ज्या महिन्याला भेट देण्याची योजना करीत आहात त्यावर क्लिक करा. हिवाळ्यात जपानी लोक कोणते कपडे घालत आहेत हे आपणास जाणून घ्यायचे असल्यास, मी या विषयावर लेख देखील लिहिले. येथून हिवाळ्यात जपान प्रवास करताना मी शिफारस करु शकणार्‍या पर्यटन स्थळांचा परिचय करून देईन. आपण जपानमधील हिवाळ्यातील वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी या पृष्ठावर मी बरेच व्हिडिओ आणि प्रतिमा जोडल्या. हिमाच्छादित पर्वत: स्कीइंग आणि स्नोबोर्डिंगचा अनुभव http://japan77.net/wp-content/uploads/2018/06/Diamond-dust.mp4 http://japan77.net/wp-content/uploads/2018/06/Hakuba- 47-पार्क-चित्रीकरण-वरुन-शीर्ष-खुर्ची-लिफ्ट.-हॅपो-नागानो-जपान.एम 4v झाडे हिवर दंव, झाओ, यामागाता प्रांता निशिहो सन्सो, हिवाळ्याच्या सभोवतालच्या सभोवतालच्या, मत्सुमोटो, नागानो, जपान ...\nजपानी स्प्रिंगचा आनंद कसा घ्यावा चेरी ब्लॉसम, नेमोफिला इ.\nआपण वसंत inतूत (मार्च, एप्रिल, मे) जपानला जात असल्यास, आपण काय आनंद घेऊ शकता या पृष्ठावर, मी जपानमध्ये प्रवास करण्यासाठी वसंत inतूमध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी लोकप्रिय आहेत याचा परिचय देऊ इच्छितो. वसंत Inतू मध्ये, आपण जपानमध्ये चेरी ब्लॉसमससारखे पुष्कळ फुलं पाहू शकता. जपानी द्वीप��मूह उत्तरेकडून दक्षिणेस खूप लांब आहे, म्हणून जेव्हा देशभर फुले फुलतात तेव्हा. मी अशी शिफारस करतो की आपण प्रवास करताना फुले कोठे उमलतात हे शोधण्यासाठी आपण फुलांचा अंदाज तपासा. अनुक्रम सारणी: मार्च, एप्रिल आणि मे मध्ये जपानमध्ये प्रवासासाठी शिफारस केलेली \"हॅनमी\" चेरी बहर पाहण्याचा आनंद घ्या शिबा चेरी ट्रीसारख्या इतर फुलांनी वसंत enjoyतूमध्ये आनंद घेण्यासाठी निसर्गरम्य गोष्टी मार्च, एप्रिलमध्ये जपानमध्ये प्रवास करण्यासाठी शिफारस केलेले आणि मी प्रत्येक महिन्यासाठी लेख एकत्रित करू शकतो. जपानी स्प्रिंग वर. आपणास असे तपशील जाणून घेऊ इच्छित असल्यास, कृपया पुढील स्लाइड पहा आणि आपण ज्या महिन्याला भेट देण्याची योजना करीत आहात त्यावर क्लिक करा. वसंत inतू मध्ये जपानी लोक कोणते कपडे परिधान करतात हे आपणास जाणून घ्यायचे असल्यास, मी या विषयांवर चर्चा करणारे लेख देखील लिहिले, म्हणून आपल्या फायद्यासाठी हे वापरण्यास मोकळ्या मनाने. या पृष्ठावरील, मी वसंत inतूमध्ये आपण जपानला आल्यावर काय आनंद घेऊ शकता हे मी आपल्याला विशेषपणे सांगू इच्छितो. \"हनमी\" चेरी ब्लॉसम पाहणे आनंद घ्या चेरी ब्लॉसम पाकळ्या प्रवाहित पाण्यावर पडत आहेत. हिरोसाकी किल्लेवजा वाडा, जपान = शटरस्टॉक टोकियो क्रॉड यूनो पार्क मधील चेरी ब्लूमम्स फेस्टिवलचा आनंद घेत आहे = शटरस्टॉक वसंत inतू मध्ये जपानच्या प्रवासासाठी, मी शिफारस करतो ...\nजपानी उन्हाळ्याचा आनंद कसा घ्यावा उत्सव, फटाके, बीच, होक्काइडो इ.\nजपानमध्ये उन्हाळा खूप गरम आहे. तथापि, अद्याप जपानमध्ये पारंपारिक उन्हाळी सण आणि मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे उत्सव आहेत. जर आपण आणखी उत्तरेस होक्काइडो किंवा होन्शुच्या पर्वतांकडे गेला तर आपणास फुलांनी परिपूर्ण आश्चर्यकारक कुरणांनी स्वागत केले जाईल. या हंगामात आश्चर्यकारकपणे सुंदर समुद्रकिनारे देखील आकर्षक क्षेत्र आहेत. या पृष्ठावर, मी जपानमधील उन्हाळ्याचा आनंद कसा घेऊ शकतो हे मी स्पष्ट करीन. अनुक्रम सारणी: जून, जुलै, जपानमध्ये जपानमध्ये प्रवास करण्यासाठी सुचवलेली जपानमधील उन्हाळ्याच्या उत्सवांचा आनंद घ्या होकायडो किंवा होन्शू पठारामधील विश्रांती. उन्हाळ्यात जपानला भेट देताना पहाण्यासाठी जून, जुलै, ऑगस्टमध्ये जपानी उन्हाळ्याच्या प्रत्येक महिन्यासाठी मी लेख एकत्रित केला. ��पण अधिक तपशील जाणून घेऊ इच्छित असल्यास, कृपया खालील स्लाइडर वापरा आणि आपण ज्या महिन्याला भेट देण्याची योजना करीत आहात त्यावर क्लिक करा. उन्हाळ्यात जपानमधील लोकांनी कोणते प्रकारचे कपडे परिधान केले आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचे असल्यास, मी तुमच्या आनंदासाठी या विषयावर लेख देखील लिहिले. येथून, मी उन्हाळ्यात जपानमध्ये प्रवास करताना मी शिफारस करु शकणार्‍या पर्यटन स्थळांचा परिचय करून देईन. आपल्‍याला जपानच्या उन्हाळ्यातील वातावरणाची कल्पना देण्यासाठी मी या पृष्ठावर बरेच फोटो आणि व्हिडिओ जोडले. जपानमधील उन्हाळ्याच्या उत्सवांचा आनंद घ्या हा व्हिडिओ मियाजीमा, हिरोशिमा प्रीफेक्चरमध्ये प्रत्येक ऑगस्टमध्ये आयोजित फटाक्यांचा महोत्सव दर्शवितो. जपानमध्ये उन्हाळ्यात बरेच सण असतात. या सणांमध्ये काही लोक पारंपारिक किमोनो घालतील. आपण कामगिरी किंवा कार्यक्रम पाहू शकता जे ...\nतूतील आनंद कसा घ्यावा प्रवासासाठी हा सर्वोत्तम हंगाम आहे\nआपण गडी बाद होण्याचा क्रम मध्ये जपान प्रवास करत असाल तर, कोणत्या प्रकारच्या सहलीत सर्वात मजा येते जपानमध्ये वसंत withतूच्या अनुषंगाने शरद तूतील सर्वात आरामदायक हंगाम आहे. जपानी द्वीपसमूहातील पर्वत शरद archतूतील रंगांवर अवलंबून लाल किंवा पिवळे रंगले आहेत. शरद inतूतील शेती पिकांची कापणी केली जाते आणि मधुर जेवणांचा आनंद घेता येतो. या पृष्ठावरील, आपण जपानमध्ये प्रवास करत असल्यास मी शिफारस केलेल्या जागांचा परिचय करुन देऊ इच्छितो. अनुक्रम सारणी - सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जपानमध्ये प्रवासासाठी शिफारस केली गेलेली क्योटो आणि नारा अशी पारंपारिक शहरे सुंदर आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जपानमध्ये प्रवास करण्यासाठी शिफारस केलेले पर्वतांच्या शरद leavesतूतील पाने पाहण्यासाठी देखील शिफारस केली जाते. जपानी शरद .तूतील वर महिना. आपणास असे तपशील जाणून घेऊ इच्छित असल्यास, कृपया पुढील स्लाइड पहा आणि आपण ज्या महिन्याला भेट देण्याची योजना करीत आहात त्यावर क्लिक करा. शरद inतू मध्ये जपानी लोक कोणते कपडे घालत आहेत हे आपल्याला जर जाणून घ्यायचे असेल तर मी त्यास लिहिलेले लेख देखील लिहिले, जर आपणास काही हरकत नसेल तर त्या पृष्ठास भेट द्या. क्योटो आणि नारासारख्या पारंपारिक शहरे सुंदर आहेत जर आपण बादशात जपानम���्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल तर मी शिफारस करतो की तुम्ही आधी क्योटो किंवा नारासारख्या पारंपारिक शहरात जा. अशा शहरात बरीच मंदिरे आणि तीर्थे आहेत. यापैकी अनेक दृष्टी शरद theseतूतील शरद inतूतील मध्ये अधिक सुंदर आहेत. आपण मंदिर आणि मंदिराभोवती फिरत असताना रीफ्रेश करण्यास सक्षम असाल. हे नोव्हेंबरच्या उत्तरार्धात आहे ...\nआपण जपानला जाण्याची कधी योजना आखली आहे\nजपानमध्ये हंगामानुसार वातावरण मोठ्या प्रमाणात बदलते. म्हणूनच, मी तुम्हाला शिफारस करतो की आपण प्रवास करू इच्छित हंगामाच्या वातावरणाकडे लक्ष द्या.\nयेथे, मी प्रत्येक महिन्यात आणि जपानच्या चार हंगामाशी त्याचा कसा संबंध आहे याचा परिचय करून देण्याचा माझा मानस आहे. कृपया पृष्ठास भेट देण्यासाठी आपल्याला वरील प्रतिमेमध्ये रस असलेल्या हंगामात निवडा.\nजपानी जीवनाबद्दल शिफारस केलेले व्हिडिओ\nशेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.\nजपानमध्ये वादळ किंवा भूकंप झाल्यास काय करावे\nजपानमध्येसुद्धा ग्लोबल वार्मिंगमुळे तुफान आणि मुसळधार पावसाचे नुकसान वाढत आहे. याव्यतिरिक्त, जपानमध्ये अनेकदा भूकंप होतात. आपण जपानमध्ये प्रवास करत असताना वादळ किंवा भूकंप झाल्यास आपण काय करावे नक्कीच, आपणास असे प्रकरण येण्याची शक्यता नाही. तथापि, हे आहे ...\n\"जीवन आणि संस्कृती\" वर परत\nबॉन कुरोसा मी दीर्घ काळ निहोन कीझाई शिंबुन (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम केले आहे आणि सध्या स्वतंत्र वेब लेखक म्हणून काम करतो. NIKKEI येथे, मी जपानी संस्कृतीत मीडियाचे मुख्य-मुख्य होते. मला जपानबद्दल बर्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. कृपया पहा हा लेख अधिक माहिती साठी.\nजपानी जीवन आणि संस्कृती निसर्ग आणि लोक यांच्याशी जुळवून घ्या\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानला जाण्यासाठी सर्वात योग्य वेळ कधी आहे\nफोटो: बप्पू (२) चार हंगामातील सुंदर बदल\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nतूतील आनंद कसा घ्यावा प्रवासासाठी हा सर्वोत्तम हंगाम आहे\nजपानी उन्हाळ्याचा आनंद कसा घ्यावा उत्सव, फटाके, बीच, होक्काइडो इ.\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख जपानच्या शरद duringतूतील दरम्यान आपण काय घालावे\n हिमाच्छादित लँडस्केप, चेरी ब्लॉसम, निमोफिलिया ....\nजपानी स्प्रिंगचा आनंद कसा घ्यावा चेरी ब्लॉसम, नेमोफ���ला इ.\nफोटोः कामिकोचीचे चार हंगाम\n शरद leavesतूतील पाने पर्वताच्या प्रदेशापासून सुरू होतात\nसर्व सहलीची योजना बनवा कधी जायचे (16) कार्यक्रम कॅलेंडर (15) हवामान आणि हवामान (65) सर्वोत्कृष्ट प्रवासाचा कार्यक्रम (30) निवास (3) तिकीट आणि टूर्स (2) परिवहन (11) कपडे (6) भाषा (1) चलन (1) वेळ फरक (1) इंटरनेट (1) निकासी (3) () 83) जाणून घ्या जीवन आणि संस्कृती ()१) इतिहास (4) संबंधित साइट (7)\nसर्व क्षेत्रे होक्काइडो (62) होन्शु: तोहोकू (47) अओमोरी प्रीफेक्चर (9) अकिता प्रीफेक्चर (11) इवाटे प्रीफेक्चर (5) मियागी प्रीफेक्चर (5) यमगाता प्रीफेक्चर (5) फुकुशिमा प्रीफेक्चर (8) होन्शु: कांटो (81) टोकियो (31) टोकियो महानगर (5) कानगावा प्रीफेक्चर (8) चिबा प्रीफेक्चर (4) सैतामा प्रीफेक्चर (3) इबाराकी प्रीफेक्चर (8) गुन्मा प्रीफेक्चर (6) तोचिगी प्रीफेक्चर (7) होन्शु: चुबू (66) शिझुओका प्रीफेक्चर (6) यमनाशी प्रीफेक्चर (11) नागानो प्रीफेक्चर (15) निगाता प्रीफेक्चर (4) टोयामा प्रीफेक्चर (7) इशिकावा प्रीफेक्चर (7) फुकुई प्रीफेक्चर (4) गिफू प्रीफेक्चर (13) आयची प्रीफेक्चर (3) माई प्रीफेक्चर (5) होन्शु: कंसाई (78) शिगा प्रीफेक्चर (6) क्योटो (33) क्योटो प्रीफेक्चर (2) नारा प्रीफेक्चर (6) वाकायमा प्रीफेक्चर (4) ओसाका (7) ओसाका प्रीफेक्चर (4) ह्योगो प्रीफेक्चर (8) होन्शु: चुगोकू (33) ओकायमा प्रीफेक्चर (6) हिरोशिमा प्रीफेक्चर (11) यामागुची प्रीफेक्चर (2) तोतोरी प्रीफेक्चर (4) शिमाने प्रीफेक्चर (8) शिकोकू (17) टोकुशिमा प्रीफेक्चर (5) कागवा प्रीफेक्चर (4) एहिम प्रीफेक्चर (3) कोची प्रीफेक्चर (1) क्यूशु (37) फुकुओका प्रीफेक्चर (5) सागा प्रीफेक्चर (1) नागासाकी प्रीफेक्चर (7) कुमामोटो प्रीफेक्चर (8) ओइटा प्रीफेक्चर (8) मियाझाकी प्रीफेक्चर (3) कागोशिमा प्रीफेक्चर (3) ओकिनावा प्रीफेक्चर (13)\nसर्व स्वारस्ये तिकीट आणि टूर्स (2) फॅशन (8) खरेदी (14) जपानी फूड्स (15) बर्फ गंतव्ये (77) चेरी ब्लॉसम (34) फुले (32) जपानी गार्डन (16) शरद Leaतूतील पाने () 54) ओन्सेन (22) प्राणी आणि मासे (10) हायकिंग (67) निसर्गरम्य प्रवास (29) मनोरंजन पार्क (6) रात्रीची दृश्ये आणि प्रदीपन (39) सण (23) मंदिर आणि तीर्थस्थान ()१) किल्ले () 33) ऐतिहासिक साइट ())) समुराई आणि निन्जा (14) पारंपारिक हस्तकला (5) संग्रहालये (8) मंगा आणि अ‍ॅनिमे (7) समुद्रकिनारे (11) खेळ (14) उद्योग आणि वाणिज्य (8) परिवहन (12)\nसर्व सीझन हिवाळा (52) डिसेंबर (18) जानेवारी (15) फेब्रुवारी (18) वसंत (47) मार्च (12) एप्रिल (17) मे (13) उन्हाळा (37 XNUMX) जून (12) जुलै (16) ऑगस्ट (15) शरद (तूतील (47) सप्टेंबर (16) ऑक्टोबर (16) नोव्हेंबर (17)\nसर्व टॅग आबाशिरी (1) निक्को (1) आयस तीर्थ (1) शिरेटोको (14) डेसेत्सुझान (5) असिहिमा प्राणीसंग्रहालय (1) फुरानो (17) बीआय (१)) सप्पोरो (22) ओटारू (14) निसेको (7) हाकोडाटे (16) अओमोरी (3) ओरस प्रवाह (3) चुसनजी मंदिर (3) काकुनोदाटे (5) सेंडाई (3) जिन्झान ओन्सेन (4) झाओ (5) आयझु-वाकमात्सू (2) निक्को तोशो-गु (4) हिटाची समुद्रकिनारा पार्क (4) आशिकागा फ्लॉवर पार्क (3) ओझे (4) टोकियो डिस्ने (1) टोकियो स्कायट्री (3) इडो-टोक्यो संग्रहालय (2) आसाकुसा (3) सेन्सोजी मंदिर (3) येनो (1) टोकियो राष्ट्रीय संग्रहालय (2) अकिहाबारा (4) इम्पीरियल पॅलेस (2) जिन्झा (3) ओडाइबा (2) टोकियो टॉवर (3) शिबुया (2) मेजी-जिंगू तीर्थ (4) शिंजुकू (4) शिंजुकू ग्येन नॅशनल गार्डन (2) माउंट टाकाओ (3) योकोहामा (2) कामाकुरा (6) हसेदेरा मंदिर (1) एनोशिमा (3) हाकोण (4) हाकोण ओपन एअर संग्रहालय (1) माउंट फुजी (13) फुजी-क्यू हाईलँड (2) कावागुचिको (2) जिगोकोदानी स्नो माकी पार्क (3) मत्सुमोटो किल्ला (4) हाकुबा (6) कामिकोची (5) तातेयामा कुरोबे अल्पाइन मार्ग (6) तकायमा (4) शिराकावागो (9) कानाझावा (5) केनक्रोकुईन गार्डन (6) नबाना नाही सातो (3) Ise ग्रँड तीर्थ (2) जिओन (1) किंकाकूजी मंदिर (4) किओमीझुडेरा मंदिर (7) फुशिमी इनारी-तैशा तीर्थ (4) एकान्डो झेनरंजी मंदिर (4) अरशीयमा (4) तोडाईजी मंदिर (4) नारा पार्क (4) माउंट योशिनो (4) कोयसान (4) कुमानो कोडो (4) उमेद (1) ओसाका किल्ला (3) डॉटनबोरी (1) यूएसजे (3) कैयुकन (1) कोबे (3) हिमेजी किल्ला (4) हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियम (4) मियाजीमा (10) इझुमो तैशा (5) फुकुओका (3) हुइस टेन बॉश (1) नागासाकी (3) कुमामोटो किल्ला (2) असो (5) बप्पू (6) युफुइन (3) तकाचीहो गॉर्ज (3) सकुराजीमा बेट (2) यकुशिमा (2) ओकिनावा (9)\nकृपया निवडल्यानंतर \"सबमिट करा\" वर क्लिक करा\nजपानमधील उत्तम पर्यटन स्थळे हिवाळा, वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील\nया साइटवर, माझ्याकडे जपानच्या विविध भागात स्वतंत्रपणे परिचय देण्यासाठी पृष्ठे आहेत. आपण मेनू पाहून आणि आपल्याला स्वारस्य असलेल्या शीर्षकांवर क्लिक करून पृष्ठांवर जाऊ शकता. तथापि, मी ही पृष्ठे खाली सूचीबद्ध केली. पुढील पहा आणि आपल्या पृष्ठावर काही असल्यास ...\n 26 सर्वोत्कृष्ट आकर्षणे: फूशिमी इनारी, किओमीझुडेरा, किंकाकूजी इ.\nपारंपारिक जपानी संस्कृतीने वारसा घेतलेला क्योटो एक सुंदर शहर आहे. आपण क्योटोमध्ये गेल्यास, आपल्या अंत: करणातील सामग्रीनुसार आपण जपानी पारंपारिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी विशेषतः क्योटोमध्ये शिफारस केलेल्या पर्यटन आकर्षणांचा परिचय देईन. हे पृष्ठ लांब आहे, परंतु आपण हे पृष्ठ वाचले तर ...\n 21 लोकप्रिय पर्यटन क्षेत्रे आणि 10 विमानतळ\nहोक्काइडो हे होन्शुनंतर जपानमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. आणि हे सर्वात उंच आणि सर्वात मोठे प्रीफेक्चर आहे. जपानमधील इतर बेटांपेक्षा होक्काइडो थंड आहे. कारण जपानी लोकांच्या विकासास उशीर झाला आहे, होक्काइडोमध्ये एक विस्तीर्ण आणि सुंदर निसर्ग आहे. या पृष्ठावरील, मी बाह्यरेखाचा परिचय देऊ ...\nटोकियोमध्ये करण्याच्या सर्वोत्तम गोष्टीः असाकुसा, जिन्झा, शिंजुकू, शिबुया, डिस्ने इ.\nटोक्यो ही जपानची राजधानी आहे. पारंपारिक संस्कृती अद्याप शिल्लक असतानाही, समकालीन नावीन्यपूर्ण सतत होत आहे. कृपया येऊन टोक्योला भेट द्या आणि उर्जा अनुभवा. या पृष्ठावरील, मी पर्यटन क्षेत्रे आणि विशेषतः टोक्योमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रेक्षणीय स्थळांची ओळख करून देईन. हे पृष्ठ खूप लांब आहे. आपण हे पृष्ठ वाचल्यास, ...\nमाउंट फुजीः जपानमधील 15 दृश्ये पाहण्याची ठिकाणे\nया पृष्ठावर, मी तुम्हाला माउंट पाहण्याचा सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन दर्शवितो. फुजी. माउंट फूजी हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे, ज्याची उंची 3776 XNUMX मीटर आहे. माउंटनच्या ज्वालामुखीय क्रियाकलापांनी बनविलेले तलाव आहेत. फुजी आणि त्याभोवती एक सुंदर लँडस्केप तयार करत आहे. आपण पाहू इच्छित असल्यास ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट हिम स्थळेः शिराकावागो, जिगोकोदानी, निसेको, सप्पोरो हिमोत्सव ...\nया पृष्ठावर, मी जपानमधील आश्चर्यकारक हिम देखाव्याबद्दल परिचय देऊ इच्छितो. जपानमध्ये बर्फाचे बरेच भाग आहेत, त्यामुळे सर्वोत्तम हिम स्थळांचा निर्णय घेणे अवघड आहे. या पृष्ठावर, मी प्रामुख्याने परदेशी पर्यटकांच्या लोकप्रिय ठिकाणी, सर्वोत्कृष्ट क्षेत्राचा सारांश दिला. मी ते सामायिक करेल ...\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nया पृष्ठावर, मी सुंदर चेरी ब्लॉसमसह पर्यटन स्थळांची ओळख करुन देईन. कारण जपानी लोक येथे आणि तेथे चेरी फुलतात, उत्तम क्षेत्र ठरविणे फार कठीण आहे. या पृष्ठावर, मी तुम्हाला त्या भागात परिचय देईन जिथे परदेशी देशातील प्रवासी चेरीच्या मोहोरा��नी जपानी भावनांचा आनंद घेऊ शकतात. ...\nविशेषतः जपानी ओन्सेन यांनी परदेशी पर्यटकांसाठी शिफारस केली\nजपान इतके ज्वालामुखींचा देश आहे, भूगर्भात ज्वालामुखीच्या मॅग्माद्वारे गरम केले जाते, ओनसेन (हॉट स्प्रिंग्स) इथून तिकडे झरे वाहतात. सध्या असे म्हटले जाते की जपानमध्ये 3000 हून अधिक स्पा क्षेत्रे आहेत. त्यापैकी परदेशी पर्यटकांमध्ये अनेक ठिकाणी लोकप्रिय आहेत. चालू ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट मंदिरे आणि तीर्थे फुशिमी इनारी, किओमीझुडेरा, तोडाईजी इ.\nजपानमध्ये अनेक मंदिरे आणि मंदिरे आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला नक्कीच शांत आणि रीफ्रेश वाटेल. अशी सुंदर मंदिरे आणि मंदिरे आहेत जी आपण आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करू इच्छित आहात. या पृष्ठावरील, मला येथील काही लोकप्रिय मंदिरे आणि मंदिरे ...\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्पष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्णता कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवर पाने लाल आणि पिवळ्या रंगाची होतात. अखेरीस, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची प्रतीक्षा करतात. हे ...\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nकॉपीराइट © Best of Japan , 2021 सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T11:46:33Z", "digest": "sha1:KGPS3DDVR6HQPPU3FNAFACN67UQMUI62", "length": 6705, "nlines": 236, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: af:Rawalpindi\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਰਾਵਲਪਿੰਡੀ\nसांगकाम्याने काढले: pa:ਰਾਵਲਪਿਂਡੀ (missing)\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: gl:Rawalpindi\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: eu:Rawalpindi\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sr:Равалпинди\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: vi:Rawalpindi\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: io:Rawalpindi\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: et:Rāwalpindi\nसांगकाम्याने बदलले: pnb:راولپنڈی شہر\nनवीन पान: '''रावळपिंडी''' हे पाकिस्तानमधील एक प्रमुख शहर आहे. {{विस्तार}} [[वर्ग...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/mahunas-committed-murder-the-accused-arrested/", "date_download": "2021-07-30T11:40:10Z", "digest": "sha1:JEYIAUIUIAFI5RIVLMTNL6QD2P3OPTL6", "length": 9716, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मेहुण्यांनीच केला मेहुण्याचा खून; आरोपींना अटक – Dainik Prabhat", "raw_content": "\nमेहुण्यांनीच केला मेहुण्याचा खून; आरोपींना अटक\nसंगमनेर: संगमनेर तालुक्‍यातील वडझरी खुर्द शिवारात खून करून मृतदेह दगडखाणीत टाकण्यात आला होता. या मृत व्यक्तीची ओळख पटली असून, सुभाष शांताराम काळे (वय 35) असे नाव आहे. त्यांच्या दोन मेहुण्यांनीच त्यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले असून, आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nसंगमनेर तालुक्‍यातील वडझरी खुर्द शिवारातील दगडखाणीत बुधवारी (दि. 1) दुपारी दीडच्या सुमारास कुजलेल्या स्थितीत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला होता. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटविण्याचे अवघड काम होते. मात्र पोलिसांनी त्यात यश मिळविले. खून झालेल्या युवकाचे नाव सुभाष शांताराम काळे (वय 35, रा. धांदरफळ खुर्द, हल्ली रा. मालुंजकर चौक, मालदाड रोड, घुलेवाडी) असे असल्याचे निष्पन्न झाले.\nमेहुणा बहिणीला त्रास देत होता, शिवीगाळ करीत होता. या कारणास्तव बहीण एक महिन्यापासून माहेरी आहे, याच कारणावरून चुलत मेहुणा राहुल रावसाहेब हासे (वय 23 ) व सख्खा मेहुणा अमर शिवाजी हासे (20, रा. राजापूर) यांनी त्यांचे मेहुणे सुभाष काळे यास दारू पिलेल्या अवस्थेत सोमवारी (दि. 29 ) मोटारसायकलवर बसवून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वडझरी खुर्द शिवारातील दगडखाणीजवळ आणले. त्याठिकाणी सुभाष काळेच्या डोक्‍यात दगड टाकून खून केला. तसेच मृतदेह दगडखाणीत टाकून दुचाकीवरून दोघेही पसार झाले.\nउपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवीत राजापूर येथील घरातून दोघाही आरोपींना ताब्यात घेतले. रात्री उशिरा आरोपींना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील, तसेच संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने अवघ्या तीन दिवसांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nश्रीलंकेतील 200 कट्टरवाद्यांची हकालपट्टी\nराज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nउंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई\n‘या’ कारणामुळे माजी मंत्री राम शिंदेंना मोठा हादरा\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परंड्यात रक्तदान शिबीर\nकोपरगाव तालुक्यात वादळी पावसामुळे कोट्यावधीचे नुकसान; जीवित हानी नाही\nरोहित पवारांच्या हस्ते जामखेडला आरोग्य योजनेचे उद्घाटन\nकोपरगावात मद्यपींनी वाईनशॉपकडे फिरवली पाठ\nदोन महिन्यानंतर कोपरगावचा सराफ बाजार गर्दीने फुलला\nपुन्हा जामखेड शहरातील ‘हॉटस्पॉट’ १० मे पर्यंत वाढला\n‘मी पॅकेज घोषित करणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री” ठाकरेंचा फडणवीसांना टोला\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nराज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nउंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/special-round-11th-admission-process-has-been-postponed-389446", "date_download": "2021-07-30T11:14:55Z", "digest": "sha1:DRHSNV655HT32K7NHUEYONKFP3H4STYE", "length": 14034, "nlines": 150, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अकरावीला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, विशेष फेरीच्या निवड यादीला दिली स्थगिती!", "raw_content": "\n- एसईबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग हे दोन पर्याय उपलब्ध\n- विशेष फेरीची निवड यादी आता सोमवारी होणार जाहीर\nअकरावीला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, विशेष फेरीच्या निवड यादीला दिली स्थगिती\nपुणे : राज्य सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) लाभ देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार मराठा आरक्षण लागू असणाऱ्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्ग किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीअंतर्गत गुरुवारी जाहीर होणाऱ्या निवड यादीला (कॉलेज ऍलॉटमेंट) स्थगिती दे��्यात आली असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता विशेष फेरीची निवड यादी (कॉलेज ऍलॉटमेंट) येत्या सोमवारी (ता.28) जाहीर केली जाणार आहे.\n- 'I Love Narhe' सेल्फी पॉइंटची तोडफोड; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल\nप्रवेशातंर्गत विशेष फेरीची निवड यादी गुरुवारी सकाळी अकरा वाजता जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र नियोजित वेळेत ही यादी जाहीर न झाल्याने प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने विशेष फेरीतील निवड यादीला स्थगिती दिल्याची माहिती दुपारी संकेतस्थळावर अपडेट केली.\nअकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतंर्गत एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस वर्ग किंवा खुला प्रवर्ग निवडण्याची सुविधा प्रवेशाच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिली असून त्याचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. अकरावीच्या प्रवेशाची पुढील कार्यवाही सुधारित वेळापत्रकानुसार करावी आणि या वाढीव वेळेत बाकी असलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज भरता येतील, असेही शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.\n- VSSC Recruitment 2021: ISROच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये ८० जागांसाठी भरती​\nइयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक :\n- कालावधी : कार्यवाहीचा तपशील\n- 24 ते 26 डिसेंबर :- ईएसबीसी विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस किंवा खुला प्रवर्ग निवडणे.\n- अंडरटेकिंग अपलोड करणे अर्जाचा भाग एक भरून लॉक करणे व व्हेरीफाय करून घेणे. (बदल करावयाचा नसल्यास अर्ज भाग एक अनलॉक करू नये.)\n- या कालावधीत इतर विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भाग-एक भरता येईल, त्यामध्ये बदल करता येईल.\n- यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करता येईल व विशेष फेरीसाठी लगेच अर्ज सादर करता येईल.\n27 डिसेंबर :- प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे (भाग-दोन भरणे) व लॉक करणे.\n- यापूर्वी ऑप्शन फॉर्म भरला असल्यास त्यामध्ये बदल करता येतील.\n28 डिसेंबर (सायंकाळी पाच वाजता) :- प्रवेश फेरी अंतर्गत प्रवेशासाठी निवड/गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.\n- प्रवेश फेरीचे कट-ऑफ संकेतस्थळावर दर्शविणे.\n29 ते 31 डिसेंबर (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) :- विद्यार्थ्यांनी ��िळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास प्रोसिड फॉर ऍडमिशन करणे.\n- विद्यार्थ्यांने मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्‍चित करणे.\n- महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाइन निश्‍चित करणे, घेतलेला प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारता येणे.\n- सर्व तीनही कोटांतर्गत प्रवेश सुरू राहतील. व्यवस्थापन कोट्यासह इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत जागा येथून पुढे भरता येतील, तसेच त्यांचे प्रत्यार्पण करता येईल.\n31 डिसेंबर (सायंकाळी आठ वाजेपर्यंत) :- झालेले प्रवेश संकेतस्थळावर नोंदविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अतिरिक्त वेळ.\n01 जानेवारी 2021 :- प्रवेशाची विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहणाऱ्या जागांचा तपशील जाहीर करणे. यामध्ये राखीव कोट्यांतून प्रत्यार्पित केलेल्या सर्व रिक्त जागांचाही समावेश असेल.\n- गव्यानंतर आता पुण्यात आले सांबर; 4 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर नैसर्गिक अधिवासात​\nविद्यार्थी आणि पालकांसाठी सूचना :\n- विद्यार्थ्यांस घेतलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास तशी विनंती संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास करावी आणि आपला प्रवेश रद्द करून घ्यावा.\n- प्रवेश रद्द करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी शांतपणे विचार करावा, कारण प्रवेश प्रक्रियेच्या नियोजित फेऱ्यांपैकी ही अखेरची प्रवेश फेरी आहे.\n- या विशेष फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने ऑनलाइन संमती देणे बंधनकारक आहे. तरी आपला पसंतीक्रम ऑप्शन फॉर्म भाग दोन वेळेत लॉक केला असल्याची खात्री करावी.\n- यापूर्वी अर्ज भरणे राहून गेलेल्या विद्यार्थ्यांनाही या वाढीव वेळेत आपला अर्ज सादर करता येईल.\n- द्विलक्षी विषयांच्या प्रवेशाची कार्यपद्धती लवकरच जाहीर करण्यात येईल.\n- प्रवेशाचे अधिकृत संकेतस्थळ : https://11thadmission.org\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T10:08:39Z", "digest": "sha1:2KWGBEWRSNRVQDQZK3NRZZ4OUQW75IVW", "length": 9428, "nlines": 105, "source_domain": "ejanshakti.com", "title": "खोटेनगरात नववीतील मुलाची गळफास घेवून आत्महत्या | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखोटेनगरात नववीतील मुलाची गळफास घेवून आत्महत्या\nखोटेनगरात नववीतील मुलाची गळफास घेवून आत्महत्या\nजळगाव:घरात वडील झोपलेले असतांना मागच्या खोलीत नववीचा विद्यार्थी हर्षल विनोद पाटील (सुर्यवंशी) वय 13 रा. मानवसेवा शाळेजवळ खोटेनगर याने साडीच्या सहाय्याने गळफास केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. नेमके आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nघरातील दोन खोल्यांपैकी एका खोलीत मंगळवारी हर्षलचे वडील विनोद हिलाल सुर्यवंशी झोपले होते. तर हर्षलची आई साधना हे घराबाहेर गेलेल्या होत्या. यादरम्यान घराच्या मागच्या खोलीत हर्षलने साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. बाहेर गेलेल्या साधना घरी आल्यानंतर त्यांना हर्षल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला व त्यांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक कदीर तडवी, पोलीस हवालदार साहेबराव पाटील व पोलीस कॉन्स्टेबल अनिल तायडे यांनी घटनास्थळ गाठले. तसेच पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याठिकाणी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी हर्षलचे वडील विनोद सुर्यवंशी यांचा आक्रोश बघून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अनिल तायडे हे करीत आहेत.\nनातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील विनोद सुर्यवंशी हे तीन ते चार वर्षापूर्वी जळगावातील खोटेनगरात स्थायीक झाले आहेत. ते फायनान्समध्ये नोकरीला होते. मात्र लॉकडाऊनमुळे घरीच असून मिळेल ते काम करुन ते उदरनिर्वाह भागवित आहेत. हर्षल व विनय अशी दोन मुले त्यापैकी हर्षल हा मोठा होता. तो घराजवळ असलेल्या मानवसेवा शाळेत शिक्षण घेत होतो. आठवी पास होवून तो नववीत गेला होता. कुठलेही कारण नसतांना हर्षलचे टोकाचा निर्णय का घेतला हा प्रश्‍न कुटुंबियांसह अनेकांना पडला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर हर्षलचा मृतदेह मूळ गावी मोराणे येथे ��लविण्यात आला.\nपुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती\nभुसावळ रेल्वे विभागात 12 हजार हॉर्स पॉवर्सचे शक्तीशाली इंजिन दाखल\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/covid-19-pandemic-at-a-crossroads-as-new-variants-loom", "date_download": "2021-07-30T11:12:36Z", "digest": "sha1:YE25YKOMP7G5KQGHGBNGBUMNGI5PSZSV", "length": 9306, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "१ वर्षानंतरही कोविड-१९चे संकट कायम - द वायर मराठी", "raw_content": "\n१ वर्षानंतरही कोविड-१९चे संकट कायम\nगेल्या वर्षी ११ मार्चला जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation – WHO) कोविड-१९ ही पृथ्वीवर पसरलेली महासाथ असल्याची घोषणा केली होती. कोविड-१९ विषाणूचा संसर्ग जगभर वेगाने पसरत असल्याने ही बाब चिंताजनक असून धोक्याची सूचना आम्ही देत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे मत होते. संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस ऍधनॉम घेब्रेयेसूस यांनी कोविड-१९ ही महासाथ असल्याचे घोषित केले होते. त्यावेळी आरोग्य संघटनेने ही महासाथ ११४ देशात पसरली असून त्याचे १ लाख १८ हजार रुग्ण असल्याची माहिती दिली होती. हे प्रमाण वाढत जाणार असल्याने सर्व देशांच्या आरोग्य व्यवस्थेने त्वरित कोरोना प्रतिबंधित उपाय योजना हाती घ्याव्यात असेही जागतिक आरोग्य संघटनेने सूचवले होते. टेड्रोस घेब्रेयेसूस यांनी तर कोविड-१९ महासाथ हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा हल्ला नसून तो अर्थव्यवस्थेतल्या सर्व क्षेत्रांवरचा हल्ला असल्याचे सांगितले होते.\nआता कोविड-१९ला महासाथ घोषित केल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि ही महासाथ पूर्णपणे नियंत्रणात कोणत्याच देशाला आणता आलेली नाही. टेड्रोस घेब्रेयेसूस यांचे वर्षभरापूर्वीचे भाकीत खरे ठरले आहे. आज एक वर्षानंतर कोविड-१९चे जगभरातली एकूण रुग्णांची संख्या ११ कोटी ८० लाखाहून अधिक झाली असून कोरोना विषाणूमुळे सुमारे २० लाख ६० हजार मृत्यू झाले आहेत. कोविड-१९वर मात करणार्या काही लसी बाजारात आल्या आहेत, अनेक देशांमध्ये कोविड-१९ लसीकरण मोहिमा सुरू झाल्या आहेत. पण कोविड-१९वर निर्णायक मात करता आलेली नाही. कोविड-१९चे विषाणूंमध्ये नवे प्रकार या संपूर्ण एक वर्षाच्या कालावधीत तयार झाले आहेत, त्यांना रोखण्याचे प्रयत्न वैद्यकीय क्षेत्राकडून सुरू आहेत. आता सापडत असलेले कोविड-१९चे विषाणू मानवी शरीराला पूर्वीपेक्षा कमी हानी पोहोचवणारे असले तरी त्यांचा धोका पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही.\nअमेरिकेच्या आरोग्य खात्यानेही कोरोना संसर्गाची संख्या कमी वाटत असली तरी त्याचा धोका टळलेला नाही, असे सांगितले आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार आठवड्याची सरासरी पाहता कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या ४ लाख १६ हजार इतकी वाढली असून हा ११ फेब्रुवारीनंतरचा सर्वात मोठा आकडा आहे. कोरोनाचे आकडे कमी येत नसल्यामुळे अनेक देश लॉकडाऊन पुकारण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही देशांमध्ये मानवी वावरांवर निर्बंधही घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा ‘B.1.1.7’ हा नवा विषाणू हा काळजी करण्यासारखा असून हा या विषाणू इतक्या वेगाने वाढत आहे की, तो सार्स कोविड-२ पेक्षाही भयानक असल्याची भीती व्यक्त केली आहे.\nतीन न्यायाधीशांच्या अटकेची शक्यता\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6.%E0%A4%A8%E0%A4%BE._%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T12:01:29Z", "digest": "sha1:AKZYRAWAA6FWP6JX6GHQ2YUNKXOEQC5E", "length": 6593, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द.ना. धनागरे - विकिपीडिया", "raw_content": "\nडॉ. दत्तात्रेय नारायण धनागरे (इ.स. १९३६:वाशीम, महाराष्ट्र - ७ मार्च, इ.स. २०१७) हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते.\nधनागरे यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले. अमेरिकेतील एमआयटी या संस्थेतून त्यांनी समाजशास्त्रातील उच्च पदवी घेतली. त्यानंतर आग्रा विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी कानपूरच्या आयआयटीत अध्यापन कार्य केले. त्यानंतर ते पुणे विद्यापीठात रुजू झाले. त्यांनतर ते शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू झाले. भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीच्या जीवनगौरव पुरस्कारसह अन्य काही संस्थांचे जीवनगौरव तसेच अन्य पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे ते विश्‍वस्त होते.\nतत्त्वज्ञान आणि मानववंशशास्त्र अशा दोन्हींच्या ऐतिहासिक संदर्भामधून भारतात समाजशास्त्रीय विद्याशाखेची रचना झाली आणि त्यामध्ये मूलभूत संशोधन करणाऱ्यांपैकी डॉ. धनागरे हे एक होत.\nत्यांचे वडील वाशीम येथे वकील होते.\nउच्च शिक्षण - ध्येयवादाकडून बाजारपेठेकडे (शैक्षणिक सदर लेखन संग्रह)\nनागरी समाज, राज्यसंस्था आणि लोकतंत्र : भारतीय संदर्भात विवेचन\nThe Writings of D. N. Dhanagare (इंग्रजी, सहलेखक : पार्थनाथ मुकर्जी)\nसंकल्पनाचे विश्व आणि सामाजिक वास्तव (वैचारिक)\nइ.स. १९३६ मधील जन्म\nइ.स. २०१७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१७ रोजी १०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/document/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T09:58:57Z", "digest": "sha1:V5WJEQ7JGD555M4QPDAOWOIVLVIARN6D", "length": 3855, "nlines": 96, "source_domain": "solapur.gov.in", "title": "गृह शाखा | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 26, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.nttank.com/mr/Products", "date_download": "2021-07-30T10:39:58Z", "digest": "sha1:NN57GEWXXN6OOSHG5PE3XZBRF4KOEBNR", "length": 3195, "nlines": 87, "source_domain": "www.nttank.com", "title": "उत्पादने, घाऊक उत्पादने पुरवठा करणारे, उत्पादक, फॅक्टरी किंमत - नॅनटॉन्ग टँक कंटेनर कं, लिमिटेड (एनटीटँक)", "raw_content": "\nआयएसओ मानक लिक्विड टँक\nएच 2 ओ 2 टँक\nदबाव नसलेला आयबीसी टाकी\nआयबीसी टाकीवर दबाव आणला\nटी 50 गॅस टँक\nजोडा: जोडा: 3888 जिन्टोन्ग आरडी, झिंगरेन, टोंग्झो, जिआंग्सू, चीन\nएच 2 ओ 2 टँक\nआयएसओ मानक लिक्विड टँक\nजोडा: 3888 जिन्टोन्ग आरडी, झिंगरेन, टोंगझू, जिआंग्सू, चीन\nनानटॉन्ग टँक कंटेनर कंपनी, लि. 苏 आयसीपी 备 08008866 号 -1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%88%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2021-07-30T12:11:05Z", "digest": "sha1:7L4XMB3NZD4WJTCPEMI7ZTOAWCNU5NTG", "length": 11776, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खैबर खिंड - विकिपीडिया", "raw_content": "\n३४° ०६′ ३६″ N, ७१° ०६′ ४२.१२″ E\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखैबर खिंड (उर्दू: درہ خیبر) ही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना जोडणारी हिंदुकुश पर्वतराजीतील प्राचीन खिंड आहे. या खिंडीतील रस्ता १,०७० मीटर (३,५१० फूट) इतक्या उंचीवर आहे. अफगाणिस्तानातून पाकिस्तानात प्रवेश करण्यासाठी हिंदुकुश पर्वत ओलांडून जावे लागते. हा मार्ग खैबर खिंडीतून जातो. ही खिंड भारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची ठरल�� आहे. प्राचीन काळी भारताचा मध्य अशियाशी चालणारा व्यापार या खिंडीमार्गे चाले. पर्शियाचा सम्राट दाऱ्युश याच्यानंतर सिकंदर याच मार्गाने भारतात आला. मध्ययुगात गझनीचा महंमद घोरी, बाबर, नादिरशहा, अहमदशाह अब्दाली इत्यादींच्या भारतावरील स्वाऱ्याही खैबर खिंडीमार्गाने झाल्या. विसाव्या शतकात ब्रिटिशांनी रेल्वेमार्ग बांधला. त्या मार्गाचे शेवटचे स्थानक पाकिस्तानातील पेशावर शहराच्या जवळ असलेले जामरुद हे होते. जामरुदपासून खैबर खिंडीच्या चढणीला सुरुवात होते. हा मार्ग सुमारे ५२ कि.मी.चा आहे. त्यावर ६४ बोगदे व लहान मोठे ९२ पूल आहेत.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nनकाशासह विकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०२१ रोजी २०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-shirpur-city-shop-open-and-chagan-bhujabal-name-use-khandni-320955", "date_download": "2021-07-30T10:50:16Z", "digest": "sha1:UREHFTSYLD6B2GRXJTOB5QEPFEHB5AC3", "length": 8812, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | काय सांगता...भुजबळांच्या नावे दुकानदारांकडे खंडणीची मागणी", "raw_content": "\nशिंगावे (ता. शिरपूर) येथील स्वस्त धान्य दुकानदार विजय नारायण सोनवणे यांच्या दुकानासमोर सोमवारी (ता. 13) दुपारी काळ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार येऊन उभी राहिली. तिच्यातून दोन महिला, एक पुरुष उतरले. रूबाबदार पोशाख केलेल्या तिघांसोबत शिंगावे येथील रहिवासी सुरेश युवराज पाटील देखील होता.\nकाय सांगता...भुजबळांच्या नावे दुकानदारांकडे खंडणीची मागणी\nशिरपूर : \"मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने आलो आहोत. तुमच्या दुकानाबाबत खूप तक्रारी आहेत,' असा दम देऊन स्वस्त धान्य दुकानदारांकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या नाशिक येथील तीन भामट्यांसह चार जणांविरोधात शिरपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्��ात आला आहे. संशयितांत दोन महिलांचा समावेश आहे.\nशिंगावे (ता. शिरपूर) येथील स्वस्त धान्य दुकानदार विजय नारायण सोनवणे यांच्या दुकानासमोर सोमवारी (ता. 13) दुपारी काळ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार येऊन उभी राहिली. तिच्यातून दोन महिला, एक पुरुष उतरले. रूबाबदार पोशाख केलेल्या तिघांसोबत शिंगावे येथील रहिवासी सुरेश युवराज पाटील देखील होता. सोनवणे यांच्याकडे जाऊन संशयितांनी, आम्ही अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने दुकान तपासणीसाठी आल्याचे सांगितले. काही वेळ दुकानाचे दप्तर चाळल्यानंतर त्यांनी तुमच्या दुकानात मोठी अफरातफर झाली आहे. तुम्ही गोरगरिबांना धान्य वाटत नाहीत. प्रकरण मिटवायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, असा प्रस्ताव दिला. एव्हाना त्यांच्या हालचालींवरून दुकानदाराला संशय आला होता. त्यामुळे त्याने थेट तहसीलदार आबा महाजन यांना फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. तहसीलदारांनी तसे कोणतेही पथक आले नसून तपासणी नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे दुकानदाराने चौघांना थांबवून शेजारील लोकांना मदतीसाठी आवाज दिला. गर्दी जमत असल्याचे लक्षात येताच संशयितांनी कारमधून पळ काढला. मात्र काही युवकांनी मोबाईलद्वारे संशयितांचे छायाचित्र घेतले. त्यांच्यासोबत चौथा संशयित सुरेश पाटील गावातील रहिवासी असून, त्याच्या परिचितांकडून माहिती घेतल्यावर सोनल रसाळ (रा. नाशिक) या महिलेचे नाव निष्पन्न झाले. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत.\nदरम्यान, येथील पोलिसांतर्फे नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली. अशा पद्धतीची तपासणी करण्यासाठी कोणतेही आदेश दिले नसून, श्री. भुजबळ यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांच्या संपर्क अधिकाऱ्यांनी दिले.\nसंपादन : राजेश सोनवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/Nagar_01845890200.html", "date_download": "2021-07-30T09:36:05Z", "digest": "sha1:KZZ2PEKZBCMWO3SUKKNFW5B7V7AUXT45", "length": 10145, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "स्वरांकित फौंडेशनतर्फे आयोजित ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar स्वरांकित फौंडेशनतर्फे आयोजित ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nस्वरांकित फौंडेशनतर्फे आयोजित ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nस्वरांकित फौंडेशनतर्फे आयोजित ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nअहमदनगर ः स्वरांकित फौंडेशनमार्फत आवड तुमची मार्गदर्शन आमचे या उपक्रमांतर्गत एक लाख लोकांना ताल वाद्य शिकविण्याचे ध्येय असलेले युवा कलाकार ऋषिकेश कुलट यांनी आयोजित केलेल्या ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.\nकार्यक्रमाला उपस्थित उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.जितेंद्र पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.जिवनात कला आवश्यक असून त्यांनी स्वत: हि वाद्ये शिकण्याची इच्छा व्यक्त केली. आजच्या परिस्थितीत मानसिक आरोग्यासाठी वादन कला आवश्यक असून या कलेतून मिळणारे समाधान व आनंद अविस्मरणीय असतो याचा अनुभव उपस्थितांनी घेतला. ढोलक ढोलकीचे प्रशिक्षण पुणे, मुंबई येथे उपलब्ध आहेत, मात्र तेथे जाणे व फी सर्वसामान्यांना परवडणारी नाही हे ओळखून पारंपारिक कला जोपासली जावी व या हेतूने अत्यंत माफक फी मध्ये प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.तसेच सध्या 500 विध्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत अशी माहिती यावेळी ऋषिकेश कुलट यांनी दिली. तसेच सहभागी होण्यासाठी 9922809090 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.\nया कार्यशाळेत तबला, ढोलक, ढोलकी, पखवाज आदी वाद्या विषयी सविस्तर व प्राथमिक माहिती देण्यात आली.लहानांपासून मोठ्यांना कळेल, समजेल अश्या सोप्या भाषेत तालवाद्य प्रशिक्षण देण्यात येणार असून कुठल्या गाण्यासाठी कुठले वाद्य आवश्यक असते याची माहिती काही गाणी सादर करून यावेळी कुलट यांनी दाखवून दिले.यासाठी त्यांना गायिका कृतिका बेलेकर, कीबोर्ड वर नरेन साळवे व तालवाद्य वर आफताब मोगल यांनी साथ दिली. हॉटेल साई इन, सक्कर चौक येथे झालेल्या या कार्यशाळेत सहभागी वाद्य प्रेमीना मोफत ढोलक ढोलकी वाद्य उपलब्ध करून देण्यात आली होती. पाच वर्षाच्या बालकापासून ते वृद्ध व युवतींनीहि या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले व आभारही मानले. स्वरांकित फौंडेशनतर्फे ऋषिकेश कुलट आयोजित ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.यावेळी सहभागीना मोफत वाद्य ही उपलब्ध करून प्रशिक्षण देण्यात आले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar-pimpri-chinchwad/one-lakh-unauthorized-houses-will-be-made-official-bjp-office-bearers", "date_download": "2021-07-30T09:52:52Z", "digest": "sha1:DK3C6SANY2BPF3PHX3JHT7656ZA4V4MQ", "length": 20449, "nlines": 222, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "एक लाख अनधिकृत घरे अधिकृत होणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी लगेचच घेतले श्रेय - One lakh unauthorized houses will be made official, BJP office bearers immediately took credit | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएक लाख अनधिकृत घरे अधिकृत होणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी लगेचच घेतले श्रेय\nएक लाख अनधिकृत घरे अधिकृत होणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी लगेचच घेतले श्रेय\nएक लाख अनधिकृत घरे अधिकृत होणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी लगेच�� घेतले श्रेय\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nएक लाख अनधिकृत घरे अधिकृत होणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी लगेचच घेतले श्रेय\nशनिवार, 19 जून 2021\nनमूद करण्याजोगी बाब म्हणजे राज्य सरकारच्या या निर्णयावर शहर भाजप,त्यांच्या पालिकेतील पदाधिकारी व दोन्ही कारभारी आमदारांनी सडकून टीका केली होती.\nपिंपरीः पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) नवनगर विकास प्राधिकरण विलिनीकरणाचा पहिला फायदा प्राधिकरणातीलच एक लाख घरमालकांना होणार आहे. प्राधिकरणाच्या भूखंडावर अतिक्रमण करून बांधलेली वा वाढीव अनधिकृत बांधकाम झालेली ही घरे फक्त एक रुपया या नाममात्र दराने सबंधित घरमालकांकडे हस्तांतरित करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेने आज मान्यता दिली.त्यामुळे या घरांचा अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (One lakh unauthorized houses will be made official, BJP office bearers immediately took credit)\nनमूद करण्याजोगी बाब म्हणजे राज्य सरकारच्या या निर्णयावर शहर भाजप,त्यांच्या पालिकेतील पदाधिकारी व दोन्ही कारभारी आमदारांनी सडकून टीका केली होती. ती अजूनही सुरुच आहे. मात्र,या निर्णयामुळे सदर एक लाख अनधिकृत घरे अधिकृत होण्याचा मार्ग होताच त्याचे श्रेय भाजप पदाधिकाऱ्यांनी आज लगेच घेतले. महापौर माई ढोरे व सभागृह नेते नामदेव ढाके यांनी महासभेत मान्यता होताच त्वरित त्यासंदर्भात पत्रक काढले.\nप्राधिकरणाचे विलीनीकरण पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजे पीएमआरडीए आणि पिंपरी पालिकेत करण्याचा अधिसूचना नुकतीच राज्य सरकारने जारी केली आहे. त्यानुसार अतिक्रमण झालेले भूखंड पालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. या भाडेतत्वाच्या भूखंडावरील घरे त्यांच्या मालकांकडे हस्तांतरित करण्यास आज पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. यामुळे प्राधिकरणातील जागेवर अतिक्रमण झालेल्या जवळपास एक लाख घरांना अधिकृत होण्याचा मार्ग मोकळा होणार अशी माहीती पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.\nसमृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास गती द्या\nमुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामा�� आणखी गती देण्यात यावी. महामार्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्याबाबत तातडीने पावले उचण्यात यावीत. महामार्गाचा हा टप्पा लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.मुंबई- नागपूर यांना जोडणारा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सीलिंक यासह प्रस्तावित कोकण सागरी महामार्ग व कोकण एक्स्प्रेस वे या प्रकल्पांचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आढावा घेतला. वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी प्रकल्पांच्या माहितींचे सादरीकरण केले.\nजयंत पाटलांमुळेच गोदावरीचा कायाकल्प\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमहानगरपालिकेचा झाला आखाडा; भाजप-कॉंग्रेसचे नगरसेवक भिडले, अन् महापौरही उतरल्या...\nचंद्रपूर : महानगरपालिकेचा गाडा अद्यापही रुळावर आलेला नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद येथे नित्याचाच झाला आहे. पण काल मात्र हद्दच झाली. भारतीय...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nराणेंचं डोकं फिरलया...पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर मीच दिली\nजळगाव : पूरपरिस्थती तसेच, राज्यावर आलेल्या संकट काळात कोणतेही राजकारण केले जात नाही, परंतु नारायण राणे (Narayan Rane) यांची सरकारवरील टीका म्हणजे...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका\nनाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n‘यिन’चे नाशिकमध्ये आजपासून अधिवेशन\nनाशिक : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या (Sakal media Group) ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) (Young inspirator network) माध्यमातून राज्यभरातील...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nटाटा मोटर्सला नोटीस पाठवणाऱ्या अधिकारी भाजपला नकोशा\nपिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सर्वात मोठ्या व जगप्रसिद्ध टाटा मोटर्स कंपनीला मिळतकरापोटी नोटीस बजावल्याने पालिकेच्या मिळकतकर विभागप्रमुख स्मिता झगडे...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nसंसदेचा वेळ वाया जात असल्याने आठवले संतापले केली ही महत्वाची मागणी\nनवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सलग नवव्या दिवशीही विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाजात सतत अडथळे आले. अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पेगॅसस (...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nगोरठेकरांची राष्ट्रवादीत घरवापसी; खासदार चिखलीकरांना धक्का..\nनांदेड ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले आणि भोकरमधून निवडणूक लढलेले बापूसाहेब गोरठेकर यांची घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nकाॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात\nअकोले : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचार धारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे म्हणून...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nभाजप नेत्याच्या हत्येतील गँगस्टरचा जामीन फेटाळला अन् न्यायाधीशांची हत्या झाली\nधनबाद : जिल्हा न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येप्रकरणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्याकडे अनेक गुन्हेगारी खटले सुरू होते. यातील एक खटला भाजप...\nगुरुवार, 29 जुलै 2021\n''पंकजाताई, भाजप सोडा, शिवसेनेत प्रवेश करा'' सोशल मीडियावर मोहीम\nजळगाव : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्यावर भारतीय जनता पक्ष अन्याय करीत असल्याची भावना वंजारी समाज...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nभाजप पिंपरी-चिंचवड pimpri chinchwad नगर विकास भूखंड अतिक्रमण encroachment अनधिकृत बांधकाम bjp office bearers पुणे पीएमआरडीए पिंपरी समृद्धी महामार्ग महामार्ग नागपूर nagpur मुंबई mumbai बाळ baby infant बाळास��हेब ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र maharashtra कोकण konkan उपक्रम एकनाथ शिंदे eknath shinde पर्यावरण environment आदित्य ठाकरे aditya thakare सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग sections सिंह गोदावरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2021-07-30T10:34:37Z", "digest": "sha1:EHVRDWEBJEOUUBQBJNDT5C3PZENN7T5M", "length": 4464, "nlines": 54, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "व्युर्झबुर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nव्युर्झबुर्ग (जर्मन: Würzburg) हे जर्मनीच्या बायर्न राज्यामधील एक शहर आहे. व्युर्झबुर्ग जर्मनीच्या दक्षिण भागात व बायर्नच्या वायव्य भागात माइन नदीच्या काठावर वसले असून ते न्युर्नबर्गपासून १०९ व फ्रांकफुर्टपासून १२० किमी अंतरावर आहे.\nक्षेत्रफळ ८७.६ चौ. किमी (३३.८ चौ. मैल)\nलोकसंख्या (३१ डिसेंबर २०१३)\n- घनता १,४०० /चौ. किमी (३,६०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nजर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nविकिव्हॉयेज वरील व्युर्झबुर्ग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ जून २०१६ रोजी १५:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/232715", "date_download": "2021-07-30T12:08:12Z", "digest": "sha1:TTMCL7JXZUKC4UP7VEL5B3UA5QW2FCXW", "length": 2859, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"संयुक्त महाराष्ट्र चळवळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"संयुक्त महाराष्ट्र चळवळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळ (स्रोत पहा)\n१४:१२, ११ मे २००८ ची आवृत्ती\n३६ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१४:११, ११ मे २००८ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nमहाराष्ट्र एक्सप्रेस (चर्चा | योगदान)\n१४:१२, ११ मे २००८ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nमहाराष्ट्र एक्सप्रेस (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_566.html", "date_download": "2021-07-30T11:17:57Z", "digest": "sha1:KZ6SFN4EBJSWITOVFMKSUR7ZZEMEMSHS", "length": 9303, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अमोल वैद्य यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अमोल वैद्य यांची नियुक्ती\nमराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अमोल वैद्य यांची नियुक्ती\nमराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अमोल वैद्य यांची नियुक्ती\nअहमदनगर ः अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अकोले तालुक्यातील जेष्ठ पत्रकार अमोल वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाइक, अध्यक्ष गजानन नाइक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव देशमुख तसेच परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत पवार, नाशिक विभागीय सचिव मन्सूरभाई शेख व अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी केलेल्या शिफारशीनुसार ही नियुक्ती जाहिर करण्यात आली.\nअमोल वैद्य हे गेल्या 23 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध वर्तमानपत्रात त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते दैनिक सार्वमतचे उपसंपादक म्हणून काम पहात आहेत. अकोले तालुका पत्रकार संघाचे ते माजी अध्यक्ष व सचिव राहिले आहेत. रोटरी क्लब अकोलेचे त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय अनेक सामाजिक संघटनेत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सुगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त समिती सुगाव खुर्दचेते अध्यक्ष व अकोले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे सचिव म्हणून ते काम पहात आहेत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविन्यात येत असतात. पत्रकारांच्या प्रश्नी आंदोलने केली जातात. या कामाला व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रसिध्दी प्रमुख नियुक्त करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या ऑनलाइन सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार नाशिक विभागाच्या नियुक्त्या परिषदेच्या वतीने आज घोषित करण्यात आल्या. ही नियुक्ती एक वर्षांसाठी असनार आहे. याबद्दल अमोल वैद्य यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/read-exactly-domestic-cylinders-expensive-unlockdown-10757", "date_download": "2021-07-30T11:36:57Z", "digest": "sha1:NPAK3XDHGG7MKLOJCCKRNQBGNSJM2QWX", "length": 4734, "nlines": 20, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नक्की वाचा| अनलॉकडाऊनमध्ये घरगुती सिलिंडर महागला", "raw_content": "\nनक्की वाचा| अनलॉकडाऊनमध्ये घरगुती सिलिंडर महागला\nमुंबई : मुंबईत विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडर किंमतीत ११. ५० रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ होण्यापूर्वी याची किंमत ५७९ रुपये होती. आता दरवाढ झाल्यामुळे ५९०.५० रुपयांना मिळणार आहे. चेन्नई सुद्धा विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३७ रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी चेन्नईत ५६९.५० रुपयांना गॅस सिलिंडर मिळत होता. मात्र, आता १ जूनपासून दरवाढ झाल्यामुळे ६०६.५० र��पयांना मिळणार आहे.\nदरम्यान, यापूर्वी मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली होती. मे महिन्यात दिल्लीत प्रति गॅस सिलिंडरची किंमत ७४४ रुपयांवरून ५८१.५० इतकी करण्यात आली होती. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाली होती.\nगेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत घरगुती गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली होती.पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत झालेल्या दरवाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. पीएमयूवायच्या लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंत विनामूल्य गॅस सिलिंडर मिळेल.\nराजधानी दिल्लीत विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरात ११.५० रुपयांची वाढ केली आहे. इंडियन ऑइलने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आधी दिल्लीत या गॅस सिलिंडरची किंमत ५८१.५० रुपये होती. ती आता ५९२ रुपये प्रति सिलिंडर इतकी झाली आहे. अशाप्रकारे कोलकात्यामध्ये या गॅस सिलिंडरची किंमत ६१६ रुपये झाली आहे. याठिकाणी आधी ५८४.५० रुपयांना गॅस सिलिंडर मिळत होता. कोलकात्यामध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरात ३१. ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे दर १ जूनपासून लागू करण्यात आले आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/sarkarnaama/marathi-news-health-system-collapsed-11252", "date_download": "2021-07-30T10:31:43Z", "digest": "sha1:Y3PEYYSKZIXHQDZQXSACYYOKZQ6ZSRPZ", "length": 5212, "nlines": 16, "source_domain": "www.saamtv.com", "title": "राज्याची आरोग्य व्यवस्था झाली भंगार, पाहा आरोग्य व्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत?", "raw_content": "\nराज्याची आरोग्य व्यवस्था झाली भंगार, पाहा आरोग्य व्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत\nऍम्ब्युलन्स मिळत नसल्याने एका महिलेला चक्क हातगाडीवरून रुग्णालयात न्यावं लागतंय, तर नाशिकमध्ये अनधिकृत कोव्हिड सेंटरचा पर्दाफाश झालाय. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाल्याची ही लक्षणं आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे पाहूयात\nराज्याच्या आरोग्य व्यवस्था किती भंगार झालीय त्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. घटना आहे भुसावळ शहरातली. कमलाबाई मालवीय यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यांच्या मुलाने ऍम्ब्युलन्ससाठी ���गरपालिकेच्या चालकाला फोन केला. मात्र त्या मुर्दाड ड्रायव्हरने ऍम्ब्युलन्स घेऊन येण्यास नकार दिला. त्यामुळे कमलाबाईंना चक्क हातगाडीवरून नेण्याची वेळ आली. हा संकटाचा फेरा एवढ्यावरच थांबला नाही, तर दोन-तीन रुग्णालयांनी कमलाबाईंना दाखल करून घेण्यास नकार दिला. रात्री-अपरात्री धावाधाव करत कमलाबाईंना हातगाडीवर नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कमलाबाईंवर आता उपचार सुरू झालेत, मात्र या बेजबाबदार चालकावर नगरपालिका काय कारवाई करणार हाही प्रश्न आहेच.\nहे झालं भुसावळचं, पण संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. त्यातच आता अनधिकृत कोव्हिड सेंटरचाही धंदा काही जणांनी सुरू केलाय. नाशिकच्या खुटवड येथे अशाच एका अनधिकृत कोव्हिड सेंटरचा पर्दाफाश झालाय. खुटवडच्या माहेरघर मंगलकार्यात काही बाजारबुणग्या भामट्यांनी हे कोव्हिड सेंटर सुरू केलंय. इतकंच नाही, तर वापरलेले कपडे, इंजेक्शन आणि औषधं मंगलकार्यालयाच्या परिसरात टाकली जात होती.\nकोरोनाबाबात कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा बडेजाव सरकार मिरवत असलं तरी, ऍम्ब्युलन्स मिळत नाही म्हणून रुग्णांना हातगाडीवरून नेण्याची वेळ आलीय. तर सरकारी कोविड सेंटर भंगारात निघालेली आहेत. असं असताना आता अनधिकृत कोव्हिड सेंटरचाही बाजार मांडला गेलाय. याचा अर्थ एकच निघतो, तो म्हणजे सरकारी यंत्रणा कोमात, आरोग्य व्यवस्था भंगारात आणि लोकांचा जीव रामभरोसे झालाय. एवढं मात्र नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://playlyric.com/tula-japnar-aahe-lyrics/", "date_download": "2021-07-30T09:45:01Z", "digest": "sha1:AOI2FVIIXICUAIIDV3LJWE4BIKMZKB3L", "length": 4153, "nlines": 134, "source_domain": "playlyric.com", "title": "Tula Japnar Aahe Lyrics-Khari-Biscuit-", "raw_content": "\nकधी प्रेयसी कधी प्रियकर\nकधी नवरा कधी बायको\nकधी भाऊ कधी बाबा\nकधी आई तर कधी ताई\nभावना मात्र एकच )\nमी सारी जिंदगी माझी\nमी सोबत हात कायमचा\nमी सारी जिंदगी माझी,\nकधी खळगे नी खाचा\nतुझ्या आधी तिथे पाय\nतू स्वप्न पहात जा ना\nतू बस खुशीत रहा ना\nमी सारी जिंदगी माझी,\nहि माझी काळजी सारी\nमी सोबत हात कायमचा\nमी सारी जिंदगी माझी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/snap-candidate-to-be-an-iso-standard-questionnaire-about-your-experience/?lang=mr", "date_download": "2021-07-30T09:47:42Z", "digest": "sha1:CIGVZFS3M4XM6I342GTAQA2IRJLRC53Q", "length": 26760, "nlines": 363, "source_domain": "www.ifpug.org", "title": "स्नॅप, आयएसओ मानक होण्यासाठी उमेदवा��. आपल्या अनुभवाबद्दल प्रश्नावली – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिं��� मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ��्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nस्नॅप, आयएसओ मानक होण्यासाठी उमेदवार. आपल्या अनुभवाबद्दल प्रश्नावली\nकरून प्रशासन · प्रकाशित सप्टेंबर 13, 2020 · अद्यतनित सप्टेंबर 13, 2020\nएसएनएपी एक आयएसओ मानक होण्यासाठी उमेदवार आहे.\nआंतरराष्ट्रीय आकाराचे मानक आयईईई म्हणून एसएनएपीच्या मंजुरीनंतर 2430-2019, आयईईईने आयएसओ ग्रुपमध्ये एसएनएपी सादर केला आहे, संयुक्त आयईईई / आयएसओ मानक म्हणून एसएनएपीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव.\nआम्ही तुम्हाला घेण्यास सांगू 2-3 काही मिनिटे प्रश्नावली पूर्ण करा आणि आम्हाला या नवीन मानकांची आवश्यकता ओळखण्यात मदत करण्यासाठी आपल्या अनुभवाबद्दल माहिती प्रदान करा. एसएनएपी प्रॅक्टिसबद्दल कोणतीही माहिती एसएसएनएपीला त्यांचा मानक म्हणून अवलंबण्यास आम्हाला पटवून देऊ शकते.\nकृपया आमच्या यशामध्ये योगदान देण्यासाठी येथे क्लिक करा.\nनॉन-फंक्शनल साइझिंग स्टँडर्ड्स कमिटी चेअर\nपुढील कथाकॅफे वेबिनार मालिका: माईनफील्ड नेव्हिगेट करत आहे – आवश्यकता पूर्ण होण्यापूर्वी अंदाज बांधणे\nमागील कथाआयएफपीयूजी वार्षिक बैठक ऑक्टोबर 5, 2020 येथे 2:00 पंतप्रधान EST\nआपण देखील आवडेल ...\nआकार नसलेल्या फंक्शनल आवश्यकता IFPUG पद्धत (स्नॅप) आता IEEE जगभरातील मानक आहे: IEEE 2430-2019\nकरून प्रशासन · प्रकाशित ऑक्टोबर 29, 2019 · गेल्या बदल जुलै 6, 2020\nIFPUG स्नॅप मूल्यांकन पद्धती मॅन्युअल विरुद्ध प्रकाशन. 2.4\nकरून प्रशासन · प्रकाशित सप्टेंबर 29, 2017 · गेल्या बदल ऑक्टोबर 2, 2017\nब्राझिलियन पोर्तुगीज भाषेत सीएसपी परीक्षा उपलब्ध आहे\nकरून प्रशासन · प्रकाशित ऑगस्ट 23, 2020\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nसंचालक मंडळाच्या वार्षिक बैठकीची नोटीस आणि कॉल\nज्युलियन गोमेझ, आयएफपीयूजी संप्रेषण आणि विपणन समितीसाठी नवीन खुर्ची\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nप���ल Radford: मेमोरियम मध्ये आणि खूप खूप धन्यवाद\nसिन्झिया फेरेरो, आयएफपीयूजी प्रमाणपत्र समितीसाठी नवीन खुर्ची\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा जुलै 2021 जून 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/i-can-follow-advice-fadnavis-others-should-not-teach-me-77820", "date_download": "2021-07-30T10:13:01Z", "digest": "sha1:C7KOALF4NTZ4TQXF4GD66SCW2WXAK6LW", "length": 19067, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "फडणवीसांचा सल्ला मानू शकतो, पण इतरांनी शिकवू नये : संभाजीराजेंचा चंद्रकांतदादांना टोला - I can follow the advice of Fadnavis, but others should not teach me: | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफडणवीसांचा सल्ला मानू शकतो, पण इतरांनी शिकवू नये : संभाजीराजेंचा चंद्रकांतदादांना टोला\nफडणवीसांचा सल्ला मानू शकतो, पण इतरांनी शिकवू नये : संभाजीराजेंचा चंद्रकांतदादांना टोला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nफडणवीसांचा सल्ला मानू शकतो, पण इतरांनी शिकवू नये : संभाजीराजेंचा चंद्रकांतदादांना टोला\nशनिवार, 12 जून 2021\nमी २००७पासून मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहे. त्यामुळे लढ्याविषयी मला कोणी शिकवू नये.\nकर्जत : ‘‘मी २००७पासून मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहे. त्यामुळे लढ्याविषयी मला कोणी शिकवू नये. एक वेळ देवेंद्र फडणवीस यांनी सल्ला दिला तर मी मानू शकतो; परंतु अन्य कोणी शिकवू नये,’’ असा टोला संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला. (I can follow the advice of Fadnavis, but others should not teach me:)\nछत्रपती संभाजीराजे यांनी आज कोपर्डी (ता. कर्जत) येथील निर्भयाच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. सकल मराठा समाजातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते.\nसंभाजीराजे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील मी शिपाई आहे. समाजाला आरक्षण व निर्भयाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सरकार कोणाचेही असो; आम्हाला त्याचे देणे-घेणे नाही. आमची लढाई न्यायासाठी आहे. मी छत्रपती शाहू महाराजांच्या तत्त्वानुसार काम करीत आहे. समाजाला आरक्षण हेच माझे ध्येय आहे. कोपर्डीतील घटनेनंतर समाजाने न्यायासाठी ५८पेक्षा जास्त मोर्चे काढले. या घटनेनंतर समाज एकत्र आला ही चांगली गोष्ट आहे; परंतु आरक्षणाचा विषय मार्गी लागला नाही. यापुढील लढाई केवळ आरक्षणासाठीच असेल. मोर्चे काढून झाले आहेत, उगाच वेळकाढूपणा ���रू नका. ३३८-ब च्या माध्यमातून राज्यपाल व नंतर राष्ट्रपतींकडे जाता येते. त्यानंतर संसदेत हा मुद्दा ठेवता येईल. सरकारने यावर काय करायचे ते ठरवावे. हा माझा ३६ जिल्ह्यांचा दौरा आहे.’’\nसारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, २१८५ जणांच्या रखडलेल्या नियुक्त्या, ओबीसी सवलती व प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे, या आमच्या प्रमुख पाच मागण्या आहेत.\nनिर्भयाच्या आई-वडिलांनी आरोपींना अद्याप फाशीची शिक्षा झाली नसल्याची खंत संभाजीराजेंकडे व्यक्त केली. त्यावर संभाजीराजे म्हणाले, की याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून स्पेशल बेंच नेमण्याची मागणी करू. राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात ॲप्लिकेशन दिले पाहिजे. निर्भयाला न्याय न मिळणे दुर्दैवी आहे. निर्भयाच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केल्यानंतर आरक्षणासाठी समाजातर्फे मोठी घोषणाबाजी करण्यात आली.\nसंभाजीराजे प्रथमच तालुक्याच्या दौऱ्यावर आल्याने कोपर्डी ग्रामस्थ, सकल मराठा समाज व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे, शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळांची भेट देत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनीही एका शेतातील औतावर बसून, घरून आणलेल्या भाजी-भाकरीचा आस्वाद घेतला.\nदेशमुखांच्या जागी जगताप यांना मंत्री करा\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र\nनवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करावी, या मागणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक...\nबुधवार, 21 जुलै 2021\nराज्य सरकारचा रिमोट बारामतीत असल्याने ओबीसींचा मोर्चा तेथूनच\nसातारा : ओबीसींच्या आरक्षणाचा पहिला एल्गार मोर्चा येत्या २९ जुलैला बारामतीतून निघणार आहे. कारण या सरकारचा रिमोट बारामतीत असून सर्व सूञसंचालन तिकडूनच...\nसोमवार, 19 जुलै 2021\nएखादी जागा हरलो तरी चालेल, पण, कमिटमेंट तोडणार नाही : फडणवीस\nनागपूर : ‘‘भलेही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द झालेल्या आहेत. पण, ओबीसींना दिलेली कमिटमेंट तोडणार नाही. शब्द दिल्याप्रमाणे...\nसोमवार, 19 जुलै 2021\nखुर्च्या शाबूत ठेवण्यांसाठी राज्यातील मंत्र्यांची चुप्पी\nइचलकरंजी : राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण अचानकपणे रद्द का केले, ���े आम्हालाही समजले नाही. हा...\nसोमवार, 19 जुलै 2021\nशब्दांचा खेळ करून मराठा समाजातील तरुणांची दिशाभूल\nकोल्हापूर : रखडलेल्या नियुक्त्यांबद्दल राज्य सरकारने काढलेला शासन आदेश म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांची केलेली फसवणूक आहे. (Pending appointments...\nरविवार, 18 जुलै 2021\nमराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री असंवेदनशील : नरेंद्र पाटील यांची टीका\nढेबेवाडी : मराठा समाज्याला न्याय मिळण्यासाठी शासनाचे लक्ष वेधत असताना सोलापूर व अन्य ठिकाणी मराठा आक्रोश मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nमराठा तरुणांच्या नियुक्तांचा निर्णय घेतला; पण....\nपुणे : मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्यानंतर रखडलेल्या `एसईबीसी` (SEBC) मधील नियुक्त्यांना हिरवा कंदिल दिला आहे. सामान्य...\nगुरुवार, 15 जुलै 2021\n''आमचा लढा पुन्हा सुरू करू'' संभाजीराजे आक्रमक ; मुख्यमंत्र्यांना इशारा\nमुंबई : खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठा आरक्षण उपसमितीच्या...\nगुरुवार, 15 जुलै 2021\nमराठा वोट बँक तुटण्याची काँग्रेस, राष्ट्रवादीला भीती\nसांगली : ‘‘मराठा आरक्षण प्रश्‍नी राज्य सरकारने खेळखंडोबा केला आहे. भाजप सरकारने आरक्षण दिले, ते उच्च न्यायालयात टिकले, सर्वोच्च न्यायालयाने त्याला...\nमंगळवार, 13 जुलै 2021\nसंभाजीराजेंनी भाजपच्या खासदारकीला लाथ मारावी : हर्षवर्धन जाधव\nसोलापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय जनता पक्ष सोडावा. खासदारकी-आमदारकी यांसारख्या लोकप्रतिनिधीपदांच्या गादीला लाथ मारून आपल्या...\nसोमवार, 12 जुलै 2021\nपंकजा मुंडे यांनीही अनेकांवर अन्याय केला, त्यांना काय वाटत असेल याचाही विचार करा..\nनांदेड ः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकवता आले नाही. राज्य सरकार मराठा समाजाला मागास...\nसोमवार, 12 जुलै 2021\nफडणवीस साहेब तुमची बार्गेनिंग पॅावर वापरा\nनाशिक : मराठा समाजाला न्याय देण्यासाठी फडणवीस सरकारने स्वतंत्र एसईबीसी प्रवर्ग तयार केला होता. (Special SEBC category create by Fadanvis Government)...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nमराठा समाज maratha community आंदोलन agitation विषय topics देवेंद्र फडणवीस devendra fadnavis टोल संभाजीराजे चंद्रकांत पाटील chandrakant patil कोपर्डी निर्भया मराठा आरक्षण maratha reservation आरक्षण सरकार government शाहू महाराज उच्च न्यायालय high court\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/on-behalf-of-bathri-teli-ekta-mahila-mandal-jalna-meritorious-students-of-10th-and-12th-classes-were-felicitated/", "date_download": "2021-07-30T10:44:41Z", "digest": "sha1:36MYNURCROFKFOEJ4H6HK2TMGYNPXWY6", "length": 8910, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "बाथ्री तेली एकता महिला मंडल, जालना यांचा वतीने १०वी आणि १२वी च्या गुणवंत विद्यार्थी सत्कार – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nबाथ्री तेली एकता महिला मंडल, जालना यांचा वतीने १०वी आणि १२वी च्या गुणवंत विद्यार्थी सत्कार\nदिनांक २४ जानेवारी रोजी जालना येथील बाथ्री तेली एकता महिला मंडल यांचा वतीने दुसऱ्यांदा १०वी आणि १२वी च्या गुणवंत विद्यार्थीयांच्ये सत्कार सोहळा उत्साहात बाथ्री तेली समाज भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी रीना बसैये, बाथ्री तेली एकता महिला मंडळाची अध्यक्षा-कविता लिधोरिये, उपाध्यक्ष-आशा रोडिया यांची उपस्तीथी होती. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली, या प्रसंगी कविता लिधोरिये यांचे हस्ते रीना बसैये यांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि पुष्प हार देऊन करण्यात आले.\nया वेळी स्वागत गीत भजनाने प्रेमलता लिधोरिये यांनी कार्यक्रमाची सुरवात केली सोबत समाजाच्या लहान मुलांनी आपली कला सादर केली या मध्ये कुमारी श्रद्धा लिधोरिये आणि पियुष रोडिया यांनी गीटार वाजवून सर्व मुलांचे प्रोत्साहन वाढवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल चौंडीये यांनी केले सोबत या मध्ये १०वी आणि १२वी मधील विद्यार्थी अतुल चौंडीये, कृष्णा जेठे, यश चौंडीये, तेजस चौंडीये, राहुल कुरलीये, यश रठय्ये, निकिता जेठे, सीमा मंडोरे, वैष्णवी लिथोरिय, श्रद्धा कुरलीये, वैष्णवी कुरलीये, अक्षय बसैये, आदित्य कुरलीये, जयेश नरवय्ये, मोहित चौंडीये या विद्यार्थीचे सत्कार प्रमाणपत्र, स्मृति चिन्ह एवं पुष्प द्वारे करण्यात आले\nकार्यक्रमात भारतीय तेलिक महासंघचे अध्यक्ष किशनलाल जेठे यांचा तर्फे 2 गुणवंत विद्यार्थी यांना प्रोत्साहन परबक्षीस दिले गेले. या वेळी बसैये मॅडम यांनी विद्यार्थीना भावी भविष्यसाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थीनी भविष्यात काय करायचा आहेत त्याचा नियोजन करावा तसेच आई-वडिलांनी हि मुलांना प्रोत्साहन द्यावा असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. महिला मंडळाच्या वतीने कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आरती चौंडीये, उमा लाचुरीये, सारिका सातपुरिये, ललिता चौंडीये, कल्पना चौंडीये, ज्योती बंसिलें, शीतल चौंडीये, कीर्ती लिधोरिये, कविता लिधोरिये, प्रेमलता लिधोरिये, नम्रता चौंडीये, आशा रोडिया, लता लिधोरिये यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नम्रता चौंडीये यांनी केले तसेच सूत्र संचलन दीपक रोडिया यांनी केले.\nया वेळी श्री नितीन साहू यांच्या वतीने पुढच्या वर्षी १०वी मध्ये मेरिट येणाऱ्या विदयार्थी साठी २१२१ रुपयाचे दोन बक्षिसे जाहीर केली या कार्यक्रमा मध्ये समाजातील सर्व महिला एवं पुरुष तसेच विदयार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते\nचक्कीवरील मशीनमध्ये महिलेचे केस अडकले आणि तिचे शीर धडापासून झाले वेगळे\nशांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/national-golf-championship-tournament/", "date_download": "2021-07-30T10:44:13Z", "digest": "sha1:UBJSTS2WWJF54C7HVN3SLFZZVRJ4ZBAF", "length": 7675, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रीय गोल्फ अजिंक्‍यपद स्पर्धेत आर्यमान सिंगची लक्षवेधी कामगिरी – Dainik Prabhat", "raw_content": "\nराष्ट्रीय गोल्फ अजिंक्‍यपद स्पर्धेत आर्यमान सिंगची लक्षवेधी कामगिरी\nपुणे – इंडियन गोल्फ यांच्या मान्यतेखाली आयकॉनिक पूना क्‍लब गोल्फ कोर्स येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्यमान सिंग याने तिसरा क्रमांक पटकावत लक्षवेधी कामगिरी केली.\nप्रतिष्ठित अशा कुमार मुलांच्या गटात देशभरातून विविध वयोगटातून अव्वल कुमार गोल्फपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. तत्पूर्वी आर्यमान याने मुलांच्या क गटात दुसऱ्या क्रमांकासाठी जबरदस्त चुरस दिली होती, परंतु अखेर त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nस्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या 9 होलच्या फेरीत सर्वात कमी दोषांकांसह ही फेरी पूर्ण करताना सर्व गटांमधील सर्वोत्तम कामगिरीची त्याने नोंद केली. या लक्षवेधी कामगिरीमुळ��� पदकाच्या शर्यतीत आर्यमानने तिसरा क्रमांक पटकावला असून पदकाचा मानकरी ठरलेला आर्यमान हा महाराष्ट्राचा सर्व गटांमधील एकमेव स्पर्धक ठरला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमहाराष्ट्राच्या संजीवनी कुतवळ, सोनल पाटील आणि रिया भोसले यांची आगेकूच\nसाध्वीला एनआयए कोर्टाचा दिलासा\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्‍सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\nTokyo Olympics : बॉक्‍सर पूजा राणीसह लोवलिनाही उपांत्यपूर्व फेरीत\n#ENGvIND : अजिंक्‍य रहाणे ठरला तंदुरुस्त\nगैरवर्तनामुळे इंग्लंडच्या क्रिकेटपटूला अटक\nTokyo Olympics : मनिका बत्रावरही कारवाई होणार\nTokyo Olympics : मीराबाईसह प्रशिक्षकांचाही गौरव\nक्रिकेट काॅर्नर : जीवाशी खेळ थांबवा\nTokyo Olympics : पिछाडीनंतरही दीपिकाचा विजय\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्‍सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/a-young-man-who-met-her-on-a-dating-app-in-pune-raped-her/", "date_download": "2021-07-30T11:25:18Z", "digest": "sha1:4GL6CKQB3GIIXQUFM3PWAVZN2E2I5MYA", "length": 7204, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "पुण्यात डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या तरुणाने केला बलात्कार – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nपुण्यात डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या तरुणाने केला बलात्कार\nएअर होस्टेसवर दारू पाजून बलात्कार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. २९ वर्षीय तरुणाने ३० वर्षीय महिलेवर अनेक वेळा बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांची ओळख टिंडर डेटिंग अ‍ॅपवर झाली होती. लग्नाचं आमिष दाखवून आरोपींने अनेकवेळा बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.\nडेटिंग अ‍ॅपवर ओळख झाल्यानंतर तरुणाने बलात्कार केल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. वाकड पोलीस ठाण्यात महिलेनं फिर्याद दाखल केली असून, अनेक वेळा बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दोघांची टिंडर डेटिंग अ‍ॅपवर ओळख झाली. त्यानंतर मागील वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान घटना घडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आरोपी एका खासगी कंपनी कामाला आहे. महिला विधवा असून, गृहिणी आहे, असं पोलिसांनी सांगितलं.\n“दोघांचं एकमेकांशी बोलणं होण्यापूर्वी आणि भेटीपूर्वी आरोपीने लग्न करण्याचं वचन दिलं होतं. त्यानंतर आरोपीनं अनेक वेळा बलात्कार केला. जेव्हा महिलेनं आरोपीकडे लग्नाबद्दल विषय काढला, तेव्हा त्याने बूट फेकून मारला आणि महिलेवर हल्ला केला,” असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेणं सुरू केलं आहे. आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६(२)(न), ३७७ आणि ३२३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nडिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही अशाच घटनेनं पुण्यात खळबळ उडाली होती. वाकड पोलिसांनी एका २६ वर्षीय तरुणाला बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. टिंडरवर ओळख झाल्यानंतर आरोपीने एअर होस्टेलवर दारू पाजून बलात्कार केला होता. त्याचबरोबर मारहाणही केली होती.\nपरभणीत ‘बर्ड फ्लू’ मुळे ८०० कोंबड्यांचा मृत्यू\nपालकांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजेत भदंत पंय्याबोधी थेरो यांचे प्रतिपादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/mothers-love-is-like-an-endless-ocean-donate-life-to-tanhuli-at-the-last-minute/", "date_download": "2021-07-30T11:20:46Z", "digest": "sha1:NB3BSY2L45S7EBMBU2ZBVT3PNKRBFUWM", "length": 7242, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "आईची माया ही अथांग सागरासारखी; शेवटच्या क्षणी तान्हुलीला जीवनदान – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेट�� पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nआईची माया ही अथांग सागरासारखी; शेवटच्या क्षणी तान्हुलीला जीवनदान\nजालना : आईची माया ही अथांग सागरासारखी आणि अमर्याद विस्तीर्ण आकाशासारखी असते, हे आपण का म्हणतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. काल (रविवारी) जालन्यात विहिरीत कार कोसळून झालेल्या अपघातात आईचं आपल्या मुलांच्या विषयी असलेलं जिवापलीकडचं प्रेम सर्वांच्या मनाला चटका लावून गेलंय.\nआभाळाएवढा कागद आणि समुद्राएवढी शाई केली तरी आईचं महात्म्य लिहायला अपुरं पडेल हे सर्व आपण उगाच म्हणत नाहीत. रविवारी जालन्यातील जामवाडी गावात झालेल्या अपघातात आईने आपल्या मुलाला जीवनदान दिले आहे. ही घटना आईच्या महात्म्याची साक्ष देत आहे.\nकाल जालना देऊळगाव राजा रोडवर शेगावला दर्शनसाठी निघालेल्या कारचा जमवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आणि कार थेट विहिरीत कोसळली. यात चार वर्षांची माही फरदडे आणि आरती फरदडे या माय लेकीचा अंत झाला. पण या अपघातात वाचली ती दीड वर्षाची वेदिका. अपघात होऊन गाडी विहिरीच्या दिशेने जात असताना साक्षात काळ समोर दिसल्याची खात्री झाली आणि वेदिकेच्या आईने तिला खिडकीतून बाहेर फेकलं आणि वेदिका वाचली.\nअपघाताचा मोठा आवाज झाल्याने गावकरी तिकडे धावले आणि त्यांना हे दिसलं. स्वतःच्या जिवापेक्षा आपल्या तान्हुल्याचा जीवाला दिलेले महत्व हे आईच्या अनंत मायेच दर्शन घडवतं. गाडी बाहेर काढल्यानंतर मागच्या सिटवर बसलेल्या वेदिका आणि तिच्या आईच्या सीटाजवळचं डाव्या बाजूची काच उघडी असल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्या प्रसंगी त्या माउलीने क्षणार्धात घेतलेल्या अचूक निर्णयाची गावकऱ्यांना खात्री झाली. या पुढे गाडीत असलेल्या इतर दोन पुरुषांनी पोहत स्वतःचा जीव वाचवला पण 4 वर्षाच्या चिमुरडीसाठी पुन्हा आईने या विहिरीत दम धरला असेल का\n लॉकडाऊन टाळायचे असल्यास नियम पाळावेच लागतील : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nअखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला, सूत्रांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/sangli-woman-raped-and-murdered-candle-march-of-villagers-demand-to-hang-the-accused/", "date_download": "2021-07-30T11:55:39Z", "digest": "sha1:6JNS5Q2WBJPJSPHZE2FFULOD2XAV6N4B", "length": 7315, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "सांगलीत महिलेवर बलात्कार करुन हत्या; गावकऱ्यांचा ��ँडल मार्च,आरोपीला फाशी देण्याची मागणी – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nसांगलीत महिलेवर बलात्कार करुन हत्या; गावकऱ्यांचा कँडल मार्च,आरोपीला फाशी देण्याची मागणी\nसांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. 35 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. एवढचं नाहीतर हत्येनंतर मारेकऱ्यानं महिलेचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. ही हत्या गावातीलच 22 वर्षीय तरुणानं केल्याची माहिती मिळत आहे. हा तरुण गावातील महिलांची सतत छेड काढत होता. त्यामुळे आरोपीविरोधात गावकऱ्यांच्या मनात असंतोष असल्याचं पाहायला मिळत आहे. या गुन्ह्यातील आरोपीला लवकरात लवकर अटक करुन त्याला फाशीचा शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी स्थानिकांनी कँडल मार्च काढला होता. शिराळा तालुक्यात या घटनेनं खळबळ निर्माण झाली आहे.\nशिराळा तालुक्यातील देववाडी गावात ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री हा धक्कादायक प्रकार समोर आला. एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह विहिरित टाकून आरोपीनं तिथून पळ काढल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी गावातीलच एका 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून हा तरुण गावातील महिलांची छेड काढत होता, असाही आरोप गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आला आहे.\n35 वर्षीय महिला शेतात गेली असताना तिथे तिला गाठून आरोपी तरुणानं तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करुन तिचा मृतदेह विहिरित फेकून दिला, असा आरोप गावकऱ्यांच्या वतीनं केला जात आहे. या तरुणाच्या विरोधात गावातील लोकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे. घटना समोर आल्यानंतर पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर शनिवारी गावकऱ्यांच्या वतीनं कँडल मार्च काढण्यात आला. तसेच, या आरोपीला त्याचा फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली.\nपगार न मिळाल्याने पाच लक्झरी बसेस ड्रायव्हरनेच दिल्या होत्या पेटवून; पोलीस त���ासात आले समोर\nप्रियकरानेच आर्थिक देवाण घेवाणतून प्रेयसीचा केला खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/two-weeks-ago-corona-free-buldana-district-now-70-patients-302030", "date_download": "2021-07-30T11:43:35Z", "digest": "sha1:XYRWPHIETZDI37JHHAUMHAWDYB7GKAQG", "length": 8666, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | COVID19 : कोरोनाचा कहर सुरूच; दोन आठवड्यापूर्वी कोरोनामुक्त जिल्ह्यात आता तब्बल ऐवढे रुग्ण", "raw_content": "\nजेमतेम दोन आठवड्यापूर्वी कोरोनामुक्त म्हणून जाहीर झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे.\nCOVID19 : कोरोनाचा कहर सुरूच; दोन आठवड्यापूर्वी कोरोनामुक्त जिल्ह्यात आता तब्बल ऐवढे रुग्ण\nबुलडाणा : जेमतेम दोन आठवड्यापूर्वी कोरोनामुक्त म्हणून जाहीर झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. शहरी भागांतपुरते मर्यादित असलेले हे लोन आता ग्रामीण भागातही पाय धरू लागले असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज नव्याने जिल्ह्यात सात जण पाॅझिटिव्ह आढळले आहे. यापैकी एक रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातील असला तरी तो जालना रुग्णालयात आढळला आहे.\nबुलडाणा येथून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 33 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 06 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मुळच्या सिंदखेडराजा येथील रहिवासी महिलेचा अहवाल जालना येथे पाॅझिटिव्ह आला आहे.\nबुलडाणा जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये 1 महिला व 5 पुरूष आहेत. सदर अहवाल मलकापूर येथील 25 वर्षीय तरुण, साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा येथील 62 वर्षीय महिला, 44 व 26 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरूण आणि खामगाव येथील 36 वर्षीय पुरूषाचा आहे. साखरखेर्डा येथील कोरोना ग्रस्ताच्या एकाच परिवारातील चार अहवाल आज पाॅझिटिव्ह आल्याने गावाची चिंता वाढली आहे.\nहेही वाचा - बच्चू कडू म्हणाले, जनता निष्काळजी, कोरोना वाढण्यास जबाबदार\nत्याचप्रमाणे आज चार रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये खामगाव व बुलडाणा येथील कोविड केअर सेंटरमधून प्रत्येकी दोन रूग्णांचा समावेश आहे. खामगांव येथील सुट्टी झालेले रूग्ण चांदुर बिस्वा ता. नांदुरा येथील 12 व 16 वर्षीय मुली आहेत. तसेच बुलडाणा येथून सुट्टी झालेल्यांमध्ये चिखली येथील महिला व निमखेड ता. ��े.राजा येथील पुरूष आहे.\nआतापर्यंत 1318 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 75 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 47 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 47 आहे. सध्या रूग्णालयात 25 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.\nतसेच आज 3 जून रोजी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये सहा पॉझिटीव्ह, तर 33 निगेटिव्ह आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले नमुने 81 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1318 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/womens-voices-will-be-louder/", "date_download": "2021-07-30T10:01:00Z", "digest": "sha1:74IWOVTQLFYXZZF5FZY7CQ6O4PP6QKSQ", "length": 10121, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "महिलांचा आवाज बुलंद होणार… – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nमहिलांचा आवाज बुलंद होणार…\n खरं आहे, आता महिलांचा आवाज बुलंद होणार आहे. ज्या महिलांना त्यांच्या हक्कापासुन आणि त्यांच्या अधिकारांपासून दुर ठेवलं गेले आहे अशा महिलांना त्यांच्या अधिकाराची आणि कर्तव्याची पुर्ण माहिती मिळणार आहे. त्यांच्या अधिकाराची आता जनजागृती होणार आहे. कायदा, अधिकार, समाज, सत्य, असत्य, हक्क, शासनाने महिलांसाठीचे राबविलेले उपक्रम, विविध योजनांची इत्यंभुत माहिती, भारतीय राज्यघटना यासह बरंच काही रोज महिलांना वाचायला मिळणार. त्यामुळे महिला आता नक्कीच जागृत होणार असून तीला तीचे हक्क गाजवता येणार आहेत. महिलांच्या मनातील भावना, त्यांचे विचार खुले पणाने मांडता येणार आहेत. एवढेच नाही तर आरोग्य आणि कायद्याचे ज्ञान आणि सल्ला देखील महिलांना घरबसल्या मिळणार आहे. होय नक्कीच कारण आम्ही आहोत भारताच्या मातीतल्या भारताच्या अष्टभुजा-हिरकण्या, म्हणूनच साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी ठरणार आहे सर्वांच्या आवडीचे साप्ताहिक \nमहाराष्ट्रातल्या पवित्र भुमीत आम्ही रोवलेल साप्ताहिक अष्टभुजा हिरकणीचे रोपटे आपल्या सर्व महिलांच्या साक्षाने देशभरात न्यायचे आहे. कारण महिलांचा आवाज देशाच्या कोणत्याही कोपर्यात दाबला जात असेल तर तो आवाज साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी जगासमोर आणेल हे नक्की आहे. विशेष म्हणजे महिला पत्रकार संख्येने फार कमीच आहे. म्हणून तर पत्रकारीतेच्या क्षेत्रात महिलांच्या संख्येत वाढ करायची आहे. खुप काही असतं मनात, पण कुणा जवळही बोलता येत नाही, आपले मत कोणापुढेही मांडता येत नाही. आपली भावना आणि आपले विचार मनातच ठेवावे लागतात. अनेकवेळा इच्छा असूनही मनात सतत घुसमट असते. हीच घुसमट बंद करण्यासाठी आणि आवात बुलंद करण्यासाठी अष्टभुजा हिरकणी धावणार आहे. आजपर्यंत महिलांचे आवाज दाबणार्यांनो आता यापुढे असे होणार नाही. नारी शक्तीचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि त्यांचे हक्क गाजवण्यासाठी, त्यांच्या मनातले विचार मांडण्यासाठी अष्टभुजा हिरकणी सक्रीय होत आहे. त्यामुळे देशाच्या सर्वच क्षेत्रात कार्य करणारी महिला आता मोठ्या अभिमानाने आपले विचार मांडू शकणार आहे.\nउचला पेन आणि करा लिहायला सुरुवात. आपले मत आणि विचार परखडपणे मांडा, आम्ही देऊ त्याला प्रसिध्दी, आम्ही पोहचवणार तुमचे विचार प्रत्येकापर्यंत, फक्त तुमची तयारी ठेवा, अष्टभुजा हिरकणी महिलांची पाठीराखी सोबत आहेच. अष्टभुजा हिरकणी दर आठवड्याला विविध क्षेत्रातल्या महिलांचा गौरव करुन त्यांचे साहित्य, त्यांचे विचार, त्यांनी केलेले परिश्रम, त्यांनी गाठलेले यशाचे शिखर यासह अनेक विषय मांडणार आहे. ज्यांनी यशस्वी शिखर गाठले अशा सर्व महिलांच्या मुलाखतीसह कार्याचा गौरव साप्ताहिक अष्टभुजा हिरकणीच्या माध्यमातुन केला जाणार आहे. या गौरवाचे वाटेदार आपणही नक्कीच व्हावे. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पायलट, प्राध्यापक, शिक्षक, शेतकरी, साहित्यीक, उद्योग, व्यवसाय, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, समाजसेवक, राजकीय, धार्मीक, शैक्षणीक यासह हजारो क्षेत्रात काम करणार्या आणि यशस्वी महिलांच्या मुलाखती तसेच त्यांच्या परीश्रमाची माहिती आम्ही देणार आहोत दर आठवड्याला, तर आजप आपले अंक राखुन ठेवा, आमच्या सोबत काम करा, आपल्या आजुबाजुला असलेल्या हिरकण्याची माहिती आम्हाला द्या, आम्ही नक्कीच त्यांच्या कार्याचा गौरव करणार आहोत.\nसंत साहित्य : माझी जनाई…एक अभ्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ms-dhoni-short-adieu-to-chennai-super-kings-as-covid-19-puts-ipl-on-hold-mhpg-441510.html", "date_download": "2021-07-30T11:11:01Z", "digest": "sha1:IXINSDD2BB7IT7IKW5AUETNSH37BXH7Z", "length": 7786, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनाच्या भीतीने धोनीने सोडली चेन्नई सुपर किंग्जची साथ, CSKने शेअर केला VIDEO– News18 Lokmat", "raw_content": "\nकोरोनाच्या भीतीने धोनीने सोडली चेन्नई सुपर किंग्जची साथ, CSKने शेअर केला VIDEO\nभारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत. मात्र वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का, असा प्रश्न चाहत्यांमध्ये आहे.\nकोरोनामुळे सर्व संघांनी आपले सरावही रद्द केले आहेत. त्यामुळं भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीनेही चेन्नईची साथ सोडली आहे.\nरांची, 15 मार्च : भारतात कोरोना व्हायरसची (Coronavirus) भीती दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे देशातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचा परिणाम भारताच्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगवरही झाला आहे. बीसीसीआयने आयपीएलचा तेराव हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं 29 मार्चपासून सुरू होणारा हंगाम आता 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. कोरोनामुळे सर्व संघांनी आपले सरावही रद्द केले आहेत. त्यामुळं भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीनेही चेन्नईची साथ सोडली आहे. धोनी गेले कित्येक महिने क्रिकेटपासून दूर असल्यामुळे आयपीेएलआधी चेन्नईत आपल्या संघासोबत सराव करत होता. मात्र कोरोनामुळे हे सरावसत्र रद्द करण्यात आले, त्यामुळे धोनीही रांचीत आपल्या घरी पोहचला आहे. वाचा-IPL बाबत सौरव गांगुलीने केली मोठी घोषणा, कोरोनोच्या दहशतीचा असा होणार परिणाम सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात धोनी त्याच्या चाहत्यांना भेटताना दिसत आहे. तर, काही चाहत्यांना धोनीने ऑटोग्राफही दिला. या व्हिडीओला चेन्नई संघाने, “चेन्नई हेच तुमचे घर झाले आहे सर. तुम्हाला प्रेमाचा निरोप”, असे कॅप्शन दिले आहे. वाचा-कोरोनाचा IPLला दणका एका झटक्यात मुंबई इंडियन्सला बसणार हजारो कोटींचा फटका\n दिग्गज खेळाडूंना लागण, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू याआधी बीसीसीआयने आयपीएलमधल्या संघांच्या मालकांसोबत चर्चा करत हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असे असले तरी, कोरोनाची दाहकता पाहता आयपीएलचा हा हंगाम रद्दही केला जाऊ शकतो. सध्या सुरक्षेच्या कारणामुळे काही काळ आयपीएलवर स्थगिती आणली आहे. दुसरीकडे धोनी रांचीमध्ये पोहचल्यामुळे चाहत्यांनी अनेक तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. वर्ल्ड कप 2019नंतर धोनीने एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्यामुळं आयपीएलमध्ये कमबॅक करण्यासाठी धोनी सज्ज होता. मात्र आयपीएल रद्द झाल्यास, धोनी चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो.\nकोरोनाच्या भीतीने धोनीने सोडली चेन्नई सुपर किंग्जची साथ, CSKने शेअर केला VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kavya-sangitache-aadan-pradan", "date_download": "2021-07-30T11:25:55Z", "digest": "sha1:CW2JMTDWUTILJTTSJ6W5ANSCOAVPN2MB", "length": 22753, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "काव्य-संगीताचे आदानप्रदान - द वायर मराठी", "raw_content": "\nहिंदू-मुस्लिम संवाद - भारतातील अनेक राजवटींचे बगदादमधील खलिफा आणि उत्तरकालीन सुलतान यांच्याशी राजनैतिक संबंध होते. बगदादमध्ये जी अनेक ग्रंथालये आणि विद्याकेंद्रे निर्माण झाली त्यांमधून अनेक भारतीय विद्वान आणि कलाकारांना आमंत्रित केले जात होते. यातून विद्या आणि विचारांचे आदानप्रदान सुरू झाले होते.\nइस्लामने अगदी सुरुवातीपासून काव्य, संगीत, नृत्य अशा कलांच्या सादरीकरणाला निषिद्ध ठरविले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या कला त्या काळी मक्का आणि मदिना परिसरातील श्रीमंत लोक आणि व्यापारी इतक्याच मर्यादित असत. नृत्यामध्ये अंगप्रदर्शन आणि उत्तान हावभाव प्रामुख्याने असत. या नृत्याबरोबर जे संगीत असे ते मात्र तत्कालीन अरबी संगीत असे. या बरोबरचे जे प्रासंगिक काव्य असे ते बहुतेक वेळा कुणाच्या तरी स्तुतीचे वा निंदेचे असे. इस्लामच्या सुरुवातीच्या काळात या सर्व गोष्टींचा इस्लामला आणि स्वतः पैगंबरांना अतिशय त्रास झाला होता. मदिनेला स्थलांतर झाल्यावर मात्र उत्तरोत्तर पैगंबरांचा काव्य आणि संगीत या कलांबाबतचा दृष्टिकोन हळूहळू बदलत गेला. कबिलेवाले बदाऊन अरब या भटक्या टोळ्या असत. अशा टोळीजीवनात संगीताचे स्वतःचे एक वेगळे स्थान असते. स्वतः पैगंबरांची काव्य आणि संगीत या बाबतची अभिरूची उच्चप्रतीची होती. या मुळे काव्य आणि संगीत या दोन्ही कला प्रकारांबाबत पैगंबरांचा आणि इस्लामचा जो तीव्र निषेधाचा सूर होता तो मवाळ झाला असे संकेत प्रमुख मुसलमानांना मिळाले. इस्लामची सुरुवातीची शंभर वर्षे जरी कुठल्याही कलांना राजाश्रय मिळाला नसला तरी नंतर मात्र सूफी संप्रदायाच्या प्रभावाने बगदाद या राजधानीच्या शहरातले चित्र हळूहळू बदलत गेले. आणि सादरीकरणाच्या कलांना राजाश्रयही मिळत गेला.\nइराणमध्ये स्वतंत्र पर्शियन संगीत त्या आधी दीड हजार वर्षे तरी अस्तित्वात होते. बगदाद काळात बगदादमध्ये या दोन्ही संगीत परंपरांचा मिलाफ होत होता. या नंतर बगदाद परिसरातील इस्लामी राज्य आणि इराणमधील इस्लामी राज्य या दोहोंवर मध्य आशियातून हल्ले सुरू झाले. या हल्ल्यांचा चोख बीमोड दोन्हीकडे होत होता. मध्य आशियातून येणारे लोक मंगोल, मंगोल-तुर्क आणि इतर मध्य आशियायी टोळ्या असत. त्यांनी आपल्या बरोबर मध्य आशियाचे संगीत आणले. अरबी, पर्शियन आणि मध्य आशियायी अशा मिश्र संकरातून एक अगदीच निराळी परंतु स्वतंत्र शैली इस्लामी संगीतात प्रस्थापित झाली. इसवीसनाच्या अकराव्या आणि बाराव्या शतकात नाव घेण्याजोगी एकही मुसलमान राजवट भारताच्या मुख्य भूमीवर उदयास येऊ शकली नाही. परकीय लोकांना लढाया किंवा मोठ्या लढाया स्वतःच्या सैनिकी ताकदीवर जिंकता येतात. परंतु एखादा भूप्रदेश काबीज करून तिथे राज्य स्थापन करण्यासाठी नुसतेच सैन्य कामाचे नसते. सुमारे दोनशे वर्षे परकीय मुसलमान राज्य स्थापनेच्या विचाराने तयारी करीत होते आणि एतद्देशीय हिंदू राज्ये प्रतिकार करीत होती. या संपूर्ण दोन शतकातील राजकारणाचा थोडक्यात विचार पुढे स्वतंत्र करूयात. मुघलांच्या आधी सुमारे सव्वातीनशे वर्षे दिल्ली परिसरात दिल्लीला केंद्र मानून ज्या मुसलमान राजवटींनी राज्य केले त्यांना भारताच्या मध्ययुगीन इतिहासात दिल्ली सल्तनती म्हणले जाते. कालानुक्रमे ग़ुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद आणि लोदी या त्या पाच सल्तनती होत. मुहम्मद घोरीचा विश्वासू ग़ुलाम कुतुबुद्दीन ऐबक हा भारतातल्या पहिल्या मुसलमान सल्तनतीचा संस्थापक समजला जातो.\nभारताचा आणि भारताच्या समृद्धीचा आणि सुबत्तेचा दबदबा भारताव्यतिरिक्त उर्वरित जगावर त्या आधी किमान दीड ते दोन हजार वर्षे होता. आज ज्या प्रमाणे सर्व लोक अमेरिकेत जाण्यासाठी तळमळत असतात अगदी तसेच भारतात येण्यासाठी उर्वरित जगातील लोक तळमळत असत. भारतातील अनेक राजवटींचे बगदादमधील खलिफा आणि उत्तरकालीन सुलतान यांच्याशी राजनैतिक संबंध होते. बगदादमध्ये जी अनेक ग्रंथालये आणि विद्याकेंद्रे निर्माण झाली त्यांमधून अनेक भारतीय विद्वान आणि कलाकारांना आमंत्रित केले जात होते. यातून विद्या आणि विचारांचे आदानप्रदान सुरू झाले होते. बाराव्या आणि तेराव्या शतकातील मध्य आशियायी आणि मंगोल आक्रमणांमुळे बगदादमधील सत्ता खिळखिळी होऊन संपून गेली आणि अरबी या भाषेचे प्रमुख स्थान पर्शियनला प्राप्त झाले. मध्य आशियातील लोकांना अरबीहून पर्शियन स्वीकारणे सोपे होते. कारण त्यांच्या स्वतःच्या बोलीभाषा भारोपीय वर्गातील होत्या.\nग़ुलाम सल्तनतीच्या आधी कुणाही परक्या मुसलमान राजवटीला भारतात स्थिरस्थावर जम बसविणे शक्य झाले नव्हते. राज्य करायचे तर प्रजेला कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असणे आणि प्रशासन तेवढेच उत्तम आणि बऱ्यापैकी न्यायप्रिय असावे लागते. ग़ुलाम आणि नंतरची खिलजी सल्तनत या दोन्ही राजवटींनी मिळून सुमारे शंभर वर्षे भारतात दिल्लीमध्ये अतिशय स्थिर सत्ता निर्माण केल्या आणि बरीच वर्षे टिकवल्या. याच काळात मंगोलांनी मध्य आशियातून भारतावर अनेक आक्रमणे केली. परंतु सुदैवाने ही सर्व आक्रमणे दिल्लीतील या दोन्ही सल्तनतींनी हुसकावून लावली.\nस्थिर राजवट मिळाल्यानंतर राज्यकर्ते कलांना प्रोत्साहन देतात आणि प्रजेच्या कल्याणाचे काम करण्याचा प्रयत्न करतात. अकराव्या आणि बाराव्या शतकात जरी प्राथमिक संपर्क झाला असला तरी तेराव्या शतकापासून पर्शियन विद्वान आणि भारतातील एतद्देशीय संस्कृत आणि लोकभाषांमधील विद्वान यांच्यामधील संपर्क उत्तम स्थापित झाला होता. उत्तर भारतात अनेक महत्त्वाच्या शहरांमधून पर्शियन आणि संस्कृत महाविद्यालयांचे जाळे निर्माण झाले होते. सांस्कृतिक देवाण-घेवाण सुरू झाली होती. भारताच्या तेराव्या शतकातील सांस्कृतिक जीवनावर अमीट ठसा उमटविणारा बहुभाषाकोविद विद्वान, साहित्यकार आणि कलाकार म्हणजे अमीर खुसरो (जन्म : इ. स. १२५२) होय. आपण भारतीय असल्याचा स्वाभाविक अभिमान स्पष्ट शब्दांत याने वेळोवेळी व्यक्त केलेला आढळतो. याने पर्शियन वाङ्मयाची एक स्वतंत्र शैली विकसित केली. जी सबक-ई-हिंद या नावाने ओळखली जाते. अमीर खुसरोला बरेच जण उर्दूतील पहिला लेखक म्हणतात. कारण याने हिंदवी या एतद्देशीय भाषेत आणि खड़ी बोली अशा भार��ीय भाषांमधूनही साहित्य लिहिले. उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील गज़ल, खयाल, कव्वाली, रुबाई आणि तराणा या प्रकारांचे जनकत्व अमीर खुसरोंकडे जाते. यांनी भारतीय आणि इराणी रागांचे सुंदर मिश्रण करून एक नवीन रागशैली इमान, जिल्फ़, साजगरी इत्यादींना जन्म दिला. आजच्या भारतीय शास्त्रीय संगीतात साथीची वा स्वतंत्र वाद्ये म्हणून ज्यांना अविभाज्य स्थान आहे अशा सतार आणि तबला या दोन्ही वाद्यांचे जनकत्वही अमीर खुसरोंना दिले जाते. वास्तविक असा कुठलाही ऐतिहासिक आधार मात्र दोन्ही वाद्यांबाबत आजपर्यंत सापडलेला नाही.\nपर्शियन-अफगाण संस्कृतीने आपल्या बरोबर इथे येत असताना किमान दहा-वीस तऱ्हांची तंतुवाद्ये आणि तालवाद्ये सोबत आणली होती. या संगीताचा पहिला संपर्क आणि मुकाबला पंजाब प्रांतात पंजाबी संगीताशी झाला. पंजाबातील लोकसंगीत, सूफी संगीत आणि शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराणे अशा तीन भिन्न शैली आजच्या संगीतात सापडतात.\nया नंतर वर उल्लेख केलेली इराणी-अफगाणी संगीत परंपरा हळूहळू भारतात पूर्वेकडे पसरू लागली. अमीर खुसरोच्या काळात होळीसारखे इतर काही उत्सव सूफी संप्रदायाचे लोक भारतीय संगीतासह साजरी करीत असत. सूफी संप्रदाय आणि एतद्देशीय भक्ती संप्रदाय यांची मूलतत्त्वे बहुतेक समान होती. त्यामुळे हिंदू आणि मुसलमान यांच्या सामाजिक संबंधांपुरता भारतातील सर्वच राजकारणी लोकांनी, सामाजिक सौहार्द टिकविण्यासाठी वापर करून घेतला.\nउत्तर भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात ग्वाल्हेरच्या राजा मानसिंह तोमर यांचे नाव आणि सांगीतिक कर्तृत्व याचे तपशील जाणून घेणे अपरिहार्य आहे. सुप्रसिद्ध तोमर राजघराण्यातील ऐतिहासिक पुरुष राजा मानसिंह यांनी इ. स. १४८६ ते इ. स. १५१८ पर्यंत ग्वाल्हेर येथे राज्य केले. मानसिंह स्वतः उत्तम संगीतकार होते. त्यांनी ‘मानकुतूहल’ या ग्रंथाची रचना केली. ध्रुपद, धमार, टप्पा, तराणा, ठुमरी वगैरे सांगीतिक प्रकार यांनी निर्माण केले. आजही शास्त्रीय संगीतात ग्वाल्हेर घराणे हे एक सुस्थापित घराणे आहे. भारतीय संगीतातील अनेक रागांचा उगम हा राजा मानसिंह यांच्या काळापासून सुरू झालेला दिसतो.\nभारतीय शास्त्रीय संगीतात आज प्रामुख्याने दोन शैली प्रचलित आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय जी प्राधान्याने उत्तर भारतीय आहे. आणि कर्नाटकी (carnati) म्हणजे दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत. दिल्ली सल्तनतींपासून वेगळे होऊन मुसलमानांनी दक्षिण भारतात बहामनी राजवट निर्माण केली. तो पर्यंत इसवीसनाचे चौदावे शतक उजाडले होते इस्लामी संगीत आणि दक्षिण भारतीय संगीत यांच्या मिलाफाविषयी पुढच्या लेखात.\nराजन साने, हिंदू-मुस्लिम संवादाचे अभ्यासक आहेत.\nसत्यपाल सिंह यांचे डार्विनला पुन्हा आव्हान\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T12:00:35Z", "digest": "sha1:OKLDKQXD6UMZA37J7GZMSDCTONGZF6T7", "length": 3739, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रसन्ना जयवर्दने - विकिपीडिया", "raw_content": "\nश्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी १९:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T11:55:39Z", "digest": "sha1:BJXLNC2FI45VZCKFZROHXHYDLYF7VCVX", "length": 43404, "nlines": 263, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रांगोळी - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतातील एक कला आणि संस्कृती\nविकिपीडियाचे बोधचिन्ह असलेली रांगोळी\nरांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.[१] भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे.[२]\nअंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. जेवणाच्या ताटाभोवतीही काढतात. दिवाळी किंवा तिहार, ओणम, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात.\nरांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे हे आहे. परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णनदेखील भिन्न असू शकते. हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे. साधारणता, सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे यासारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात.\nरांगोळी डिझाईनमध्ये साधे भूमितीय आकार, देवतांचे प्रभाव किंवा फुलांचे आणि पाकळ्याचे आकार (दिलेल्या उत्सवासाठी योग्य) असू शकतात, परंतु असंख्य लोकांकडून तयार केलेल्या त्यांत खूप विस्तृत डिझाइन्स देखील असू शकतात. बेस सामग्री सामान्यत: कोरडे किंवा ओले रांगोळीच्या दगडाचे चूर्ण, तांदळाचे पीठ किंवा अन्या कोरडे पीठ असते. रांगोळीत शेंदूर, हळद, कुंकू आणि इतर नैसर्गिक रंग जोडले जाऊ शकतात. इतर सामग्रीमध्ये लाल विटांची पावडर आणि फुले व त्यांच्या पाकळ्या समाविष्ट असतात.\n६ रांगोळी भुकटी तयार करण्याची पद्धत\n७ प्रांतानुसार रांगोळीची नावे आणि परंपरा\n१२ संदर्भ व नोंदी\nदिवाळीच्या प्रसंगी गोवा येथे काढलेली रांगोळी\nसंस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून व रंगांच्या साहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. सण, उत्सव, मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे. रांगोळी ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे असे मानले जाते.[३][४] प्रत्येक दिवसाला किंवा सण��ला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशीयांच्याजवळ रांगोळी काढली जाते. एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पाटाखालीही रांगोळी काढतात. दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात. सारवलेल्या जमिनीवर रांगोळीच्या किमान चार रेषा काढल्या जातात.[५] गोपद्मव्रतामध्ये चातुर्मासात रांगोळीने गायीची पावले काढणे अशासारखे आचारही परंंपरेने केले जातात.[६] सकाळी सडासंमार्जन केल्यावर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पहायला मिळते. शहरातही काही महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढतात. हिंदू धर्माप्रमाणेच पारशी धर्मातही रांगोळी ही अशुभनिवारक व शुभप्रद मानली गेली आहे.[७]\nरांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. वैदिक साहित्यात मंडल अथवा चक्र असे शब्द आढळतात. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी वात्स्यायनाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा समावेश केला आहे. [८] इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात धान्याचा उपयोग करून रांगोळी काढीत.सरस्वतीच्या मंदिरात तसेच कामदेव व शिवलिंग यांच्या पूजेसाठी विविधरंगी फ़ुलांनीही आकृतिबंधात्मक रांगोळी काढत.वरांग चरित या ग्रंथात (सातवे शतक) पंचरंगी चूर्णे, धान्ये व फुले यांनी रांगोळीचे चित्रविचित्र आकृतिबंध तयार करीत असल्याचे उल्लेख आहेत. .नलचम्पू ग्रंथात (दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचे उल्लेख आहेत.[९]गद्यचिंतामणी ,देशीनाममाला,मानसोल्लास या .[३] गद्यचिंतामणी (अकरावे शतक) या ग्रंथात भोजनसमारंभात मंगलचूर्णरेखा काढीत, असा उल्लेख आढळतो. हेमचंद्राच्या (अकरा-बारावे शतक) देशीनाममाला या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढीत असल्याचा निर्देश आहे.जमिनीवर केलेले सुशोभन हा जगातील विविध संस्कृतींमध्ये आधुनिक येणारा कलाप्रकार आहे. आफ्रिका, प्राचीन अमेरिका, क्यूबा, तिबेट येथील वांशिक जनजाती अशा प्रकारच्या चित्ररचना जमिनीवर करीत असत. प्रजननासाठी तसेच सुप्त शक्तीना प्रसन्न करण्यासारख्या विविध हेतूंनी या जनजाती अशा आकृती रेखाटत अ���त.[८] भारतातही वांशिक जनजातींनी ही पद्धती आत्मसात केली असावी असे मानले जाते. मानसोल्लासात (बारावे शतक) सोमेश्वराने धूलिचित्र या नावाने व श्रीकुमार याने शिल्परत्नात धूलिचित्र किंवा क्षणिकचित्र या नावाने रांगोळीचा निर्देश केला आहे.[१०][८]\nसौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत.रांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात. स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, चक्रव्यूह, त्रिशूळ, वज्र, कलश अशा प्रतीकांचा समावेश असतो.रांगोळीचे त्रिदल हे त्रिभुवन, तीन देव, तीन अवस्था व त्रिकाळ यांचे म्हणजेच पर्यायाने त्रिधा विभक्त अशा विश्वतत्त्वाचे प्रतीक आहे असे मानले जाते. शंख, स्वस्तिक, चंद्र, सूर्य ही आणखी प्रतीके होत.साखळी ही नागयुग्माचे, अष्टदल हे अष्टदिशातत्मक विश्वाचे, कमल हे लक्ष्मीचे व प्रजननशक्तीचे प्रतीक असून वैष्णव उपासनेत त्याला विशेष महत्त्व आहे.याशिवाय एकलिंगतोभद्र, अष्टलिंगतोभद्र, सर्वतोभद्र अशाही रांगोळ्या धर्मकृत्यांत काढल्या जातात. प्रतीकांच्या रचना म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषाच असते असे मानले जाते.[३] रांगोळीतील प्रतीके ही आध्यात्मिक अनुभूती देतात अशीही धारणा रांगोळी काढण्यामागे दिसून येते.[११] साधारणत: रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, गदा, कमळाचे फूल, बिल्वपत्र, लक्ष्मीची पावले, सूर्य देवेतेचे प्रतीक, श्री, कासव इत्यादी मांगल्यसूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात.[१२] चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण ही एक विशेष प्रतीकात्मक रांगोळी आहे.यात झुल्यात बसलेली देवी, राधाकृष्ण, चंद्र, सूर्य, गणपती, गोपद्म, गणपती, सरस्वतीचे रेखांकन, अशी विविध प्रतीके काढली जातात.[१२]\nरांगोळीचे आकृतीप्रधान आणि वल्लरीप्रधान असे दोन भेद मानले जातात. आकृतीप्रधान प्रकारात रेषा, वर्तुळ यांचा समावेश असतो तर वल्लरीप्रधान मध्ये वेळी, पाने, फुले यांचे आकार असतात.ठिपक्यांची रांगोळी हा आणखी एक प्रकार.प्रथम भूमीवर मोजून काही ठिपके देतात व ते उभ्या आडव्या रेषांनी जोडून त्यातून मोर, कासव, कमळ, वेल इ.आकृती निर्माण करतात. सध्याच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक व पर्यावरण विषयकही रांगोळ्या काढल्या जातात. मुक्त हस्त चित्रात्मक रांगोळी असा कलाप्रकारही विकसित झालेला दिसून येतो.[१३]\nरांगोळीसा���ी रंगीत तांदूळ, कोरडे पीठ, रंगीत वाळू, फुलांच्या पाकळ्या, हळद, कुंकू, गुलाल,रंग यांचाही वापर केला जातो. तबकात पाण्यावर तेलाचा तवंग देऊन त्यावर वरील साहित्य वापरूनही रांगोळी काढली जाते.सध्याच्या काळात शहरांमध्ये गेरूच्या साहाय्याने अगोदर अंगण रंगवून किंवा फरशी बसवली असेल तर, तीवर बाजारात मिळणाऱ्या साधनांच्या साहाय्याने रांगोळी काढतात. अशी रांगोळी काढण्यासाठी जाळीच्या तबकड्या, लेखणीसदृश साधने अश्या वस्तू बाजारात मिळतात.\nजमिनीप्रमाणेच पाण्यावरही रांगोळी काढता येते.\nरांगोळी भुकटी तयार करण्याची पद्धत[संपादन]\nडोलोमाइट नावाचा एक प्रकारचा दगड प्रथम भट्टीत भाजून, बारीक कुटून मग वस्त्रगाळ करून वा चाळून काढतात.रांगोळीच्या दगडाला शिरगोळे असे म्हणतात. नागपूर जवळच्या कोराडी येथे शिरगोळे मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर रांगोळीचा व्यापार केला जातो.[१४] पांढऱ्या रांगोळीला वेगवेगळ्या प्रकारचे रंग देऊन रंगीत रांगोळी तयार करतात. संगमरवराच्या कारखान्यात ते कापत असताना जी भुकटी तयार होते, ती पण रांगोळी म्हणून आजकाल वापरतात.[ संदर्भ हवा ]\nप्रांतानुसार रांगोळीची नावे आणि परंपरा[संपादन]\nमध्य प्रदेश - चौकपूरना[६]\nउत्तर प्रदेश - सोनारख्खा\nकेरळ - पुवीडल, कलम\nआंध्र प्रदेश - मुग्गुळु\nअलिपना हा एक बंगालचा खास रांगोळीचा प्रकार आहे. बंगाल प्रांतात आलिपना हिचा संबंध देवी उपासनेशी जोडलेला आहे.त्या रांगोळीत जी चित्रे काढतात त्यांवरून तिथल्या लोकांच्या चालीरिती, धार्मिक श्रद्धा, सामाजिक इतिहास आणि कलात्मक जीवन यांच्यावर प्रकाश पडतो.[१६]लग्न मंडपातील अलिपना न्हावीण काढते. कलश आणि देवता यांच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्या खाली अलिपना रेखाटणे आवश्यक असते.विशिष्ट व्रतांच्या विशिष्ट अलिपना असतात. ताराव्रताची अलिपना तिकडे सर्वात लोकप्रिय आहे.या अलिपनेत वरच्या बाजूला चंद्र,सूर्य, मध्यभागी सोळा तारका, शिवलिंगे आणि पार्वती, ब्रह्मांड आणि खाली भक्ताचे आसन म्हणून पृथ्वी अशी चित्ररचना असते. माघमंडळ व्रताच्या अलिपनेत विविध रंग वापरतात. भाताची रोपे, धान्याचे कोठार, ,घुबड, कुंकवाची डबी, नांगर, विळा, सूर्य, मापटे ही चित्रे वेगवेगळ्या प्रसंगी रेखाटली जाते. मासा मात्र प्रत्येक अलिपनेत असतो कारण तो समृद्धीचे प्रतीक आहे.[१७]\nराजस्थानातील रांगोळीचा प्रकार हा भिंतीवरही रेखाटला जातो. साध्या सोप्या रचना हे या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे[१८].\nरांगोळी( तांदळाच्या पिठापासून काढलेली )\nमहाराष्ट्रातील संस्कृतीचा मोलाचा घटक म्हणून रांगोळीकडे पाहिले जाते. कुटुंबातील मुलींना रांगोळी काढता येणे हे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.[१९] अलीकडील काळात युवकही या कलेचे प्रशिक्षण घेताना दिसतात.[२०] महाराष्ट्रातील खेडेगावांत घराच्या दारात रांगोळी काढण्याअगोदर ती जागा शेणानी सारवून घेतली जाते. नंतर त्यावर रांगोळी काढली जाते. रांगोळी काढल्यावर त्यावर हळद कुंकू वाहणे हे शुभसूचक मानले जाते. दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून घरातील शेणाची उखडलेली जमीन शेणाने सारवून घेतल्यानंतरही तिच्यावर रांगोळी काढण्याची परंपरा ग्रामीण भागात प्रचलित आहे. महाराष्ट्रात हरितालिका ह्या हिंदू स्त्रियांच्या, तसेच मंगळागौरी, बोडण या कोकणस्थ ब्राह्मण स्त्रियांच्या व्रतांतही[२१] रांगोळी काढली जाते.[२२]\nपुणे शहरातील काही कलावंत पुण्यातल्या हौदांतील पाण्यावर तरंगती रांगोळी काढतात.\nओरिसा प्रांतात तीन प्रकारच्या रांगोळ्या प्रसिद्ध आहेत.[२३]\nदक्षिण भारतात पुककलम या नावाने रांगोळी ओळखली जाते. फुले, पाने, पाकळ्या सहा नैसर्गिक वस्तूंचा वापर करून ती काढली जाते. या प्रांतात महिला आणि मुले दररोज घरापुढे अशी रांगोळी काढतात. कोलम या दाक्षिणात्य प्रकारात तांदळाच्या पिठापासून रांगोळी काढली जाते.[२४]\nइ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये \".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... \" असा उल्लेख येतो. खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांच्या मतानुसार यातील '\"'रंगमाळीका\" हा उल्लेख रांगोळी बद्दल असू शकतो.[२५]\nसंत जनाबाई यांच्या 'विठोबा चला मंदिरांत' या अभंगात ' रांगोळी घातली गुलालाची ', असा उल्लेख येतो.[२६]\nसंत एकनाथांच्या गाथेत अंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळ्यांचे पुढीलप्रमाणे वर्णन .\nकवि केशवसुत (कृष्णाजी केशव दामले- इ.स. १८८६ ते इस १९०५) यांनी त्यांच्या रांगोळी घालतांना पाहून(विकिस्रोतप्रकल्प दुवा) या कवितेत, मंगल प्रहरी रांगोळी घालणाऱ्या स्त्रियांचे भावपूर्ण वर्णन केले आहे.\nहोते अंगण गोमयें सकलही संमार्जिले सुंदर\nबालाके आपली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर\nतीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;\nरांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.\nआधी ते लिहिले तिने रविशशी, नक्षत्रमाला तदा,\nमध्ये स्वस्तिक रेखिले मग तिने आरेखिले गोष्पदा;\nपद्मे, बिल्वदले, फुले, तुळसही, चक्रादिके आयुधे,\nदेवांची लिहिली न ते वगळिले जे चिन्ह लोकी सुधे.\n....उर्वरित कविता वाचन दुवा: रांगोळी घालतांना पाहून (विकिस्रोत बंधुप्रकल्प दुवा)\nभारतात महिला- पुरुष रांगोळी कलाप्रकाराद्वारे व्यवसाय करतात. हे कलाकार स्वतंत्रपणे किंवा मंगल कार्यालय, इ.च्या माध्यमातून रांगोळी काढून अर्थार्जन करतात. [ संदर्भ हवा ]\nगेल्या दशकात पुण्यातील कलावंत भारती माटे यांनी आधुनिक म्यूरल स्वरूपात रांगोळीची रचना केली हा कलाप्रकार महाराष्ट्रात प्रसिद्धी पावला आहे.[२८]\nपरिषदा, प्रदर्शने, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील नियोजित कार्यक्रम, मिरवणूक .[२९]\nसेवा- याखेरीज देवदेवतांच्या पालखी, उत्सव अशा प्रसंगी सेवाभावाने रांगोळी काढणारे कलाकारही पहायला मिळतात.[३०]\nस्पर्धा- दिवाळी तसेच गणेशोत्सव, शारदीय नवरात्र यांचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा आयोजित करून कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते.[३१]\nडोलोमाइट प्रकारातील एक दगड\nगुंटूर येथील मुग्गु (आंध्रप्रदेश)\nआषाढी वारी पालखीचे स्वागत करण्यासाठी काढलेली रांगोळी\nदिवाळीनिमित्त रांगोळीने काढलेले महालक्ष्मीचे चित्र\n↑ a b c जोशी , होडारकर, महादेवशास्त्री, पदमजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड सातवा. भारतीय संस्कृति कोश मंडळ प्रकाशन.\n^ \"वस्तू आणि वास्तू : रांगोळीविषयी.\" १९. १०. २०१८. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ जोशी महादेवशास्त्री ,भारत दर्शन -२ (बंगाल),१९८९\n^ भावे, दिनकर (११. ११. २०१५). \"ठिपक्यांच्या घरगुती रांगोळीपासून 'प्रोफेशनल्स'नी काढलेल्या रांगोळीपर्यंत\". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"चित्पावन ब्राह्मणांची वैशिष्ट्यपूर्ण व्रते\".\n^ \"संत जनाबाई - विठोबा चला मंदिरांत \n^ \"महाराजांच्या पालखीसाठी रांगोळी साकारणारे देखणे हात सज्ज\". Loksatta. 2017-06-18. 2018-10-31 रोजी पाहिले.\n^ \"रंगोली और मेंहदी स्पर्धा में ११३ प्रतिभागियों ने द��खाई प्रतिभा\". www.patrika.com (हिंदी भाषेत). 2018-10-31 रोजी पाहिले.\n2020 मधील मुखपृष्ठ सदर लेख\nसाचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nसंदर्भांना फक्त संकेतस्थळांचे दुवे असलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑक्टोबर २०२० रोजी ११:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Eukesh", "date_download": "2021-07-30T12:03:21Z", "digest": "sha1:XQKKNIJCK2VUYRM45ECLEK67CH2ZXVPQ", "length": 3082, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Eukesh - विकिपीडिया", "raw_content": "\nनमस्कार, माझे नाव युकेश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जून २०१० रोजी १४:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/smaadhaan/zxknzfup", "date_download": "2021-07-30T10:03:49Z", "digest": "sha1:LTWMQENYOPUXEYTFO27KOXGRX4JVAXDP", "length": 5000, "nlines": 138, "source_domain": "storymirror.com", "title": "समाधान | Marathi Others Story | Vasudha Naik", "raw_content": "\nआनंद लेख क्षण समाधान मराठी जीवनात माणसे व्याख्या व्यक्ती मराठीलेख\n*अशी व्याख्या होवू शकेल \"समाधान\" या शब्दाची*\n*समाधान आपल्या मानण्यावर आहे.आपल्याकडे काहीही नसताना मानता येणारे समाधान,आपल्याकडे सर्व काही आहे पण आमूक एक नाही म्हणून असमाधानी व्यक्ती.अशा दोन भागात माणसे पाहायला मिळतात*\n*अजून एक मिळवण्याची ताकद आहे .कुवत आहे.समाजात प्रतिष्��ाही आहे पण तरी देखील जे मिळेल त्यात समाधान मानणारेही आहेत या जगात अशा माणासांना आपण अल्प समाधानी म्हणतो.*\n*अल्पसमाधानी व समाधानीस्वभाव खरे तर खूपप चांगला.कारण खूप काही मिळवण्याचीअपेक्षा नसते.जे आहे त्यात आनंद उपभोगतात.आणि समोरच्या व्यक्तीलाही आनंद लूटतात,*\n*खरच माणसाने जीवनात समाधानी असावे.उंच भरारी घ्यावी पण ती घेताना हातातले चांगले क्षण सुटता कामा नयेत.याचीही दखल घ्यावी.यावर एक म्हण आहे बघा.\"हातचे सौडून पळत्याच्या मागे धावू नये\" खरचच आपल्या जीवनातही काही असे क्षण येतात की होत्याचे नव्हते होते.अशा वेळी आपण आपले निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावेत.कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये.*\n*समाधानाने आयुष्यातील क्षण वेचावे.आनंदाने जीवन व्यतीत करावे.*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.atulkulkarni.in/rajyatil-vijechya-magnine-15-hajar-megavatcha-palla-olandala/", "date_download": "2021-07-30T09:36:56Z", "digest": "sha1:5ERJD63IK3SEYA3QULBFFNW7D7EKIJK6", "length": 19005, "nlines": 236, "source_domain": "www.atulkulkarni.in", "title": "राज्यातील वीजेच्या मागणीने १५ हजार मेगावॅटचा पल्ला ओलांडला ! | अतुल कुलकर्णी", "raw_content": "शुक्रवार, ३० जुलै २०२१\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\nराज्यातील वीजेच्या मागणीने १५ हजार मेगावॅटचा पल्ला ओलांडला \n२००९ मध्ये ८ हजार मेगावॅटचा धक्का \n‘झटक्याला तोंड कसे द्यायचे’ यावर कॅबिनेटसमोर सादरीकरण \nमुंबई, दि. १९ – ऑक्टोबर हीटमध्ये राज्यातील वीजेच्या मागणीने १५ हजार मेगावॅटचा पल्ला ओलांडला असून याच गतीने एप्रिल-मे मध्ये ही मागणी १७ हजार मेगावॅटच्याही पुढे जाईल असे स्पष्ट चित्र समोर येत असताना प्रत्यक्षात मात्र कितीही प्रयत्न केले तरी वीज निर्मीती साडेअकरा हजार मेगावॅटच्या पुढे जाण्यास तयार नाही. विजेच्या मागणीचा हा वेग २००९ मध्ये वाढून ७ ते ८ हजार मेगावॅटची प्रचंड तूट निर्माण होण्याच्या वस्तुस्थितीमुळे राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मुंबईला देखील येत्या उन्हाळ्यात १ हजार मेगावॅट तुटीचा फटका बसणार हे स्पष्ट आहे.\nगेल्या सात वर्षाहून अधिक काळ उर्जा खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने या ‘झटक्याला’ कसे तोंड द्यायचे असा यक्ष प्रश्न राष्ट्रवादीच्या धुरिणांपुढे उभा राहीला आहे. मंत्रीमंडळापुढे या वस्तुस्थितीचे ‘प्रेझेंटेशन’ केले जावे व येत्या दोन वर्षात समोर वाढून ठेवलेल्या परिस्थितीची ‘शॉक ट्रिटमेंट’ आतापासूनच जनतेला करुन द्यावी, जेणे करुन सरकारला निवडणुकीत कमी झटके बसतील या दृष्टीने पडद्याआड जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.\nयावर्षी ऑक्टोबरमध्येच तब्बल २ हजार मेगावॅट इतकी मागणी वाढल्याने अधिकाऱ्यांचे देखील चेहरे काळवंडलेले आहेत. येणाऱ्या परिस्थितीची माहिती जनतेसमोर देणे, कमी वीज वापरा असे आवाहन करणे याशिवाय आमच्या हाती आहे तरी काय असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.\nगेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये १३०५८ मेगावॅट एवढी मागणी होती ती या महिन्यात १५०३७ एवढी झाली आहे. ही अबनॉर्मल ग्रोथ असल्याचे एका जेष्ठ मंत्र्याचे मत आहे पण आजच ही अवस्था आहे तर एप्रिल-मे मध्ये ही वाढ कोठे जाणार याविषयीचे उत्तर त्यांच्याकडे नाही. याविषयी महावितरणचे कार्यकारी संचालक अजयभूषण पांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, एप्रिल-मे मध्ये ही वाढ १७ हजार मेगावॅटपर्यंत जाईल असे आजतरी म्हणावे लागेल. राज्यातील सर्व उर्जा प्रकल्प, केंद्रीय प्रकल्प आणि रत्नागिरी गॅस व इतर सर्व ठिकाणाहून मिळणारी वीज मिळून देखील १०४७५ मेगावॅटच्या वर बेरीज जात नाही. दाभोळचा एक प्रकल्प ऑक्टोबर अखेरीस सुरु होत आहे त्यातून आणखी ७०० मेगावॅट वीज मिळेल पण ती देखील पुरेशी नाही. आजचेच उदाहरण द्यायचे झाल्यास आज ४५६२ मेगावॅट एवढी तूट आहे. त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे या वर्षभरात ११०० मेगावॅट वीज निर्मीती राज्यात होऊ शकली. ऑक्टोबर अखेर ही वाढ १७०० मेगावॅट पर्यंत जाईल पण त्यापलिकडे आणखी वाढ होणार नाही ही देखील वस्तुस्थिती आहे.\nवीजेच्या या झटक्यातून मुंबई देखील सुटणार नाही हे आज स्पष्ट झाले आहे.सध्या मुंबईला टाटा आणि रिलायन्स यांच्याकडून २२७४ मेगावॅट वीज मिळते तर मुंबईची मागणी २६०० मेगावॅट आहे. आताची ४०० ची तूट या दोन कंपन्या बाहेरुन वीज विकत घेऊन भागवत असल्या तरी उन्हाळ्यात मुंबईला देखील किमान ८०० ते १००० मेगावॅटच्या तुटीला सामोरे जावे लागेल असे चित्र आहे.\nसध्या ग्रामीण भागात १० ते १२ तास, शहरात ६ तास तर ठाणे, मुलुंड, भांडूप, नागपूर, नाशिक, औरंगाबाद यांना तीन ते चार तास भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे.\nराज्यातील या भीषण वीजटंचाईवर कशी मात करावी यावर मंत्रीमंडळापुढे सविस्तर सादरीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे असे सांगत अधिकाऱ्यांनी आपला चेंडू नेत्यांच्या कोर्टात टोलावणे सुरु केले आहे. तर राजकीय नेत्यांमध्ये देखील या विषयावरुन वरिष्ठ पातळीवरुन जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडेच गेल्या सात वर्षापासून उर्जा खाते असल्याचा प्रचार काँग्रेसने सुरु केल्याने व मिळेल तेथून वीज खरेदी करण्याची तयारी राज्य शासनाने दाखविलेली असताना देखील वीजच उपलब्ध नसल्याने राष्ट्रवादीत देखील यावरुन जनतेला कसे सामोरे जायचे याचे विचारमंथन सुरु झाले आहे.\nमध्यंतरी राष्ट्रवादी पक्षाच्या मासिकाचा पूर्ण अंक वीजेच्या प्रश्नावर काढण्यात आला होता. त्यासाठी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी पुढाकार घेतला होता असे समजते. तर खुद्द शरद पवार यांनीच या विषयावर विशेषांक काढा अशा सूचना दिल्या होत्या असे सांगण्यात येत असताना सध्या निर्माण झालेल्या तीव्र टंचाईमुळे तर राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहे.\nपहिली ते चौथीच्या मुलांना मोफत पुस्तके\nराज्य कामगार विमा रुग्णालयांना जीवदान\nसलीम अली सरोवराविषयी औरंगाबाद खंडपीठाने विशेष समिती नेमली\nऔरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे आरोग्य सुधारले…\nसिडकोतील ग्रीन बेल्ट वाचले… आता मात्र पुन्हा…\nऔरंगाबाद जिल्हा बँकेतील गैरव्यवहारांवरील पीआयएल\nमतीमंद मुलांना प्रमाणपत्र देणार कोण\nसिडकोतील २६ हजार अतीक्रमणे पाडली गेली \nआरटीओ कार्यालयातील भोंगळ कारभार\nसार्वजनिक आरोग्य विभागातील औषध खरेदी\nआता मुंबईत क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी\nआयसीएमआर व एनएबीएल मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब\nअतुल कुलकर्णी लोकमत / शुभवर्तमान मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता…\nलॉकडाऊन दहा दिवसांनी वाढवणार\nसप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता\nअतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्ण संख्या…\nऑक्सीजनची मागणी चौपट वाढली\nरुग्णांना पुरवठा करण्यामुळे उद्योगावर परिणाम अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात…\nकेंद्र सरकारने राज्य सरकारचे किती पैसे थकवले..\nकेद्र सरकारची राज्याचा सापत्न वागणूक अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई…\nराज्य वीज नियामक आयोगाच्या\nअध्यक्षपद निवडीसाठी सरकारची लगीनघाई\nअतुल कुलकर्णी मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी)…\nकोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या ���ुठळ्या होण्याचे प्रमाण – डॉ. ओक\nलॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..\nबॉयकोट चायना म्हटले तरते आत्महत्या केल्यासारखे होईल..\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/congress-mla-vishwajeet-kadam-safe-accident-vehicle-pune-232652", "date_download": "2021-07-30T11:42:55Z", "digest": "sha1:TB34S23C7737MG5ASZ64EFSFK3FVQ6TC", "length": 6526, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विश्वजीत कदम म्हणतात, मी सुखरूप", "raw_content": "\nबुधवारी रात्री विश्वजीत कदम यांच्या मर्सिडीज कारला मुंबईहून पुण्यात आल्यानंतर अपघात झाला. त्यांच्या रायगड बंगला येथे दुचाकीला वाचविताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. परंतू विश्वजीत यांना सुदैवाने फक्त हाताला मार लागला असून, चालक आणि खासगी सचिव यांना मार लागला नाही, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.\nविश्वजीत कदम म्हणतात, मी सुखरूप\nपुणे : काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला बुधवारी रात्री अपघात झाला. मात्र, या अपघातातून ते सुखरुप बचावले असून, त्यांनी स्वतः मी सुखरुप असल्याचे सांगितले आहे.\nकाँंग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला अपघात\nबुधवारी रात्री विश्वजीत कदम यांच्या मर्सिडीज कारला मुंबईहून पुण्यात आल्यानंतर अपघात झाला. त्यांच्या रायगड बंगला येथे दुचाकीला वाचविताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. परंतू विश्वजीत यांना सुदैवाने फक्त हाताला मार लागला असून, चालक आणि खासगी सचिव यांना मार लागला नाही, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.\nमाओवादी संबंध प्रकरणातील सहा आरोपींचा जामीन फेटाळला\nविश्वजीत कदम यांनी संदेश दिला आहे की,\nमुंबईहून पुण्याला येत असताना माझ्या गाडीला काल रात्री पुण्यामध्ये गाडी झाडाला धडकल्याने छोटासा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. मी व ड्रायव्हर दोघेही सुखरूप आहोत. माझ्या डाव्या खांद्याला किरकोळ मार लागला आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या असून कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही तसेच कोणताही धोका नाही. साहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी आहेतच. मी सुखरूप आहे काळजी नसावी\n झेडपी सदस्यांचा प्रशासनाला सवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3/5fed71af64ea5fe3bd4fe1c3?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-07-30T09:59:03Z", "digest": "sha1:RNCA4VD2QKQW6EXHPJ246VGA6TASPGQX", "length": 5387, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - मिरची पिकातील शेंडेमर नियंत्रण! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nअॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nमिरची पिकातील शेंडेमर नियंत्रण\nसाधारण तापमान व वातावरणात जास्त आद्रता असल्यामुळे मिरची पिकात शेंडे मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. शेंड्याकडील बाजूने तपकिरी ते काळपट रंगाचे डाग दिसून येतात व कालांतराने शेंड्याकडच्या बाजूने झाड सुकायला चालू होते. तसेच पानगळ, फुलगळ, होऊन फळांचे व्यवस्थित पोषण होत नाही. यावर उपाययोजना म्हणून डायफेनकोनॅझोल घटक असलेले स्कोर बुरशीनाशक @ 0.5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\"\nपीक संरक्षणमिरचीअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nसोयाबीनपीक संरक्षणव्हिडिओअॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टारकृषी ज्ञान\nसोयाबीन पिकामधील 'गर्डल बीटल'ची लक्षणे आणि उपाय\nशेतकरी बंधुनो, सध्या सोयाबीन ची लागवड झालेली आहे. सोयाबीन पिकात गर्डल बीटल हि कीड प्रमुख आहे जी जास्त प्रमाणात नुकसान करते. या सोयाबीन पिकामधील 'गर्डल बीटल'ची लक्षणे...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | Agrostar India\nतूरपीक संरक्षणखरीप पिकव्हिडिओअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nतूर पिकातील मर रोगाचे नियंत्रण\n👉 शेतकरी बंधुनो, तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यत कधीही होतो. हा रोग जमिनीतील फ्युजेरियम उडम या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | Agrostar India\nऊसपीक संरक्षणसल्लागार लेखव्हिडिओकृषी ज्ञान\nऊस पिकातील पोक्का बोईंगची कारणे काय.जाणून घ्या\nशेतकरी बंधूंनो, ऊस पिकात पोक्का बोईंग समस्या एका बुरशीमुळे येते.याची येण्याची करणे व लक्षणे काय आहेत. याविषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/china-road-theif-stole-800-meter-road-police-are-in-shock-gh-504255.html", "date_download": "2021-07-30T09:40:49Z", "digest": "sha1:OD7KF7VP7BECV3DL6VJEAMS7YPL4RBJJ", "length": 7844, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रोकड किंवा संपत्ती नाही, पठ्ठ्याने थेट केली रस्त्याची चोरी! पोलीसही पडले बुचकळ्यात– News18 Lokmat", "raw_content": "\nरोकड किंवा संपत्ती नाही, पठ्ठ्याने थेट केली रस्त्याची चोरी\nया चोराला अटक करण्यात आली असली तरीही त्याच्या या कारनाम्यामुळे सर्वांना धक्काच बसला आहे. पोलीसही त्याच्या या हिंमतीमुळे आश्चर्यचकित झाले आहेत.\nया चोराला अटक करण्यात आली असली तरीही त्याच्या या कारनाम्यामुळे सर्वांना धक्काच बसला आहे. पोलीसही त्याच्या या हिंमतीमुळे आश्चर्यचकित झाले आहेत.\nबीजिंग, 11 डिसेंबर: चीनमधील (China) टेक्नॉलॉजीला जगभरात तोड नाही. चीनमधील लोकांचं मेहनती म्हणूनही कौतुक केलं जातं. याचबरोबर कोणत्याही गोष्टीची नक्कल करण्यात देखील चीनच्या नागरिकांचा कुणीही हात धरू शकत नाही. परंतु चीनमध्ये एका चोराने केलेल्या कारनाम्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या चोराने छोटीमोठी वस्तू किंवा पैसे चोरले नसून थेट रस्त्याच चोरला आहे. सध्या या चोरीची चीनमध्ये मोठी चर्चा होत असून या चोराने एका रात्रीत 800 मीटर लांबीच्या रस्त्याची चोरी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा कच्चा रस्ता नसून सिमेंटच्या रोड आहे. यासंदर्भात चीनमधील माध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाले असून चीनच्या जिंआग्सू (Jiangsu provicnce) प्रांतातील या व्यक्तीने या रस्त्याची चोरी करून दगड बनवणाऱ्या कारखान्यात विकले आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक (Arrest) केली असून त्याने चोरीची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 जानेवारीला या प्रांतातील सानकेशू (Sankeshu)गावातील नागरिकांना या रस्त्याचा काही हिस्सा गायब (Road vanished) झालेला दिसला. परंतु त्यांना रस्त्याचे काम चालू असेल असे वाटले. परंतु त्यांना याचा संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. (हे वाचा-14 वर्षांच्या स्वरुपला होते पबजी गेमचे वेड, राहत्या घरात घेतला गळफास) त्यानंतर पोलीस तपासात हा रस्ता चोरीला गेल्याचे समोर आले. सोशल मीडियावर या चोरीची मोठी चर्चा होत असून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. गरिबीमुळे या व्यक्तीला इनोव्हेटिव्ह बनवलं तसंच त्याला एकट्याला हा रस्ता बनवण्याची शिक्षा दिली जावी, अशा आशयच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. (हे वाचा-‘प्रिय चोरा', गावकऱ्यांनी चोरी करणाऱ्याला लिहिलं इमोशनल पत्र...) दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या या चोरांचं नाव झू (Jhu) असं आहे. या रस्त्यावरून कुणीही प्रवास करत नसल्याने आपण हा रस्ता खोदून याची चोरी करण्याचे ठरवल्याचे झू याने पोलिसांना सांगितले. त्याने या रस्त्यावरील काँक्रीट दगड बनवणाऱ्या कारखान्यात विकले. त्याने चोरी करून विकलेल्या 500 टन काँक्रीटच्या बदल्यात 5 हजार युआन म्हणजेच भारतीय चलनात 51 हजार रुपये मिळवले होते.\nरोकड किंवा संपत्ती नाही, पठ्ठ्याने थेट केली रस्त्याची चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/madhya-pradesh-indore-mp-a-couple-from-indore-become-a-volunteer-for-a-co-vaccine-trial-od-503855.html", "date_download": "2021-07-30T11:41:33Z", "digest": "sha1:BW6WLPMX5Z4SBBLMJTUI7JBLDZIRD3Y5", "length": 8153, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Co-vaccine घेण्यासाठी नवऱ्यानं मागितली परवानगी, पत्नी म्हणाली...– News18 Lokmat", "raw_content": "\nCo-vaccine घेण्यासाठी नवऱ्यानं मागितली परवानगी, पत्नी म्हणाली...\nको व्हॅक्सिन (Co-vaccine) च्या ट्रायलसाठी स्वयंसेवकांची शोधाशोध करणाऱ्या एक यंत्रणेसाठी एक चांगली बातमी आहे. मध्य प्रदेशातल्या (M.P.) इंदूरमधील (Indore) एका दाम्पत्याने स्वत:हून भोपाळमध्ये दाखल होत टेस्ट करुन घेतली. त्यांच्या या निर्णयाचे नातेवाईंकानीही अनुकरण केलं आहे.\nको व्हॅक्सिन (Co-vaccine) च्या ट्रायलसाठी स्वयंसेवकांची शोधाशोध करणाऱ्या एक यंत्रणेसाठी एक चांगली बातमी आहे. मध्य प्रदेशातल्या (M.P.) इंदूरमधील (Indore) एका दाम्पत्याने स्वत:हून भोपाळमध्ये दाखल होत टेस्ट करुन घेतली. त्यांच्या या निर्णयाचे नातेवाईंकानीही अनुकरण केलं आहे.\nभोपाळ, 10 डिसेंबर : कोरोना व्हायरस (COVID-19) च्या दहशतीखाली सध्या सर्व जग वावरत आहे. सर्व जगाला सध्या करोनावरील लशीची (COVID-19 Vaccine ) आतुरतेनं प्रतीक्षा आहे. ब्रिटनमध्ये (Britain) एका वृद्ध महिलेला पहिली लस टोचवण्यात आली आहे. जगभर देखील या विषयावर संशोधन सुरूआहे. मध्य प्रदेशातल्या (M.P.) इंदूरमधील (Indore) एका दाम्पत्याने स्वत:हून भोपाळपर्यंत प्रवास करत टेस्ट करुन घेतली. त्यांनी याबाबत एक सकारात्मक उदाहरण समाजासमोर ठेवलंय. त्यांच्या या पुढकाराने त्यांचे नातेवाईक देखील प्रभावित झाले असून ते सर्व जण आता कोव्हिड योद्धा बनले आहेत. ‘हम साथ साथ है’ इंदूरचे मनोज राय आणि त्यांची पत्नी पूजा अशी या कोव्हिड योद्धा पती-पत्नींची नावं आहेत. भोपाळमध्ये कोरोना लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा सुरू आहे. या चाचणीसाठी पती-पत्नी दोघांनीही या चाचणीसाठी आपलं न��व नोंदवलं आहे. भोपाळच्या पीपल्स मेडिकल कॉलेजमध्ये हे काम सध्या युद्ध पातळीवर राबवण्यात येतंय. मनोज हे देखील या कामाशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांची भोपाळला नेहमी ये-जा सुरू होती. कोव्हिड व्हॅक्सिनच्या तिसऱ्या टेस्टसाठी स्वयंसेवक होण्याची इच्छा मनोजने त्यांची पत्नी पूजाला बोलून दाखवली. त्यावेळी पूजा यांनी कोणतीही आडकाठी न ठेवता मनोज यांना परवानगी दिलीच, त्याचबरोबर स्वत:देखील स्वयंसेवक होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर हे जोडपे जवळपास 200 किलो मीटरचा प्रवास करुन भोपाळमध्ये दाखल झाले, आणि त्यांनी टेस्ट दिली. घरच्यांचाही पाठिंबा मनोज आणि पूजा यांच्या या निर्णयाला त्यांच्या घरच्यांनी देखील पाठिंबा दिला. या निर्णयाचा वडील कांतीलाल राय आणि आई सोनाबाई यांनाही आनंद झाला होता. देश आणि समाजाच्या भल्याचं काम नक्की केलं पाहिजे, असा कानमंत्र त्यांनी दिल्याचा अनुभव मनोज यांनी सांगितला. मनोज यांच्या या उदाहरणामुळे त्यांच्या नातेवाईकांनाही प्रेरणा मिळाली आहे. त्यांचे पाच नातेवाईक आता कोव्हिड योद्धा बनले असून त्यांनी देखील सर्वांनी भोपाळमध्ये जावून व्हॅक्सिनसाठी पहिली टेस्ट दिली आहे. आता पाच जानेवारी रोजी या सर्वांची दुसरी टेस्ट होणार आहे.\nCo-vaccine घेण्यासाठी नवऱ्यानं मागितली परवानगी, पत्नी म्हणाली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/wayanad-kerala-congress-leader-rahul-gandhi-statement-about-rape-incidents-241817", "date_download": "2021-07-30T11:10:02Z", "digest": "sha1:2GHUKH7YIR2D7CQJ3GD653LVY2AU2FID", "length": 6822, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : 'भारत बलात्कारांची राजधानी बनलाय; जगभरात बदनामी'", "raw_content": "\nकेरळ दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी त्यांच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केलीय.\nVideo : 'भारत बलात्कारांची राजधानी बनलाय; जगभरात बदनामी'\nवायनाड (केरळ) : काँग्रेस नेते राहूल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. वायनाड या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात बोलताना त्यांनी आज, केंद्रातील सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. सरकार आपल्या मुलींचं बहिणींच रक्षण करू शकत नसल्यामुळं जगभरात भारताची बदनामी झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे एप\nकाय म्हणाले राहुल गांधी\nकेरळ दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी त्यांच��या वायनाड या लोकसभा मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केलीय. राहुल गांधी मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. अशाच एका कार्यक्रमात राहुल यांनी सध्या देशभरात सुरू असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केलंय. त्यात राहुल गांधी म्हणाले, 'जगात भारताची ओळख बलात्कारांची राजधानी अशी झाली आहे. भारत आपल्या माता-भगिनींचं रक्षण का करू शकत नाही, असा प्रश्न इतर देश विचारू लागले आहेत. उत्तर प्रदेशात भाजपच्या एका आमदाराचा बलात्कार प्रकरणात हात आहे. पण, पंतप्रधान त्यावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत.'\nआणखी वाचा - उन्नाव पीडितांची प्रियंका गांधींनी घेतली भेट\nअन् राहुल यांना मिळाली अनुवादक\nकाँग्रेस नेते राहुल गांधी वायनाडमध्ये असले की त्यांची पंचाईत होते. स्थानिकांशी संवाद साधणं अवघड होतं. एका शाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहुल गांधींची अशीच पंचाईत झाली होती. त्यावेळी एक मुलगी व्यासपीठावर मोठ्या उत्साहानं आली आणि तिनं तितक्याच उत्साहानं राहुल गांधी यांचं संपूर्ण भाषण अनुवादित केलं. राहुल यांनी या सहकार्याबद्दल तिचे आभारही मानले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-dhule-news-all-state-education-department-second-rank-officer-seat-vacant", "date_download": "2021-07-30T11:52:57Z", "digest": "sha1:SASCAMZJSY3MA5JR4AWN5GYB3B2L55ZH", "length": 11871, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शिक्षण विभाग वाऱ्यावर.. ‘ब’ वर्ग अधिकाऱ्यांची चारशेवर पदे रिक्‍त", "raw_content": "\nशालेय शिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील राज्य शिक्षण सेवा व सामान्य राज्य सेवा प्रशासन शाखा आणि शिक्षण सक्षमीकरण शाखा गट ब मधील संवर्गातील बदली पात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी शासनाने नुकतीच घोषित केले आहे.\nशिक्षण विभाग वाऱ्यावर.. ‘ब’ वर्ग अधिकाऱ्यांची चारशेवर पदे रिक्‍त\nकापडणे (धुळे) : राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा मोठा खेळखंडोबा सुरू आहे. पूर्ण वेळ अधिकारी नाहीत. शिक्षणाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. राज्यात गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता आदी पदे तब्बल चारशेपेक्षा अधिक रिक्त आहेत. त्यातच बदल्यांचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे आधीच पदे रिक्त त्यात बदल्यांची धावपळ आदींमुळे आगामी शैक्षणिक नियोजनाचे बारा वाजणार असल्याची मते जाणकारांमधून व्यक्त होत आहे.\nशालेय शिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील राज्य शिक्षण सेवा व सामान्य राज्य सेवा प्रशासन शाखा आणि शिक्षण सक्षमीकरण शाखा गट ब मधील संवर्गातील बदली पात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी शासनाने नुकतीच घोषित केले आहे. बदलीपात्र अधिकाऱ्यांनी विहित नमुन्यामध्ये पसंतीक्रमाची माहिती आयुक्त शिक्षण यांच्याकडे आठ एप्रिलपर्यंत जमा करायची होती. तसेच आयुक्त कार्यालयाने शालेय शिक्षण विभागाकडे बारा एप्रिलपर्यंत सादर करायची आहे. ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी विनंती अर्ज सादर केले आहेत. ते आता विचारात घेतले जाणार नाहीत. जे अधिकारी पसंतीक्रम देणार नाहीत, अशा अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या रिक्त पद भरण्याच्या निकषानुसार पदस्थापना दिली जाणार आहे.\nपाचशे अधिकारी बदलीच्या रांगेत\nपद स्थापनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत मुदतपूर्व बदलीसाठी ते अर्ज करू शकणार नाहीत. राज्यात शिक्षण विभागातील मोठ्या प्रमाणात बदल्या होऊ घातलेले आहेत. यात उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी वेतन व भविष्यनिर्वाह पथकाचे अधीक्षक, शालेय पोषण आहाराचे अधीक्षक, कनिष्ठ प्रशासनाधिकारी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे अधीक्षक, आयुक्तालयाचे विशेषाधिकार, डायटचे अधिव्याख्याता आदींच्या बदली होऊ घातलेल्या आहेत. तसेच आगामी काळात पाचशेपेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत\nराज्‍यात अशी आहे स्‍थिती\nराज्यात रायगड, ठाणे, पालघर, नगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील प्राथमिक विभागात प्रत्येकी दोन उपशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. तर इतर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक शिक्षण अधिकारी पद रिक्त आहे. माध्यमिक विभागात पालघर, पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन व तीन उपशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये किमान एक पद रिक्त आहे.\nगटशिक्षणाधिकारीची दोनशे जागा रिक्‍त\nराज्यात गटशिक्षणाधिकारी पदे २०० पेक्षा अधिक रिक्त आहेत. यात अलिबाग, खानापूर, कर्जत, मसाळा, मुरुड, माणगाव, पोलादपूर, ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, डहाणू, नगर, अकोले, कोपरगाव, उत्तर ��ोलापूर, दक्षिण सोलापूर, बागलाण, चांदवड, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नाशिक, नांदगाव, देवळा, निफाड, सुरगाणा, सिन्नर, धडगाव, अक्कलकुवा, नवापूर, शहादा, तळोदा, अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, एरंडोल आदी तालुक्यांमध्ये गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. प्रभारी अधिकाऱ्यांकडे हा अतिरिक्त कारभार सोपविलेला आहे.\n३१ मेनंतर संख्या आणखी वाढणार\nअल्पसंख्याक प्रौढ शिक्षण समाज शिक्षणाधिकारी, कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक वाणिज्य निरीक्षक, शिक्षण मंडळाचे साहाय्यक सचिव, शासकीय विद्यानिकेतनचे वसतिगृह प्रमुख, समन्वयक प्रशासन अधिकारी आदी पदे रिक्त आहेत. तर ३१ मेस निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे रिक्त पदांची संख्या वाढणारच आहे. दरम्यान राज्यातील महत्त्वपूर्ण शिक्षण विभागाचा डोलारा प्रभारी अधिकाऱ्यावर सोपविलेला आहे. यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ही पदे तात्काळ भरणे अत्यावश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-vishleshan/bsp-will-contest-20-akali-dal-will-contest-97-seats-77803", "date_download": "2021-07-30T11:35:07Z", "digest": "sha1:QCMS7JGWNP2NLWPSHRCJPWNJRPENYBQ6", "length": 14981, "nlines": 200, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "SAD – BSP Alliance : पंजाबमध्ये ठरलं किती जागा लढणार.. - BSP will contest 20 Akali Dal will contest 97 seats | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nSAD – BSP Alliance : पंजाबमध्ये ठरलं किती जागा लढणार..\nSAD – BSP Alliance : पंजाबमध्ये ठरलं किती जागा लढणार..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nSAD – BSP Alliance : पंजाबमध्ये ठरलं किती जागा लढणार..\nशनिवार, 12 जून 2021\nसुखबीरसिंग बादल यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये सरकार स्थापन होईल, असे सतीश मिश्रा यांनी सांगितले.\nनवी दिल्ली : पंचवीस वर्षानंतर पंजाबमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पार्टी एकत्र आले आहे. आज अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, बसपाचे महासचिव सतीश मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणुकीत कित��� जागा लढणार यांची माहिती दिली. BSP will contest 20 Akali Dal will contest 97 seats\nसुखबीरसिंग बादल म्हणाले, \"पंजाबमधील राजकारणाचा हा ऐतिहासिक दिवस आहे. अकाली दल आणि बसपा यांची विचारसरणी दूरदर्शी आहे. दोन्ही पक्ष हे कामगार, कष्टकरी, शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. या युतीमुळे पंजाबची आर्थिक व्यवस्थेचा विकास होईल.\" \"सुखबीरसिंग बादल यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये सरकार स्थापन होईल,\" असे सतीश मिश्रा यांनी सांगितले.\nयापूर्वी १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत अकाली दल आणि बसपा यांनी एकत्र निवडणूक लढविली होती. बसपा नेते कांशीराम हे विजयी झाले होते. पंजाबमध्ये ३३ टक्के दलित व्होट बॅक ही निवडणुकीत महत्वाची समजली जाते. दोन्ही पक्षामध्ये जागा वाटपावरुन चर्चा झाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यासाठी काही महिन्यांपासून दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली होती. जागा वाटपावरुन हा निर्णय झालेला नव्हता. आता अकाली दलाने बसपाला २० जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. सुखबीर बादल आणि मायावती यांच्यात याबाबत चर्चा झाली.\nपंजाबमध्ये असणारे ३३ टक्के दलित मते ही बसपाकडे आहेत. या माध्यमातून पुन्हा अकाली दल सत्ता स्थापनेच्या तयारीत आहे. गेल्या २५ वर्षापासून बसपाने पंजाबमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविल्या आहेत. पण त्यांना त्यात अधिक यश मिळाले नाही. विधानसभेच्या एकूण ११७ जागांपैकी बहुजन समाज पक्ष (बसपा) २० जागा लढविणार आहे, तर अकाली दल ९७ जागा लढणार आहेत.\nयापूर्वी गेल्या सप्टेंबरमध्ये संसदने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकाला विरोध करुन अकाली दलाने मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर केंद्रीय मंत्री हरसिमरत बादल यांनी मोदी सरकारमधून बाहेर पडून राजीनामा दिला होता. कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलन सुरु आहे. यात सर्वात जास्त शेतकरी हे हरियाणा आणि पंजाब येथील आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nदिग्विजय सिंह म्हणाले, \"काँग्रेस सत्तेत आल्यास कलम ३७० हटविणार\"..भाजपचा हल्लाबोल..\nनवी दिल्ली : कॅाग्रेसचे नेते दिग्विजय सिंह त्यांच्या विधानामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. कलम ३७० बाबत त्यांनी केलेल्या विधानामुळे भाजपच्या नेत्यांनी...\nशनिवार, 12 जून 2021\nपंजाबमध्ये ३३ टक्के दलित व्होट बॅक..अकाली दल-बसपाला मिळाल्या होत्या ११ जागा..\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पार्टी पंचवीस वर्षानंतर एकत्र आले आहे. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश पुन्हा...\nशनिवार, 12 जून 2021\nपंजाबमधील कॅप्टन अमरिंदरसिंग सरकार अखेर पडले तोंडघशी\nनवी दिल्ली : पंजाब (Punjab) सरकारने खासगी रुग्णालयांना लस (Covid Vaccine) विकण्याच्या मुद्द्यावर आता यू टर्न घेतला आहे. राज्य सरकारने १८ ते ४४ वर्षे...\nशुक्रवार, 4 जून 2021\n'झेड' सुरक्षा असलेल्यांवर हल्ले होत असतील तर मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही\nचंडीगड : पंजाबमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवरून वातावरण तापले आहे. जलालाबादमध्ये शिरोमणी अकाली दल आणि कॉंग्रेस कार्यकर्ते यांच्यात आज...\nमंगळवार, 2 फेब्रुवारी 2021\nपोलिसांच्या पाठबळावरच काँग्रेसच्या गुंडांनी केला बादल यांच्या हत्येचा प्रयत्न\nचंडीगड : पंजाबमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीवरून वातावरण तापले आहे. जलालाबादमध्ये शिरोमणी अकाली दल आणि कॉंग्रेस कार्यकर्ते यांच्यात आज...\nमंगळवार, 2 फेब्रुवारी 2021\nसुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला; काँग्रेस-अकाली दलात धुमश्‍चक्री\nचंडीगड : पंजाबमध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीवरून वातावरण तापले आहे. जलालाबादमध्ये शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात आज...\nमंगळवार, 2 फेब्रुवारी 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/iit-madras-coronavirus-chennai", "date_download": "2021-07-30T09:40:58Z", "digest": "sha1:FXTHZIIR7PXGRB5GOXLW5OFZUAH33ZJF", "length": 6824, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आयआयटी मद्रासमध्ये १०० विद्यार्थ्यांना कोरोना - द वायर मराठी", "raw_content": "\nआयआयटी मद्रासमध्ये १०० विद्यार्थ्यांना कोरोना\nचेन्नईः आयआयटी मद्रास येथे १०० हून अधिक विद्यार्थी कोरोना बाधित आढळल्याने हा पूर्ण कँपस आता बंद करण्यात आला आहे.\nगेली काही दिवस आयआयटी मद्रास येथे अध्यापनाचे काम कमीत कमी विद्यार्थी संख्येत सुरू करण्यात आले होते. तसेच वसतिगृहात १० टक्के विद्यार्थ्यांना वास्तव्यास परवानगी देण्यात आली होती. पण काही दिवसापासूनच येथे कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला. कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहून येथील सुमारे ७०० जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये प्राध्यापक, विद्यार्थी तसेच काही कर्मचारी यांचा समावेश होता. या चाचणीत १०० हून अधिक जण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले.\nयाबाबत इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार १०० जण कोरोनाचे बाधित असल्याचा आकडा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आल्याने अखेर आयआयटी प्रशासनाने प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्याच्या सूचना केल्या आहेत.\nजे १० टक्के विद्यार्थी सध्या वसतिगृहात आहेत त्यांना तूर्तास वसतिगृह बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना हवाबंद डब्यातून जेवण आणि इतर गोष्टी देण्यात येत आहेत.\nकोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आयआयटी मद्रासने काही प्रमाणात कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला अनेक जणांनी विरोध केला होता. पण अखेर इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने आता हा कॅम्पस बंद करून येथे लॉक डॉउन लावण्यात आला आहे.\nभाजप, मोदीविरोधी गाणी लिहिली म्हणून अटक\n‘एकच जिद्द वाढवण बंदर बंद’\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.japan77.net/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-30T11:33:49Z", "digest": "sha1:W6D2LEP4UXRAIT42R5QIPXG6EVGI5NNC", "length": 61156, "nlines": 622, "source_domain": "mr.japan77.net", "title": "जपानमध्ये तिकिटे आणि टूर बुक कसे करावे आणि खरेदी कशी करावीत! सुमो, बेसबॉल, मैफिल, क्रियाकलाप ... - Best of Japan", "raw_content": "\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nआश्��र्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nहॉटेल अतिथी = शटरस्टॉकला कागदपत्रे देणे\n20 जपानमध्ये करण्याच्या चांगल्या गोष्टी आणि आरक्षण कसे मिळवावे >\nजपानमध्ये तिकिटे आणि टूर बुक कसे करावे आणि खरेदी कशी करावीत सुमो, बेसबॉल, मैफिली, क्रियाकलाप ...\nजर आपण एखाद्या मोठ्या समूहासह कार्य करणार्‍या आणि आपण जपानमधील मित्रांसह किंवा कुटूंबासह मुक्तपणे प्रवास करीत नसल्यास आपण क्रीडा स्पर्धा आणि मैफिलींसाठी तिकिट कसे बुक करता आणि खरेदी करता. किंवा आपण क्रियाकलापांसारख्या टूरसाठी कसे अर्ज कराल जपानमध्ये तिकिट आणि टूरसाठी बुकिंग साइट्स आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक जपानी भाषेत लिहिलेल्या आहेत. म्हणून, या पृष्ठावरील, मी जपानच्या प्रवासासाठी विविध तिकिटे आणि टूर कसे बुक करावेत याबद्दल मी तुम्हाला परिचय करून देऊ इच्छित आहे.\nआपल्याकडे जपानमध्ये येण्यापूर्वी लोकप्रिय तिकीट आणि फेरफटका चांगले होते\nआपल्या हॉटेलवर द्वारपालला विचारा\nआपल्या मित्राला किंवा ओळखीस विचारा\nजपानी तिकिट दुकानांवर खरेदी करा\nआपल्याकडे जपानमध्ये येण्यापूर्वी लोकप्रिय तिकीट आणि फेरफटका चांगले होते\nओनोमा पार्कमध्ये आपण हिवाळ्यात गोठणार्‍या तलावावर स्नोमोबाईल आणि ट्रेक करू शकता\nमुख्य आरक्षण साइट इंग्रजीचे समर्थन करत नाहीत\nजपानमध्ये, मैफिलीसारख्या तिकिटांचे आरक्षण करताना आम्ही \"लॉसन तिकिट\" \"तिकिट पिया\" सारख्या तिकिट बुकिंग साइट आरक्षित करतो. आम्हाला जवळपासच्या सोयीच्या स्टोअरवर आरक्षण तिकिटे मिळू शकतात. या सेवा खूप उपयुक्त आहेत. तथापि, सध्या बहुतेक तिकिट आरक्षण साइट्स इंग्रजी, चिनी वगैरेशी संबंधित नाहीत. या साइट्स वापरण्यासाठी, जपानी क्षमता आवश्यक आहे.\nजपानमध्ये माउंटन क्लाइंबिंगसारख्या टूरसाठी अनेक आरक्षणाच्या जागा आहेत परंतु यापैकी बर्‍याच जागा केवळ जपानींसाठीच सुसंगत आहेत. आपणास जपानी अडथळा येऊ शकतो.\nआपण जपानमध्ये जाण्यापूर्वी आपण जपानमध्ये अनेक आरक्षणे साइट ब्राउझ करीत असल्यास आणि आपण स्वतःहून आरक्षण घेऊ शकत नसाल तर पुढील मार्गाने लवकर बुक करणे चांगले.\nआपण जपानमध्��े येण्यापूर्वी लोकप्रिय मैफिली, क्रीडा स्पर्धा, क्रियाकलापांचे पर्यटन आरक्षणाने भरलेले असण्याची शक्यता आहे. तरीही आपण शक्य तितक्या लवकर खालील क्रिया केल्या पाहिजेत.\nखालील आरक्षण साइटचा उपयोग करा\nजपानमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे, बहुतेक आरक्षणे तिकिटे आणि टूरसाठी इंग्रजी, चिनी वगैरे अनुरुप नाहीत. तथापि, खाली बुकिंग साइट इंग्रजीशी सुसंगत आहेत. या साइट्सकडे बुक करण्यास मर्यादित वाव आहे, परंतु आपण या साइटवर बुक करू शकत असाल तर प्रथम प्रयत्न करण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करतो.\nट्रॅव्हलको: आपण एकाधिक बुकिंग साइट त्वरित तपासू शकता\n\"ट्रॅव्हिको\" ही ​​एक तुलना साइट आहे जी \"ट्रिवागो\" आणि \"ट्रिपएडव्हायझर\" सारख्या ब many्याच हॉटेल आरक्षण साइटवरून त्वरित स्वस्त निवास योजना शोधते. ही साइट बर्‍याच टूरची माहिती बर्‍याच टूर रिझर्वेशन साइट्स वरून उपलब्ध करुन देते. ट्रायकोको हे मुख्यालय टोकियो येथे असलेल्या कंपनीद्वारे चालविले जाते, मुळात जपानी भाषेत माहिती पोस्ट करते, अलीकडेच इंग्रजी साइट देखील सुरू झाली. खाली साइट आहे. मी शिफारस करतो की आपण ही साइट तपासा.\nट्रॅव्हको - स्वस्त हॉटेल: किंमत तुलना साइट. वाजवी हॉटेलमध्ये सूट दर शोधा.\nट्रॅव्हको - हॉटेल शोधत आहात आमची साइट शोधते आणि ...\nव्हॉयागिन: जपानला भेट देणा tourists्या पर्यटकांसाठी शिफारस केलेले आरक्षण\n\"व्हॉयागिन\" हे जपानमधील रकुतेन ग्रुपद्वारे व्यवस्थापित तिकिटे आणि टूरसाठी आरक्षित साइट आहे. ही साइट इंग्रजी देखील समर्थन देते.\nजपानमध्ये येणा tourists्या पर्यटकांना विशेष रस असणार्‍या ग्रेट सुमो रेसलिंगसारख्या क्षेत्रात व्हॉयागिन मजबूत आहे. व्हॉयागिन ही साइट आहे येथे. कृपया आपण सामील होऊ इच्छित टूर या साइटवर पोस्ट केले आहेत का ते तपासा.\nव्हायटर: जगभरातील साइट जिथे आपण जपानी टूर देखील बुक करू शकता\n\"व्हायएटर\" ही सध्या जगभरातील टूर रिझर्वेशन साइट आहे जी \"ट्रिपएडव्हायझर\" गटाद्वारे चालविली जाते. या साइटवर इंग्रजी भाषेत विविध जपानी क्रियाकलाप आणि सहली देखील दिल्या जातात. कृपया या साइटवर एक नजर टाका. वायटर खाली आहे.\nलोकप्रिय तिकिटे आणि टूर लवकरच आरक्षणासह भरल्या जातील. असो, लवकर मिळवा\nकरण्याच्या गोष्टी, तिकिटे, टूर्स आणि आकर्षणे | 2021 | वायटर\nटूर्स, करण्यासारख्या गोष्टी, पर्यटन स्थळांचे पर्यटन, दिवसाच्या सहली ...\nआपल्या हॉटेलवर द्वारपालला विचारा\nटोक्यो ग्रँड सुमो टूर्नामेंट = शटरस्टॉकमध्ये उच्च रँकचे सुमो कुस्तीगीर गर्दीत उतरले आहेत\nआपण जपानमधील लक्झरी हॉटेलमध्ये रहाण्याची विचारत असल्यास, मी तुम्हाला दांडी सेवा देण्याचे हॉटेल बुक करण्याची शिफारस करतो. निवास बुकिंग केल्यानंतर आपण आपल्या हॉटेलच्या दरवाज्यास ई-मेलद्वारे विविध तिकिट इत्यादींसाठी आरक्षण देण्यास सांगू शकता.\nयुरोप आणि अमेरिकेत द्वारपाल सेवा विकसित झाली आहे, परंतु अलीकडे जपानमध्ये अशी सेवा वाढत आहे की हळूहळू ही सेवा सुरू होते.\nद्वारपाल सेवा असलेली हॉटेल्स\nयुरोपच्या तुलनेत जपानी दरबारी अजूनही तुलनेने अननुभवी आहेत. परंतु अतिथींना समाधान मिळावे म्हणून ते कठोर परिश्रम करतात. यापूर्वी मी ग्रँड हयात टोक्यो आणि पॅलेस हॉटेल टोकियो येथे द्वारपालांची मुलाखत घेतली आहे. ते खूप व्यावसायिक जागरूक होते आणि त्यांना पाहुण्यांना मदत करण्याची इच्छा होती. आपण जपानला जायचे ठरविल्यास, मी तुम्हाला लवकरात लवकर हॉटेल बुक करण्याची व दरवाजाशी सल्लामसलत करण्याची शिफारस करतो.\nभरीव आरामदायक सेवा असलेली हॉटेल म्हणून, मी खालील हॉटेल्स नमूद करू इच्छितो.\nटोकियो: ग्रँड हयात टोक्यो, पॅलेस हॉटेल टोकियो, अमन टोक्यो, कॉनराड टोक्यो, द पेनिन्सुला टोक्यो, शांग्री-ला हॉटेल टोक्यो, इम्पीरियल हॉटेल टोकियो, पार्क हयात टोक्यो, हिल्टन टोक्यो, फोर सीझन्स हॉटेल मारुनूची टोक्यो, मंदारिन ओरिएंटल टोकियो\nक्योटो: हयात रीजेंसी क्योटो\nओसाका: सेंट रेगिस ओसाका\nक्लब मजला समृद्ध असलेले हॉटेल\nकाही लक्झरी हॉटेल्समध्ये क्लब फ्लोर आहेत ज्यात अतिथी द्वार सेवा मिळवू शकतात. माझ्या मते आमच्या क्लबच्या मजल्यांवर या खोल्या बुक करणे आणि आपली तिकिटे बुक करण्याबद्दल कर्मचार्‍यांशी सल्लामसलत करणे चांगले आहे. तथापि, क्लब फ्लोरची संकल्पना हॉटेल ते हॉटेलमध्ये बदलते. हॉटेलच्या आधारावर, एक क्लब मजला देखील आहे जेथे फक्त एक कोपरा आहे जिथे आपण पेये आणि मिठाई मिळवू शकता.\nक्लबच्या मजल्यावरील तुलनेने भरीव सेवा देणारी हॉटेल्स असल्याने मला खालील हॉटेल्स नमूद करायच्या आहेत.\nसप्पोरो: सप्पोरो ग्रँड हॉटेल\nटोकियो: रिट्ज-कार्ल्टन टोकियो, शांग्री-ला हॉटेल टोकियो, ग्रँड हयात टोक्यो, पॅलेस हॉटेल टोक्यो, टोकियो मॅ��ियट हॉटेल, केयो प्लाझा हॉटेल टोकियो\nयोकोहामा: योकोहामा बे हॉटेल टोक्यू\nओकाइनावा: रिट्ज-कार्ल्टन ओकिनावा, एएनए क्राउन प्लाझा हॉटेल ओकिनावा हार्बर व्ह्यू\nदरवाजासाठी, मला वाटते की आपण आपल्या प्रवासासाठी अधिक सल्ला घेऊ शकता. जर आपल्या हॉटेलच्या दरवाज्याने आपल्या विनंतीस प्रतिसाद दिला नाही तर आपण हॉटेल बदलू शकता. आपला प्रवास समाधानकारक करण्यासाठी द्वारपाल सेवेचा जास्तीत जास्त वापर करणे खूप महत्वाचे आहे.\nजपानमध्ये कोणतीही टिप रिवाज नाही, म्हणून आपल्याला द्वारपालांना चिप्स देण्याची आवश्यकता नाही. तथापि, जर आपण त्यांना एक अतिशय त्रासदायक कार्य करण्यास सांगितले तर आपण चिप्स देखील देऊ शकता.\nद्वारपालांचे स्वतःचे क्रॉस-नेटवर्क आहे. तर, उदाहरणार्थ, आपण टोकियोमधील हॉटेलमध्ये सप्पोरोच्या फेरफटका मारण्याचा सल्ला घेऊ शकता. मला माहित असलेल्या टोकियो हॉटेलमधील एक दरवाजा असे म्हणत होता की ब्राझीलमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होत असताना तिने तिच्या पाहुण्यांसाठी रिओच्या टॅक्सीसाठी आरक्षण केले होते. चला या दरबंदीच्या सेवांचा उपयोग करुन विविध तिकिटे व टूरसाठी आरक्षण करूया.\nआपल्या मित्राला किंवा ओळखीस विचारा\nलाइव्ह शो, फुजी रॉक 2018, उन्हाळा, नायबा, निगाटा, जपान = शटरस्टॉक\nजर तुमचा मित्र किंवा ओळखीचा रहिवासी जपानमध्ये राहत असेल तर मी शिफारस करतो की आपण त्यांना आरक्षण देण्यास सांगा.\nवर नमूद केल्याप्रमाणे जपानमध्ये बर्‍याच आरक्षणाच्या जागा उपयुक्त आहेत. जर आपले मित्र किंवा ओळखीचे जपानीस थोडेसे समजू शकतात तर ते बुकिंग साइट वापरण्यात सक्षम होतील. जपानमधील सुविधाजनक स्टोअरमध्ये विशेष टर्मिनल आहेत जे ग्राहक स्वत: विविध तिकिटे बुक करू शकतात. ते टर्मिनल वापरण्यास सक्षम असावेत.\nजपानी तिकिट दुकानांवर खरेदी करा\nजपानी बेसबॉल गेम दरम्यान बॅलोन्स (हॉक्स वि. म्हैस) = शटरस्टॉक\nपरदेशी पर्यटकांसाठी स्टोअरमध्ये खरेदी करा\nआपण जपानमध्ये आल्यानंतर आपण तिकिटे आणि टूर बुक केल्यास, लोकप्रिय तिकिटे आणि टूर आता उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत, आपल्याकडे परदेशी पर्यटकांच्या दुकानात जाण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि आपल्यासाठी काही मनोरंजक तिकिटे इत्यादी आहेत का ते तपासून पहा.\nआज तिकिटे: आपण जागेवर शिफारस केलेली तिकिटे खरेदी करू शकता\nउदाहरणार्थ, जपानमध्ये अलीकडेच ‘तिकिट टुडे’ स्टोअर्स वाढत आहेत. \"तिकिटे आज\" दररोज 50 हून अधिक कामगिरी निवडते आणि त्याच-दिवसाची आणि आगाऊ तिकिटे विकते. उदाहरणार्थ, पारंपारिक कला, imeनामे, संगीत, नाटक, नृत्य इत्यादी. \"तिकिटे आज\" दररोज सकाळी 9 वाजता उघडेल, म्हणून कृपया आपल्याला रस आहे काय ते तपासा. \"आज तिकिटे\" च्या तपशीलांसाठी कृपया खाली अधिकृत वेबसाइट पहा.\nटीकेटीएस 公式 サ イ ト | टीकेटीएस जपान\nसुविधा स्टोअरचे टर्मिनल वापरणे\nजपानमध्ये अनेक सोयीस्कर स्टोअर्स आहेत. जपान शहरात सोयीचे स्टोअर शोधणे खूप सोपे आहे. या सुविधेच्या स्टोअरमधील टर्मिनलचा वापर करुन आपण तिकिटे देखील खरेदी करू शकता.\nलोप्पी: टर्मिनलच्या मार्गदर्शकानुसार तिकिटे खरेदी करूया\nसर्वात प्रसिद्ध टर्मिनल आहे \"लोप्पी\" सुविधा स्टोअरमध्ये स्थापित \"लॉसन\". या टर्मिनलवर आपण युटिलिटी बिले, विमा उत्पादने खरेदी, तिकिटे इत्यादींचा भरणा करू शकता. टर्मिनल स्क्रीनवर दर्शविलेल्या सूचनांचे अनुसरण करा, आपण जपानमधील सॉकर गेम्ससाठी तिकिटे, स्टुडिओ गिबलीसाठी प्रवेश तिकिटे, टोकियो डिस्ने रिसॉर्ट आणि युनिव्हर्सल स्टुडिओ जपानसाठी पासपोर्ट आणि बरेच काही खरेदी करू शकता. मी तुम्हाला एक उत्तम तिकीट मिळवू इच्छित आहे\nशेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.\nबॉन कुरोसा मी दीर्घ काळ निहोन कीझाई शिंबुन (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम केले आहे आणि सध्या स्वतंत्र वेब लेखक म्हणून काम करतो. NIKKEI येथे, मी जपानी संस्कृतीत मीडियाचे मुख्य-मुख्य होते. मला जपानबद्दल बर्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. कृपया पहा हा लेख अधिक माहिती साठी.\nजपानमध्ये निवास कसे बुक करावे\n3 रोमांचक स्पोर्ट्स वेचिंग आणि 5 क्रियाकलाप जपानमध्ये शिफारस केलेले सुमो, बेसबॉल, हिवाळी खेळ ...\n4 जपानमध्ये राहण्याचे प्रकार: हॉटेल, रिओकन, शुकुबो इ.\nजपानमधील हॉटेल बुक करण्यासाठी उपयुक्त साइट्स\n हिवाळा, वसंत ,तू, उन्हाळा, शरद .तूतील सर्वोत्तम गोष्टी\nआपल्या जपान सहलीची तयारी करताना उपयुक्त साइट्सची शिफारस केली जाते\nजपान प्रवासात उपयुक्त असलेल्या विमान, रेल्वेमार्ग, बस आणि टॅक्सीच्या संबंधित साइट\n जपानी रेस्टॉरंट्स आणि सण\n20 जपानमध्ये करण्याच्या चांगल्या गोष्टी आणि आरक्षण कसे मिळवावे\nशिफारस केलेली स्थानिक साइट पूर्व जपान (होक्काइडो, तोहोकु, कांटो)\nजपानमध्ये सिम कार्ड विरुद्ध पॉकेट वाय-फाय भाडे कोठे खरेदी व भाड्याने द्यायचे\nसर्व सहलीची योजना बनवा कधी जायचे (16) कार्यक्रम कॅलेंडर (15) हवामान आणि हवामान (65) सर्वोत्कृष्ट प्रवासाचा कार्यक्रम (30) निवास (3) तिकीट आणि टूर्स (2) परिवहन (11) कपडे (6) भाषा (1) चलन (1) वेळ फरक (1) इंटरनेट (1) निकासी (3) () 83) जाणून घ्या जीवन आणि संस्कृती ()१) इतिहास (4) संबंधित साइट (7)\nसर्व क्षेत्रे होक्काइडो (62) होन्शु: तोहोकू (47) अओमोरी प्रीफेक्चर (9) अकिता प्रीफेक्चर (11) इवाटे प्रीफेक्चर (5) मियागी प्रीफेक्चर (5) यमगाता प्रीफेक्चर (5) फुकुशिमा प्रीफेक्चर (8) होन्शु: कांटो (81) टोकियो (31) टोकियो महानगर (5) कानगावा प्रीफेक्चर (8) चिबा प्रीफेक्चर (4) सैतामा प्रीफेक्चर (3) इबाराकी प्रीफेक्चर (8) गुन्मा प्रीफेक्चर (6) तोचिगी प्रीफेक्चर (7) होन्शु: चुबू (66) शिझुओका प्रीफेक्चर (6) यमनाशी प्रीफेक्चर (11) नागानो प्रीफेक्चर (15) निगाता प्रीफेक्चर (4) टोयामा प्रीफेक्चर (7) इशिकावा प्रीफेक्चर (7) फुकुई प्रीफेक्चर (4) गिफू प्रीफेक्चर (13) आयची प्रीफेक्चर (3) माई प्रीफेक्चर (5) होन्शु: कंसाई (78) शिगा प्रीफेक्चर (6) क्योटो (33) क्योटो प्रीफेक्चर (2) नारा प्रीफेक्चर (6) वाकायमा प्रीफेक्चर (4) ओसाका (7) ओसाका प्रीफेक्चर (4) ह्योगो प्रीफेक्चर (8) होन्शु: चुगोकू (33) ओकायमा प्रीफेक्चर (6) हिरोशिमा प्रीफेक्चर (11) यामागुची प्रीफेक्चर (2) तोतोरी प्रीफेक्चर (4) शिमाने प्रीफेक्चर (8) शिकोकू (17) टोकुशिमा प्रीफेक्चर (5) कागवा प्रीफेक्चर (4) एहिम प्रीफेक्चर (3) कोची प्रीफेक्चर (1) क्यूशु (37) फुकुओका प्रीफेक्चर (5) सागा प्रीफेक्चर (1) नागासाकी प्रीफेक्चर (7) कुमामोटो प्रीफेक्चर (8) ओइटा प्रीफेक्चर (8) मियाझाकी प्रीफेक्चर (3) कागोशिमा प्रीफेक्चर (3) ओकिनावा प्रीफेक्चर (13)\nसर्व स्वारस्ये तिकीट आणि टूर्स (2) फॅशन (8) खरेदी (14) जपानी फूड्स (15) बर्फ गंतव्ये (77) चेरी ब्लॉसम (34) फुले (32) जपानी गार्डन (16) शरद Leaतूतील पाने () 54) ओन्सेन (22) प्राणी आणि मासे (10) हायकिंग (67) निसर्गरम्य प्रवास (29) मनोरंजन पार्क (6) रात्रीची दृश्ये आणि प्रदीपन (39) सण (23) मंदिर आणि तीर्थस्थान ()१) किल्ले () 33) ऐतिहासिक साइट ())) समुराई आणि निन्जा (14) पारंपारिक हस्तकला (5) संग्रहालये (8) मंगा आणि अ‍ॅनिमे (7) समुद्रकिनारे (11) खेळ (14) उद्योग आणि वाणिज्य (8) परिवहन (12)\nसर्व सीझन हिवाळा (52) डिसेंबर (18) जानेवारी (15) फेब्रुवारी (18) वसंत (47) मार्च (12) एप्रिल (17) मे (13) उन्हाळा (37 XNUMX) जून (12) जुलै (16) ऑगस्ट (15) शरद (तूतील (47) सप्टेंबर (16) ऑक्टोबर (16) नोव्हेंबर (17)\nसर्व टॅग आबाशिरी (1) निक्को (1) आयस तीर्थ (1) शिरेटोको (14) डेसेत्सुझान (5) असिहिमा प्राणीसंग्रहालय (1) फुरानो (17) बीआय (१)) सप्पोरो (22) ओटारू (14) निसेको (7) हाकोडाटे (16) अओमोरी (3) ओरस प्रवाह (3) चुसनजी मंदिर (3) काकुनोदाटे (5) सेंडाई (3) जिन्झान ओन्सेन (4) झाओ (5) आयझु-वाकमात्सू (2) निक्को तोशो-गु (4) हिटाची समुद्रकिनारा पार्क (4) आशिकागा फ्लॉवर पार्क (3) ओझे (4) टोकियो डिस्ने (1) टोकियो स्कायट्री (3) इडो-टोक्यो संग्रहालय (2) आसाकुसा (3) सेन्सोजी मंदिर (3) येनो (1) टोकियो राष्ट्रीय संग्रहालय (2) अकिहाबारा (4) इम्पीरियल पॅलेस (2) जिन्झा (3) ओडाइबा (2) टोकियो टॉवर (3) शिबुया (2) मेजी-जिंगू तीर्थ (4) शिंजुकू (4) शिंजुकू ग्येन नॅशनल गार्डन (2) माउंट टाकाओ (3) योकोहामा (2) कामाकुरा (6) हसेदेरा मंदिर (1) एनोशिमा (3) हाकोण (4) हाकोण ओपन एअर संग्रहालय (1) माउंट फुजी (13) फुजी-क्यू हाईलँड (2) कावागुचिको (2) जिगोकोदानी स्नो माकी पार्क (3) मत्सुमोटो किल्ला (4) हाकुबा (6) कामिकोची (5) तातेयामा कुरोबे अल्पाइन मार्ग (6) तकायमा (4) शिराकावागो (9) कानाझावा (5) केनक्रोकुईन गार्डन (6) नबाना नाही सातो (3) Ise ग्रँड तीर्थ (2) जिओन (1) किंकाकूजी मंदिर (4) किओमीझुडेरा मंदिर (7) फुशिमी इनारी-तैशा तीर्थ (4) एकान्डो झेनरंजी मंदिर (4) अरशीयमा (4) तोडाईजी मंदिर (4) नारा पार्क (4) माउंट योशिनो (4) कोयसान (4) कुमानो कोडो (4) उमेद (1) ओसाका किल्ला (3) डॉटनबोरी (1) यूएसजे (3) कैयुकन (1) कोबे (3) हिमेजी किल्ला (4) हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियम (4) मियाजीमा (10) इझुमो तैशा (5) फुकुओका (3) हुइस टेन बॉश (1) नागासाकी (3) कुमामोटो किल्ला (2) असो (5) बप्पू (6) युफुइन (3) तकाचीहो गॉर्ज (3) सकुराजीमा बेट (2) यकुशिमा (2) ओकिनावा (9)\nकृपया निवडल्यानंतर \"सबमिट करा\" वर क्लिक करा\nजपानमधील उत्तम पर्यटन स्थळे हिवाळा, वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील\nया साइटवर, माझ्याकडे जपानच्या विविध भागात स्वतंत्रपणे परिचय देण्यासाठी पृष्ठे आहेत. आपण मेनू पाहून आणि आपल्याला स्वारस्य असलेल्या शीर्षकांवर क्लिक करून पृष्ठांवर जाऊ शकता. तथापि, मी ही पृष्ठे खाली सूचीबद्ध केली. पुढील पहा आणि आपल्या पृष्ठावर काही असल्यास ...\n 26 सर्वोत्कृष्ट आकर्षणे: फूशिमी इनारी, किओमीझुडेरा, किंकाकूजी इ.\nपारंपारिक जपानी संस्कृतीने वारसा घेतलेला क्योटो एक सुंदर शहर आहे. आपण क्योटोमध्ये गेल्यास, आपल्या अंत: करणातील सामग्��ीनुसार आपण जपानी पारंपारिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी विशेषतः क्योटोमध्ये शिफारस केलेल्या पर्यटन आकर्षणांचा परिचय देईन. हे पृष्ठ लांब आहे, परंतु आपण हे पृष्ठ वाचले तर ...\n 21 लोकप्रिय पर्यटन क्षेत्रे आणि 10 विमानतळ\nहोक्काइडो हे होन्शुनंतर जपानमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. आणि हे सर्वात उंच आणि सर्वात मोठे प्रीफेक्चर आहे. जपानमधील इतर बेटांपेक्षा होक्काइडो थंड आहे. कारण जपानी लोकांच्या विकासास उशीर झाला आहे, होक्काइडोमध्ये एक विस्तीर्ण आणि सुंदर निसर्ग आहे. या पृष्ठावरील, मी बाह्यरेखाचा परिचय देऊ ...\nटोकियोमध्ये करण्याच्या सर्वोत्तम गोष्टीः असाकुसा, जिन्झा, शिंजुकू, शिबुया, डिस्ने इ.\nटोक्यो ही जपानची राजधानी आहे. पारंपारिक संस्कृती अद्याप शिल्लक असतानाही, समकालीन नावीन्यपूर्ण सतत होत आहे. कृपया येऊन टोक्योला भेट द्या आणि उर्जा अनुभवा. या पृष्ठावरील, मी पर्यटन क्षेत्रे आणि विशेषतः टोक्योमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रेक्षणीय स्थळांची ओळख करून देईन. हे पृष्ठ खूप लांब आहे. आपण हे पृष्ठ वाचल्यास, ...\nमाउंट फुजीः जपानमधील 15 दृश्ये पाहण्याची ठिकाणे\nया पृष्ठावर, मी तुम्हाला माउंट पाहण्याचा सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन दर्शवितो. फुजी. माउंट फूजी हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे, ज्याची उंची 3776 XNUMX मीटर आहे. माउंटनच्या ज्वालामुखीय क्रियाकलापांनी बनविलेले तलाव आहेत. फुजी आणि त्याभोवती एक सुंदर लँडस्केप तयार करत आहे. आपण पाहू इच्छित असल्यास ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट हिम स्थळेः शिराकावागो, जिगोकोदानी, निसेको, सप्पोरो हिमोत्सव ...\nया पृष्ठावर, मी जपानमधील आश्चर्यकारक हिम देखाव्याबद्दल परिचय देऊ इच्छितो. जपानमध्ये बर्फाचे बरेच भाग आहेत, त्यामुळे सर्वोत्तम हिम स्थळांचा निर्णय घेणे अवघड आहे. या पृष्ठावर, मी प्रामुख्याने परदेशी पर्यटकांच्या लोकप्रिय ठिकाणी, सर्वोत्कृष्ट क्षेत्राचा सारांश दिला. मी ते सामायिक करेल ...\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nया पृष्ठावर, मी सुंदर चेरी ब्लॉसमसह पर्यटन स्थळांची ओळख करुन देईन. कारण जपानी लोक येथे आणि तेथे चेरी फुलतात, उत्तम क्षेत्र ठरविणे फार कठीण आहे. या पृष्ठावर, मी तुम्हाला त्या भागात परिचय देईन जिथे परदेशी देशातील प्रवासी चेरीच्या ���ोहोरांनी जपानी भावनांचा आनंद घेऊ शकतात. ...\nविशेषतः जपानी ओन्सेन यांनी परदेशी पर्यटकांसाठी शिफारस केली\nजपान इतके ज्वालामुखींचा देश आहे, भूगर्भात ज्वालामुखीच्या मॅग्माद्वारे गरम केले जाते, ओनसेन (हॉट स्प्रिंग्स) इथून तिकडे झरे वाहतात. सध्या असे म्हटले जाते की जपानमध्ये 3000 हून अधिक स्पा क्षेत्रे आहेत. त्यापैकी परदेशी पर्यटकांमध्ये अनेक ठिकाणी लोकप्रिय आहेत. चालू ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट मंदिरे आणि तीर्थे फुशिमी इनारी, किओमीझुडेरा, तोडाईजी इ.\nजपानमध्ये अनेक मंदिरे आणि मंदिरे आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला नक्कीच शांत आणि रीफ्रेश वाटेल. अशी सुंदर मंदिरे आणि मंदिरे आहेत जी आपण आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करू इच्छित आहात. या पृष्ठावरील, मला येथील काही लोकप्रिय मंदिरे आणि मंदिरे ...\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्पष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्णता कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवर पाने लाल आणि पिवळ्या रंगाची होतात. अखेरीस, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची प्रतीक्षा करतात. हे ...\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nकॉपीराइट © Best of Japan , 2021 सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/mill-industry-agrowon-special-story-115966", "date_download": "2021-07-30T11:11:30Z", "digest": "sha1:I4OZV5B2R4OJ3I765OEONBWC2Q2BDH3M", "length": 14451, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्‍वत स्त्रोत", "raw_content": "\nजळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका पिठाच्या गिरणीपासून सुरू केलेला व्यवसाय आजघडीला २५ गिरण्यांपर्यंत पोचला आहे. धान्य दळण तसेच उपवासाचे साहित्य दळण्यापासून ते कडधान्यापासून डाळी तयार करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे आहे. सचोटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी व्यवसाय विस्तारत गेला आहे.\nगिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्‍वत स्त्रोत\nमहाजन कुटुंब मूळचे पिळोदे (ता. यावल, जि. जळगाव) येथील आहे. १९८१ पासून महाजन कुटुंबीय जळगाव शहरातील संत मुक्ताई तंत्रनिकेतनजवळील मुक्ताईनगरात राहत आहेत. पुष्पाताई यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांचे पती विजय हे जिल्हा सहकारी दूध संघात कार्यरत होते. ते आता निवृत्त झाले असून, पुष्पाताई यांना पापड निर्मिती व धान्य दळण्याच्या व्यवसायात मदत करतात. त्यांचा मुलगा चंदन हा वाणिज्य शाखेतील पदवीधर आहे. तोदेखील आपल्या आईवडिलांना या व्यवसायात मदत करतो.\nपुष्पाताईंनी १९८९ मध्ये नऊ बाय नऊ फूट आकाराच्या लहानशा खोलीत एक पिठाची गिरणी सुरू केली. घराला आर्थिक हातभार लागावा आणि आपण घरच्या घरी काही तरी उद्योग समर्थपणे करायला हवा, या विचारातून पुष्पाताईंनी ‘स्वाती फ्लोअर मिल` या नावाने गिरणी सुरू केली. या गिरणीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या वेळेस सुशिक्षित बेरोजगार म्हणून त्यांनी एका राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून २५ हजार रुपये कर्ज घेतले होते. या वेळी त्यांना सहा हजार रुपये अनुदान मिळाले होते. या कर्जाची परतफेड त्यांनी केली. त्या वेळेस त्यांचे पती विजय हे जिल्हा सहकारी दूध संघात कार्यरत होते. दूध संघ मुक्ताईनगरपासून अगदी जवळ असल्याने तेथून आल्यानंतर विजय हे पुष्पाताईंना गिरणीच्या कामात मदत करायचे. सुटीच्या दिवशीही विजय हे गिरणीचे काम सांभाळायचे. दोघांमध्ये कमालीची कष्टी वृत्ती असल्याने अनेकदा रात्री उशिरापर्यंत पिठाची गिरणी सुरू राहायची.\nगिरणीचा व्यवसाय चांगला चालत असल्याचे लक्षात घेता पुष्पाताईंनी मिरची मसाला दळण्याची लहान गिरणी घेतली. या गिरणीचा व्यवसायही जोमात सुरू होता. परिसरातील गृहिणींनीच या गिरणीचा प्रचार केला. कारण त्या वेळेस मिरची मसाला दळण्याची गिरणी हे नवीन तंत्रज्ञान मानले जायचे. आणखी एक पिठाची गिरणी त्यांनी घेतली. गिरण्यांमध्ये जे नवे तंत्रज्ञान यायचे ते लागलीच पुष्पाताई यांच्यापर्यंत पोचायचे. कारण त्यांनी या गिरणीच्या व्यवसायाची आवड, जिज्ञासा जोपासली आहे.\nगिरणी चालवीत असतानाच शेवया तयार करण्याची आधुनिक यंत्रणाही पुष्पाताईंनी घेतली. शहरात पारंपरिक पद्धतीने शेवया तयार करायला चाकरमानी, नोकरदार मंडळीला पुरेसा वेळ नसल्याने पुष्पाताई यांच्याकडून यंत्रावर शेवया तयार करून घेणाऱ्या गृहिणींची संख्या दिवसागणिक वाढतच गेली.\nव्यवसायासाठी लागणारी यंत्रणा जशी वाढत गेली, तशी जागेची गरजही भासू लागली. त्यामुळे २००४ मध्ये विजय यांनी जुन्या पिठाच्या गिरणीजवळच १५०० चौरस फूट जागा घेतली आणि त्यावर २०१० मध्ये पत्रांचे शेड उभारले. याठिकाणी पिठाच्या व इतर गिरण्या, शेवयांचे यंत्र आण��� इतर यंत्रणा बसविल्या.\nउत्पादनांना वाढती मागणी आणि पुरेशी जागा मिळाल्याने पुष्पाताईंनी २०१० मध्ये उडीद पापड निर्मितीचे यंत्र आणले. त्याद्वारे पापड तयार व्हायचे, पण ते वाळविण्यासाठी वेगवेगळे ठेवायला लागायचे. यावर उपाय म्हणून २०११ मध्ये त्यांनी ड्रायर घेतला. यामुळे पापड तयार केल्यानंतर ते ड्रायरमध्ये कोरडे होतात आणि ते लागलीच खाण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे विविध उत्पादनांना मागणी वाढू लागली.\nलोकांच्या प्रतिसादामुळे पुष्पाताईंनी जशी गरज पडेल तशी गिरण्यांची संख्या वाढवत नेली. आता त्यांच्याकडे २५ वेगवेगळ्या गिरण्या आहेत. व्यवसाय वाढल्याने गिरण्यांच्या नियोजनासाठी दोन कर्मचारी आहेत. शिवाय विजय, चंदन आणि पुष्पाताई हेदेखील स्वतः दिवसभर काम करीत असतात. नोव्हेंबरपासून पापड, शेवयांचा हंगाम सुरू होतो. मार्च ते मे दरम्यान पापड, शेवयांचा हंगाम जोमात असतो. दिवसाला किमान २०० ग्राहक या काळात रोज पापड, शेवया, डाळी तयार करणे आदी कामांसाठी येतात. पापड तयार करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या अलीकडे वाढली आहे. कारण उडदाची डाळ दळण्यासह पीठ ओले करण्याचे काम आणि नंतर कोरडे कुरकुरीत पापड निर्मितीचे काम पुष्पाताई यांच्या गिरणीमध्ये होते.\nपुष्पाताई पहाटे पाच ते रात्री ९.३० वाजेपर्यंत या व्यवसायात पूर्णवेळ लक्ष देतात. फक्त जेवणापुरती विश्रांती घेतली जाते. पावसाळ्यात शेवया, पापड निर्मितीचे काम फारसे नसते. उडदाचे पापड तयार करण्यासाठी ४० रुपये प्रतिकिलो तर शेवया तयार करण्यासाठी २५ रुपये प्रतिकिलोचा दर आहे. यासोबत गहू, दादर (ज्वारी) स्वच्छ करण्याचे कामही केले जाते. नागली, हळद, धने, मसाले, शिकेकाई, सर्व प्रकारचे धान्य, आले, लसूण, ओले मसाले, साखर, खारीक, खोबरे पुष्पाताईंच्या गिरणीत दळले जाते. लाडू तयार करण्याचे मिश्रण रगडण्याचे कामही त्यांच्या गिरणीत होते. बटाटे चिप्स तयार करण्यासह बटाट्याचा ओला लगदा, कोरडा कीस तयार करण्याची यंत्रणाही पुष्पाताई यांच्याकडे आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार सतत नवीन संकल्पना आणि यंत्रणा उभारत पुष्पाताईंनी व्यवसाय वाढवत नेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/Nagar_752.html", "date_download": "2021-07-30T11:02:02Z", "digest": "sha1:OXG5MSUKN4WRTP2PRG7W632RNZWPJXNX", "length": 9028, "nlines": 88, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "जिल्ह��� मराठा संस्था चांगल्या लोकांमुळेच घडली : दरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar जिल्हा मराठा संस्था चांगल्या लोकांमुळेच घडली : दरे\nजिल्हा मराठा संस्था चांगल्या लोकांमुळेच घडली : दरे\nजिल्हा मराठा संस्था चांगल्या लोकांमुळेच घडली : दरे\nनवभारत विद्यालयात प्राचार्य बी. के. सुर्वे यांचा सेवापुर्ती समारंभ\\\nअहमदनगर ः अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था केवळ चांगल्या लोकांमुळे घडली. संगमनेर सारख्या तालुक्यात चांगल्या संस्था असताना त्या तालुक्यातील एक सुपुत्र आपल्याला मिळाला हे आपले भाग्य असून सुर्वे सरांचे काम प्रशंसनीय असल्याचे गौरओदगार जिल्हा मराठा संस्थेचे सदस्य दीपक दरे यांनी काढले.\nदेहरे (ता. नगर ) येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या संस्थेच्या नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बी. के. सुर्वे हे प्रधिर्ग सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापुर्ती सत्कार सोहळ्या निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक आर. के. बेनके यांनी केले.\nयाप्रसंगी प्राचार्य सुर्वे यांनी संस्थेतील आपल्या सेवेचा सुरुवातीपासूनचा लेखाजोखा मांडून कोणालाही संस्थेचा अभिमान वाटावा अशी परिस्थिती संस्थेची असल्याचे आवर्जून नमूद केले. तसेच संस्थेसाठी त्यांनी 25 हजार रुपयांचा चेक मदत म्हणून दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दिलीप मगर, प्रा. गव्हाणे, प्रा. देवढे, प्रा. खोमणे, प्रा. काकडे, प्रा. गोरे, प्रा. गायकवाड, प्रा. वांढेकर, प्रा. कटारे, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, आदी उपस्थित होते.\nयावेळी शिरीष टेकाडे, ए. आर. बर्डे, ए. डी. कांडेकर, एस. एन. राशीनकर, ए. यू. लष्कर, ए. ए. लंगोटे, ए. ए. लोखंडे, पी. पी. मुळे, एस. एम. आघाव, ए. एस. निमसे, एस. एस. कटारे, व्ही. बी. सोनवणे, आर. एस. पवार, दादाराम हजारे, सचिन गोरे तसेच जुनिअरचे महेश म्हसे, अविनाश निमसे, कल्पना बोरसे, दीपाली काळे, अश्विनी खेतमाळीस, सागर ए. डी. यासह शिक्षकेतर कर्मचारी गोत्राळ, गाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एन. राशीनकर केले तर आभार ए. डी. कांडेकर यांनी मानले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://nmu.ac.in/mr-in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A4%A8/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A4%97/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3.aspx", "date_download": "2021-07-30T11:34:24Z", "digest": "sha1:YISOTISBZOKMBC2G25PFGWOPO7F6TN4V", "length": 14625, "nlines": 209, "source_domain": "nmu.ac.in", "title": "Examination Reforms", "raw_content": "\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\n'अ' श्रेणी नॅक पुनर्मूल्यांकित (तिसरी फेरी)\nखान्देश संग्रहण व संग्रहालय केंद्र\nएकलव्य प्रशिक्षण केंद्र, नंदुरबार\nप्रताप पी. जी. तत्वज्ञान संशोधन केंद्र\nप्रताप शाश्वत आधुनिक शेती तत्वज्ञान केंद्र\nमहात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र, धुळे\nआर.जी.एस. आणि टी.सी. योजना\nपर्यावरण आणि भूगर्भ विज्ञान प्रशाळा\nविद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था\nभाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र\nकला व मानसनिती प्रशाळा\nबुध्दीस्ट अभ्यास आणि संशोधन केंद्र\nमहात्मा गांधी अभ्यास आणि संशोधन केंद्र\nसाने गुरुजी संस्कार केंद्र\nडॉ बाबासाहेब आंबेडकर स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण\nवित्त व लेखा कार्यालय\nएल. आय. सी. अहवाल\nहोऊन गेलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका\nविद्यापीठ कर्मचार्यांसाठीचे नमुना अर्ज\nPBAS व API प्रारुप नमुना\nविद्यापीठाचे ध्येय : \"समाज घटकांच्या सशक्त, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मार्गदर्शक दीप बनून सर्वसामान्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे, तद्वतच जागरूक संशोधक, तंत्रज्ञ, कुशल व्यावसायिक आणि नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त दर्जेदार शिक्षण प्रदान करणे.\"\nशिकवा एक तरी, झाड वाढवा एक तरी\n- ४४ - इ सूची\n- संगणक केंद्र (परीक्षा विभाग)\nशिक्षणिक प्रशाळा/विभाग विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त दुवे आमचे विद्यापीठ\n» कला व ललितकला » विज्ञान शैक्षणिक दिनदर्शिका उपक्रम विद्यापिठाविषयी\nभाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र संगणकशास्त्र प्रशाळा क्रमिक अभ्यासक्रम निविदा कसे पोहचावे\nकला व मानसनीती प्रशाळा गणितशास्त्र प्रशाळा ऑनलाईन निकाल माध्यम कक्ष अभिप्राय नोंदवा\n» मानसनिती व समाजविज्ञान भौतिकशास्त्र प्रशाळा परीक्षा वेळापत्रक परिपत्रके\nसामाजिकशास्त्र प्रशाळा रसायानशास्त्र प्रशाळा विविध अर्ज डाउनलोड माहितीचा अधिकार\nविचार प्रशाळा पर्यावरण आणि भूगर्भ विज्ञान प्रशाळा विद्यार्थी सहाय्यता कक्ष नोकरीविषयक संधी\n» वाणिज्य व व्यवस्थापन जीवशास्त्र प्रशाळा केंद्रीय ग्रंथालय गिरनांगन-२०१३\nव्यवस्थापनशास्त्र प्रशाळा » अभियांत्रिकी व तांत्रिकी प्रवेश\n» शिक्षणशास्त्र विद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था केंद्रीय टी. आणि पी. कक्ष\nशिक्षणशास्त्र प्रशाळा विद्यापीठ उद्योग संवाद कक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-sukhoi-aircraft-disappeared-near-china-border-5605438-NOR.html", "date_download": "2021-07-30T09:37:36Z", "digest": "sha1:7BLI5MMAO63Z5WNTBRKA6ZB76GAXIKIZ", "length": 3058, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sukhoi aircraft disappeared near China border | चीन सीमेजवळ सुखोई विमान बेपत्ता, शोधमोहीम सुरू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचीन सीमेजवळ सुखोई विमान बेपत्ता, शोधमोहीम सुरू\nनवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० हे युद्धविमान आसामच्या तेजपूर जिल्ह्यात बेपत्ता झाले आहे. विमानातील दोन्ही वैमानिकही बेपत्ता आहेत. हा भाग चीनच्या सीमेनजीक आहे. हवाई दलानुसार विमानाने मंगळवारी नियमित प्रशिक्षण उड्डाण घेतले होते. हवाईपट्टीपासून ६० किमीवर असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला.\nविमानाचा शोध घेण्यासाठी लष्कर मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहे. सुखोई-३० हवाईदलाच्या प्रमुख युद्ध विमानांपैकी आहे. ते १९९७ मध्ये भारतीय हवाईदला��� समाविष्ट झाले होते. २०१४ मध्ये राज्यसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार सुखोई स्क्वाॅड्रनला युद्धासाठी सज्ज ठेवण्यासाठी २०११-१२ मध्ये ५५१ कोटी, २०१२-१३ मध्ये ८३४ कोटी रुपये खर्च झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-former-state-minister-said-amma-was-different-after-coming-from-jail-5475823-PHO.html", "date_download": "2021-07-30T10:27:28Z", "digest": "sha1:ODVHZOAWS3YAOPQST5ZLWJJZDMTOSB6K", "length": 5840, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Former State Minister Said Amma Was Different after coming from Jail | मंत्री म्हणाले अम्मा बदलल्या होत्या.. 2 वर्षांपूर्वी तुरुंगात गेल्यापासून खालावली होती तब्येत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमंत्री म्हणाले अम्मा बदलल्या होत्या.. 2 वर्षांपूर्वी तुरुंगात गेल्यापासून खालावली होती तब्येत\nचेन्नई - दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर 2014 मध्ये तुरुंगात रवानगी झाल्यानंतरपासून जयललिता यांची प्रकृती सतत खालावत गेली होती. त्यानंतर बहुधा त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूरच राहत होत्या. अनेक दिवस त्यांना प्रकृती खालावत असल्याचे कोणाच्या लक्षातही येऊ दिले नव्हते.\nएका माजी मंत्र्यांच्या मते, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बदलल्या होत्या अम्मा. त्यानंतर त्यांना कशाचाही आनंद होत नव्हता. अपोलोमध्ये दाखल होण्याच्या दोन दिवस आधी 20 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात उपस्थित होत्या पण तेही व्हील चेअरवर.\nएकटेपणा बनला जीवनाचा भाग..\n- इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार जयललितांची तब्येत हा कधीही चिंतेचा मुद्दा ठरला नाही, तसेच याचा मुद्दाही कधीच तयार करण्यात आला नव्हता.\n- पण सप्टेंबर 2014 मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सुमारे 8 महिन्यांसाठी त्यांची कर्नाटक तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.\n- अम्मांची तुरुंगात रवानगी झाली तेव्हापासून सर्वकाही बदलले होते.\n- जयललितांनी कधीही कोणालाच त्यांच्या खासगी जीवनात डोकावण्याची परवानगी दिली नाही.\n- खासगी जीवनाबाबत कोणालाही काहीही माहिती होत नसल्याने त्या किती आजारी आहेत हे कोणालाही कळत नव्हते.\n- नुकत्यात निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून जयललितांनी स्वतःला महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवले होते.\n- त्यांचे विश्वासू समर्थकच सरकार चालवत होते. त्यात त्यांच्या मुख्य सचिव ��ालाकृष्णन यांचाही समावेश होता.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, दोन वर्षांमध्ये कसे बदलले होते अम्मांचे जीवन...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/two-brutal-child-murdered-in-latur-over-financial-dispute-125907970.html", "date_download": "2021-07-30T11:29:16Z", "digest": "sha1:WWCEYZZXYKSYWNQVTO3RUPFR6XV6R4Y2", "length": 4838, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Two brutal child murdered in Latur over financial dispute | आर्थिक वादातून लातूरमध्ये दोन चिमुकल्यांचा अपहरणानंतर खून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआर्थिक वादातून लातूरमध्ये दोन चिमुकल्यांचा अपहरणानंतर खून\nलातूर - लातूर शहरातील लक्ष्मी कॉलनी भागातून चार दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या दोन चिमुकल्यांची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांचेही मृतदेह लातूरनजीकच्या बुधोडा येथे आढळून आले. इरफान अशफाक पठाण (७) वर्षे व जुनेद अशफाक पठाण (४) अशी या मुलांची नावे आहेत. मुलांच्या वडिलांशी झालेल्या आर्थिक वादातून त्यांच्या दोन्ही मुलांचा खून केल्याची कबुली आरोपी बालाजी राठोड याने दिली आहे.\nया चिमुकल्यांची आई रेश्मा अशफाक पठाण या १३ तारखेला सकाळी १० वाजता दोन्ही मुलांना घरी ठेऊन कामाला गेलेल्या होत्या. सायंकाळी ६ वाजता त्या घरी परत आल्यानंतर त्यांना घरात इरफान व जुनेद दिसले नाहीत. त्यांनी आपल्या पतीला फोनवरून माहिती देऊन शहरात सर्वत्र शोधाशोध केली. परंतु मुलांचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. १४ रोजी त्यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. दोन दिवस काहीच शोध लागला नाही. गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी बालाजी राठोड यास अटक करून चौकशी केली. त्यात बालाजी याने दोघांच्या खुनाची कबुली दिली.\nबंगालमध्ये संघ स्वयंसेवकासह गर्भवती पत्नी, 6 वर्षीय मुलाचीही गळा चिरुन हत्या\nपहा अभिनेत्री रिया सेनचा ग्लॅमरस अवतार\nकमावलेली संपत्ती मुलाला मृत्युपत्राद्वारे दिली असेल तर नातवांना त्यावर वारसा हक्क सांगता येणार नाही\nमुलाला वा बायकोला तिकीट देण्याचा आग्रह नकोच; तिकिटाचा आशीर्वाद मागणाऱ्यांना गडकरींच्या कानपिचक्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/response-to-online-corona-awareness-and-guidance-camps-the-first-initiative-in-jalna-district-for-the-citizens-of-rural-areas/", "date_download": "2021-07-30T11:55:52Z", "digest": "sha1:PX3RAJXOWTWPGYR4EF7M522LO7XZ3ZP2", "length": 7287, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "ऑनलाईन कोरोना जनजागृती व मार्गदर्शन शिबीरास प्रतिसाद; ग्रामीण भागातील नागरीकांसाठी जालना जिल्ह्यातला पहिला उपक्रम – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nऑनलाईन कोरोना जनजागृती व मार्गदर्शन शिबीरास प्रतिसाद; ग्रामीण भागातील नागरीकांसाठी जालना जिल्ह्यातला पहिला उपक्रम\nजालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ आणि नागरीकात कोरोना महामारीच्या संदर्भात असलेले संभ्रम या बाबत जनजागृती करण्यासाठी उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. 21 मार्च 2021 रोजी सायंकाळी 9.00 वाजता ऑनलाईन मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. राजेश राऊत यांनी गावकर्‍यांना कोरोना संदर्भात मार्गदर्शन केले.\nकोरोना महामारी, त्याची लक्षणे, उपाय व काळजी कशी घ्यावी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले असून नागरीकांच्या मनात असेले प्रश्न आणि भितीचे निवारण यावेळी करण्यात येणार आले. ग्रामीण भागात गावपातळीवर कोरोनाच्या संदर्भात अनेक चर्चा आहेत. काहीजन कोरोना नसल्याचे सांगतात तर काहीजन कोरोनाला फारच घाबरुन जातात. कोरोनाने आता ग्रामीण भागात मान वर काढली असून रुग्णसंख्या ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या कमी करणे व काळजी घेण्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना आखल्या जात आहेत. त्यात ग्रामीण भागातील नागरीकांचे योगदान वाढावे यासाठी या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होतेे. या ऑनलाईन शिबीराचा गावकरी यांच्यासह जिल्ह्याती सर्वांनीच लाघ घेतला. या शिबीरास प्रचंड प्रतिासयद मिळाला असून जनहितार्थ यापुढेही संस्थेच्या वतीने उपक्रम राबविले जाणार आहेत. यावेळी सरपंच सौ. ज्यातीताई राऊत, संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणाताई मोरे, रोहीणी बळप, अच्युत मोरे, बालाजी बळप, भाग���त राऊत, बद्रीनारायण भसांडे, अंकुश काळे, बळीराम गायकवाड, रामकृष्ण हिवाळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.\nकोरोना संसर्गाचा दुसरा स्फोट होण्यापूर्वी नागरिकांनी सतर्कता बाळगावी – अब्दुल रफीक\nस्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे थोर क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmsingapore.org/event-2058575", "date_download": "2021-07-30T10:44:35Z", "digest": "sha1:TWOXABBEJUKOBCP64K6AD5GSLTBIVZRQ", "length": 5304, "nlines": 72, "source_domain": "www.mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - दूर देशीही नांदे, माझी मराठी आनंदे - बाल गोपालांसाठी मराठी स्पर्धा", "raw_content": "\nदूर देशीही नांदे, माझी मराठी आनंदे - बाल गोपालांसाठी मराठी स्पर्धा\nदूर देशीही नांदे, माझी मराठी आनंदे - बाल गोपालांसाठी मराठी स्पर्धा\n१. अंकुर (२००७ - २०११ मध्ये जन्म)\n२. पालवी (२००४ - २००६ मध्ये जन्म)\n३. मोहोर (२००० - २००३ मध्ये जन्म)\nमहाराष्ट्रातील डॉ मंजुषा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत महाराष्ट्र राज्य सरकारच्या भाषा संचालनालयाने \"दूर देशीही नांदे, माझी मराठी आनंदे\" हा उपक्रम हाती घेतला आहे.\nइतर देशांत वाढणारी नवी पिढी मायमराठीला बिलगून येते आहे का, तिला मराठीच्या पदराखाली ठेवण्यासाठी काय करता येईल ह्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न. त्यातली पहिली पायरी म्हणजे उगवत्या पिढीसाठी काही स्पर्धा. भाषा संचालनालय जगभरातल्या महाराष्ट्र मंडळांबरोबर मिळून हा उपक्रम हाती घेते आहे. मंडळांनी भरवलेल्या स्पर्धातील विजेत्यांना संचालनालय प्रशस्तिपत्रे देणार आहे.\nसिंगापुरातली नवी पिढी मराठीत रमली तर आपल्या सगळ्यांना आनंदच होईल आणि म्हणूनच आपण काही स्पर्धांचं आयोजन करतो आहोत.\nस्पर्धा ऑक्टोबर १७ रोजी दुपारी २-५ या वेळात ग्लोबल इंडियन इंटरनँशनल क्वीन्स टाउनच्या एवी रूम मध्ये होतील. स्पर्धा तीन वयोगटात घेतल्या जातील आणि भाषिक खेळ असं स्पर्धांचं स्वरूप राहील. प्रत्येक वयोगटासाठी वेगळे खेळ असतील आणि तयारीसाठी त्याचा तपशील तुम्ही नावनोंदणी केल्यावर तुम्हांला कळवू. तीन वयोगट पुढील प्रमाणे:\n१. अंकुर (२००७ - २०११ मध्ये जन्म)\n२. पालवी (२००४ - २००६ मध्ये जन्म)\n३. मोहोर (२००० - २००३ मध्ये जन्म)\nवेळेत नोंदणी केली असेल तरच स्पर्धेत भाग घेता येईल. आपली नांवे आणि तपशील मंडळाच्या वेबसाइटवर १३ आक्टोबर प��्यंत नोंदवा.\nअधिक माहिती साठी feedback@mmsingapore.org या इमेल पत्त्यावर किंवा 98001491 या फोन नंबरवर संपर्क करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-vishleshan/fight-independently-our-right-and-hindutva-our-heritage-uddhav", "date_download": "2021-07-30T09:45:40Z", "digest": "sha1:HBBGOO65SJDXQO4CLI4RBZTMJNXFWIKD", "length": 20092, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "स्वबळ हक्क, हिंदुत्व वारसा आणि कोणाची पालखी वाहणार नाही : ठाकरेंचे एकाच भाषणात अनेक बाण - fight independently is our right and Hindutva is our heritage Uddhav Thackeray warns Congress | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्वबळ हक्क, हिंदुत्व वारसा आणि कोणाची पालखी वाहणार नाही : ठाकरेंचे एकाच भाषणात अनेक बाण\nस्वबळ हक्क, हिंदुत्व वारसा आणि कोणाची पालखी वाहणार नाही : ठाकरेंचे एकाच भाषणात अनेक बाण\nस्वबळ हक्क, हिंदुत्व वारसा आणि कोणाची पालखी वाहणार नाही : ठाकरेंचे एकाच भाषणात अनेक बाण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nस्वबळ हक्क, हिंदुत्व वारसा आणि कोणाची पालखी वाहणार नाही : ठाकरेंचे एकाच भाषणात अनेक बाण\nशनिवार, 19 जून 2021\nशिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंची सडेतोड भूमिका...\nमुंबई : स्वबळ हा आमचा हक्क आहे. नारा आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हे स्वबळ हे आहे. हे स्वबळ निवडणुकीपुरते नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळ हा सेनेचा आत्मा असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीतील काॅंग्रेस पक्ष स्वबळाची भाषा बोलत असताना ठाकरे यांचे हे वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचविणारे ठरले आहे.\nठाकरे यांच्या वर्धापनदिनाच्या भाषणात स्वबळ हा शब्द इतका वेळ आला की ते सुद्धा म्हणाले की शिवसेनेचा स्वबळाचा नारा, असे काही बातम्या करतील. पण मी सांगतो स्वबळ हा आमचा हक्क आहे. शिवसेना नसती तर भारतातच नव्हे तर मुंबईतही मराठी माणसाची अवहेलना झाली असती. शिवसेनेने आत्मविश्वास दिला. त्यामुळे मराठी माणसाची मान उंचावली. सत्तेसाठी लाचार ह���णार नाही, हे आपले व्रत आहे. आपण उगागच कोणाची पालखीही वाहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्यांची पालखी वाहण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही. भलत्यासलत्यांची पालखी वाहणार नाही. आम्ही आमच्या पावलांनी वाटचाल करू. हेच शिवसेनेचे ब्रीद आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.\nमराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना जरून लढेन आणि हिंदुत्वासाठीही लढेन. हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व आहे. आमचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे नाही, हे माझे वाक्य नाही तर शिवसेनाप्रमुखांचे आहे. हे वाक्य मी विधीमंडळात बोललो होतो. त्यावर मी आजही कायम आहे. आपल्या संघराज्याचा पाया हा भाषावर प्रांतरचनेचा आहे, हे आपण विसरता कामा नये. प्रादेशिक अस्मिता हा आपल्या संघराज्याचा पाया आहे. ती आपण विसरता कामा नये. शिवसेनेवर जेव्हा धर्मांध, प्रांतवाद याचे आरोप होतात. मात्र जात, धर्म यापलीकडे जाऊन विचार करणारा शिवसेनेशिवाय दुसरा पक्ष नाही.\nही बातमी वाचा : मराठी माणसाची हक्काची शिवसेना 55 वर्षांची झाली...\nपश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या विजयाचा उल्लेख करत तेथील जनतेने आपले मत खुलेपणाने मांडले, याचे कौतुक करावेसे वाटले. सत्व काय असते, हे तेथील जनतेने दाखवून दिले. वंदे मातरम, हा क्रांतीचा मंत्र बंगालने दिला. प्रादेशिक अस्मिता कशी जपावी, याचे उदाहरणही बंगालने घालून दिले. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा सेनाप्रमुखांचा, माझ्या आजोबांचा वारसा आहे. हे हिंदुत्व आम्ही सोडलेले नाही. राज्याचा विकास करणे, गरिबांचा आशिर्वाद घेणे यासाठी जर काही तडजोडी कराव्या लागत असल्या म्हणजे हिंदुत्व सोडले असे नव्हे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.\nराजकारण हे वळतवळत चालले आहे. ज्या उंचीची लोक राजकारणात आहे, ते पाहता राजकारणाचे विकृतीकरण सुरू आहे. सत्ता पाहिजे तर तुम्हाला घ्या. सत्ता हे माझ्यासाठी कधी स्वप्न नव्हते. पण जबाबदारी म्हणून मी ते स्वीकारलेले आहे, असाही दावा केला.\nआम्हाला बदनाम करण्याचा कट आहे. मात्र आरोप करणाऱ्यांनी कधी स्वतःचे तोंड आरशात पाहिले आहे काय, असा सवाल त्यांनी केली. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातून राजकीय संदेश न देता आरोग्याचा संदेश देणारा शिवसेना हा एकमेव विरोधी पक्ष असल्याचा दावाही त्यांनी केला. आपल्या घरात, गावात कोरोना येणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहन त्यांनी या न��मित्ताने केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nगोसीखुर्दचे १९ दरवाजे उघडले, सतर्क राहण्याचा प्रशासनाचा इशारा...\nभंडारा : गेल्या ३ दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस बरसतो आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. अशातच गोसीखुर्द...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nनोटा मी उधळल्या नाहीत, मला टार्गेट केलं जातयं..\nऔरंगाबाद ः राज्याच्या सत्तेत असलेले शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या पक्षांना खूष करण्यासाठी पोलिसांकडून मला मुद्दाम टार्गेट केले जात आहे. पण मी...\nसोमवार, 5 जुलै 2021\nकेंद्रात भाजप असेपर्यंत ईडी आमच्या जीवनात राहिल : महसूलमंत्री थोरात\nमुंबई : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना तीन मुद्द्यांवर पत्र दिले होते. यावरून भाजप राज्यपालांची दिशाभूलकरीत आहे, असे दिसते. विनाकारण राज्यपाल व राज्य...\nशुक्रवार, 2 जुलै 2021\nमराठा आरक्षणासाठी `राष्ट्रवादी` पंतप्रधानांना हजार पत्रे\nरावेर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन (NCP 22nd Anniversary) दिनानिमित्त तालुका व शहर ‘युवा जोडो व संपर्क अभियान’ (Connect youth...\nमंगळवार, 22 जून 2021\nजयंत पाटलांच्या माध्यमातून आमदार काळे आणणार आणखी ४४ कोटी\nकोपरगाव : ‘‘गोदावरी (Godavari) कालव्यांवरील जीर्ण बांधकामे नव्याने बांधण्यासाठी चाळीस कोटी रुपयांच्या खर्चास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी...\nमंगळवार, 22 जून 2021\nपोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या दानवेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा..\nजालना ः पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करण्याचं काम केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्यांच्याच मतदारसंघात करत आहेत. पत्रकार हल्ल्यातील आरोपींना...\nसोमवार, 21 जून 2021\nदोषी नसेल तर पुन्हा जबादारी द्या, माजी मंत्री संजय राठोड यांची मागणी..\nजालना : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीती आरक्षण रद्द झाले आहे. या निर्णयाने ओबीसी समाजावर अन्याय...\nसोमवार, 21 जून 2021\nप्रताप सरनाईक यांचे व्याही भाजप नेते.... आता राजकीय सोयरीकही हवीहवीशी\nपुणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट भाजपशी युती करण्याचा सल्ला पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याने खळबळ उडाली आहे....\nरविवार, 20 जून 2021\nप्रताप सरनाईक यांच्या पत्राने शिवसेनेत खळबळ; भाजपशी युतीचा सल्ला\nमुंबई ः शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. यात काॅंग्रेस-...\nरविवार, 20 जून 2021\nवैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही....\nमुंबई : वर्धापनदिनी शिवसेनेच्या Shivsena काहीतरी चांगले काम करेल असे वाटले होते. मात्र, त्यांचा आमदार वैभव नाईक Vaibhav Naik कसल्यातरी स्किमसाठी...\nशनिवार, 19 जून 2021\nवैभव नाईकांनी नारायण राणेंचा पेट्रोलपंप निवडला आणि तेथेच ठिणगी पडली....\nसिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात राजकीय राडे तसे नवीन नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे राडे थांबले होते. मात्र आज कुडाळमध्ये या राड्यांची पुनरावृत्ती...\nशनिवार, 19 जून 2021\nमराठी माणसाची हक्काची शिवसेना 55 वर्षांची झाली..\nमुंबई : शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन १९ जून रोजी साजरा होणार आहे. कोरोनामुळे यंदाही शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nशुक्रवार, 18 जून 2021\nवर्धा wardha उद्धव ठाकरे uddhav thakare मुंबई mumbai मुख्यमंत्री विकास शिवसेना shivsena भारत राजकारण politics स्वप्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/2021/02/", "date_download": "2021-07-30T09:55:15Z", "digest": "sha1:J2TT6ONI63IA7GMMBAVZX2WUGRHMY5YN", "length": 9666, "nlines": 143, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "February | 2021 | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nमुलांना प्राथमिक शिक्षण मराठीतून देण्याचा महाराष्ट्राने संकल्प करावा – राज्यपाल\nराज्यपालांच्या हस्ते कोरोना काळातील पशुसेवेकरिता गोपाल गौशाळेचे विश्वस्त सन्मानित\nप्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचे गाव तयार करावे – मुख्यमंत्री\nखासगी रुग्णालयांमध्ये ‘इतक्या’ रुपयांत मिळेल कोरोनावरील लस\nगॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती\n‘मराठी वरून राजकारण करणाऱ्या ठाकरे सरकारला आता मराठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार’\nसंजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चाचे राज्यभर ‘चक्काजाम’ आंदोलन\nदेशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसेच सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग हेच...\nभारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे...\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://pauldelacuesta.com/?sort=answers", "date_download": "2021-07-30T11:43:21Z", "digest": "sha1:JL656WEF3OY4KWVJEPY73IIJX24XNLSI", "length": 4365, "nlines": 152, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Ask a question", "raw_content": "\nविकासाअंतर्गत प्रकल्प कस�� लपवावे आणि संरक्षित करा - मिमल\nमीठ: मी प्रिमियमची कमाल किंमत कशी मोजू शकते किंवा प्री-पेड मर्यादेपेक्षा क्लायंट्सला रोखू शकते\nGoogle Semalt मध्ये उपयुक्त प्रगत विभाग तयार करणे - भाग 1\nGoogle पुस्तके मध्ये काही ग्राउंड देते, फ्रान्स \"सममूल्य\" संरक्षण करण्यासाठी लावतात\nआम्ही त्याच पृष्ठावर प्रदर्शन Semalt कोड सह Google Analytics (अतुल्यकालिक) आणि Google Analytics दोन्ही वापरू शकतो का\nप्रत्येक यूआरएल एन्कोडिंगचा अर्थ आणि वापर काय आहे रिझल्ट Semalt\nएसइओ: डुप्लिकेट मिमल आणि समजून घेणे; किमान क्वालिटी मिमल\nगुगलने ट्विटर भावना विश्लेषक fflick समर्थन करण्यासाठी \"संदर्भित साम्प्लेट\"\nएक डोमेनवर येणाऱ्या विनंत्या दुसर्या डोमेनवर पुनर्निर्देशित कसे करावेत\nअधिक ऑर्गेनिक शोध मिष्टयंत्रा मिळवण्याचे 7 मार्ग\nशोध मिपातલમાં Google +1 बटण लपविला\nझटपट एसइओ Semaltबरोबर त्वरित आपल्या पृष्ठाचे निदान करा\nएसपीएफ़ आणि डीकेआयएम विरुद्ध ई-मेल अग्रेषण पत्ते: स्पॅम म्हणून नाकारले जाणे कसे टाळावे\nमी माझ्या स्वतःच्या सर्व्हरवर हलविलेल्या Semaltेट ब्लॉगला काढून टाकणे आवश्यक आहे काय\nपुन्हा इंडेक्स पृष्ठांचे मिमलॅटसाठी किंवा लिंक शीर्षके अद्यतनित करण्यासाठी ते किती वेळ लागतात\nटेलिवाइंड त्याच्या पेमेंटची व्यवसाय माहिती विमा सादर करते\nडेटा आपल्याला अचूक जुळणा-या मृत्यूविषयी आणि त्याचे परिणाम याबद्दल काय सांगते - सामल\nSemaltॅटसाठी होम ऑफ वर्क\nDoFollow बॅलिकलिंक कसे विनामूल्य करावे ते आपल्याला माहिती आहे\nमिमलट्रेटवर वैशिष्ट्यीकृत स्निपेट्स जिंकणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/all-you-need-to-know-about-on-going-controversy-about-mithali-raj-and-why-dropping-out-mithali-for-semi-final-against-england-was-not-a-bitter-taste/", "date_download": "2021-07-30T09:29:56Z", "digest": "sha1:KORL45QWMUYCKAT2BFCFRAZG3ZW5A4YS", "length": 22036, "nlines": 119, "source_domain": "bolbhidu.com", "title": "रमेश पोवारला ‘कबीर खान’ बनता आलं नाही, म्हणून भारताला विश्वचषक गमवावा लागला !", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nरमेश पोवारला ‘कबीर खान’ बनता आलं नाही, म्हणून भारताला विश्वचषक गमवावा लागला \n“मला भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकायचा होता, पण आपण सुवर्णसंधी गमावली”\nभारतीय महिला क्रिकेटच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राज हिने दिलेली ही प्रतिक्रिया फक्त मितालीचीच नाही, तर भारतीय क्रिकेटमधल्या अंतर्गत राजकारणामुळे देशाने गमावलेल्या विश्वविजयाच्या संधीची देखील शोकांतिका आहे.\nकेवळ भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटच्या आजपर्यतच्या इतिहासातलं सर्वात प्रभावशाली नाव. महिला क्रिकेटमधील वन-डे प्रकारात सर्वाधिक रन्स काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ती जगात पहिल्या क्रमांकावर आहे. महिलांच्या वन-डे क्रिकेटमध्ये ६००० रन्सचा टप्पा पार करणारी ती जगातली एकमेव खेळाडू.\nटी-ट्वेंटी प्रकारात तर तीने सर्वाधिक रन्स बनवणारी भारतीय खेळाडू ठरताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीला देखील मागे टाकलंय. म्हणजेच पुरुष आणि महिला असं दोन्हीही एकत्रितरित्या जरी बघितलं तर मिताली टी-ट्वेंटीत सर्वाधिक रन्स काढणारी भारतीय आहे.\nहिटमॅन रोहित शर्मा हा पुरुषांच्या टी-ट्वेंटी प्रकारात सर्वाधिक रन्स फटकावणारा भारतीय खेळाडू. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९० मॅचेसमधल्या ८२ इनिंग्जमध्ये २२३७ रन्स काढलेत. त्यात त्याचं अॅव्हरेज आहे साधारण ३३ इतकं. याउलट मितालीच्या नावावर आहेत ८५ मॅचेसमधल्या ८० इनिंग्जमधले २२८३ रन्स. साधारणतः ३७ च्या अॅव्हरेजसह.\nरोहित शर्मा आणि मिताली राज यांची तुलना करून मिताली रोहितपेक्षा सरस आहे का, हे सांगण्याचा हा प्रयत्न नाही. (किंबहुना तशी तुलना करणं फारसं न्यायोचित नाही, याची कल्पना प्रस्तुत लेखकास आहे) ही तुलना फक्त मिताली टी-ट्वेंटी क्रिकेटर म्हणून किती उत्तम खेळाडू आहे, हे सांगण्यासाठी.\nआजघडीला हे सगळं सांगण्याचं प्रयोजन असं की गेल्या आठवडाभरात भारतीय महिला क्रिकेटमध्ये उभा राहिलेला मोठा वाद. २२ नोव्हेंबर २०१८ रोजी महिलांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सेमी-फायनलमध्ये इंग्लडच्या संघाने भारताचा ८ विकेट्सने दारूण पराभव केला आणि भारताच्या विश्वविजयाचं स्वप्न भंगलं.\nवादाला सुरुवात झाली ती याच घटनेपासून. सेमी-फायनलसारख्या इतक्या महत्वाच्या सामन्यासाठी संघातील सर्वात सिनिअर खेळाडू असलेल्या मिताली राजला वगळण्यात आलं होतं. खरं तर मितालीला इंज्युरीमुळे साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यातच संघातून बाहेर बसविण्यात आलं होतं. परंतु सेमी-फायनलपर्यंत ती सामन्यासाठी फिट झाली होती.\nअशा परिस्थितीत मितालीला संघातून वगळण्याचा निर्णय धक्कादायकच होता. कारण साखळी फेरीत मितालीची कामगिरी अतिशय चमकदार राहिली होती. पाकिस्तान आणि आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात फिफ्टीज ठोकून तिने संघाच्या विजयात महत्वाची भूमिका निभावलेली होती. दोन वेळा ती ‘मॅन ऑफ द मॅच’ देखील ठरली होती.\nहे असं सगळं असताना देखील मितालीला संघातून वगळण्यात आलं आणि सेमी-फायनलमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाने तर या मितालीच्या जखमेवर मीठ चोळल गेलं. मितालीला संघाच्या बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले.\nटी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं…\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा ८ वेळा विजेता असलेल्या प्लेअरची…\nइंग्लंडविरुद्धचा सेमीफायनल संपल्यानंतरच पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ‘मिलातीला न खेळवण्याच्या निर्णयावर कुठलाही पश्चाताप होत नाही. आम्ही जो काही निर्णय घेतला, तो संघासाठी घेतला. कधी गोष्टी तुम्ही ठरवल्याप्रमाणे होतात, कधी होत नाहीत” अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतरच सगळ्या वादाला तोंड फुटलं.\nमितालीच्या मॅनेजर अनिष्ठा गुप्ता यांनी हरमनप्रीत कौरवर ट्विटरच्या माध्यमातून ती खोटारडी, धोकेबाज आणि स्वार्थी असल्याचा आरोप केला. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामी हिने सेमीफायनलच्या वेळी मितालीला डगआउटमध्ये बसल्याचं बघून वाईट वाटल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.\nखुद्द माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली देखील मितालीच्या समर्थनात उतरला आणि हा वाद वाढतच गेला. लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी मितालीला बाहेर बसवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना प्रशिक्षक रमेश पोवार यांना आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं.\nया सगळ्या प्रकरणावर मितालीने बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि संचालक प्रमुख साबा करीम यांना पत्र लिहून संपूर्ण आपली नाराजी व्यक्त केली. आपल्या पत्रातून संघाचे प्रशिक्षक रम��श पोवार आणि डायना एडूल्जी यांच्यावर निशाणा साधला. प्रशिक्षक रमेश पोवार यांनी जाणीवपूर्वक आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली. पोवार यांनी आपला आत्मविश्वास कमी करण्यासाठी प्रयत्न केल्याचे, मितालीने आपल्या पत्रात म्हंटलं.\nभारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार\nया आरोपांवर प्रतिक्रिया देताना मितालीशी वैयक्तिक पातळीवर आपले संबंध बिघडल्याची कबुली देतानाच तिला वागळण्याचा निर्णय मात्र कामगिरीच्या आधारेच घेण्यात आल्याचं पोवार यांनी सांगितलं. मितालीचा स्ट्राईक रेट खराब असल्याचं कारण त्यांनी आपल्या विधानाच्या समर्थनात दिलं.\nसेमीफायनलमध्ये भारताला मितालीची सर्वाधिक उणीव भासली ती ज्यावेळी संघाचा डाव ८९ रन्सवर २ विकेट अशा सुस्थितीत असताना अवघ्या ११२ रन्समध्ये कोसळला. विश्वचषकासारख्या इतक्या महत्वाच्या इंव्हेटमध्ये खेळताना टॅलेंटशिवाय अनुभवाची देखील गरज असते. दबावाच्या परिस्थितीत हाच अनुभव कामाला येतो. जो मितालीकडे पुरेपूर होता. पण केवळ प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याशी तिचं पटत नव्हतं, म्हणून तिला संघातून वगळण्यात आलं आणि इतक्या महत्वाच्या सामन्यात भारताला मितालीच्या अनुभवाचा फायदा उठवता आला नाही.\nक्रिकेटसारख्या खेळात जर-तरला काही अर्थ नसला तरी वैयक्तिक हेवेदाव्यांपोटी ज्यावेळी देशहितचं फाट्यावर मारलं जातं, त्यावेळी या गोष्टींचा विचार करावाच लागतो. मितालीच्या विश्वचषकातील कामगिरीवर जरी एक नजर टाकली तरी आपल्याला लक्षात येईल की तिला वगळण्यासाठी कुठलंही वैध कारण सापडत नाही. रमेश पोवार यांनी केवळ आपला वैयक्तिक आकस म्हणून मितालीला लक्ष्य बनवलं आणि त्याची किंमत भारतीय संघाला विश्वचषक गमावून मोजावी लागली.\nया सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर मला ‘चक दे इंडिया’ सिनेमात शाहरुख खानने निभावलेला प्रशिक्षक कबीर खान आणि भारताच्या महिला हॉकी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू बिंदिया नाईकची भूमिका निभावलेली शिल्पा शुक्ला आठवतात.\nया संपूर्ण सिनेमात संघाचा प्रशिक्षक कबीर खान आणि संघातील सर्वात अनुभवी खेळाडू बिंदिया नाईक यांच्यात एक प्रकारच शीतयुद्ध दाखवण्यात आलंय. परंतु ज्यावेळी भारतीय संघाला आपल्या सर्वात अनुभवी खेळाडूची सर्वाधिक गरज असते, त्यावेळी कबीर खान आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवतो आणि संघ���िताच्या दृष्टीकोनातून सर्वात महत्वाच्या मॅचमध्ये बिंदिया नाईकला मैदनावर पाठवतो. बिंदिया नाईक संघाच्या विजयात महत्वाची भूमिका निभावते आणि विश्व चँम्पियन बनण्याचा संघाचा रस्ता सुकर करते.\nअर्थात, हा झाला सिनेमा म्हणून तिथे सुखांत होतो. ‘पोवार-मिताली’ प्रकरणात मात्र रमेश पोवार कबीर खान इतका मनाचा उमदेपणा दाखवत नाहीत आणि मितालीला संघाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतात. पोवार यांच्या या निर्णयाची परिनिती करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या विश्चचषक विजयाचं स्वप्न चक्काचूर होण्यात झाली.\nहे ही वाच भिडू\nभारतीय क्रिकेटमधील खलनायक, ज्याने स्वार्थापोटी देशहित फाट्यावर मारलं \nजिंकलात तर देशप्रेमी, हरला तर देशद्रोही \nत्या दिवशी अक्रमला भारतीयांची मने जिंकता आली असती, पण\nक्रिकेटचा देव खरंच निर्दोष होता का..\nबीसीसीआयभारतीय क्रिकेटमहिला क्रिकेटमहिला टी-२० विश्वचषक २०१८\nसंघाला २ वर्ल्ड कप जिंकून दिले, पण त्याचं योग्य श्रेय गंभीरला मिळालंच नाही \nपृथ्वी शॉ आणि त्याचा बाप…\nकॅन्सर झाल्याचं समजूनही देशाला विश्वविजेता बनविण्यासाठी युवराज ‘वर्ल्ड कप’ खेळत…\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/rhea-chakrabarti-bail/", "date_download": "2021-07-30T10:29:27Z", "digest": "sha1:6O4KN4NDT65G5775LWBP3ROSNT34OS76", "length": 6651, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "BREAKING: रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nBREAKING: रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर\nBREAKING: रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर\nमुंबई: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा ड्रग कनेक्शन आढळल्याने तिला आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक करण्यात आलेली होती. सुशांतच्या कुटुंबीयांनी सुशांतच्या आत्महत्येला त्यांच्��ा रियाला जबाबदार धरले होते. मात्र रिया ड्रग्स प्रकरणात अडकल्याने तिला अटक करण्यात आली होती. दरम्यान आज बुधवारी ७ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने रियाला दिलासा दिला आहे. रियाला जामीन मंजूर करण्यात आली आहे. रियासोबतच दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा याना देखील जामीन मंजूर झाला आहे. मात्र रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला जामीन मिळालेली नाही.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nरियाला एक लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आली आहे. रियाला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबईबाहेर कोठेही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कालच विशेष एनडीपीएस कोर्टाने रियाची न्यायालयीन कोठडी २० ऑक्टोंबरपर्यंत वाढविली होती. मात्र आज रियाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिली आहे.\nकोरोनाची पुन्हा उसळी; ६७ लाखांचा टप्पा ओलांडला\nदिवाळीच्या सुट्टीचे नव्हे शाळेत जाण्याचे वेध\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/29-crore-on-the-issue-of-cancellation-of-funds-kailash-gorantyal-fired-a-cannon-at-the-city-development-department/", "date_download": "2021-07-30T11:17:45Z", "digest": "sha1:VF56BA3DQVJHDKDDUAJ2Q3NILO7PJVJG", "length": 11171, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "29 कोटीचा निधी रद्द केल्याच्या मुद्दावरुन आ. कैलास गोरंट्याल यांनी नगर विकास खात्याचा कारभारावर डागली तोफ – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\n29 कोटीचा निधी रद्द केल्याच्या मुद्दावरुन आ. कैलास गोरंट्याल यांनी नगर विकास खात्याचा कारभारावर डागली तोफ\nजालना (प्रतिनिधी) ः जालना नगर परिषदेसह जिल्ह्यातील भोकरदन व परतूर अशा तीन नगर परिषद काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असून या पालिकांना राज्य शासनाने मार्च 2020 मध्ये 29 कोटी 50 लाख रुपयांच्या निधी मंजुर केलेला निधी रद्द करून सदर निधी इतरत्र वळविल्याच्या मुद्दावर आ. कैलास गोंरट्याल यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात नगर विकास खात्याच्या कारभारावर आपल्या खास शैलीत टिकेची तोफ डागली.\nमहाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. गोरंट्याल यांनी ऐ उजाळे अपने यादो के साथ हमे रहने दे, वर्ना किसी गली मे हमारी जिंदगी की शाम हो जाएगी असाा शेर सादर करत आ. गोरंट्याल यांनी सभागृहाचे लक्ष आपल्याकडे वेधुन घेतलेे. जालना शहरातील स्टिल कारखानदारांच्या असलेल्या अडीअडचणींसह नगर विकास खात्याच्या कारभाराकडे त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, विद्यमान आमदारांच्या पत्राला नगर विकास खात्याकडून काहीच महत्व दिले जात नाही आणि माजी आमदारांना मात्र भरीव निधी दिला जात आहे. नगर विकास खात्याचा कारभार नेमका उलटा सुरु असून या पेक्षा दुभाग्य काय असू शकते. या प्रसंगाला अनुसरुन आ. गोरंट्याल यांनी जितनी चाहा उतनी मोहब्बत नही मिली, मुनाफेको छोडो लागद भी नही मिली, कातील मेरा कत्ल करके मशहुर हो गया, और मे शहीद होकर भी मुझे शौहरत नही मिली हा शेर सादर करून शासनाकडुन निधी वितरीत करतांंना होत असलेल्या दुजाभावा बाबद आपले दुःख सभागृहात मांडले. आ. गोरंट्याल यांनी आपल्या खाज शैलीत सादर केलेल्या शेरो शायरीला सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. आ. गोरंट्याल यांनी नगर विकास खात्याने मार्गील वर्षी मार्च महिन्यात मंजुर केलेला निधी पुन्हा रद्द केल्याबद्दलचा मुद्दा सभागृहात उपस्थित करतांना सांगितले की, जालना नगर पालिकेसह भोकरदन आणि परतुर या तीन्ही नगर पालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असून 26 मार्च 2020 रोजी नगर विकास खात्याने शासन निर्णय काढून वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत 7 कोटी रस्ते अनुदान 1 कोटी आणि अन्य मिळुन सुमारे 29 कोटी 50 लाख रुपयांच्या निधी या तीन नगर पालिकांसाठी मंजुर केला होता. मात्र जिल्ह्यातील 4 पैकी उपरोक्त 3 नगर पालिका काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असल्यामुळे 31 मार्च 2020 रोजी नगर विकास खात्याने पुन्हा नविन शासन निर्णय काढत मंजुर केला 29 कोटी 50 लाखाचा निधी रद्द केल्याबद्दल संताप व्यक्त करून सदरच्या निधी वाटपाचा लेखा जोखा आ. गोरंट्याल यांनी सभागृहात सादर केला. विद्यमान आमदारांनी मागणी केल्यानंतरही निधी मिळाला नाही मात्र जालन्याचे माजी आमदार यांच्या मागणीनंतर 7 कोटी, बदनापुरच्या माजी आमदाराच्या मागणीनंतर 2 कोटी 50 लाख, जिल्हा प्रमुखांच्या मागणीनंतर 2 कोटी आणि एका साध्या नगरसेवकाच्या मागणीवरून एक कोटी इतका निधी नगर विकास खात्याकडून वितरित करण्यात आल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधून सत्तेत असलेल्या आमच्या सारख्या आमदारांचे हे दुर्भाग्य आहे. सत्ताधारी आमदारांवर ओढावलेल्या या प्रसंगावरुन आ. कैलास गोरंट्याल यांनी सभी का लहुल मिला है इस सरकार बनाने में,यह सरकार किसी एक कि जहागीर नही है असा शेर सादर करत झोपेचे सोंग घेणार्‍या नगर विकास खात्याला जागवण्याचे काम करावं असे साकडे विधानसभा अध्यक्ष व उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांना घातले.\nमहिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी; भाजपाच्या नगरसेवकाला अटक\nपुरस्कार, महात्मा फुले आदर्श साहित्यिक पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, आदर्श शिक्षक आणि समता पुरस्कार यावर्षी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/read-rahul-gandhis-question-prime-minister-mondina-10880", "date_download": "2021-07-30T10:32:30Z", "digest": "sha1:3JHIIIYKCYVXHKETBX33G5IRM7ZLGIM2", "length": 5293, "nlines": 22, "source_domain": "www.saamtv.com", "title": "वाचा | राहूल गांधीचा पंतप्रधान मोंदीना सवाल", "raw_content": "\nवाचा | राहूल गांधीचा पंतप्रधान मोंदीना सवाल\nगलवाण खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे १७ जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर १७ असे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत मरण पावले. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या लष्कारात झालेल्या संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.\nराहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. “पंतप्रधान का शांत आहेत, ते का लपवत आहेत, ते का लपवत आहेत आता हे पुरे झालं. काय घडलं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली आता हे पुरे झालं. काय घडलं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली आपला भूभाग घेण्याची त्यांनी हिंमत कशी केली आपला भूभाग घेण्याची त्यांनी हिंमत कशी केली,” असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.\nअरुणाचल प्रदेशातील तुलुंग ला येथे १९७५ मध्ये चीनच्या हल्ल्यात चार भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर सुमारे साडेचार दशकांनंतर भारत-चीन सैन्याच्या संघर्षांत ही जीवितहानी झाली आहे. दोन्ही बाजूंकडील सैन्य संघर्षपूर्व स्थितीला नेण्याची प्रक्रियाही सुरू झाली होती. यामुळे तणाव कमी होत असतानाच ही घटना घडली. याबाबत दोन्ही लष्करांकडून चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी परिस्थिती स्फोटक बनत चालल्याची चिन्हे अस्वस्थ करणारी ठरत आहेत.\nसीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. गलवाण खोऱ्यातील संघर्षावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधलं आहे. “आपल्या सैनिकांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली,” असा सवाल राहुल गांधी मोदींकडे उपस्थित केला आहे.सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात अचानक सघर्ष झाला. या संघर्षात भारताचे २० जवान हुतात्मा झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF", "date_download": "2021-07-30T10:17:45Z", "digest": "sha1:WNJTPJ3ZAOBXM33RMUT4R4KIEUD3VUER", "length": 3109, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मूर्ति - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमूर्ति (लेखनभेद:मूर्ती) हे देवतेचे चित्र, शिल्प किंवा इतर भौतिक स्वरुप होय. ही संकल्पना मुख्यत्वे हिंदू धर्मात आहे. हिंदू तत्त्वज्ञानानुसार मूर्ति हीच देवता नव्हे.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ जुलै २०२१ रोजी ०८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A5%8B-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T11:02:07Z", "digest": "sha1:63G6MBSOOOBGXAADYOLAUHE2TBU57WB2", "length": 5674, "nlines": 100, "source_domain": "solapur.gov.in", "title": "मग्रारोहयो अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करने करीता बह्यास्थ मनुष्यबळ पुरवणारी संस्थेची नेमणुक करण्यासाठी ई-निविदा | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nमग्रारोहयो अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करने करीता बह्यास्थ मनुष्यबळ पुरवणारी संस्थेची नेमणुक करण्यासाठी ई-निविदा\nमग्रारोहयो अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करने करीता बह्यास्थ मनुष्यबळ पुरवणारी संस्थेची नेमणुक करण्यासाठी ई-निविदा\nमग्रारोहयो अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करने करीता बह्यास्थ मनुष्यबळ पुरवणारी संस्थेची नेमणुक करण्यासाठी ई-निविदा\nमग्रारोहयो अंतर्गत कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करने करीता बह्यास्थ मनुष्यबळ पुरवणारी संस्थेची नेमणुक करण्यासाठी ई-निविदा\nजिल्हाधिकारी कार्यालय, रोहयो शाखा, सोलापूर\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा ���्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 26, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/good-news-every-district-will-get-medical-college-now-77987", "date_download": "2021-07-30T10:47:43Z", "digest": "sha1:MTKL2ZAW53UKDTDIRZE27GNRWXY5FYDA", "length": 19476, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Good News : मागेल त्या जिल्ह्याला मिळेल आता मेडिकल कॉलेज… - good news every district will get the medical college now | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nGood News : मागेल त्या जिल्ह्याला मिळेल आता मेडिकल कॉलेज…\nGood News : मागेल त्या जिल्ह्याला मिळेल आता मेडिकल कॉलेज…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nGood News : मागेल त्या जिल्ह्याला मिळेल आता मेडिकल कॉलेज…\nमंगळवार, 15 जून 2021\nकोरोनासारखी बिकट परिस्थिती राज्यावर आल्यास डॉक्टरही कमी पडतात. त्यामुळे प्रत्येक चांगले डॉक्टर्स तयार करण्यासाठी मेडिकल कॉलेजची गरज आहे.\nभंडारा : कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपुष्टात आल्यानंतर आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज Medical College उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. State Government is possivite आरोग्य व्यवस्था तोकडी असली आणि ऐनवेळी कोरोनासारखा Corona हल्ला झाला की काय तारांबळ उडते, हे कोरोनाच्या दोन लाटांमध्ये लक्षात आले. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जो जिल्हा मागेल तेथे मेडिकल कॉलेज उभारण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत Uday Samant यांनी आज सांगितले.\nकोरोनासारखी बिकट परिस्थिती राज्यावर आल्यास डॉक्टरही कमी पडतात. त्यामुळे प्रत्येक चांगले डॉक्टर्स तयार करण्यासाठी मेडिकल कॉलेजची गरज आहे. त्यामुळे सरकार या गोष्टीवर विचार केला. कोरोना आटोक्यात आल्यावर ज्या जिल्ह्यातून मागणी होईल, त्या जिल्ह्याला त���त्काल मेडिकल कॉलेज देण्यात येणार आहे. PPP मॉडेल हे धोरण राबविण्यास सरकार तयार झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. ते आज भंडाऱ्यात बोलत पत्रकारांशी बोलत होते. यासाठी एखादी एजंसी, सरकार आणि आरोग्य विभाग तिघांच्या साहाय्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचीही माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.\nगेल्या २ वर्षात कॉलेज बंद असतानासुद्धा ग्रंथालय शुल्क, मेंटनन्स शुल्क, जिम शुल्क व इलेट्रिक शुल्काच्या नावाने जे शुल्क विद्यार्थ्यांवर लादण्यात आले, त्याबाबत FRA कमिटीचे अध्यक्ष जे निवृत्त न्यायाधीश असतात, त्यांची नियुक्ती झाल्यास लवकर तोडगा काढत पालक व संस्था यांच्यात सुवर्ण मध्य काढण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होतील, हे विभागाने कधीही सांगितले नव्हते.\nविद्यापीठाच्या परीक्षा झालेल्यादेखील आहेत. आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर मी एका पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार आहे. या समारंभाला राज्यपालदेखील राहणार आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा हा दीक्षांत समारंभ आहे. विद्यापीठाच्या परीक्षा झाल्या. त्याचे निकालही दिले आहेत. प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. आज जो पुण्यातला कार्यक्रम आहे, असे चार कार्यक्रम आतापर्यंत झालेले आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कुठेही झालेला नाही. ऑनलाइन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व परीक्षा घेतलेल्या आहेत, असे मंत्री सामंत म्हणाले.\nहेही वाचा : सुनील केदारांनी कोणत्याही आमदाराचा अपमान केलेला नाही...\nराज्यात प्राध्यापक भरती लवकरच होणार आहे. तासिका प्राध्यापकांचे मानधनही वाढविणार आहोत. प्रोफेशनल कोर्सेसची सीईटी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. दुसरी लाट भयावह होती. मात्र आता हायकवार कमिटीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली असून ती फाईल वित्त विभागाकडे गेली आहे. दोन-तीन दिवसांत मंजुरी मिळेल. त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल, तर तासिका प्राध्यापकाच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होणार नाहीत, तर त्या ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे उदय साम��त यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआश्रमशाळांच्या आठवी ते बारावीच्या वर्गांना परवानगी\nनाशिक : ‘मिशन बिगीन अगेन’ (Schools are closed from Dec. 2020 under Mission begin again) अंतर्गत डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आलेले वर्ग फेब्रुवारी...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nभाजपने ऋण काढून सण करू नये\nनाशिक : कोरोनामुळे सर्वसामान्यांसह महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने (Nashik corporation`s financial position disturb due to covid19) विकासकामांवर...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमहानगरपालिकेचा झाला आखाडा; भाजप-कॉंग्रेसचे नगरसेवक भिडले, अन् महापौरही उतरल्या...\nचंद्रपूर : महानगरपालिकेचा गाडा अद्यापही रुळावर आलेला नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद येथे नित्याचाच झाला आहे. पण काल मात्र हद्दच झाली. भारतीय...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nफडणवीसांच्या दौऱ्यात कोरोना नियम बसवले धाब्यावर\nकोल्हापूर : पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या कोल्हापूर (Kolhapur)...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर तिसऱ्या लाटेच्या तोंडावर दिवसभरात आढळले हजारावर कोरोना पाॅझिटिव्ह\nनगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत झालेली परिस्थिती लक्षात घेऊन...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका\nनाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे' तर 25 जिल्हे होणार अनलॉक\nमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nगँगस्टर छोटा राजनची प्रकृती ढासळली; तातडीने एम्समध्ये हलवले\nनवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन (Chhota Rajan) याची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील अखिल...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nलशीशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे विनापात्याच्या तलवारीने युद्ध\nमुंबई : देशातील लसीकरणाच्या संथ गतीबद्दल प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nछगन भुजबळ म्हणाले, `तूर्तास वीकेंड लॉकडाउन कायम`\nनाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सध्या सुरू आहे. (Since covid19 contagion is reducing...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nकोरोना आरोग्य सरकार नासा महाराष्ट्र उदय सामंत ppp विभाग fra न्यायाधीश पत्रकार सावित्रीबाई फुले सीईटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.axgreenhouse.com/saw-tooth-greenhouse-product/", "date_download": "2021-07-30T10:40:49Z", "digest": "sha1:DD6NHP34VAKKZLSHL5JGWPN7DRD2G2I5", "length": 10500, "nlines": 221, "source_domain": "mr.axgreenhouse.com", "title": "चीन सॉ टूथ ग्रीनहाउस फॅक्टरी आणि पुरवठादार | ऐक्सियांग", "raw_content": "\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nफॅक्टरी ऑनलाईन भेट द्या\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nब्लॅकआउट / लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस - प्लास्टी ...\nगॉथिक ग्लास-पो फिल्म संयोजन ग्रीनहाउस\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nसॉ टूथ ग्रीनहाऊसचे दोन प्रकार आहेत: मोठे सॉ-टूथ आणि लहान सॉ टूथ. पण आम्ही सामान्यत: लहान टू टूथ ग्रीनहाउस वापरतो. वाळवंटातील प्रदेश आणि उष्णकटिबंधीय हवामान क्षेत्रात सॉ टूथ ग्रीनहाऊस अत्यंत लोकप्रिय आहे.\nसॉ टूथ ग्रीनहाऊस प्रामुख्याने बाजू आणि वरच्या नैसर्गिक वायुवीजनांचा अवलंब करते, घरातील गरम हवेची आर्द्र हवा बाहेरचे द्रुतगतीने संपेल, ज्यामुळे घरातील तापमान आणि आर्द्रता कमी होईल. त्याचा नैसर्गिक वायुवीजन प्रभाव, मल्टी-स्पॅन कमानी ग्रीनहाऊसपेक्षा खूप चांगला आहे. म्हणून वार्षिक बाह्य तपमान तुलनेने उच्च क्षेत्रे असतात, विशेषत: ग्रीनहाऊस डिझाइन यांत्रिक सक्तीची वेंटिलेशन सिस्टम समर्थित नाही, सॉ टूथ ग्रीनहाउस निवडण्यासाठी योग्य हरितगृह रचना आहे.\nM 6 मी, 6.5 मीटर, 7 मी, 8 मी, 9 मी, 9.6 मीटर कालावधी रुंदी\nM 3 मी, 4 मी, 5 मीटर बे अंतर\n∅ ∅32, ∅42, ∅48, ∅जाडी 1.5 मीटर, 2 मिमी, 2.5 मिमी सह 60 गोल कमान किंवा सापेक्ष ओव्हल कमान\nवेगवेगळ्या स्पॅन रुंदी ग्रीनहाऊसवर runs 2 धावा, 3 धावा, 5 धावा पुलिन\n♦ कव्हर: प्लास्टिक फिल्म, पॉली कार्बोनेट शीट, काच, सँडविच इन्सुलेशन बोर्ड\nपर्यायी उपकरणे आणि प्रणाली\nCirc वायु परिसंचरण प्रणाली\nControl पॉवर कंट्रोल सिस्टम / इंटेलिजेंट कंट्रोल सिस्टम\nआपल्या स्वतःच्या ग्रीनहाऊस सुविधा सानुकूल करा\nआमच्याकडून कोट मिळविण्यासाठी, कृपया आम्हाला खात्री करा की आपल्याला खालील माहितीची आवश्यकता आहे याची आपल्याला कल्पना आहे.\n♦ बांधकाम साइट स्थान\nGreen ग्रीनहाऊससाठी जमीन आकारः रुंदी आणि लांबी\nयाव्यतिरिक्त, जर आपण आपले बजेट आपल्यास सांगू शकत असाल तर आम्ही आपल्यासाठी परिपूर्ण योजना बनवू.\nAX GREENHOUSE वरून कोट मिळविण्यासाठी क्लिक करा\nपुढे: घुमट प्रकार ग्रीनहाऊस\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nब्लॅकआउट / लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस - एम ...\nब्लॅकआउट / लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस - पी ...\nब्लॅकआउट / लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस - व्ही ...\nब्लॅकआउट / लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस - पी ...\nगॉथिक ग्लास-पो फिल्म संयोजन ग्रीनहाउस\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: NO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://barshiparivartan.in/maulana-azad-manch-demands-free-treatment-for-kovid-patients-eligible-under-mahatma-phule-jan-arogya-yojana/", "date_download": "2021-07-30T09:19:51Z", "digest": "sha1:RJV4QEDKJGAPQTV4AZW5AAJRXAL76YID", "length": 14562, "nlines": 85, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "राज्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पात्र कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळणेची मौलाना आझाद मंचची मागणी – barshi parivartan", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\n���हागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\nराज्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पात्र कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळणेची मौलाना आझाद मंचची मागणी\nबार्शी (प्रतिनिधी) महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे . रेमडेसिवीर इंजेक्शन असो की ऑक्सिजन सिलेंडर सर्वच ठिकाणी रुग्णांची लूट सुरु आहे .रुग्णालयांची बिलंही लाखोंच्या घरात येत असल्याने सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पात्र कोविड रुग्णांना अंगीकृत रुग्णालयातून निःशुल्क उपचार करण्याची मागणी सोलापूर जिल्हा मौलाना आझाद विचार मंचने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , महसुलमंत्री ,जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे केली आहे .\nपिवळे रेशन कार्ड , अंत्योदय, अन्नपूर्णा योजना व केसरी शिधाधारक कुटुंबियांसाठी 1 एप्रिल 2017 रोजी महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत 971 उपचार व शस्त्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे. कोविड रुग्णांचा समावेश या योजनेत आहे. सदर योजना विनाशुल्क असून रुग्णांना अंगीकृत रुग्णालयातून निःशु सेवा उपलब्ध आहे.\nत्याचबरोबर उपरोक्त योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य मित्राची नेमणूक करण्यात आली आहे . कोविड प्रादुर्भावामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील खाजगी सरकारी व मनपाचे रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे.\nकेसरी, पिवळ्या शिधापत्रिका धारक पात्र रुग्णांना उपरोक्त योजनेअंर्तगत मोफत उपचार न करता खाजगी रुग्णालये दोन ते तीन लाख रुपयांचे बिल आकारत आहेत. सामान्य गरीब रूग्ण सोने-नाणे, घरे विकून व तसेच व्याजाने रक्कम काढून बिले अदा करीत आहेत. सदर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही .\nकोविडमुळे शासनाने लाँक-डाऊन केल्याने असंख्य छोटे-मोठे व्यापारी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना दिलासा मिळण्यासाठी सरसकट सर्वच कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळणे आवश्यक आहे . या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खाजगी, सहकारी व इतर रूग्णालयात विना कागदपत्र सर्व रुग्णांना मोफत उपचाराचा निर्णय घ्यावा. त्याबाबत त्वरीत परिपत्रक पारित करून योग्य आदेश देण्यात यावे अशी मागणी सोलापूर जिल्हा मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष – इस्माईल पटेल यांनी निवेदनात केली आहे .\n← पुन्हा पेटला उजनीच्या पाण्याचा प्रश्न…. शेतकरी संघटनांचे धरणात जलसमाधी आंदोलन…\nपंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी →\nवात्रटिका- लाल रंग आणि कुत्रं\nजगदाळे हॉस्पिटलमध्ये नाकामधून दुर्बिणीद्वारे डोळा व मेंदू दरम्यानच्या गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया\nप्रजापिता ब्रम्हाकुमारी विद्यालयाच्या वतीने धिरज शेळके यांचा गौरव\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\n८००० झाडांचा वाढदिवस साजरा ,मॉर्निंग फाउंडेशनमुळे पर्यावरण संतुलनास होणार मदत\nमळेगावात वृक्षारोपणाने कृषी दिन साजरा\nसेवानिवृत्ती निमित्त वैराग- उस्मानाबाद प्रवासी संघटनेच्या वतीने देवकते व क्षिरसागर यांचा सत्कार\nलोकमंगल पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक ठोकळ यांचा सत्कार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शक���ा.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-olivia-munn-who-is-olivia-munn.asp", "date_download": "2021-07-30T12:07:57Z", "digest": "sha1:NXHIRJMGZYR4ZBUPR67JIWDCQILMYTY4", "length": 16266, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "ओलिविया मुन्न जन्मतारीख | ओलिविया मुन्न कोण आहे ओलिविया मुन्न जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Olivia Munn बद्दल\nरेखांश: 97 W 30\nज्योतिष अक्षांश: 35 N 28\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nओलिविया मुन्न प्रेम जन्मपत्रिका\nओलिविया मुन्न व्यवसाय जन्मपत्रिका\nओलिविया मुन्न जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nओलिविया मुन्न 2021 जन्मपत्रिका\nओलिविया मुन्न ज्योतिष अहवाल\nओलिविया मुन्न फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Olivia Munnचा जन्म झाला\nOlivia Munnची जन्म तारीख काय आहे\nOlivia Munnचा जन्म कुठे झाला\nOlivia Munnचे वय किती आहे\nOlivia Munn चा जन्म कधी झाला\nOlivia Munn चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nOlivia Munnच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही कृतीशील व्यक्ती आहात. तुम्ही कधीच स्वस्थ बसत नाही. तुम्ही काही ना काही योजना ठरवत असता. स्वस्थ बसून राहणे तुम्हाला मान्यच नसते. तुमची इच्छाशक्ती दांडगी आहे आणि तुम्ही स्वावलंबी आहात. तुमच्या बाबीत दुसऱ्याने नाक खुपसलेले तुम्हाला आवडत नाही. तुम्ही स्वातंत्र्याला अत्यंत महत्त्व देता आणि ते केवळ कृतीत नाही विचारांचे स्वातंत्र्यही तुम्हाला तितकेच महत्त्वाचे वाटते.तुम्ही विचार केलेल्या कल्पना या नवीन असतात. या कल्पना वि��िध रूपांमध्ये प्रत्यक्षात येऊ शकतात. तुम्ही एखाद्या नवीन उपकरणाचा शोध लावाल किंवा एखादी नवीन पद्धत शोधून काढाल. तुमच्या प्रयत्नांमुळे जग एक पाऊल पुढे जाईल, हे निश्चित.तुम्ही अत्यंत प्रामाणिक आहात. तुमच्या मित्रांनी त्यांच्या हेतूबद्दल, वक्तव्यांबद्दल आणि पैशाच्या व्यवहारांबाबत प्रामाणिक असावे, असे तुम्हाला वाटते.तुम्ही दुसऱ्यांना ज्या प्रकारची वागणूक देता, तो तुमचा कमकुवतपणा आहे. अकार्यक्षमता तुम्हाला सहन होत नाही आणि जे तुमच्या नजरेला नजर देऊ शकत नाहीत त्या व्यक्तींविषयी तुम्हाला घृणा वाटते आणि तुम्ही त्यांचा तिरस्कार करता. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याची कुवत ज्यांच्यात नसेल त्यांच्याप्रती काहीसा सहनशील दृष्टिकोन ठेवणे हे तुमच्यासाठी फार कठीण असणार नाही. अशा प्रकारे वागण्याचा प्रयत्न करणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे.\nOlivia Munnची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही स्वाभाविक रूपात बरेच समजूतदार आहेत आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्या जीवनात विभिन्न परिस्थिती मिळेल. तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात काही आव्हाने आणि अवरोधाचा सामना करावा लागू शकतो, आणि शक्य आहे की काही वेळेपर्यंत तुमच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ शकतात. परंतु तुम्ही या सर्वांपासून घाबरणारे नाहीत तर ज्ञानाला प्राप्त करण्याची तुमची तीव्र इच्छा तुम्हाला सफलतेच्या शिडीपर्यंत पोहचवले. सुरवाती जीवनात काही समस्या नक्की होऊ शकतात परंतु Olivia Munn ल्या एकाग्रतेच्या बळावर तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात भाग्यशाली सिद्ध व्हाल आणि जर तुम्ही तुमच्या मनाला भटकण्यापासून रोकु शकले तर उच्च शिक्षेच्या क्षेत्रात चांगली सफलता प्राप्त कराल. कधी-कधी तुम्हाला वाटेल की काही गोष्टी तुम्हाला लक्षात राहत नाही, परंतु थोडा जोर टाकल्याने तुम्हाला सर्व काही स्पष्ट होईल आणि तुमची ही सुंदरता तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले काम देईल.तुम्ही कल्पनेच्या जगात जगता. तुम्ही अतिसंवेदनशील आहात. तुमच्यापैकी अनेकांना न्यूनगंड असतो. अत्यंत छोट्याशा बाबीमुळेही तुम्हाला तुमचा घोर अपमान झाल्यासारखे वाटते. अंमली पदार्थ किंवा मद्यपानापासून दूर राहिलेलेच बरे कारण त्यामुळे तुमच्या अस्पष्टतेत भरच पडते. तुम्ही स्वत:शी आणि दुसऱ्यांशीही प्रामाणिक राहा आणि शक्य तेवढे वस्तुस्थितीचे भान ठेवा कारण तुमची वृत्ती पलायनवादी आहे. संगीत, रंग आणि निसर्ग या तीन घटकांमुळे तुमच्या अतिसंवेदनशीलतेवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.\nOlivia Munnची जीवनशैलिक कुंडली\nप्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एका प्रियकराचा / प्रेयसीचा हात असतो, असे म्हटले जाते तेव्हा तुमचा उल्लेख निश्चितच होतो. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला पुरेपुर साथ देईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2021-07-30T10:47:28Z", "digest": "sha1:5ZS5FFM4L3NWPL5LH65NHA7HO4BXQEGG", "length": 5571, "nlines": 94, "source_domain": "ejanshakti.com", "title": "दहा किलोमीटर सायकल रॅली काढून काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा निषेध | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदहा किलोमीटर सायकल रॅली काढून काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा निषेध\nदहा किलोमीटर सायकल रॅली काढून काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा निषेध\nजळगाव – वाढती महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार शनिवारी जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे काँग्रेस भवनापासून १० किलोमीटरची सायकल रॅली काढुन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, शहराध्यक्ष शाम तायडे, योगेंद्रसिंह पाटील, डी.जी. पाटील, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अमजद पठाण, प्रदीप सोनवणे, जाकीर बागवान, जगदीश गाढे, अ‍ॅड. अविनाश भालेराव, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.\nसावद्याच्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू\nनगरविकास मंत्री शिंदेंनी महापालिकेची भेट टाळली\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/in-nagpur-a-gangster-who-was-constantly-demanding-installments-was-murdered-by-four-of-them/", "date_download": "2021-07-30T11:16:11Z", "digest": "sha1:24NA44CJ5GYGFDIHSNSNX4HWM3GGT3IP", "length": 7269, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "नागपुरात सतत हप्ता मागणाऱ्या गुंडाचा चौघांनी मिळून केला खून – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nनागपुरात सतत हप्ता मागणाऱ्या गुंडाचा चौघांनी मिळून केला खून\nनागपूर : गांजा विक्री करण्याच्या संशयातून एकाला सतत हप्ता मागणाऱ्या गुंडाचा चौघांनी मिळून खून केला. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत श्रावणनगर परिसरात दुपारी घडली. यातील आरोपींविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. प्रकाश ऊर्फ पक्या भीम कोसरे (२१), विशाल ऊर्फ पल्ली पृथ्वीलाल गुप्ता (१९) आणि अजय यशवंत बोकडे (२०) सर्व रा. श्रावणनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून चौथा आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन आहे.\nमोहम्मद आकिब शेख मोहम्मद सत्तार (२४), रा. हसनबाग असे मृताचे नाव आहे. तो ऑटो चालवायचा. त्याच्याविरुद्ध मारहाण करणे व दादागिरी करण्याचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींपैकी अल्पवयीन आरोपी हा गांजा विकतो. त्यामुळे आकिब हा नेहमी त्याला पोलिसांकडे पकडून देण्याची धमकी देऊन हप्ता मागायचा. हप्ता न दिल्यास तो मारहाण करायचा.\nमृताने अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनाही एक लाख रुपये मागितले होते. पंधरा दिवसांपूर्वी आकिब अल्पवयीन आरोपीला आपल्या ऑटोत बसवून घेऊन गेला होता. त्यावेळीही त्याने हप्ता वसुल केला होता. आज मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आकिब हा श्रावणनगर परिसरात पोहोचला. त्यावेळी अल्पवयीन आरोपी ��पल्या मित्रांसह बुद्धविहाराजवळ बसला होता. त्या ठिकाणी आकिबने स्वत:कडील चाकू काढून अल्पवयीन आरोपीला हप्त्यासाठी धमकावू लागला.\nयावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अल्पवयीन आरोपीने आपल्या साथीदारांच्या मदतीने आकिबला पकडले व त्याच्याकडील शस्त्र हिसकावून त्याचाच खून केला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.\n31 जानेवारी 2021 पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन निर्बंध वाढवला\nग्रामपंचायत निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर शिवसेनेच्या वतीने घेण्यात आल्या आढावा बैठका जास्तीत-जास्त ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्याचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/sixteen-sanskars/?add-to-cart=4476", "date_download": "2021-07-30T11:03:29Z", "digest": "sha1:OF7GOBKVMYIXVNQ3RZQDHW3KXBPJEW47", "length": 14156, "nlines": 354, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Sixteen Sanskars – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/8200", "date_download": "2021-07-30T09:38:50Z", "digest": "sha1:AIK4WJG5VDY5NSZCRXTBQYJOEHNJFSVD", "length": 18198, "nlines": 182, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने माहूर शहर बंद | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्��वेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome मराठवाडा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने माहूर शहर बंद\nजिल्हाधिकारी यांच्या आदेशाने माहूर शहर बंद\nनांदेड / माहूर , दि. २१ :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी शनिवार रोजी सर्व आस्थापणे बंद ठेवण्याचे आदेश दिले यामुळे स्थानिक प्रशासनाने आज शनिवार (ता.२१) रोजी आणि पंतप्रधान यांच्या जनता कर्फ्यूमुळे उद्या रविवार (ता.२२) रोजी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने स्थापने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार आज माहूर शहर अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्यात आले आहे.\nजिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी शनिवार रोजी सर्व आस्थापणे बंद ठेवण्याचे आदेश दिले यामुळे आज उद्या बंद परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, न.प च्या मुख्यधिकारी श्रीमती विद्या कदम, माहूर पं.स.चे गटविकास अधिकारी विशालसिंह चौहान, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी माहूर बाजार पेठेत स्वतः फिरून जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळून इतर सर्व प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळ पासूनच माह���र शहरात व्यापारी प्रतिष्ठाने दुकाने बंद होण्यास सुरुवात झाली भाजीपाला किराणा व मेडिकल, अशा अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली.\nPrevious articleआज पासून देउळगावमही बंद ,\nNext article“कोरोना” आपण सर्व काळजी घेऊ या – देवेंद्र भुजबळ\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/a-bha-greetings-on-behalf-of-the-army/", "date_download": "2021-07-30T11:35:09Z", "digest": "sha1:IKAISKC3CZNZBDNLCPH3GRCR3IFCXMVU", "length": 4510, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "अ. भा. सेनेच्या वतीने महामानवांस अभिवादन – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nअ. भा. सेनेच्या वतीने महामानवांस अभिवादन\nजालना ( प्रतिनिधी) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव,बोधीसत्व, प्रज्ञा सुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अखिल भारतीय सेना च्या वतीने अभिवादन करण्यात आले.\nमस्तगड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.या वेळी अखिल भारतीय सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गणेश चांदोडे , सौ. नंदाताई पवार, अमोल रत्नापारखे, अजय चांदोडे, शहराध्यक्ष उमेश खाकीवाले आनंद बोराडे आदींची उपस्थिती होती.\nयुवा सेनेतर्फे आज महारक्तदान शिबीर; मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा : अभिमन्यू खोतकर\nरक्त संकलनासाठी क्षत्रिय महासभा कटिबद्ध : नागेश बेनिवाल ,शिबीरात एकवीस दात्यांनी केले रक्तदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T11:55:33Z", "digest": "sha1:2ITOTIBVD4QTXC5B6MD5IG3T243V2RUJ", "length": 4448, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:न्यू ऑर्लिन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः न्यू ऑर्लिन्स.\n\"न्यू ऑर्लिन्स\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nलुई आर्मस्ट्राँग न्यू ऑर्लिअन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n��ेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/230", "date_download": "2021-07-30T09:39:37Z", "digest": "sha1:LSXTXA4YNCNZKERGDRC5PVLKOJIRJ5U5", "length": 3758, "nlines": 65, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "व्रतांच्या कथा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nचांगल्या भावनेतून व्रतांच्या कथेचे वाचन केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धाळू लोकांची समजूत आहे. ह्या कथा भक्तीची परिसीमा काय असते व त्यामुळे परमेश्वर आमच्यावर की कृपा करू शकतो हे शिकवतात. सोळा सोमवारची कथा, लक्ष्मी प्राप्तीची कथा आणि विविध व्रतांच्या आणि सणाच्या कथा ह्या नवीन संग्रहात उपलब्ध आहेत. READ ON NEW WEBSITE\nसोमवारची खुलभर दुधाची कहाणी\nलहान मुलांसाठी छोट्या मराठी बोधकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/catering-to-the-living-room-of-the-lake-can-ruin-the-life-of-the-citizens/", "date_download": "2021-07-30T10:13:53Z", "digest": "sha1:2HZKEGX4SLWFQE25FU2N2P7RSWLX3P6I", "length": 11030, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तलाव खोलीकरणातील भरावामुळे नागरिकांच्या जीवाला धोका – Dainik Prabhat", "raw_content": "\nतलाव खोलीकरणातील भरावामुळे नागरिकांच्या जीवाला धोका\nवाड्या-वस्त्यांना होतोय वीजपुरवठा : 22 हजार के.व्ही. उच्चदाबाच्या वाहिन्या\nतळेगाव दाभाडे – येथील नगरपरिषदेच्या तलावाच्या खोलीकरण व सुशोभीकरण कामाचा निघालेला मुरूम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या खांब आणि तारा गाडल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तळेगाव दाभाडे पारेषणचे विद्युत उपकेंद्र असून, या विद्युत खांबातून 22 हजार उच्च दाबाचा पुरवठा होत आहे. तळेगाव दाभाडे, सोमाटणे, वडगाव, कामशेत, आंदर मावळ तसेच मावळ तालुक्‍यातील गाव, वाड्या व वस्त्यांमध्ये विद्युत पुरवठा केला जात आहे.\nनगरपरिषदेच्या तलावाचे खोलीकरण, सुशोभीकरण करण्यासाठी जेसीबी, पोकलॉन व डंपरच्या साहाय्याने मुरूम काढून परिसरात टाकला जात आहे. वाढत्या भरावामुळे विद्युत खांब आणि तारा गाडण्याचे काम केले आहे. यामुळे विद्युत वाहिनीच्या खालून जनावरे अथवा नागरिक गेल्यास त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेकडून चार विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे अंदाजपत्रक विद्युत वितरण कंपनीकडून केले आहे. त्याचे काम सुरू न करता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरूमाचा भराव टाकल्याने विद्युत खांब अर्धे गाडले गेले आहेत. या भागात भविष्यात जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. या भरवामुळे अनेक वीज खांब गंजले असून, काही खांब पडले होते. सुदैवाने त्याठिकाणी जीवितहानी झाली नाही.\nया परिसरात पथदिवे नसल्याने परिसर अंधारमय असतो. याठिकाणी रात्री लुटमारीच्या घटना घडतात. नगरपरिषदेच्या तलाव खोलीकरण व सुशोभीकरणाच्या कामाचे मावळ तालुक्‍यात कौतुक होत असताना त्या कामापासून वीज खांब आणि विद्युत तारांपासून धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेने प्रथम भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पूर्ण करूनच उर्वरित खोलीकरणातून निघालेला मुरूम टाकावा. अन्यथा जीवितहानी झाल्यावर नगरपरिषदेची जबाबदारी असेल, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, सोमा भेगडे, सुनील भोंगाडे, आशिष खांडगे यांनी केली आहे.\nनगरपरिषदेच्या तलाव परिसरातून मावळ तालुक्‍यातील गाव, वाड्या व वस्त्यांमध्ये उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या आहेत. नगरपरिषदेने या चार विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे अंदाजपत्रक विद्युत वितरण कंपनीकडून केले आहे. त्याचे काम सुरू न करता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरूमचा भराव करून विद्युत खांब अर्धे गाडले गेले आहेत.\n– राजेंद्र गोरे, उपकार्यकारी अभियंता, विद्युत पारेषण उपकेंद्र, तळेगाव दाभाडे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकोल्हापुरात 71, हातकणंगलेत 70 टक्के मतदान\nसातारा शहरात उदयनराजेंचीच हवा\nपिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन\nऐतिहासिक गर्दीच्या रॅलीने शेळके यांच्या प्रचाराची सांगता\nभयमुक्त भोसरीसाठी आम्ही पोलीस आयुक्तालय केले\nशहरात 2387 टपाली मतदान\nखोट्या टिमक्‍या वाजविणे बंद करा – विलास लांडे\nशहरात पोलिसांचा “ऑल आऊट��� धमाका\nमावळसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nपिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/good-thoughts-make-a-person-cultured-anuratna-waghmare/", "date_download": "2021-07-30T10:43:01Z", "digest": "sha1:G5DLBJJGGEVGNSZIEJQXGGTSUQE245UE", "length": 9593, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "चांगले विचार माणसाला सुसंस्कृत बनवितात – अनुरत्न वाघमारे – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nचांगले विचार माणसाला सुसंस्कृत बनवितात – अनुरत्न वाघमारे\nनांदेड- मानवी मनाला विचारांचे खाद्य लागते. कोणत्याही व्यक्तिला वैचारिक भूमिका असली पाहिजे. वाचनाने माणूस बौद्धिक दृष्टीने प्रगल्भ होतो तर चांगल्या विचारांनी माणूस सुसंस्कृत‌ होतो असे प्रतिपादन येथील सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांनी डोंगरकडा येथे ‘आम्ही भारताचे लोक’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक पंडित तर प्रमुख पाहुणे म्हणून समीक्षक गंगाधर ढवळे, युवा नेते शिवाजीराव अडकिणे, शेतकरी नेते पराग अडकिणे, श्रीगोंदा साईकृपा महाविद्यालयाचे डॉ. प्रा. प्रदीप पंडीत, डोंगरकडा सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी निवृत्ती लोणे, मुख्याध्यापक बंडू सितळे, कवी रणजीत गोणारकर, अक्षरोदय साहित्य मंडळाचे अध्यक्ष सदानंद सपकाळे, ग्रामविकास अधिकारी शैनोद्दीन शेख, बापुराव देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन बोंद्रे यांची उ���स्थिती होती.\nडोंगरकडा येथील कै. बापुराव देशमुख विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक बाबुराव पाईकराव यांच्या ‘आम्ही भारताचे लोक’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मार्केट यार्ड परिसरात थाटात संपन्न झाला. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कवितासंग्रहाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने पाईकराव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेच्या वतीने, माजी विद्यार्थी गणेश धाबे, कवी सदानंद सपकाळे, सुमेध चौदंते यांनीही पाईकराव यांचा सपत्नीक हृद्य सत्कार केला. यावेळी प्राचार्य नितिन बोंद्रे, डॉ. प्रदिप पंडित, पराग अडकिणे, समीक्षक गंगाधर ढवळे यांनी कवितासंग्रहावर भाष्य केले. मनोगत व प्रास्ताविक कवी बाबुराव पाईकराव यांनी केले तर सूत्रसंचालन व आभाराची धुरा सहशिक्षक एम. टी. गायकवाड यांनी सांभाळली.\nकोव्हिड परिस्थितीनुसार सर्व नियम पाळून प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. दिलीप लोखंडे, अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे यांनी यांनी प्रकाशनपूर्व पुस्तक परीक्षण केले होते. ते छापून आलेल्या दैनिकांचे विमोचनही सदरील सोहळ्यात करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊराव पाईकराव, तुषार पंडीत, मारोती पंडीत, पवन पंडीत, राजू आम्ले, शुभम अटकोरे, संतोष केदारे, शिवशंकर वाघमारे, प्रसाद खांडरे, आकाश गवळी, राजू गवळी, सुबोध पाईकराव, सौरभ पाईकराव, सुयश पाईकराव, सृष्टी पाईकराव, कुणाल ढोले, गंगाधर वाघमारे, दीक्षा गवळी, सुलक्षणा पाईकराव, पूनम पाईकराव, मुकुंदराव नरवाडे, गोविंदराव पाईकराव, अविनाश सोनुले, सिद्धार्थ गायकवाड, बालाजी कांबळे, राहुल सितळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी गावातील लहान बालक बालिका, स्री – पुरुष गावकरी तसेच साहित्यप्रेमींची उपस्थिती होती.\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरी यांच्या मार्फत शासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत यश यादवची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T11:45:44Z", "digest": "sha1:XTRQ3CMQ7QUQ2OEOOZHBGFIPACFWBZDQ", "length": 4605, "nlines": 101, "source_domain": "solapur.gov.in", "title": "जिल्हा आपत्ति व्यवस्थापन अधिकारी-कंत्राटी तत्वावर | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nजिल्हा आपत्ति व्यवस्थापन अधिकारी-कंत्राटी तत्वावर\nजिल्हा आपत्ति व्यवस्थापन अधिकारी-कंत्राटी तत्वावर\nजिल्हा आपत्ति व्यवस्थापन अधिकारी-कंत्राटी तत्वावर\nजिल्हा आपत्ति व्यवस्थापन अधिकारी-कंत्राटी तत्वावर\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 26, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/231", "date_download": "2021-07-30T11:44:09Z", "digest": "sha1:XEQAUGCD75J5J7JM5GZDQB6XVFKJXTVI", "length": 2056, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत तुकडोजी महाराज| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसंत तुकडोजी महाराज (Marathi)\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. READ ON NEW WEBSITE\nभजन १ ते ५\nभजन ६ ते १०\nभजन ११ ते १५\nभजन १६ ते २०\nभजन २१ ते २५\nभजन २६ ते ३०\nभजन ३१ ते ३५\nभजन ३६ ते ४०\nभजन ४१ ते ४५\nभजन ४६ ते ५०\nभजन ५१ ते ५५\nभजन ५६ ते ६०\nभजन ६१ ते ६५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T11:52:20Z", "digest": "sha1:DBPATIDD24AF3ZAH5K7BEY6LZNE6QMQT", "length": 3717, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बेन मॉटलसन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.\nबेन मॉटलसन हे नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहेत.\nपूर्ण नाव बेन मॉटलसन\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील बेन मॉटलसन यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ जून २०२० रोजी ०९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T11:15:13Z", "digest": "sha1:CDGM6Z7VNSWICBVONG5XVT7EQWRUMNUQ", "length": 7036, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पांढरी माशी - विकिपीडिया", "raw_content": "\nपांढरी माशी हा एक कीटक आहे.\nभारत हे याचे मूलस्थान असून यूरोप खंडाशिवाय जगात सर्वत्र ती आढळते. पन्हेरीतील कलमांद्वारे तिचा प्रसार जपान, अमेरिकेत फ्लॉरिडा आणि कॅलिफोर्निया येथे झाला आहे.\nप्रौढ माशी अगदी बारीक असून सु. ०.५ मिमी. लांब असते. पंख पांढरे किंवा करडे असतात. शरीर पिवळसर व डोळे लाल असतात. शरीराच्या कडेवर झालरीसारखे राठ केस असतात. अळ्या एकदा पानावर स्थिरावल्या वर तेथेच राहतात.\nपांढऱ्या माशीची मादी कोवळ्या पानांच्या पाठीमागे सु. १५०-२०० अंडी घालते. ती १० दिवसांत फुटून अळ्या बाहेर पडतात. स्थिरावण्यास योग्य जागा सापडेपर्यंत अळ्या पानांवर फिरत राहतात, त्यांना सरपटणारी अवस्था म्हणतात. ही अवस्था ३-१० आठवडे राहून त्यांचे कोश बनतात. कोश अंडाकृती, काळसर असून त्यांच्या कडा झालरीसारख्या किंवा दातेरी असतात. काही जातींत त्यांचा मध्यभाग नारिंगी पिवळा असतो.\nपांढऱ्या माशीच्या अनेक जाती असून त्यांचा उपद्रव कागदी लिंबू, संत्रे, मोसंबी, तसेच कापूस, कॉफी, केळी, एरंड ह्या पिकांना व काही शोभेच्या वनस्पतींना होतो. पूर्णावस्थेतील कीटक व अळ्या पानांतील रस शोषतात त्यामुळे ती सुकतात व शेवटी तपकिरी होतात. झाडांची वाढ खुंटते, फलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो व फळे लहान आकारमानाची येतात. अळ्या अन्ननलिकेतून मधासारखा स्त्राव बाहेर टाकतात त्यावर कवक (बुरशीसारख्या हरिकद्रव्यरहित वनस्पती) वाढून झाडे काळसर दिसू लागतात.\nमाहितीचौकटीची आवश्यकता असणारे लेख\nमराठी भाषा दिवशी संपादीत लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१७ रोजी १०:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/girish-bapat-as-chairman-of-parliamentary-estimates-committee/", "date_download": "2021-07-30T11:25:53Z", "digest": "sha1:QXFTENPCNP73SFHGBXMWC2JYBZS3OZ25", "length": 9304, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संसदीय अंदाज समितीच्या अध्यक्षपदी गिरिष बापट – Dainik Prabhat", "raw_content": "\nसंसदीय अंदाज समितीच्या अध्यक्षपदी गिरिष बापट\nखासदार विनायक राऊत आणि सुनिल तटकरे समितीचे सदस्य\nनवी दिल्ली (प्रतिनिधी) – खासदार गिरीष बापट यांची संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून खासदार विनायक राऊत आणि सुनिल तटकरे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी 30 सदस्यीय अंदाज समितीची स्थापना केली आहे. ही समिती 24 जुलै 2018 ते 30 एप्रिल 2020 या कालाधिसाठी नियुक्त करण्यात आली आहे. विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी वेळोवेळी या समितीच्या सदस्यांचा समावेश असलेल्या उप समित्या, गट स्थापन करण्यात येईल.\nया समितीसमोर येणाऱ्या विषयांचे सखोल परिक्षण किंवा अभ्यास करण्यासाठी आवश्‍यकतेनुसार लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीने समितीचे पूर्ण सदस्य किंवा निवडक सदस्य प्रत्यक्ष प्रकल्प किंवा आस्थापनेला भेट देवू शकतात. या भेटीपूर्वीच संबंधीत आस्थापना किंवा संस्थेचा आगावू कार्य अहवाल ही समिती मागवते. या संदर्भातील संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्यात येते व यातील माहिती प्रसिध्दी माध्यमांना न देण्याचा दंडक पाळला जातो.\nया समितीच्यावतीने लोकसभेत मांडण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित मंत्रालय किंवा विभागाने सहा महिन्याच्या आत कार्यवाही ��रणे गरजेचे असते. अहवालावरील उत्तराचे समिती परिक्षण करते आणि त्यानंतर कृतीआराखडा लोकसभेत मांडला जातो यातील सूचनांचा सभागृहातील कामकाजात नोंद होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसलमान खान पुन्हा एकदा बनणार मामा\nउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\n देशात सलग दुसऱ्या दिवशी बधितांचा आकडा 40 हजारांवर\ncoronavirus : अमेरिकेत मास्क पुन्हा अनिवार्य\n देशात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मंगळवारपेक्षा आज ४७ टक्के अधिक रुग्ण\ncorona vaccine : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांनाही लस\n लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही २६ वर्षीय डॉक्टर ‘दोन’दा पॉझिटिव्ह\nटीकेची झोड उठल्यानंतर केंद्र सरकारला जाग; ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची नोंद होणार\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी लगावला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-graduate-constituency-elections-have-been-declared-373855", "date_download": "2021-07-30T09:24:14Z", "digest": "sha1:GEY4STY2LVNVF5F6K4M66JQ76SFQNZ4O", "length": 10258, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | औरंगाबाद पदवीधर मतदार संघात कोणाचे पारडे राहणार जड, यावर होतेय चर्चा", "raw_content": "\nहिंगोली जिल्ह्यात १६ हजार मतदार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नवखे उमेदवार देखील आपले भवितव्य अजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उभे आहेत.\nऔरंगाबाद पदवीधर मतदार संघात कोणाचे पारडे राहणार जड, यावर होतेय चर्चा\nहिंगोली : औरंगाबाद पदवीधर मतदार सं���ात कोणाचे पारडे जड राहणार यावर हिंगोली जिल्ह्यात पदवीधरामध्ये चर्चा रंगत आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाला असून, आतापर्यंत ५३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, त्यापैकी ४५ अर्ज वैध तर आठ अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे.\nहे ही वाचा : बामणी मंडळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच; सोमवारी कुऱ्हाडी येथे एका शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा\nनिवडणूक विभागाने कार्यक्रम जाहीर केल्याने दोन नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, तर पाच नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. १२ नोव्हेंबरला छाननी झाली, असता यामध्ये आठ अर्ज अवैध ठरले आहेत. तर एक डिसेंबरला मतदान होणार आहे.\nहिंगोली जिल्ह्यात १६ हजार मतदार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नवखे उमेदवार देखील आपले भवितव्य अजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उभे आहेत. औरंगाबाद पदवीधर हा मतदार संघ हा कोणा एका पक्षाचा बालेकिला किंवा गढ नाही, या मतदार संघात पूर्वी भाजपचे श्रीकांत जोशी निवडून आले, त्यानंतर त्याचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा दुसऱ्या निवडणुकीत भाजपाला सपाटून मार खावा लागला, या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी बाजी मारत हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात घेतला.\nया निवडणुकीत मागील वेळेस देखील भाजपचे शिरीष बोराळकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आता देखील ते या निवडणुकीत पुन्हा आमदारकीचे स्वप्न पाहत उभे आहेत, त्याच बरोबर हिंगोली येथील युवा सेना जिल्हाप्रमुख दिलीप घुगे हे देखील शिवसेनेकडून निवडणूक मैदानात आपले भविष्य अजमविण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होईल, अशी चर्चा होत आहे.\nहे ही वाचा : सोशल मीडियावर शेतकऱ्याने केली जाहिरात; अन थेट शिवारातूनच होतेय सिताफळाची विक्री \nया निवडणुकीत भाजप, सेनेचे मतदान विभागणार असल्याचे बोलले जात आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार दिलीप घुगे यांनी भाजपच्या उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या पेक्षा प्रचारात बाजी मारली असली तरी दोघांच्या मतदानात फाटा फूट होऊन कोणाच्या पारड्यात भर पडेल असे तर्कवितर्क काढले जात आहेत. आता प्रचारात आघाडी कोणी किती घेतली याला महत्व नसून मतदारांच्या मतावर कौल ��सणार आहे. तसे पाहता राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी निवडणुकीनंतर पुन्हा एक दोन वेळा वगळता मतदार संघात फिरकले देखील नसल्याने अनेक प्राध्यापक वर्ग नाराज आहे. विना अनुदानित शिक्षकांना अद्याप वेतन मिळत नसल्याने या संघटनांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे.\nऔरंगाबाद पदवीधर मतदार संघ हा मागील १० वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला आहे, कारण या मतदार संघात सेना, भाजपा यांच्यापेक्षा राष्ट्रवादी पुढाऱ्यांच्या शैक्षणिक संस्था अधिक असल्याने याचा फायदा थेट राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळतो का अशी चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप, सेना किंवा अपक्ष उमेदवार यांना अवघड जाते का अशीही चर्चा झडत आहे.\nसंपादन - सुस्मिता वडतिले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_687.html", "date_download": "2021-07-30T11:40:10Z", "digest": "sha1:5GUZDFEO5HSMTZAA5YOINRGAX5CRYZ6R", "length": 13291, "nlines": 90, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "पारनेर तालुक्यातील शिवविचारांच्या आदर्शांसाठी शिवस्मारक- आ. निलेश लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar पारनेर तालुक्यातील शिवविचारांच्या आदर्शांसाठी शिवस्मारक- आ. निलेश लंके\nपारनेर तालुक्यातील शिवविचारांच्या आदर्शांसाठी शिवस्मारक- आ. निलेश लंके\nपारनेर तालुक्यातील शिवविचारांच्या आदर्शांसाठी शिवस्मारक- आ. निलेश लंके\nहंगात लोकवर्गणीतून 50 लाख रुपयांचा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा\nशिवस्मारकासाठी मुस्लिम बांधवांच्या वतीने 11 हजारांची मदत\nतालुक्यातील हंगात येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून या शिवस्मारकासाठी पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक डॉ मुदस्सर सय्यद यांनी पारनेर तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने 11 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने या 1 शिवस्मारकासाठी ही मदत दिल्याने हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे.\nपारनेर ः आजच्या समाजाला व समाज व्यवस्थेला शिवविचारांची फार मोठी गरज असुन या राष्ट्र पुरूषांचे पुतळ्याबरोबर त्यांचे गुण अंगीकृत केले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे.तर दुसरीकडे पारनेर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गावात शिवाजी महाराजांच्या विचार पुढील पिढीसाठी आदर्श ठेवण्यासाठी शिवस्मारक उभारण्याचा मानस आमदार निलेश लंके यांनी बोलून दाखवला आहे.\nपारनेर तालुक्यातील हंगा येथे लोक वर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक उभारले जाणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे यासाठी शासनाच्या ज्या आवश्यक परवानगी त्या घेण्यात येतील .त्या परवानगी नंतर यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. ज्या ज्या समिती कार्यकर्त्यांना मिळाल्या आहेत पदांमुळे माणसाला ओळख नाही तर माणसामुळे पदांची ओळख निर्माण झाली आहे असेही आमदार निलेश लंके म्हणाले आहे.\nहंगात 50 लाख रुपये खर्च करून शिवस्मारक व्यायाम शाळा व जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी हे होते.यावेळी जि.प.सदस्या राणीताई लंके बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड दादा शिंदेे माजी सभापती सुदाम पवार कारभारी पोटघन मेजर युवानेतेतेेेे जितेश सरडे बाळासाहेब कावरे सुवर्णा धाडगे सरपंंच विक्रम कळमकर तालुकाध्यक्ष पुनमताई मुंगसे सरपंच बाळासाहेब दळवी उपसरपंच वनिता शिंदे राजेंद्र शिंदे संजय लाकुडझोडे श्रीकांत चौरे चंद्रकांत मोढवे बाळासाहेब लंके सोमनाथ वरखडे दौलत गांगड चंद्रकांत ठुबेे बाळासाहेब ब्राम्हणे प्रकाश दळवी भाऊसाहेब भोगाडे सर संदिप मगर नगरसेवक मुदस्सर सज्ञय्यद किसन गंधाडे सचिन पठारे उमाताई बोरूडे कल्पना औटी संदीप रोहोकले सर्व ग्रामपंचायत सदस्य चेअरमन व्हा.चेअरमन ग्रामस्थ यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की कोणाचा बारा कसे वाजवायचे हे मला माहित आहे बर्हिजी नाईकांची हंगा ही जन्मभूमी आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गावांमध्ये गरज होती.मोठ्या गावात मुख्य चौकात अशी शिवस्मारक उभारणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांची समाजाला गरज असुन या समाज व्यवस्थेला विचारांची ही गरज आहे.त्यामुळे हंगा गावात ही वास्तु उभी राहिल्यानंतर पारनेर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गावात हे अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा मानस आमदार निलेश लंके यांनी बोलून दाखविला आहे.\nजातेगाव पुणेवाडी व राळेगण सिद्धी ���ंतर पठार भागातील पाण्यासाठी कान्हुर पठार पाणी योजना राबविण्यात येणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरीब जनतेला आधार देण्याचे काम केले पाहिजे असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रकांत मोढवे व आभार भाऊसाहेब नगरे यांनी मानले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/three-writers-protection", "date_download": "2021-07-30T11:05:11Z", "digest": "sha1:JLSFQTULCOPFGQNTSX2LOCRFJRI5SVIH", "length": 41772, "nlines": 95, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "संरक्षणाच्या विळख्याचा सापळा - द वायर मराठी", "raw_content": "\nनितीन ब्रह्मे आणि संध्या गोखले 0 February 16, 2019 8:57 am\nगेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील काही साहित्यिकांना-कलाकारांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. या सर्जनशील माणसांना कोणापासून धोका आहे ज्यामुळे त्यांना संरक्षणात रहावे लागत आहे का व्यवस्थेला धोका पोहोचवू शकण्याच्या त्यांच्या विचारांना, प्रतिभेला काबूत ठेवण्यासाठी हा संरक्षणाचा सापळा रचला गेला आहे\n“जगण्यातलं खाजगीपण संपून गेले आहे.” प्रवीण बांदेकर सांगत होते.\n“एका अदृश्य शत्रूसाठी संरक्षण पुरविण्यात आले आहे. याचा आपल्या हालचालींवर परिणाम होतो.” गणेश विसपुते म्हणाले.\n“तुम्हाला सतत कोणीतरी पाहत आहे, असं वाटत राहतं.” संजीव खांडेकर म्हणाले.\n“हा लोकांना घाबरवण्याचा, भीती आणि दहशत पसरविण्याचा प्रकार आहे.” आनंद करंदीकर म्हणाले.\nसध्या आपण नेमक्या कोणत्या समाजात राहतो आहोत, हे दाखवणारी ही चार प्रातिनिधिक अवतरणे आहेत. तिघेही जण, स्पेशल प्रोटेक्शन युनिट (ग्रुप)च्या संरक्षणाच्या छायेत गेले कित्येक महिने स्वतःचे वाचन-लेखन करतात, चित्र काढतात, भाषणे देतात, लोकांना-नातेवाईकांना भेटतात, प्रवास करतात आणि गप्पाही मारतात.\nयांच्यासह अनेक जणांना जुलै-सप्टेंबर २०१८ पासून स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे संरक्षण देण्यात आले आहे. त्याचे स्पष्ट कारण कोणालाही सांगण्यात आलेले नाही. तुमच्या जीवाला धोका आहे असे सांगत पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाने या सगळ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना संरक्षण देण्यात आले. यांना संरक्षण पुरविण्याच्या ‘वरून’ सूचना आल्या आहेत. ‘वरून’ म्हणजे नक्की कुठून हे कोणालाही नक्की माहित नाही. एका ओळीचाही लिखित स्वरूपात कोणताही आदेश नाही.\nमहाराष्ट्रात यांच्याशिवाय लेखक राजन खान, छायाचित्रकार संदेश भंडारे, वकील असीम सरोदे यांना संरक्षण देण्यात आले आहे. भारतात इतरही राज्यांमध्ये अशा प्रकारचे संरक्षण ब-याच मंडळींना देण्यात आले आहे का याचे उत्तर मात्र मिळत नाही. ह्या संदर्भात कोणी माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारल्याचेही ऐकिवात नाही.\nप्रवीण बांदेकर कोकणातल्या सावंतवाडीत राहतात. ते कवी, कादंबरीकार, संपादक आहेत. आरडीपी महाविद्यालयात ते इंग्रजीचे अध्यापन करतात. माणगाव येथील साने गुरुजी स्मारक संस्थेचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं’ हे कविता संग्रह, ‘चाळेगत’, ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ह्या कादंब-या, आणि ‘घुंगुरकाठी’ हे ललित लेखन, अशी त्यांची पुस्तके प्रसिध्द झाली आहेत. येरू म्हणे’ साठी त्यांना २००१ साली महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता जो त्यांनी देशातील असहिष्णूतेचा निषेध म्हणून २०१५ साली परत केला.\nगणेश विसपुते पुण्यात राहतात. ते कवी, अनुवादक, चित्रकार आणि भाषा, साहित्य व संस्कृतीवर लेखन करणारे मराठी साहित्यिक आहेत. त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद झाले आहेत. ‘सिनार’, ‘आवाज नष्ट होत नाहीत’, ‘धुवांधार गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध’, हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. ‘निरिहयात्रा’ हा ललितलेख संग्रह असून, त्यांनी ‘माय नेम इज रेड’ या ओरहान पामुकच्या पुस्तकाचा आणि ‘पिवळ्याधम्मक छत्रीतील मुलगी’ या उदय प्रकाश यांच्या हिंदी पुस्तकाचा अनुवाद केला आहे. त्यांना ‘निरिहयात्रा’ या लेखसंग्रहाला आणि ‘आवाज नष्ट होत नाहीत’ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते, ते त्यांनी २०१५ साली परत केले.\nसंजीव खांडेकर मुंबईत राहतात. ते कवी आहेत. लेखक, स्तंभलेखक, चित्रकार आणि कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नावावर ९ पुस्तके आहेत. त्यांनी सुजन, रुची या नियतकालिकांचे संपादन केले आहे. १९६० ते १९८० या दशकांतील डाव्या चळवळीतील तरुणांचा दस्तऐवज त्यांनी शब्दबद्ध केला आहे. ते अनेक स्वयंसेवी संस्थांशी संबधित असून मराठी स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्यांच्या लेखसंग्रहाचे त्यांनी संपादन केले आहे. गिरणी कामगारांच्या बायकांची त्यांनी सहकारी संस्था स्थापन करून, त्याद्वारे मुंबईमध्ये झुणका-भाकरी केंद्रांचा उपक्रम राबविला होता. त्यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलादालनांमध्ये चित्र प्रदर्शने झाली आहेत. तेल युध्द, हवामान बदल, नवउदारमतवाद असे त्यांच्या चित्रांचे विषय आहेत.\nभारतभरातल्या अनेक लेखक-कलावंतांनी ‘दक्षिणायन’च्या निमित्ताने एकत्र येऊन भारताची सशक्त लोकशाही अधिक बळकट व्हावी, वैचारिक मतभेदांना हिंसेने संपवणे थांबवावे, यासाठी यात्रा काढल्या होत्या त्या मधले हे तिघे लेखकाचे स्वातंत्र्य, लेखकाची भूमिका, स्वातंत्र्याचा संकोच यांविषयी या मंडळींनी आस्थेने आवाज उठवलेला आहे.\nकर्नाटक पोलिसांच्या माहितीनंतर, १० ते ३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान महाराष्ट्रातील नालासोपारा येथे दहशतवाद विरोधी पथकाने अनेकजणांना अटक केली होती. या सगळ्यांचे संबंध पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी जुळत असल्याचा आणि त्यांच्याकडे स्फोटके सापडल्याचा आणि एक मोठ्या कटाचे जाळे सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्याचवेळी झडतीमध्ये एक डायरी सापडली होती. त्या डायरीमध्ये अनेक नावे होती त्यामध्य��� या मंडळींच्या नावाचा समावेश होता असे ऐकण्यात आले. त्यानंतर अनेकजणांना संरक्षण पुरविण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र याला कोणीही दुजोरा दिलेला नाही.\nया सगळ्यांचे संरक्षण कसे केले जाते प्रत्येकाला एक जवान संरक्षणासाठी तैनात करण्यात आला आहे. बांदेकर आणि खांडेकर यांच्यासाठी दोन-तीन जवान आळीपाळीने नेमलेले आहेत तर विसपुते यांच्या सोबत एकच जवान बरेच महिने आहे. ते विशिष्ट गणवेशात नसून साध्या कपड्यांमध्ये असतात. त्यांच्याकडे कायम बंदूक असते. ते या साहित्यिक मंडळींच्या सतत बरोबर असतात; त्यांच्या मुख्यालयाला सतत अहवाल देतात. अनेकदा या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कामासाठी, सभेसाठी, बाहेर गावी जावे लागते. त्याची पूर्वसूचना या पोलीसजवानामार्फत मुख्यालयाला द्यावी लागते. प्रवास करताना जवान गाडीत, एसटीमध्ये बरोबर असतो. गाडीचा क्रमांक, कुठे जाणार, चालक, कोण बरोबर याची माहिती सतत द्यावी लागते. बाहेरगावी विमानानी जाताना मात्र हे जवान त्यांची सोबत करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे शस्त्र असते. विमानातून उतरण्याआधी तिथले स्थानिक पोलीस लक्ष ठेवण्यासाठी हजर असतात.\nसप्टेंबर महिन्यात एक दिवशी सकाळी महाविद्यालयात जात असताना बांदेकर यांना स्पेशल प्रोटेक्शन ब्रांचचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की यापुढे तुम्हाला चोवीस तास संरक्षण देण्यात येणार आहे.\nबांदेकर म्हणाले, “माझे गाव नदीच्या पलीकडे आहे. पत्नीला, मुलाला दररोज सोडायला आणायला जावे लागते. आई आजारी आहे. तिला डॉक्टरकडे न्यावे लागते. भाजीपाला किराणा आणायला जावे लागते. मला असे संरक्षण नको. पण पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की तुम्ही रोजची कामे करीत राहा. आमचा माणूस तुमच्या आसपास राहील. तुमच्यावर लक्ष ठेवेल. त्याचा तुम्हाला काही उपद्रव होणार नाही. संरक्षण सुरु झाले. अस्वस्थता, चमत्कारिक खळबळ, सूक्ष्म भय दडपून मुलांना शिकवत राहणे, कुटुंबीय, सहकारी यांना सामोरे जाणे, हे अवघड होते.” आता बांदेकर व्यासपीठावर असले तरी मागे साध्या वेशातील एक पोलीस उभा असतो. उपरोधाची बाब ही आहे की त्याच्या उपस्थितीतच अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर बांदेकरांना बोलावे लागते\n‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ ही कादंबरी २०१६ मध्ये प्रसिध्द झाल्यापासून बांदेकरांना धमक्या यायला सुरुवात झाली होती. उजव्या विचारसरणीच्या काही कडव्या धर्मसंस्थांचे कारनामे, देवाधर्माच्या, सनातनी परंपरांच्या, अस्मितांच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली सर्वसामान्य बहुजन समाजाच्या बायका-मुलांची दिशाभूल करून त्यांना आपल्या स्वार्थी हेतूंसाठी नादी लावणे, कालबाह्य रूढी, अवैज्ञानिक कर्मकांडे आणि विचारांची चिकित्सा करू पाहणाऱ्याना पाखंडी, दुर्जन म्हणून त्यांच्याविषयी सामान्य लोकांचे मत कलुषित करणे, अशा गोष्टींविषयी ही कादंबरी टिपणी करते. ही कादंबरी प्रकाशित झाली आणि बांदेकरांकडे काही उजव्या विचारसरणीच्या साधकांकडून जाब विचारणे सुरु झाले. त्याचे पर्यवसान थेट पोलीस संरक्षणापर्यंत झाले.\nबांदेकर म्हणाले, “विवेकी विचार सांगू पाहणाऱ्याला दडपशाहीने वा दहशत निर्माण करून त्याचे काम बंद पडण्याची एक नवी व्यवस्था गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात निर्माण झाली आहे. मी ज्या काळाविषयी, ज्या व्यवस्थांविषयी आणि त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात सुरु केलेल्या उलथापालथीविषयी बोलू पाहतो आहे, त्याच काळाने आणि व्यवस्थांनी मला, मी एक लेखक म्हणून करीत असलेल्या हस्तक्षेपाचे परिणाम माझ्या खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यावर काय आणि कसे होऊ शकतात, याची जाणीव करून द्यायला सुरुवात केली आहे. आपल्या हरएक क्षणांची माहिती सरकारपर्यंत पोहोचतेय, ही जाणीव विलक्षण अस्वस्थ करणारी आहे.”\nविसपुते यांनाही जून २०१८ मध्ये त्यांच्या जीवाला कथित धोका असल्याने संरक्षण पुरविण्याच्या ‘वरून’ सूचना आहेत, त्यामुळे स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे संरक्षण घ्यावे लागेल असे सांगण्यात आले. शेवटी २० जुलै पासून संरक्षण घेण्याचे त्यांनी मान्य केले. विसपुते म्हणाले, “सामान्य माणूस म्हणून मुक्त संचाराचं स्वातंत्र्य असलेल्या नागरिकाप्रमाणे जगणेच एकाएकी थांबते. एरवी आपण काही सतत टॅक्सी आणि चारचाकीतून प्रवास करत नाही, शहरात फिरायला दुचाकीच वापरतो. तसं प्रवास करणं कठीण होतं. तुमच्यावर बंधने येतात. एक परका, अनोळखी माणूस सतत तुमच्याबरोबर आहे ही जाणीव सतत सोबत करते.”\nविसपुते म्हणाले की “युरोपात दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी असेच घडले होते. जिथे जिथे लोकविरोधी सत्तेला असुरक्षित वाटतं तिथे तिथे मतं मांडणाऱ्यांना असुरक्षित केलं जातं. त्यांच्यावर पाळत ठेवली जाते. पाळत ठेवणे हे फासिझमचे हत्यार असते. संरक्षण दिल्याने इतरांसाठी ‘तुम्हीही गप्प बसा, अन्यथा अशा परिणामांना सामोरे जावे लागेल’, असा संदेश द्यायचा असतो. तुम्ही कुठे जाता, काय करता, कुठे प्रवास करता, याची नोंद ठेवली जात असेलच.”\n“वस्तुतः प्रबळ सत्तेनं घाबरावं असा लेखक हा खरोखरच इतका भयप्रद प्राणी असतो का”, असा सवाल करून विसपुते म्हणाले, “प्रजेला, नागरिकांना निर्भयतेत जगता येणं शक्य होते असे शासनच आदर्श असतं”, असा सवाल करून विसपुते म्हणाले, “प्रजेला, नागरिकांना निर्भयतेत जगता येणं शक्य होते असे शासनच आदर्श असतं खुन्यांना न पकडता, किंवा आम्हाला ज्यांच्यापासून धोका आहे त्यांना न पकडता, आम्हालाच संरक्षणाच्या सापळ्यात राहावे लागत आहे. मनवर यांच्या कवितेला विरोध झाला, नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन परत मागे घेतले गेले. हे लेखक म्हणून पाहाणे क्लेशदायक आहे.”\nसंजीव खांडेकर यांनी २००७ मध्ये ‘व्हॉट डू आय लव्ह, व्हेन आय लव्ह यु माय गॉड’, हे चित्र प्रदर्शन मुंबईत लावले होते. त्यानंतर त्यांना धमक्या यायला सुरु झाल्या. देवांची विटंबना केली म्हणून, अर्वाच्च भाषा असणारे, शिव्या देणारे उजव्या विचारसरणीच्या साधकांचे फोन, पहाटे ४ वाजल्यापासून यायचे. त्यानंतर पुढे त्यांची एका वृत्तपत्रात ‘अप्रासंगिक’ नावाची लेखमाला सुरु झाली होती, त्या लेखांमुळे आणि पानसरे यांची हत्या आणि पुरस्कार वापसी नंतर त्यांनी लिहीलेल्या लेखांमुळे त्यांना पुन्हा धमक्या सुरु झाल्या. फोन, ई-मेल, व्हॉटस-अप ग्रुप अशा सगळ्या ठिकाणी त्यांची बदनामी सुरु झाली. जुलै २०१८मध्ये पोलिसांनी संपर्क साधला आणि संरक्षण घ्यायची गरज लादली गेली.\nखांडेकर म्हणाले, “गाडीमधून जाताना, चालताना सतत गनमॅन तुमच्याबरोबर असतो, तुम्ही काहीही बोलताना विचार करावा लागतो. हे भयानक आहे. चौरीचौरा येथे हिंसक घटना घडल्या, त्यावेळी गांधीजींनी आंदोलन मागे घेतले आणि उपोषण केले. ही या देशाची संस्कृती आहे. पण आता धमक्या देणाऱ्या लोकांचा सन्मान केला जातो. या देशाचे पंतप्रधान मोदी त्यांना चहाला बोलवतात, त्यांना सोशल मिडीयावर फॉलो करतात. म्हणजेच संरक्षण आणि उत्तेजन देतात. हे सगळे संघाचे लोक आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीतील नरसंहाराबाबत १९६१ मध्ये अडोल्फ इचमन या नाझी अधिकाऱ्यावर ट्रायल सुरु होती. त्यावेळी हनाह अरेन्डट ही ‘न्यूयॉर्कर’साठी हा खटला पत्रकार म्हणून कव्हर करीत होती. त्यावेळी तिच्या असे लक्षात आले, की नरसंहाराबाबत या लोकांच्या मनात कोणताही पश्चाताप नाही. जे केले ते करणे अपेक्षित होते, असा त्यांचा भाव होता. त्या प्रवृत्तीला तिने कौर्याचे सामान्यीकरण (बनालीटी ऑफ इव्हील) हे नाव दिले. म्हणजे पसरत जाणारी विषवल्ली जी आपल्याकडेही पसरत चालली आहे. संपूर्ण समाजामध्ये हा रोग खोलवर गेला आहे. आता परिस्थिती अशी आहे की ज्याला विचार व्यक्त करायचा आहे, त्याला संरक्षण द्यायची गरज आहे. उद्या सगळ्या देशाला संरक्षण देणार का कारण या राजवटीला केवळ ३१% लोकांनीच मते दिली आहेत.”\nविसपुते यांना वाटते की “खुन्यांना अभय आहे. सामान्यांना बंधने आहेत. हे फॅसिस्ट राजवटीतच शक्य असते. हे सगळे लवकर बदलायला हवे. ही परिस्थिती बदलण्यासाठी साहित्यिकांनी बिरादरी म्हणून, समुदाय म्हणून व्यापक प्रमाणावर, काळाच्या या ऐतिहासिक टप्प्यावर आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, बोलले पाहिजे. अन्यथा पुढच्या स्वातंत्र्याकांक्षी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.” खांडेकर म्हणाले, “पूर्वीही अशा घटना घडायच्या पण आता, ही साथ सुरु झाली आहे. व्यवस्था सडू लागली आहे. हे लोकशाहीला घातक आहे.”\nबांदेकर म्हणतात, “अडचणीचे ठरू शकणाऱ्यांना संरक्षणाच्या नावाखाली कह्यात ठेवायचा हा डाव असू शकतो. एका बाजूला काही विचारवंत, लेखक बुद्द्धीवाद्यांना अटक करायची आणि दुसऱ्या बाजूला काही जणांना संरक्षण देऊन सांगायचे की तुम्ही नजर कैदेत जगले पाहिजे, हे समकालातले प्रचंड विसंगत वास्तव आहे. हा असा प्रसंग काफ्काच्या एका कादंबरीत आहे, असे वाटू लागले आहे.”\nआनंद करंदीकर हे अर्थतज्ज्ञ आहेत. कार्यकर्ते आहेत. प्राध्यापक आहेत आणि विचारवेध संमेलनाचे आयोजक आहेत. त्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांनी जुलैमध्ये ठरविले, पण करंदीकरांनी संरक्षण नाकारले आणि तसे लिहूनही दिले. करंदीकर म्हणाले, “पोलीस असल्याने सुरक्षा होतेच, याच्यावर माझा विश्वास नाही. संरक्षण म्हणजे अडगळ असते. तुमची महिती घेण्याचा उद्देश नाहीच, याची खात्री देता येत नाही. हा लोकांना घाबरविण्याचा प्रकार आहे. काही लोकांना संरक्षण दिल्याचे पाहून, लोकांमध्ये भिती पसरते. या प्रकाराला आपण हातभार का लावावा, असे मला वाटले, म्हणू�� मी संरक्षण नाकारले.”\nमनासारखे वागता येत नाही, नेहमीच्या वागण्यात एक अवघडलेपण येते अशी भावना या चौघांनाही अनुभवायला मिळते. तो माणूस सारखा आपल्याबरोबर यायला नको असे वाटत असले तरी एका मानवी पातळीवर त्याच्याशी भावनिक नाते निर्माण होते असे या तिघांनीही सांगितले. “बाहेरगावी गेलो तर आवर्जून आम्ही जे जेवतो, जिथे जेवतो, तिथेच तो पोलिसही आमच्यासोबत जेवतो. मी स्कूटरवर माझ्या पत्नीला मागे बसवून जात असताना सोबत येऊ शकेल म्हणून माझ्याकडची एक जुनी स्कूटर ही मी त्यांना देऊ करतो.” बांदेकर सांगत होते. “माझ्या वाढदिवसाला विमानतळावर तीघेहीजण सकाळी एक वाजता आवर्जून उपस्थित राहिले होते आणि भेट म्हणून कडकनाथ कोंबडा घरी आणून ठेवला होता. त्यांच्या घरून मला चांगलेचुंगले पदार्थही खायला मिळत असतात. ते माझ्या घरातच माझ्या इतर नोकर मंडळीं बरोबर रहात असल्यामुळे आमच्यातला परकेपणा गेला आहे.” हे सांगत असताना खांडेकरांच्या आवाजातला ओलावा प्रकर्षाने जाणवून येत होता. विसपुतेही त्यांच्यासोबतच्या जवानाला हे वाच, ते वाचून, भाषा शिक, ही कविता ऐक अशा पद्धतीने प्रोत्साहन देत असतात. ज्या माणसाची साथ नको असताना लादली गेली आहे अशा नको असलेल्या माणसाबरोबर एक आपुलकीचे नाते निर्माण होणे, त्याची माणूस म्हणून काळजी करणे सुरू होणे यातला विरोधाभास जाणवत राहतो. ते जवान बोलून दाखवत नसले तरीसुद्धा त्यांना नक्की प्रश्न पडत असेल की पाल सुद्धा मारायला तयार नसलेल्या, या पुस्तकांमध्ये रमणाऱ्या माणसांना कोणापासून धोका असेल बरे \nअशा रीतीने संरक्षणाच्या छायेत राहताना त्यांच्या सर्जनशीलतेवरही एक परिणाम नक्की होतो. कोणाच्यातरी सततच्या असण्याच्या जाणिवेने माझी एकाग्रता नक्की कमी होते, अशी खंत खांडेकर यांनी बोलून दाखवली.\nया सगळ्या परिस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा काही साहित्यिक-कलावंतांना संरक्षण देऊन, पुरस्कार परत करणाऱ्या, लिहिणाऱ्या, सभेत बोलणाऱ्या इतर अनेकांना एक इशारा देण्याचा प्रयत्न झाला आहे का हा त्यां इतरांवर जरब बसवण्याचा प्रयत्न आहे, का विषवल्ली पेरणाऱ्यांना मोकळे रान देण्याचा हा त्यां इतरांवर जरब बसवण्याचा प्रयत्न आहे, का विषवल्ली पेरणाऱ्यांना मोकळे रान देण्याचा समाजामध्ये एवढे साहित्यिक आणि कलावंत आहेत त्यापैकी फक्त ह्याच लोका��वर पहारा का समाजामध्ये एवढे साहित्यिक आणि कलावंत आहेत त्यापैकी फक्त ह्याच लोकांवर पहारा का या मंडळींकडून अजून काही वैचारिक विद्रोही, पुरोगामी मांडणी होऊ नाही जिच्यामुळे व्यवस्थेला तडा जाण्याची शक्यता निर्माण होईल, हा खरा अंतस्थ हेतू संरक्षण देण्यामागे आहे का या मंडळींकडून अजून काही वैचारिक विद्रोही, पुरोगामी मांडणी होऊ नाही जिच्यामुळे व्यवस्थेला तडा जाण्याची शक्यता निर्माण होईल, हा खरा अंतस्थ हेतू संरक्षण देण्यामागे आहे का ही बघा धोकादायक मंडळी असे दाखवून देऊन वेगळं पाडण्याचा तर हा प्रयत्न नाही ना ही बघा धोकादायक मंडळी असे दाखवून देऊन वेगळं पाडण्याचा तर हा प्रयत्न नाही ना व्यवस्थेविरुद्ध चकार शब्द न काढता साहित्य व्यवहारात मशगुल बाकीच्या मान्यवर साहित्यिक, अभिनेते, संमेलनाध्यक्ष आणि कलावंत मंडळींना एक दिलासा देण्याचा प्रयत्न असेल का व्यवस्थेविरुद्ध चकार शब्द न काढता साहित्य व्यवहारात मशगुल बाकीच्या मान्यवर साहित्यिक, अभिनेते, संमेलनाध्यक्ष आणि कलावंत मंडळींना एक दिलासा देण्याचा प्रयत्न असेल का ह्या सा-या जवान मंडळींना त्यांच्या या कामासाठी सरकार पगार देते. करदात्यांच्या पैशातूनच तो पगार दिला जातो. आपल्या पैशांचा हा विनियोग योग्य आहे की अयोग्य\nअशा अनेक प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न शेवटी बांदेकरांच्या कवितेतल्या एका ओळी पाशी येऊन थांबतो, “घरातल्या घरात कोंडून ठेव, विसरून स्वतःला…\n‘कॅग’चा राफेलवरील अहवाल – मोदी सरकारची कुठे सरशी नि कुठे हार\nबेरोजगारीचं न शांत होऊ शकणारं वादळ घोंघावतंय\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AC_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T11:46:56Z", "digest": "sha1:KHTQZUBEOJEWW4Q4X3IRF7JA5LNJXOS2", "length": 5071, "nlines": 96, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१८९६ उन्हाळी ऑलिंपिक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nI ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा\nस्पर्धा ४३, ९ खेळात\nअधिकृत उद्घाटक राजा जॉर्ज पहिला\n१८९६ उन्हाळी ऑलिंपिक (इंग्लिश: Games of the I Olympiad) ही आधुनिक काळामधील पहिली ऑलिंपिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये ६ ते १५ एप्रिल दरम्यान खेळवली गेली. प्राचीन ग्रीस हे ऑलिंपिक खेळांचे जन्मस्थान असल्याकारणामुळे पहिली आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा देखील येथेच खेळवण्याचा निर्णय घेतला गेला.\n● उद्घाटन समारंभ स्पर्धा ● स्पर्धा अंतिम फेरी ● सांगता समारंभ\nसायकलिंग ● ● ● ● ● ●\nतलवारबाजी ● ● ●\nजिम्नॅस्टिक्स ● ● ● ● ● ● ● ●\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/news/2236218/ayodhya-ram-temple-bhoomi-poojan-guest-list-who-will-be-present-who-will-not-scsg-91/", "date_download": "2021-07-30T11:23:17Z", "digest": "sha1:MVZKVERWFWQPLI6M7EGYPQEMK3XZR25N", "length": 14344, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: ayodhya ram temple bhoomi poojan guest list who will be present who will not | राम मंदिर भूमिपूजन : निमंत्रण पत्रिकेवर पाच नावं, जाणून घ्या कोण कोण लावणार हजेरी आणि कोण राहणार गैरहजर | Loksatta", "raw_content": "\nRaj Kundra Case: \"मला न्यूड ऑडिशन देण्यास सांगितलं\"; मॉडेल झोया राठोडचा खुलासा\nMaharashtra unlock : 'या' गोष्टीवरील निर्बंध हटवले जाणार; अनलॉकनंतर तुमचा जिल्हा असा असेल\nभारताचा दारूण पराभव; टी-२० मालिका जिंकताना केला विक्रम\nचार दिवस कोकणात मुसळधारांचा इशारा\nपुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न अखेर पूर्ण; अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली ट्रायल रन\nराम मंदिर भूमिपूजन : निमंत्रण पत्रिकेवर पाच नावं, जाणून घ्या कोण कोण लावणार हजेरी आणि कोण राहणार गैरहजर\nराम मंदिर भूमिपूजन : निमंत्रण पत्रिकेवर पाच नावं, जाणून घ्या कोण कोण लावणार हजेरी आणि कोण राहणार गैरहजर\nअयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा ५ ऑगस्टला होणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पुन्हा अयोध्येत जाऊन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याची आमंत्रण पत्रिकाही तयार करण्यात आली असून त्यावर चार जणांचीच नावं आहेत. तर या सोहळ्याला करोनामुळे अयोध्येला न जाता येणाऱ्यांमध्ये रामजन्मभूमी आंदोलनातील काही दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या सोहळ्याला कोण उपस्थित राहणार आहे याचसंदर्भातील माहिती आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत... (फोटो : पीटीआय)\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचे त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर सर्वात वरच्या स्थानी आहे.\nनरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेवर आहे.\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेवर आहे. आदित्यनाथ यांनी सोमवारी पुन्हा अयोध्येत जाऊन सोहळ्याच्या तयारीचा आढावाही घेतला आहे.\nराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास यांचेही नाव निमंत्रण पत्रिकेवर आहे.\nम्हणजेच निमंत्रण पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास या पाच मान्यवरांची नावे आहेत.\nनिमंत्रितांच्या यादीतील काही नावे वगळण्यात आली असून, फक्त १७५ जण सोहळ्यात सहभागी होतील. त्यापैकी १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील, असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.\nनिमंत्रण पत्रिकेवर सुरक्षाकोड असल्याने समारंभाच्या ठिकाणी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश मिळू शकेल.\nभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहणार नाहीत.\nअडवाणींबरोबरच मुरली मनोहर जोशी\nभूमिपूजनाची पहिली निमंत्रण पत्रिका बाबरी मशीद प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांना देण्यात आली. अन्सारी यांनी निमंत्रण स्वीकारले असून ही भगवान रामाचीच इच्छा होती, असे उद्गार त्यांनी काढले. अयोध्येत िहदू-मुस्लीम वर्षांनुवष्रे सामंजस्याने राहतात. मंदिर बनेल, अयोध्येचे भविष्यही बदलेल, ते अधिक सुंदर होईल. स्थानिकांना रोजगार मिळेल, असा आशावाद अन्सारी यांनी व्यक्त केला.\nराम मंदिर भूमिपूजनाचा सोहळ्यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये २७ वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. “मोहम्मद शरीफ असे व्यक्ती आहेत जे बेवारस मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करतात. यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावरही सन्मानित करण्यात आलं आहे. ते अयोध्येचे निवासी आहेत आणि आम्ही त्यांना आमंत्रित केलं आहे”, असं राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितलं आहे.\nराम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी ५ ऑगस्टला करोनाचे भान ठेवून घरोघरी दिवाळी साजरी करावी, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी घरोघरी गुढय़ा-तोरणे उभारावीत, दारात कंदील, पणत्या लावाव्यात, सरकारी यंत्रणेची परवानगी घेऊन आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.\nधर्माच्या भिंती तोंडून हिंदू अभिनेत्यांसोबत थाटला संसार; पुढे...\n'झी मराठी'च्या प्रेक्षकांसाठी बातमी, तीन लोकप्रिय मालिका होणार बंद\nरौप्य पदक विजेत्या मिराबाई चानू यांना जमिनीवर बसून जेवताना पाहून आर माधवन म्हणाला...\nBirthday Special: असा आहे सोनू सूदचा 'लोखंडवाला'मधील 4BHK फ्लॅट; पाहा Inside Photos\nSonu Sood Birthday : लोकल ट्रेन ते विमानावरील फोटो... स्थलांतरितांच्या 'देवदूता'चा 'प्रवास'\nअंथरुणास खिळलेल्यांचे आजपासून घरोघरी लसीकरण\nनवी मुंबई आरटीओच्या दोन अधिकाऱ्यांना ५० हजारांचा दंड\nमी जेमतेम ६० टक्क्य़ांनी उत्तीर्ण\nमुंबई, ठाण्यात निर्बंध शिथिल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/7610", "date_download": "2021-07-30T11:40:27Z", "digest": "sha1:MFI3QSKXWK65WWLWBKNDENS77WY7BJM5", "length": 18172, "nlines": 181, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्या : आमदार डॉ. फारुख शाह | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंड��ी येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nग���ेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome जळगाव मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्या : आमदार डॉ. फारुख शाह\nमुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्या : आमदार डॉ. फारुख शाह\nमुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे, याचा सह विविध मागण्यांकडे धुळेचे आमदार डॉ. फारुख शाह यांनी विधानसभेत लक्ष वेधले. यावेळी सर्वप्रथम आमदार फारुख शाह यांनी पॉवरलूम व्यावसायिकांसाठी देण्यात आलेल्या विधानसभेत वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारचे कौतुक केले. तसेच सन २०२०-२१च्या अर्थ संकल्पात अल्पसंख्याक समाजासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक विकासासासाठी अल्पसंख्याक विकास महामंडळ कार्यालय सुरु करण्यात यावे. मौलाना आझाद महामंडळाकडून बेरोजगार तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढविण्यात यावी. संपूर्ण महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या शाह यांची जमिनीवर “अतिक्रमण झालेच्या मागणी आहेत तर ती जागा सरकारने ताब्यात घेऊन ती वक्फ बोर्डाकडे सोपवावी. तसेच मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या आमदार डॉ. फारुख शाह यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केल्या.\nPrevious articleएक बार फिर मुंबई की बारबाला हुई बलात्कार की शिकार\nNext article२०२० साठीचे “मूकनायक पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार” व मूकनायक उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार करिता प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-pictures-showing-thousands-of-dead-fish-floating-in-confuso-river-5725690-PHO.html", "date_download": "2021-07-30T11:18:14Z", "digest": "sha1:MWIGW4UUS5G2IFU27BIVUFY3IO3EFQYJ", "length": 4693, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pictures Showing Thousands Of Dead Fish Floating In Confuso River | हजारो मृत माश्‍यांमुळे नदीची झाली अशी अवस्‍था, पाहा फोटोज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहजारो मृत माश्‍यांमुळे नदीची झाली अशी अवस्‍था, पाहा फोटोज\nपराग्‍वेमध्‍ये नदीतील हजारोच्‍या संख्‍येने पडलेले मृत मासे.\nइंटरनॅशनल डेस्‍क- वातावरण बदलाचा फटका आता पृथ्‍वीवरील जीवजंतूना बसू लागला आहे. याची साक्ष देणारी एक घटना नुकतीच उजेडात आली. पराग्‍वेमधील कन्‍फ्युसो नदीत हजारो मृत माश्‍यांचे फोटो समोर आले आहेत. हे फोटोज पेराग्‍वेची राजधानी असुनसियोपासून केवळ 30 किमीच्‍या अंतरावरुन काढण्‍यात आले आहेत. फोटोज समोर आल्‍यानंतर तेथील अधिकारी आता याचा तपास करत आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणात माश्‍यांचा मृत्‍यू होण्‍याची ही पहिलीच घटना आहे.\n- एकाच ठिकाणी इतक्‍या मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळल्‍याने पराग्‍वे सरकारने या घटनेला गांभीर्याने घेतले आहे.\n- नदीजवळील कारखान्‍यांची सरकारने तपासणी सुरु केली आहे. कारखान्‍यांच्‍या वाढत्‍या प्रदुषणामुळे नदीचे पाणी प्रचंड खराब झाले असावे, असा अंदाज अधिका-यांनी वर्तविला आहे.\n- वैज्ञानिकांच्‍या मते एवढ्या मोठ्या प्रमाणात मासे मरण्‍यामागे नदीतील सी-वीड हे रोपटेही कारणीभूत असू शकते. हे रोपटे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आपल्‍याकडे खेचून घेते. त्‍यामुळे एकाच ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता झाल्‍यामुळे माश्‍यांचा मृत्‍यू झाला असावा.\n- मागील वर्षीही कोस्‍टा रिका येथे स्‍वच्‍छ पाण्‍यात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळले होते. वैज्ञानिकांनी ही गोष्‍ट पर्यावरणासाठी अत्‍यंत घातक असल्‍याचे म्‍हटले आहे.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-news-about-taxes-on-sanitary-napkins-5610714-NOR.html", "date_download": "2021-07-30T11:03:11Z", "digest": "sha1:TAVIATE3AOWOSHXMO665WKVHH5QJNLSY", "length": 6857, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Taxes on sanitary napkins | नाशिक : सॅनिटरी नॅपकिनवरील कर हटवा; उत्पादकांचीही मागणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाशिक : सॅनिटरी नॅपकिनवरील कर हटवा; उत्पादकांचीही मागणी\nराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ व इतर महिलांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.\nनाशिक - सॅनिटरी नॅपकिनवर लावण्यात आलेला १२ टक्के जीएसटी कर हटवण्याची मागणी आता राज्यातील महिला संघटना आणि विरोधी पक्ष यांच्यासोबत उत्पादकही करू लागले आहेत. याबाबत केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेक�� गांधी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकार याबाबत सकारात्मक विचार करत असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.\n‘जीएसटी’च्या आधी महाराष्ट्रात सॅनिटरी नॅपकिन ६ टक्के कर होता. अाता १२ टक्के जीएसटी प्रस्तावि आहे. अजूनही ८० टक्के महिला अज्ञान, किंमत व अनुपलब्धतेमुळे नॅपकिन वापरत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून याबाबतची सजगता वाढत असताना जीएसटीमुळे त्यांच्या किमती वाढल्या तर पुन्हा नॅपकिनचा वापर घटेल आणि त्याचा महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, अशी महिला संघटनांची तक्रार आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यासंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. सौंदर्य प्रसाधने करमुक्त, मग सॅनिटरी नॅपकिनवर कर का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. किमती वाढल्या नॅपकिनच्या वापरात घट होईल आणि महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.\n- महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. देशातील सर्वच स्तरांतील महिलांना सॅनिटरी नॅपकिन किफायतशीर दरात किंवा मोफत उपलब्ध व्हावेत, असे आम्हालाही वाटते. याबाबत केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. लवकरच सरकार बदलाचा निर्णय घेईल, अशी आशा आहे.\nविजया रहाटकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग\n- ज्यांना परवडते त्या महिलांसाठी दोन-पाच रुपयांची वाढ मोठी नाही; परंतु ज्यांना परवडत नाही अशा महिलांमध्ये स्वच्छतेच्या जागरूकतेमुळे पॅड्स वापरण्यास सुरुवात झाली होती. १२ टक्के कर लागला तर त्यांच्या मागणीत निश्चितच घट होईल. त्यामुळे त्यात सवलत देण्याची आमची उत्पादक म्हणून मागणी आहे.\nहितेंद्र निकम, उत्पादक, नाशिक.\nजीएसटीमुळे नॅपकिनच्या किमतीत अशी हाेईल वाढ\n१० रुपयांचे पॅड- १२.५० रुपये, १५ रु. चे पॅड- १८ रुपये,२० रु.चे पॅड- ३० रुपये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-UTLT-july-2018-monthly-horoscope-in-marathi-5907903-PHO.html", "date_download": "2021-07-30T10:41:12Z", "digest": "sha1:GOLH7LILSMGXSKBY5MUYCZ4RMSGPMID6", "length": 3256, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "July 2018 Monthly Horoscope in Marathi | Monthly Horoscope : कोणत्या राशीसाठी कसा राहणार 31 जुलैपर्यंतचा काळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nMonthly Horoscope : कोणत्या राशीसाठी कसा राहणार 31 जुलैपर्यंतचा काळ\nजुलै 2018 या महिन्यातील ग्रहस्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांचे उत्पन्न आणि सेव्हिंग वाढू शकते. या महिन्यात नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये मोठे फायदे होण्याचे योग जुळून येत आहेत. लव्ह-लाईफ आणि आरोग्यासाठीसुद्धा हा काळ चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांनी या महिन्यात सावध राहून काम करावे.\nतुमचे येणे या महिन्यात वसूल होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखादी नवी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ती करणे शक्य होईल. कार्यक्षेत्रातील परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल नाही असे वाटू लागेल. मात्र हळूहळू स्थिती अनुकूल झाल्याचा अनुभव येईल. नवा व्यापार किंवा उद्योग करण्याची योजना असेल तर प्रगती करण्यासाठी उत्तम काळ व संधी आहे.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा महिना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/document/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T09:19:31Z", "digest": "sha1:3CE3BQT3R6OVF6A2S6CKD7CRLPPARU7Y", "length": 4059, "nlines": 96, "source_domain": "solapur.gov.in", "title": "तहसीलदार कुळकायदा | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nतहसीलदार कुळकायदा 01/04/2018 पहा (725 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 02, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pimpri-news-211/", "date_download": "2021-07-30T11:08:49Z", "digest": "sha1:6TYOR2HDTSK4FZ3X52CO67PZI4RBQAQH", "length": 7903, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कामगाराला मारहाण करत केली पैशांची मागणी – Dainik Prabhat", "raw_content": "\nकामगाराला मारहाण करत केली पैशांची मागणी\nपिंपरी – मॉलमध्ये खरेदीच्या बहाण्याने येवून तेथील कामगाराला मारहाण केली व दहशत पसरवण्याच्या इराद्याने मॉल मालकाकडे 5 हजार रुपयांची मागणी केली. ही घटना नुकतीच चिंचवड येथील तुलशीदास द मॉल या ठिकाणी घडली. याप्रकरणी हरेश घनशामदास डोरवानी (वय-45 रा. हेमु कॉलनी गार्डन, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आकाश उर्फ कपाळ्या राजु काळे (वय-28 रा. पत्राशेड झोपडपट्टी, चिंचवड) व इतर यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, फिर्यादीच्या मॉलमध्ये आरोपी आपल्या साथीदारासह खरेदीच्या बहाण्याने आला व दहशत निर्माण करुन मॉलमधील कामगाराला मारहाण केली. खरेदीसाठी आलेल्या इतर लोकांनाही जिवे मारण्याची धमकी देत दहशत माजविली. मॉलमध्ये दहशत निर्माण करुन फिर्यादीकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणाचा अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nचिंचवड : अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nसावत्र भावाने केले चाकूने वार\nपिंपरी : कोंडलेल्या श्‍वासासाठी उद्योगांना हवा “ऑक्‍सिजन’\nपिंपरी चिंचवड : आकुर्डीत टोळी युद्धाचा भडका;खूनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल\nभोसरी : चंद्रकांत पाटील यांचे रिकाम्या खुर्च्यांना संबोधन\nपिंपरी चिंचवड : आठ किलोमीटर रस्त्यावर सांडले ऑईल\nपिंपरी: निवडणुकांचे “सारथ्य’ पार्थ पवारांच्या हाती\nमहापौर उषा ढोरे झाल्या अवघ्या शहराच्याच “माई’\nग्रामीण भागांना शहराशी जोडणारा विकाससेतुचा निर्माता – नितीन काळजे\n“ग्रीन ऍण्ड क्‍लीन सिटी’ चा एव्हरग्रीन नेता \nवडिलांच्या पाऊलवाटांवर दमदार वाटचाल : सयंमी, जबाबदार नेतृत्व – माजी महापौर…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nपिंपरी : कोंडलेल्या श्‍वासासाठी उद्योगांना हवा “ऑक्‍सिजन’\nपिंपरी चिंचवड : आकुर्डीत टोळी युद्धाचा भडका;खूनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/us-election-2020-first-ballots-cast-new-hampshire-america-367694", "date_download": "2021-07-30T11:49:39Z", "digest": "sha1:7NMQLM225566AS2USWFUSPDHZW2FAC53", "length": 9947, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | US Election : चुरशीच्या मतदानाला प्रारंभ; मध्यरात्री नोंदवले गेले पहिले मत", "raw_content": "\nआज अमेरिकेचे नागरिक डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या जो बायडेन यांच्यासाठी मतदान करुन अमेरिकेचे भविष्य निर्धारित करतील.\nUS Election : चुरशीच्या मतदानाला प्रारंभ; मध्यरात्री नोंदवले गेले पहिले मत\nवॉशिंग्टन : जगभरात महत्त्वाची मानली जाणारी अमेरिकेच्या राष्ट्रधक्ष्य पदाच्या निवडणुकीला आता प्रारंभ झाला आहे. अमेरिकेच्या ईशान्येकडील न्यू हॅम्पशायरमधील शहरांमधील डिक्सविले नॉच आणि मिल्सफील्ड येथे पहिल्या मतपत्रिकेद्वारे मत नोंदवण्यात आले आहे. ही निवडणूक बहुप्रतिक्षित होती. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी तगडे आव्हान उभे केलं आहे. मध्यरात्री मतदानाची सुरुवात झाली असून आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी, न्यू हॅम्पशायर गव्हर्नर पदासाठी तसेच फेडरल आणि राज्य विधानसभेच्या जागांसाठी मतदारांनी मतदान केलं आहे.\nडिक्सविले नॉचच्या बालसमस रिसॉर्टमधील 'बेलेट रूम' मध्ये काम करणा-या लेस ओटेन या स्थानिक पाच नोंदणीकृत मतदारांपैकी एकाने हे पहिले मत नोंदवले आहे. जगभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशातच जगातील महत्वाची मानली जाणारी ही निवडणूक कोरोनाचे आव्हान समोर असताना पार पाडली जात आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक हाहाकार अमेरिकेतच पहायला मिळाला आहे.\nहेही वाचा - ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे दहशतवादी हल्ला, 7 जण ठार\nआज अमेरिकेचे नागरिक राष्ट्राचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या जो बायडेन यांच्यासाठी मतदान करुन अमेरिकेचे भविष्य निर्धारित करतील. एकूण 583 पैकी निर्विवादपणे जिंकण्यासाठी ट्रम्प किंवा बायडेन यांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवावी लागतील. त्यामुळे अध्यक्षपदासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 270 मतदारांची मते मिळणे आवश्यक आहे.\n2020 च्या या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडेन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक पुढे आहेत, असे निवडणुकीपुर्वीचे अनेक अंदाज सांगता आहेत. जर बायडेन निवडून आले तर ते अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांचे वय आता 78 वर्षे आहे. ट्रम्प हेसुद्धा या निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आले तर ते देखील सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष ठरतील. त्यांचे वय आता 74 वर्षे आहे.\nहेही वाचा - US Election: निवडणुकीनंतर हिंसाचाराची भीती; नागरिकांनी दरवाजे, खिडक्या प्लायवूडने केले बंद\nमात्र, निवडणुकपूर्व सर्वेक्षणात आघाडी घेतल्यामुळे निकाल स्पष्ट होत नाही. कारण, मागच्या निवडणुकीत देखील डेमोक्रॅटीक पक्षाच्या हिलरी क्लिंटन या अनेक सर्वेक्षणात आघाडीवर होत्या मात्र तरीही त्या 2016 सालची राष्ट्रध्यक्ष पदाची निवडणूक हरल्या होत्या. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात डोनाल्ड ट्रम्प अयशस्वी ठरल्यावरुन त्यांच्याविरोधात रोष आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात ट्रम्प हे बेरोजगारी कमी करण्यात आणि वर्णद्वेषाचा मुद्दा हाताळण्यात कमी पडले असल्याचंही बोललं जात आहे. जो बायडेन हे सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा प्रभावी जाणवत असले तरीही निवडणुकीनंतरच याबाबतचा निर्णय स्पष्ट होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/current-situ-maratha-kranti-morcha/", "date_download": "2021-07-30T09:47:13Z", "digest": "sha1:RVDGIKF7PQB2H7X5KSS7FUU22U6ZKAZW", "length": 26225, "nlines": 135, "source_domain": "bolbhidu.com", "title": "मराठा क्रांन्तीमोर्चास आज चार वर्ष झाली, मोर्चातील मागण्यांची आज ही स्थिती आहे..", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nमराठा क्रांन्तीमोर्चास आज चार वर्ष झाली, मोर्चातील मागण्यांची आज ही स्थिती आहे..\n१४ जुलै २०१६ रोजी मराठा समाजासमोरील समस्यांचा गंभीरपणे विचार करून समाजाची पुढील वाटचाल ठरविण्यासाठी राज्यातील विविध मराठा संघटनांतर्फे कोल्हापुरात पहिली मराठा समाज गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत समाजाच्या उन्नतीसाठी अनेक तज्ञ, अभ्यासक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडत होते.\nत्यामध्ये समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि शेतीविषयक मुद्द्यांवर व्यापक चर्चा चालली होती. त्यादिवशी परिषदेत १८ ठराव करण्यात आले.\nदरम्यान त्याच दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीतील १५ वर्षे वयाच्या शालेय मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याची भयंकर घटनेची बातमी परिषदेत येवून धडकली. यानंतर बऱ्याच संघटनांनी राज्यभर हिंसक प्रतिक्रिया दिल्या.\nउदयास आला ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’\nमराठा समाज शांत होता. यानंतर मराठा संघटनांनी एकत्र येत बैठक घेतली. यामध्ये घटनेचं गांभीर्य आणि राणे समितीच्या शिफारशी स्विकारुन दिलेल्या आरक्षणाला मिळालेली स्थगिती याचा असंतोष खदखदत होता. मागील अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावायचा असेल, तर या असंतोषाला सहनशीलतेची जोड देण्याची गरज होती. कारण घटना आणि परिस्थिती दोन्हीही अत्यंत नाजूक आणि संवेदनशील होती. आणि याच सहनशीलतेमधून तोंड देण्यासाठी विविध मागण्यासह उदयास आला “मराठा क्रांती मूक मोर्चा’.\n९ ऑगस्ट २०१६ ला क्रांतिदिनाचे औचित्य साधून मराठा समाज लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर आला.\nलगोलग वाऱ्यापेक्षाही वेगात विराट मोर्चाचे फोटो राज्यभर पसरले. प्रत्येक विभागानुसार मागण्यांचा आकडा वाढतच गेला. २०१६ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांत राज्यासह देश-विदेशांसह ५८ मोर्चांनी अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. त्यानंतरही पुढील दोन वर्ष मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येईपर्यंत विविध स्वरुपात आंदोलनं आणि निदर्शन चालुच होती.\nया सर्व आंदोननांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा च्या प्रमुख मागण्या आणि चार वर्ष उलटल्यानंतरची त्यांची सद्यस्थिती यांचा बोल भिडूने घेतलेले आढावा :\nकोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. खटला लांबविण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडावेत.\nजुलै २०१६ मध्ये घडलेल्या घटनेतील तीन आरोपींना नोव्हेंबर २०१७ मध्ये न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिली आहे. मात्र कोणत्याही आरोपीला त्याच्या फाशीच्या शिक्षेविरोधात अपील करणं हा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे आरोपीनं वरच्या न्यायालयात अपील करणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्यानुसार आरोपी नंबर 2 संतोष भवाळ यानं जानेवारी २०१८ मध्ये उच्च न्यायालयात फाशीविरोधात अपील दाखल केलं आहे. सध्या ही केस उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे.\nआरोपींकडं असलेल्या घटनात्मक अधिकारांनुसार फाशी विरोधात आरोपी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, पुनर्विचार याचिका आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करू शकतात. राष्ट्रपतींनी आरोपींचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर संबंधित कार्यक्षेत्राचे न्यायदंडाधिकारी याबाबत death warrant काढतात, आणि त्यानंतरच फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होते, त्यामुळे आरोपीला प्रत्यक्ष फाशी होण्यास अनेक वर्षं जाऊ शकतात.\nमराठा समाजास कायदेशीर तरतुदीनुसार आरक्षण मिळालेच पाहिजे\n१ डिसेंबर २०१८ पासून राज्यात मराठा आरक्षण विधेयक लागू झालं आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. यामध्ये ओबीसी समाजाला कोणताही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं.\nमात्र, या निर्णयामुळं आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत असून हे नियमबाह्य आहे, असा दावा करत हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी, “आरक्षणाची सीमा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही परंतु, अपवाद म्हणून किंवा असाधारण परिस्थितीत ही सीमा पार केली जाऊ शकते” असं मत न्यायालयानं नोंदवलं होतं.\nत्याला आता याच ५० टक्केंच्या नियमावर बोट ठेवून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.\nॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने…\nशिवसेनेनं उत्तरप्रदेशच्या मैदानात स्वबळावर उतरण्याची घोषणा…\nसर्वोच्च न्यायालयाने १९ मे २०१८ रोजी एक आदेश देऊन ॲट्रॉसिटी कायद्याखाली आरोपीला तत्काळ अटक करण्यास मनाई केली होती. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचं नमूद करत न्यायालयान��� हे आदेश दिले होते. या आदेशाचे देशभरात पडसाद उमटले होते. दलित संघटनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती.\nजुना कायदा लागू करण्यासाठी भाजपच्या दलित खासदारांनी आणि मित्रपक्षांकडूनही यासाठी दबाव वाढवण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला छेद देण्यासाठी ॲट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक संसदेत आणून त्यास ९ ऑगस्ट २०१८ रोजी दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाली. त्यामुळे जुन्या सर्व तरतुदी पुन्हा एकदा लागु करण्यात आल्या आहेत.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.\nराज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ सप्टेंबर २०१६ ला अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांच्या मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ करिता २०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. सन २०१७ मध्ये महामंडळात नवीन तीन योजनांची घोषणा केली. त्या अनुषंगाने २०१६-१७च्या अर्थसंकल्पामध्ये २००कोटी रुपये व सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पामध्ये २००कोटी रुपये अशी शासन निर्णय दिनांक ३१ मार्च २०१७ नुसार ४०० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती.\nत्या रकमेतील १०० कोटी रुपये महामंडळास वर्ग करावे अशी मागणी महामंडळाने शासनाकडे केली व त्यानुसार २०१९ मध्ये ७० कोटी रुपये निधी महामंडळाला शासनाकडून वर्ग करण्यात आला.\nराज्यामध्ये महामंडळाच्या योजने अंतर्गत १५ हजार ४५ लाभार्थ्यांना बँकांकडून ८६७ कोटी २८ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलं आहे. त्यानुसार महामंडळाकडून १० हजार ७७५ लाख लाभार्थ्यांना ३० कोटी ४५ लाख रुपयांचा व्याज परतावा करण्यात आलेला आहे. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बँकांकडून ८५० कोटी रुपये कर्ज वाटप झालेल्या लाभार्थ्यांना मध्ये एकही कर्ज थकविले थकबाकीदार नाही.\nउपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या सन २०२० चा अर्थसंकल्पामध्ये शासनाने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजना करिता ५० कोटी रुपयांची तरतूद केली परंतु महामंडळाच्या सध्या असलेल्या तीन योजनांकरिता राज्यातील लाभार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता अजून ४००कोटी रुपयांची तरतूद असणे आवश्यक असल्याचे निवेदन महामंडळामार्फत शासनास देण्य��त आले आहे.\nमात्र १६ जुलै २०२० रोजी ‘सकाळ’ ने दिलेल्या बातमीनुसार त्यावर सरकारकडून काहीच निर्णय झाला नसल्याचे महामंडळातील वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.\nमराठा समूहाच्या सर्वागीण विकासासाठी शासनाने शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (SARTHI) स्वायत संस्था त्वरित सुरु करण्यात यावी.\nसारथी संस्थेची संपुर्ण वाटचाल यावर बोल भिडूने यापुर्वीच एक सविस्तर लेख लिहीला आहे. परंतु अनेक दिवसांपासून चालु असलेला वाद मिटवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील महिन्यामध्ये सारथी संस्थेला ७ कोटी ९४ लाख ८९ हजार २३८ रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला. सोबतच संस्थेची स्वायतत्ता कायम राहिल, संस्थेचे प्रश्न मंत्रीमंडळ बैठकीत मांडण्यात येतील, सारथी संस्था बंद करणार नाही तसेच सारथीस नियोजन विभागाच्या अंतर्गत घेतले जाईल अशा घोषणा केल्या आहेत.\nछत्रपती शिवरायांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक उभारणी त्वरित सुरु करणे.\nमुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या प्रक्रियेला 2018 मध्ये सुरुवात झाली. ऑक्टोबर २०१८ मध्ये निविदा मंजूर करण्यात आली. मात्र या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सीआरझेड नियमावलीत काही बदल केले. याला ‘दी कान्झर्वेशन अॅक्शन ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं.\nमुंबई उच्च न्यायलयाने कामाला अंतरिम स्थगिती न देण्याचा आदेश काढला. त्या निर्णयाविरोधात संस्थेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. ११ जानेवारी २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं शिवस्मारकाचं काम थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे.\nहे ही वाच भिडू\nछत्रपतींच्या लष्कराचं रुपांतर १९ व्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये करण्यात आलं\nब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार ‘मराठा लाइट इन्फंट्री \nअंदमान निकोबार बेटे आज भारतात आहेत याचं श्रेय जातं मराठा आरमाराच्या पराक्रमाला\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त प्रचार यंत्रणा…\nशिवसेनेनं उत्तरप्रदेशच्या मैदानात स्वबळावर उतरण्याची घोषणा केलीय, पण त्यांची ताकद…\nशेअर मार्केटचा ‘बिग बुल’ आता ७० विमाने खरेदी करून एअरलाइन कंपनी सुरू…\nभाजपचा र���जकारणाचा बदलेला ट्रेंड पक्षातील प्रस्थापितांना धोक्याची घंटा…\nम्हणून पूर अडवण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित संरक्षक भिंतीला विरोध होत आहे\nसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत होती आणि आता आमदारकी सुद्धा धोक्यात आलीय\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/tie-business/20-corona-found-infected-in-ahmednagar-district-today-total/cid3905874.htm", "date_download": "2021-07-30T10:07:23Z", "digest": "sha1:3DMS2DZYH6P2ZIN7EXBZXK3YTYS52ECS", "length": 3019, "nlines": 51, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*अहमदनगर जिल्ह्यात आज २० कोरोना बाधित आढळले@६३८*", "raw_content": "\n*अहमदनगर जिल्ह्यात आज २० कोरोना बाधित आढळले@६३८*\nअहमदनगर दि 6 जुलै टीमसीएम न्यूज\nजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहर १३, कर्जत तालुका ०२, शेवगाव, पारनेर, राहुरी, जामखेड तालुका प्रत्येकी एक आणि भिंगार ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nनगर शहरात भराड गल्ली येथे ०६, तोफखाना ०४, शास्त्रीनगर ०१, सातभाई मळा ०१ आणि गानु बाजार येथे ०१ रुग्ण आढळून आला. गवळी वाडा (भिंगार) ०१, राहुरी तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे ०१, रानेगाव (शेवगाव) ०१, जामखेड येथे एक रुग्ण आढळून आला. कर्जत तालुक्यातील माही जळगाव आणि पाटेगाव येथे प्रत्येकी एक आणि पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे एक रुग्ण आढळून आला.\nजिल्ह्यातील ॲक्टिव रुग्ण संख्या: २०३,\n*बरे झालेल्या रुग्णांची संख्या: ४१८,\n*एकूण नोंद रुग्ण संख्या: ६३८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/mla-devendra-bhuyar-instructs-district-collector-to-take-action/", "date_download": "2021-07-30T11:33:36Z", "digest": "sha1:BW7FNWGTBXM45LFNNR3KNHDPYUH4PPPS", "length": 10767, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले कार्यवाही करण्याचे निर्देश ! – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nआमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले कार्यवाही करण्याचे निर्देश \nवरुड (प्रतिनिधी) : शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसांचा आठवडा केला. कामकाजाचा आठवडा संपल्यानंतर शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सलग रजा उपभोगल्यानंतर वरुड येथील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी शासकीय कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळी म्हणजे ९.४५ वाजता कार्यालयात पोहचणे अपेक्षित होते. आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड घेतील तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता आकस्मिक भेट दिली असता वरुड तहसील कार्यालयामध्ये अधिकारी/ कर्मचारी ३८ मंजूर पदे असून, कार्यरत 34 अधिकारी कर्मचारी आहे , त्यापैकी 22 कर्मचारी सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गैरहजर आढळले त्यामध्ये ४ नायब तहसीलदार, 3 अव्वल कारकून, ९ महसूल सहाय्यक, ५ शिपाई यांचा समावेश आहे.\nराज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतरही सरकारी कार्यालयातील काही कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, शासनाच्या नव्या निर्णयाच्या आनंदाच्या भरात कामकाजाच्या बदललेल्या वेळा सुद्धा या मंडळींच्या लक्षात राहिल्या नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. दरम्यान, आमदार देवेंद्र भुयार यांनी सोमवार दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालय वरुड येथे भेट दिली असता ३४ कर्मचार्यांपैकी २२ कर्मचारी गैरहजर आढळून आले. सामान्य प्राशन विभाग शासन निर्णय क्रमांक समय- २०१६/प्र.क्र.६२/१८(र.व.का.),दि.२४ फेब्रुवारी,२०२०अन्वये राज्य शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात आला आहे. तसेच सोमवार ते शुक्रवार पर्यंत कार्यालयीन कामाची वेळ अधिकारी व वर्ग 3 कर्मचारी यांच्यासाठी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत केली असून वर्ग ४ कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी करण्यात आली आहे. राज्य शासनाने अधिकारी / कर्मचारी यांच्या हिताचा निर्ण��� घेतला आहे. परंतु अधिकारी / कर्मचारी त्यांची जबाबदारी व्यावस्थित पार पाडत नासल्यामुळे जनतेच्या कामात दिरंगाई होते. त्यासाठी उशिरा येणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांचेवर तातकळ कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिले.\nनव्या बदलानुसार कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी केली आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर हजर राहणे बंधनकारक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. कर्मचारी खरच वेळेवर येतात का, याची तपासणी सोमवारी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली. यामध्ये बहुतांश कर्मचारी वेळेवर हजर नव्हते. मात्र, काही कर्मचारी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे उशीरा आल्याचे दिसून आले. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.\nत्यामुळे गैरहजर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणार असून. आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून जनतेची कामे व त्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिल्यामुळे नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या निर्णयाचे स्वागत केले तसेच कार्यालयीन कामकाज अधिक जबाबदारी आणि कार्यक्षमपणे करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी वरुड येथील तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले.\nघटना विरोधी वक्तव्याबद्दल मंञी विड्डेटीवारांचा मराठा क्रांती मोर्चा तर्फे निषेध\nमागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/public-utility/%E0%A4%95%E0%A5%88-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%82/", "date_download": "2021-07-30T10:47:02Z", "digest": "sha1:2DYXHUFLVNIHPI724K2WVJETYEQW3NEQ", "length": 4314, "nlines": 95, "source_domain": "solapur.gov.in", "title": "कै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आर्ट्स अँड सायन्स कॉलेज | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग ��� 2 च्या जमीनी\nकै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आर्ट्स अँड सायन्स कॉलेज\nकै आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आर्ट्स अँड सायन्स कॉलेज\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 26, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/in-beed-district-patients-were-diagnosed-with-aspergillosis-a-new-white-fungal-disease-followed-by-mucormycosis-nrdm-141424/", "date_download": "2021-07-30T10:51:05Z", "digest": "sha1:QZ4FBNG6X77CGEKKK3FHBQJODP2TWHNV", "length": 12070, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "चिंता वाढली | बीड जिल्ह्यात म्युकरमायकोसिस पाठोपाठ ॲस्परजीलॉसिस या नव्या पांढऱ्या बुरशीजन्य आजाराचे आढळले रुग्ण... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nचिंता वाढलीबीड जिल्ह्यात म्युकरमायकोसिस पाठोपाठ ॲस्परजीलॉसिस या नव्या पांढऱ्या बुरशीजन्य आजाराचे आढळले रुग्ण…\nबीड जिल्ह्यात स्परजीलॉसिस या नव्या पांढऱ्या बुरशीजन्य आजाराचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर सध्या अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. माजलग���व आणि केज तालुक्यातील दोन रुग्णांना हा आजार झाल्याचे उघड झालं आहे. हा आजार म्युकरमायकोसिस एवढा घातक नसल्याचे सांगण्यात येत असले तरी नवा आजार असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.\nबीड : बीड जिल्ह्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसने डोके वर काढले. हे असतानाच आता जिल्ह्यात ॲस्परजीलॉसिस या नव्या पांढऱ्या बुरशीजन्य आजाराचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर सध्या अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.\nजिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील रुग्ण कमी होत असतानाच म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले. आतापर्यंची ही रूग्णसंख्या १५० वर पोचली आहे. तसेच २० जणांचा मृत्यू देखील झालाय. यावर उपाययोजना सुरू असतानाच आता पांढरी बुरशी असलेला अँस्परजीलॉसिस आजार समोर आला आहे.\nपायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ आमच्याशी; तुषार भोसलेंचा सरकारच्या निर्णयाला विरोध\nदरम्यान माजलगाव आणि केज तालुक्यातील दोन रुग्णांना हा आजार झाल्याचे उघड झालं आहे. हा आजार म्युकरमायकोसिस एवढा घातक नसल्याचे सांगण्यात येत असले तरी नवा आजार असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-30T11:30:00Z", "digest": "sha1:VOGPQQOU5M6OELBUUP5BJHSFQBO2SJTF", "length": 5262, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "रेवतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग : एका आरोपीला अटक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nरेवतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग : एका आरोपीला अटक\nरेवतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग : एका आरोपीला अटक\nबोदवड : बोदवड तालुक्यातील रेवती येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून संशयीताला अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलगी मंगळवारी रात्री तिच्या परीवारासह घरासमोरील अंगणात खाटेवर झोपली असताना मध्यरात्री संशयीत आरोपी गणेश एकनाथ भुसारी (रा.रेवती) याने विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गणेश भुसारी याच्या विरोधात भादंवि कलम 354, 354 ड सह बाल लैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून बोदवडचे पोलिस उपनिरीक्षक बी.एम.मालचे तपास करीत आहेत.\nभुसावळकरांना शुद्ध पाणी न मिळाल्यास जिल्हा काँग्रेस कमेटी आंदोलन छेडणार\nभुसावळात तरुणावर चाकूहल्ला : एका आरोपीला अटक\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/gadkari-finds-huge-option-for-petrol-diesel-the-central-government-is-preparing-to-take-a-big-decision-in-8-to-10-days-nrvk-145351/", "date_download": "2021-07-30T10:59:33Z", "digest": "sha1:MXP2GRE7EE2RYFP6Q266VAQUDRFUMVAN", "length": 13950, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "प्रतिलीटर ३० ते ३५ रुपये | पेट्रोल-डिझेलला गडकरींनी शोधला भारी ऑप्शन; केंद्र सरकार ८ ते १० दिवसांत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nप्रतिलीटर ३० ते ३५ रुपयेपेट्रोल-डिझेलला गडकरींनी शोधला भारी ऑप्शन; केंद्र सरकार ८ ते १० दिवसांत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\nपेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल शंभरीच्या पार गेल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेलला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारी ऑप्शन शोधला आहे. याबाबत केंद्र सरकार ८ ते १० दिवसांत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.\nदिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल शंभरीच्या पार गेल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेलला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारी ऑप्शन शोधला आहे. याबाबत केंद्र सरकार ८ ते १० दिवसांत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.\nऑटोमोबाइल क्षेत्रात फ्लेक्स-फ्ल्यूल इंजिन (Flex-fuel Engine) अनिवार्य करण्याच्या विचार सरकार करत असल्याची चर्चा आहे. गडकरी यांनी रोटरी संमेलन २०२०-२१ मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. यावेळी त्यांनी देशात फ्लेक्स-फ्ल्यूल इंजिन अनिवार्य करण्याचे संकेत दिले.\nवाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन लावल्यास इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करता येईल. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न ��ाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे. पर्यायी इंधन म्हणून इथेनॉचा वापर होवू शकतो. इथेनॉची किंमत ६० ते ६२ रुपये प्रतिलीटर इतकी आहे. देशात पेट्रोलचा दर १०० रुपये प्रतिलीटर इतका पोहोचला आहे. इथेनॉलच्या वापरामुळे वाहनचालकांचे प्रतिलीटर ३० ते ३५ रुपये वाचतील, असंही गडकरी म्हणाले.\nया निर्णयामुळे देशाच पेट्रोल किंवा डिझेल इंजिनसह वाहनांमध्ये फ्लेक्स फ्ल्यूएल इंजीन असलेली वाहनेही उपलब्ध होणार आहेत. यामुळे इंधन म्हणून १०० टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येऊ शकतो.\nजगभरात सध्याच्या घडीला ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्लूएल इंजिनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के इथेनॉल वापरण्याचा पर्याय वाहनामध्ये उपलब्ध होतो, असंही गडकरींनी सांगितलं.\nअनिल अंबानींच्या अडचणीत भर; 160 कोटींचे घेतलेले कर्ज ‘फ्रॉड’\nसतीश आणि मनिष यांनी हिरेनची हत्या केल्याची कबुली; वाझे, प्रदीप शर्मांसह आरोपींची डीएनए टेस्ट\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/4346", "date_download": "2021-07-30T11:27:33Z", "digest": "sha1:LNFSAHSYK4DFWSOSXP2H2MBB2EEKB2SA", "length": 19127, "nlines": 186, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "कलाविष्कारातून विद्यार्थ्यांच्या सृर्जनशिलतेला फुलण्याची संधी – शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्���री वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome महत्वाची बातमी कलाविष्कारातून विद्यार्थ्यांच्या सृर्जनशिलतेला फुलण्याची संधी – शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने\nकलाविष्कारातून विद्यार्थ्यांच्या सृर्जनशिलतेला फुलण्याची संधी – शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने\nकिनवट / नांदेड , दि. ०६ :- आपल्या अंगी दडलेल्या विविध छ्दांच्या कलाविष्कारातून विद्यार्थ्यांच्या सृर्जनशिलतेला फुलण्याची संधी मिळते. त्यातूनच उद्याचा सशक्त कलावंत निर्माण होतो. असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी अनिल महामुने यांनी केले.\nतालुक्यातील दहेलीतांडा आश्रमशाळेतील भव्य मंचावर श्री धावजी नाईक प्राथमिक व स्व. संगीतादेवी माध्यमिक आश्रमशाळा दहेलीतांडा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलना निमित्य आयोजित सांस्कृतिक कला महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव रमेश चंपतराव जाधव होते; तर सरपंच राजेंद्र तोडसाम, प्रतिष्ठीत नागरिक रमेश राठोड, राजेश जाधव, विनोद राठोड, डोळस, ब्रम्हसिंग राठोड, धरमसिंग राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.\nसदरील कार्यक्रमात लोकगीत, व्यसनमुक्ती जनजागृतीपर नाटिका, संस्कृती दर्शक नृत्य, वक्तृत्व आणि इतर कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरणासह आदिवासी, बंजारा लोकनृत्यांची धमाल करण्यात आली.\nस्व. संगीतादेवी माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ई.एस.बैनवाड यांनी प्रास्ताविक केले. ब्रह्मणकर, पवार व अमोल यांनी सूत्रसंचालन केले.\nकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री धावजी ��ाईक प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम गबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन राठोड, राऊत, कोठावदे,संजय पवार, विठ्ठल राठोड, शेख सर्वर, गणेश कमठेवाड आदींसह सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.\nPrevious articleसिडको बस स्थानकात चालक वाहकात जोरदार हाणामारी\nNext articleजखाळा शिवारात बिबटाने घेतला दोन वासराचा बळी.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल���या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/7613", "date_download": "2021-07-30T09:44:44Z", "digest": "sha1:ZAOWRQ6VZX5TICU7PSYIMSG3ORZRC4JK", "length": 18606, "nlines": 186, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "एक बार फिर मुंबई की बारबाला हुई बलात्कार की शिकार | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome मुंबई एक बार फिर मुंबई की बारबाला हुई बलात्कार की शिकार\nएक बार फिर मुंबई की बारबाला हुई बलात्कार की शिकार\nमुंबई के अंधेरी पूर्व एमआईडीसी पुलिस ने बार गर्ल्स के साथ बलात्कार करने के आरोप में एक आरोपी को गिरफ्तार कर है.\nजानकारी के अनुसार पीड़िता बार गर्ल्स के साथ आरोपी वसीम शेख के साथ कई महीनों से शारीरिक संबंध था लेकिन कुछ दिनों से आरोपी के साथ पीड़िता का झगड़ा हो रहा था पीड़िता ने आरोपी वाशिम को अपने घर पर आने से मना कर दिया था\nबार गर्ल्स ने पुलिस को दिए बयान के अनुसार जब पीड़िता बार में काम करती थी तभी उसकी पहचान आरोपी वसीम के साथ हुई उसके बाद दोनों एक साथ रहने लगे उसके बाद दोनों एक साथ रहने लगे कुछ दिन तक सब कुछ ठीक चल रहा था कुछ दिन तक सब कुछ ठीक चल रहा था जब पीड़िता के मोबाइल पर उसके कस्टमर्स का कॉल आता था तो वसीम उसके साथ मारपीट करता था जब पीड़िता के मोबाइल पर उसके कस्टमर्स का कॉल आता था तो वसीम उसके साथ मारपीट करता था वसीम को पीड़िता ��े चरित्र पर शक होने लगा वसीम को पीड़िता के चरित्र पर शक होने लगा इसी शक में रोज रोज वसीम पीड़िता को मारने पीटने लगा\nकुछ दिन पहले पीड़िता ने आरोपी के साथ संपर्क करना बंद कर दिया गुरुवार रात में आरोपी पीड़िता के घर जबरदस्ती घुस गया और उसके साथ बेरहमी से मारपीट कर पीड़िता को घायल कर बलात्कार किया गुरुवार रात में आरोपी पीड़िता के घर जबरदस्ती घुस गया और उसके साथ बेरहमी से मारपीट कर पीड़िता को घायल कर बलात्कार किया इतना ही नही पीड़िता को जान से मारने की धमकी देकर फरार हो गया था\nपुलिस ने बार गर्ल्स के शिकायत पर मामला दर्ज कर आरोपी वसीम शेख को गिरफ्तार कर लिया है\nआगे की मामले की एमआईडीसी पुलिस स्टेशन के अधिकारी देख रहे है.\nPrevious articleअखेर संत चोखामेळा जन्मस्थळाच्या विकासासाठी मिळाला साडेचार कोटींचा विकास निधी\nNext articleमुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्या : आमदार डॉ. फारुख शाह\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे...\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-IFTM-infog-beating-in-two-groups-in-yawal-seven-injured-5827747-PHO.html", "date_download": "2021-07-30T10:19:51Z", "digest": "sha1:OXOKG4N56Y5QABMAGIKEY3W3NMEJB6XZ", "length": 6841, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "beating In Two Groups in Yawal, Seven Injured | यावलमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; सात जण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयावलमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी; सात जण\nयावल- तालुक्यातील अट्रावल येथे एकाच समाजातील दोन गटात किरकोळ कारणावरून जबर हाणामारी झाली त्यात सात जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजेला घडली. या प्रकरणी परस्परांविरूध्द 16 जणांविरूध्द दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर जखमींना जिल्हा समान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे.\nअट्रावल येथे गेल्या दोन दिवसापासून एकाच समाजाच्या दोन गटात किरकोळ कारण वरून वाद उफाळत होता मात्र, संबधितांना गावातील नागरीकांच्या मध्यस्थीने वादावर परदा टाकण्यात आला मात्र, शनिवारी दुपारी वाद वाढला व त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले यात एका गटातील फिर्यादी दिवाकर टोपलू तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावातील बस स्टॅन्ड चौकात असतांना तुषार दिलीप तायडे, रिंकू बोंदरू तायडे, कृष्णा बोंदरू तायडे, शुभम बोंदरू तायडे, भुषण बोंदरू तायडे, विनायक भास्कर तायडे, ��ोंदरू वसंत तायडे, विक्की मारोती तायडे व बादल अनिल तायडे (सर्व रा.अट्रावल) यांनी त्यांच्या जवळ येवून गावात दारू बंदीची मागणी केल्याचा राग येऊन त्यांना मारहाण करायला लागलेे. यात त्यांच्या बचावाकरीता आलेल्यांना देखील दुखापत झाली त्यामध्ये पदम टोपलू तायडे यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे या हाणामारीत दोन्ही गटातील सात जण जखमी झाले त्यांच्यावर यावल ग्रामिण रूगणालयात डॉ.रश्मी पाटील यांनी प्रथमोपचार करीत जिल्हा समान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे. तर दिवाकर तायडे यांच्या फिर्यादी वरून वरिल नऊ संशयीतां विरूद्ध दंगल, जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपनिरिक्षक अशोक आहिरे, हवालदार महेबुब तडवी, संजीव चौधरी, सुशील घुगे करीत आहे\nया दंगलीत दुसऱ्या गटाकडून कृष्णा बोंदरू तायडे यांच्या फिर्यादी वरून वरील करणावरून पदम टोपलू तायडे, दिवाकर टोपलू तायडे, विशाल सुधाकर तायडे, आकाश सुधाकर तायडे, पवन सोनवणे, सोनु पुर्ण नाव माहित नाही व अशोक गोवर्धन तायडे अशा सात जणां विरूध्द मारहाण करणे, दंगल सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nया हाणामारीत दोन्ही गटातील जखमीत पदम टोपलू तायडे हा गंभीर, दिलीप वसंत तायडे,बोंदरू वसंत तायडे, आनंदा भास्कर तायडे, कृष्णा बोंदरू तायडे, दिवाकर टोपलू तायडे व अशोक गोवर्धन तायडे हे सात जण जखमी आहेत\nपु‍ढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-LCL-sale-of-turadal-started-5909177-NOR.html", "date_download": "2021-07-30T09:40:35Z", "digest": "sha1:HQKZPLV4YNSPQBMU7WNZTG2IG5VL6QXQ", "length": 7081, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sale of turadal started | ३५ रुपये किलाे दराच्या १७४० क्विंटल तूरडाळीची विक्री सुरू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n३५ रुपये किलाे दराच्या १७४० क्विंटल तूरडाळीची विक्री सुरू\nनाशिक- नाशिक तालुका आणि मालेगाव धान्य वितरण कार्यालयास प्रथम प्राप्त झालेली ३५ रुपये किलोची तूरडाळ आता संपूर्ण जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली आहे. १ हजार ७४० क्विंटल तूरडाळ पुरवठा विभागास मिळाली असून, शहर आणि जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून मंगळवार (दि. ३)पासून या डाळीचे वाटपही सुरू झाले आहे.\nरा���्यात गतवर्षी तूरडाळीचे उत्पादन अधिक झाले. त्यामुळेच सरकारने हमीभावाने ही डाळ खरेदी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांकडून घेतलेली ही डाळ सर्वसामान्यांना ३५ रुपये किलो दराने स्वस्त धान्य दुकानांमधून उपलब्ध करून देणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी पुरवठा विभागाने १७४० क्विंटल डाळीची मागणी केली होती. त्यानुसार सरकारकडून सोमवारी (दि. २) ही डाळ उपलब्ध झाली. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ६०८ स्वस्त धान्य दुकानांमधून ही डाळ नागरिकांना मिळणार आहे. गतवर्षी तूरडाळीचे भाव गगनाला भिडले होते.\nखुल्या बाजारात एक किलोसाठी नागरिकांना १४० रुपये मोजावे लागत होते. दरवाढीने सर्वसामान्यांच्या ताटातून वरणभात गायब झाला होता. त्यावेळी सरकारने डाळीची कोंडी फोडण्यासाठी ८५ रुपये किलो दराने डाळ रेशनवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, शेवटपर्यंत ही डाळ उपलब्ध झाली नाही. परिणामी नागरिकांचा हिरमोड झाला.\nयंदाही ३५ रुपये किलो दराने स्वस्त धान्य दुकानांमधून डाळ देण्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी एप्रिल महिन्यात केली. मात्र, गत तीन महिन्यांत दुकानदारांनी मागणी नोंदवूनही सरकारकडून डाळ उपलब्ध होत नव्हती. उलटपक्षी अगोदरची ५५ रुपये किलोची डाळ विक्री करा, त्यानंतरच पुढील तूरडाळीची मागणी करा, असा तोंडी फतवा राज्य सरकारने दिला हाेता. त्यामुळेच पुरवठा विभागासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली होती. दरम्यान, जिल्ह्यासाठी आता डाळ उपलब्ध झाल्याने ही डाळ तत्काळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये पाठविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यामुळे नागरिकांना रेशनवर स्वस्तातील तूरडाळ मिळण्यास सुरुवात झाली आहे.\nकार्डधारकांना मिळणार प्रत्येकी १५ किलो\nराज्य शासनाने जिल्ह्याला पाठविलेली तूरडाळ ही स्वस्त धान्य दुकानांमधून उपलब्ध करण्यात अाली अाहे. सध्या रेशनवर मिळणारी तूरडाळ पॉलिश नसलेली आहे. ही तूरडाळ अंत्याेदय रेशनकार्ड, केशरी रेशनकार्डसह पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी ही उपलब्ध करण्यात येणार अाहे. दरम्यान, महिन्याकाठी स्वस्त धान्य दुकानांमधून प्रत्येक कार्डधारकाला पंधरा किलोपर्यंत ही तूरडाळ नागरिकांना मिळणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-LCL-50-thousand-people-deprived-agricultural-pump-electricity-connections-5913416-NOR.html", "date_download": "2021-07-30T11:21:37Z", "digest": "sha1:NI5G4CI4SGDMLITMMAXDHSTPIVXGK7Q5", "length": 10023, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "50 thousand people deprived agricultural pump electricity connections | ५० हजार जण कृषी पंप वीज जोडणीपासून वंचित - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n५० हजार जण कृषी पंप वीज जोडणीपासून वंचित\nबुलडाणा- शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या उच्च दाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) व्दारे कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणने निविदा प्रक्रिया आरंभली असून त्यात कंत्राटदारांनी सहभागी होण्यास नकार दिल्यास कंपनी स्तरावर ही कामे पुर्ण करण्याच्या निर्णय महावितरणने घेतला असल्याची माहिती आहे. तर फेस्कॉम या विद्युत ठेकेदार संघटनेने दरसुचीच्या कारणावरून निविदा न स्वीकारण्याचे धोरण अवलंबल्यामुळे विदर्भातील ५० हजार शेतकऱ्यांसह राज्यातील सुमारे २ लाख ३० हजार कृषी पंप जोडणीपासून वंचित राहणार आहे.\nफेस्कॉमचे म्हणणे आहे की, दरसूचीमध्ये झालेली निम्मी वाढ ही महावितरणने १० टक्क्यांवर नेली आहे. जी प्रत्यक्षात फक्त ५.६३ टक्केच आहेत. तरीसुद्धा दरसूची आणि बाजार भावामध्ये जवळपास १८ ते २० टक्क्यांची आताही तफावत आहे. आम्हाला नफा नको आमची मागणी आहे की महावितरणने स्वतः बाजार भावाचे मूल्यांकन करावे आणि बाजार भावाप्रमाणेच दरसूची द्यावी. त्यासंबंधित आजच्या भावाचे मूल्यांकन आणि दरसूचीमधील तफावत असलेले विश्लेषण मुंबई येथे मीटिंग मध्ये लेखी स्वरूपात दिलेले आहेत. यावरही महावितरणला विश्वास नसेल तर त्यांनी सध्याचे सामान विक्रेत्याकडून रेट्स घेऊन दरसूची बनवावी त्यास आमची काहीच हरकत राहणार नाही. एकीकडे महावितरण म्हणते की आमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. त्यामध्ये कामाचा कालावधी ६ महिन्यावरून ९ महिने केला. परंतु सध्या स्थितीत पावसाळा सुरु असल्यामुळे कोणतेही विद्युत लाईनचे काम शेतात होणे शक्य नाही. एस डी डिपॉझिट १० वरून ५ टक्के केले, पण हा नियम मागील वर्षीच लागू झाला. ईएमडी १ वरून ०.५ टक्के केली, हा नियम अजूनपर्यंत काही ठिकाणी अमलात आला नाही.\nमहाराष्ट्र शासनाचा नवीन योजनेनुसार आता कृषिपंपांना महावितरणच्या एच व्ही डी एस योजनेतून येत्या दोन वर्षात ५०४८ कोटी रुपयांचे कामे करण्यात येणार आहे. त्यापैकी १९५० कोटी रुपयांचा निधी वर्ष २०१८-��९ करिता उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात लाखो कृषिपंपांना उच्च दाब शाश्वत वीजपुरवठा होणार आहे. परंतु ह्या निविदा सुद्धा कमी दरसूचीचा असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात कुणीच भरणार नाही असा इशारा कंत्राटदार मंडळींनी केला आहे.\nमहावितरण देणार बेरोजगार अभियंत्यांना कामे\nएचव्हीडीएस योजनेसाठी लागणारी वितरण रोहित्र स्वत: खरेदी करण्याचा निर्णय महावितरणने यापूर्वीच घेतला असून त्याची निविदा प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे, महावितरणकडे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि निवृत्त अभियंते मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे वितरण रोहित्राप्रमाणे या कामासाठी लागणा-या विविध उपकरणांची स्वत: खरेदी करून या योजनेची काही कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि निवृत्त अभियंते यांच्या मार्फत तर काही कामे कंपनी स्तरावर स्वत: करण्याचा निर्णयही महावितरण प्रशासनाने घेतला असल्याचे समजते.\nकंत्राटदार करत आहे अडवणूक\nनिविदा प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत कंत्राटदारांसोबत अनेकदा चर्चा करूनही कंत्राटदारांनी अद्यापही महावितरणची अडवणूक सुरुच ठेवली अाहे. महावितरणने जून महिन्यात कृषी पंप निविदा प्रक्रियेतील कॉस्ट डाटा मध्ये तब्बल दहा टक्के वाढ करून दिली आहे. याशिवाय काम पूर्ण करावयाचा सहा महिन्यांच्या असलेला कालावधी वाढवून ९ महिने केला आहे. सुरक्षा ठेवीतही (एसडी) दहा टक्क्यांवरून पाच टक्के कपात केली असून बयाणा रक्कम (ईएमडी) ही एक टक्क्याएेवजी अर्धा टक्का केली आहे. महावितरणने कंत्राटदारांसाठी मूल्य परिवर्तनाची अट मान्य केल्याने होणारा वाढीव खर्च देयकांत समाविष्ट करण्याची मागणी मान्य करून कंत्राटदारांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असूनही कंत्राटदारांनी नफ्याच्या लोभापायी निविदा प्रक्रियेपासून स्वत:ला लांब ठेवण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना विजेपासून वंचित ठेवण्याचा घाट घातला आहे,असा आरोप महावितरण कडून होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-meeting-in-the-city-tomorrow-about-the-farmers-strike-5609416-NOR.html", "date_download": "2021-07-30T11:17:33Z", "digest": "sha1:3OKQGXRMJVT6UBPXTGF7NV4QZ73HYCRP", "length": 2994, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Meeting in the city tomorrow about the farmers strike | 1 जूनपासून सुरु होणाऱ्या शेतकरी संपाबाबत उद्या नगरमध्ये बैठक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बात��्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n1 जूनपासून सुरु होणाऱ्या शेतकरी संपाबाबत उद्या नगरमध्ये बैठक\nनगर- १ जूनपासून सुरु होणाऱ्या शेतकरी संपाच्या नियिजनासाठी, नगर येथील मार्केट यार्ड मध्ये मंगळवारी ३० मे दुपारी बारा वाजता नियोजन बैठक आयोजित केली अाहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.\nशेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकरी जूनपासून संपावर जाणार अाहेत. जिल्ह्यातील पुणतांबा येथून या संपाची घोषणा झाली आहे. संप यशस्वी करण्याची जबाबदारी नगर जिल्ह्यावर आहे. संपात कसा सहभाग घेता येइल, काय करायचे, काय नाही करायचे दूध भाजीपाला अडवण्याची ठिकाणे निश्चित करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-vadgaonpan-toll-collection-stop-3497796.html", "date_download": "2021-07-30T11:04:38Z", "digest": "sha1:XH7SUFMDIZ3HMZ7EW4YEMDGGOKQOIIJW", "length": 8179, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "vadgaonpan toll collection stop | कारवाई - वडगाव पान टोलनाक्यावरील वसुली बंद करण्याचा बांधकाम विभागाचा प्रस्ताव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकारवाई - वडगाव पान टोलनाक्यावरील वसुली बंद करण्याचा बांधकाम विभागाचा प्रस्ताव\nसंगमनेर - कोल्हार - घोटी राज्यमार्गावरील वडगावपान येथील पथकरनाका निविदेतील अटींचे उल्लंघन करून सुरू आहे. उद्योजक अटींप्रमाणे कामांची पूर्तता करण्यास सहा वर्षांपासून टाळाटाळ करीत असल्याने बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अरविंद सूर्यवंशी यांनी या नाक्यावरची पथकर वसुली बंद करण्याचा प्रस्ताव 15 दिवसांपूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे या नाक्यावर नियमबाह्यरीत्या होत असलेली पथकराची वसुली बंद होण्याचे संकेत आहेत.\nसंगमनेरनजीक वडगाव पान येथे संगमनेर-लोणी-कोल्हार रस्त्याच्या सुधारणेचे काम खासगीकरणातून करण्यात आले. औरंगाबादच्या रुद्राणी कन्स्ट्रक्शनने हे काम केले आहे. 20 फेब्रुवारी 2006 मध्ये या कामासंदर्भात तात्पुरते पूर्णत्वाचे प्रमाणपत्र बांधकाम विभागाने दिल्यानंतर लगेचच 5 मार्चला संबंधितांनी पथकर वसुलीला सुरुवात केली. 30 जून 2016 अखेर पथकराची वसुली येथे सुरूच राहणार आहे. दरम्यान, या राज्यमार्गावर पथकराची वसुली होत असली, तरी उद्योजकाने या कामात ठेवलेल्या त्रुटी आजही कायम आहेत. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असून त्याची दुरुस्ती केली जात नाही. गेल्या सहा वर्षांत बांधकाम विभागानेही वारंवार उद्योजक व वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करून त्रुटींची पूर्तता करण्याबाबत पाठपुरावा केला. तब्बल चौदा वेळा पत्रव्यवहार करतानाच एकदा नोटीसही दिली आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम संबंधित उद्योजकावर झाला नाही. तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करून रस्ता वाहतुकीला आलबेल असल्याचे दाखवले. कोल्हार ते संगमनेरपर्यंतच्या अंतरावर वाहनांचे अपघातही झाल्याचे प्रकार घडले असून त्यात निरपराधांचे बळीही गेले आहेत. जिल्ह्यातील सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सी. टी. धाकराव यांचाही या मार्गावरील अपघातात काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला.\nपथकर नाकाचालकाकडून होत असलेल्या अडवणुकीच्या विरोधात व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विविध पक्ष, संघटनांकडून आंदोलनेही करण्यात आली. मात्र, त्याचाही परिणाम उद्योजकावर झाला नाही. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने राष्ट्रीय सचिव अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही हा पथकर नाका बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते; पथकर नाकाचालकाने स्वत: येथे पथकर वसुली न करता दुसर्‍याच त्रयस्थ व्यक्तीला हा नाका चालवण्यास दिला आहे.\nटोलनाक्यावर आहेत अनेक त्रुटी - पथकर वसुली सुरू होऊन सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असून अद्याप मूळ निविदेतील शर्तीनुसार कामांची पूर्तता झालेली नाही. संगमनेर ते लोणी व लोणी ते कोल्हार या रस्त्यावर डांबरी पृष्ठभागाला खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या साइडपट्टय़ा आवश्यक तेथे तासण्यात अथवा भरण्यात आलेल्या नाहीत. रस्त्याच्या कडेला गटारी पुरेशा खोल करण्यात आलेल्या नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा वेड्या बाभळी, काटेरी झुडपे काढण्यात आलेली नाही. ’’अरविंद सूर्यवंशी, अभियंता, बांधकाम विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-electricity-collapsed-three-child-dead-5668215-NOR.html", "date_download": "2021-07-30T11:29:57Z", "digest": "sha1:YP4K2ROGQKZNF3NEFO77TPVM3EX6L4GI", "length": 2675, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "electricity collapsed, three child dead | वीज कोसळून तीन बालके दगावली, तीन जण जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवीज कोसळून तीन बालके दगावली, तीन जण जखमी\nबाराबंकी- येथून जवळच असलेल्या सात्रिख परिसरात वीज कोसळून तीन बालके दगावली, तर काही जण जखमी झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमदपूर गावात गाईंना घेऊन परतत असताना काही लोकांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अनिलकुमार कनोजिया (१६), अभिषेक (१२) आणि हेमा (११) ही मुले ठार झाली. छबीनाथ, शिवप्रकाश आणि बबलू ही मुले गंभीर जखमी झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाइकांना चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा जिल्हा दंडाधिकारी अखिलेश तिवारी यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1301158", "date_download": "2021-07-30T09:48:15Z", "digest": "sha1:OXTBRNOUAWULYF4HA7MZMT6DJG3SAP2W", "length": 2055, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"चित्र:Goutala Autramghat Sanctuary17.jpg\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"चित्र:Goutala Autramghat Sanctuary17.jpg\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:५१, ८ मार्च २०१५ ची आवृत्ती\n४८ बाइट्सची भर घातली , ६ वर्षांपूर्वी\n१८:१४, ६ मार्च २०१४ ची आवृत्ती (संपादन)\n११:५१, ८ मार्च २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.atulkulkarni.in/category/news-series/sahakar-ki-swahakar/", "date_download": "2021-07-30T10:47:56Z", "digest": "sha1:L2WEZWCITVVRUYR4ABECHPMSFU5ZC6TL", "length": 8881, "nlines": 197, "source_domain": "www.atulkulkarni.in", "title": "सहकार की स्वाहाकार ! | अतुल कुलकर्णी", "raw_content": "शुक्रवार, ३० जुलै २०२१\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\nबाकीच्यांनी कितीतरी थकवले त्यांचे काय\nलोकमतने सुरु केलेल्या ‘सहकार की स्वाहाकार’ या मालिकेचा दुसरा भाग......\nटॉप १६ साखर कारखाने व त्यांची थकीत रक्कम (आकडे कोटीमध्ये)\nपद्मश्री व्ही व्ही पाटील स.सा.का. प्रवरानगर १७५.३० विठ्ठल स.सा.का. वेणूनगर......\tपुढे वाचा\n१६ कारखान्यांनी थकवले १६१० कोटी \nसाखर विकून आलेले पैसे कर्जखात्यात भरलेच नाहीत एका सूतगिरणीने......\tपुढे वाचा\nतर राज्य सहकारी बँकच दिवाळखोरीत काढू \nसंचालकमंडळांचीच बँक अडचणीत आणली, शेकडो चुका, नाबार्डचा धक्कादायक निष्कर्ष मुंबई......\tपुढे वाचा\nआता मुंबईत क्रिस���पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी\nआयसीएमआर व एनएबीएल मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब\nअतुल कुलकर्णी लोकमत / शुभवर्तमान मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता…\nलॉकडाऊन दहा दिवसांनी वाढवणार\nसप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता\nअतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्ण संख्या…\nऑक्सीजनची मागणी चौपट वाढली\nरुग्णांना पुरवठा करण्यामुळे उद्योगावर परिणाम अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात…\nकेंद्र सरकारने राज्य सरकारचे किती पैसे थकवले..\nकेद्र सरकारची राज्याचा सापत्न वागणूक अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई…\nराज्य वीज नियामक आयोगाच्या\nअध्यक्षपद निवडीसाठी सरकारची लगीनघाई\nअतुल कुलकर्णी मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी)…\nकोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण – डॉ. ओक\nलॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..\nबॉयकोट चायना म्हटले तरते आत्महत्या केल्यासारखे होईल..\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmsingapore.org/event-2876795", "date_download": "2021-07-30T11:25:27Z", "digest": "sha1:DTDG3Z2Y5K3JV4OEN6HPJ6GLK5NFS2A2", "length": 16350, "nlines": 109, "source_domain": "www.mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - MMS Maharashtra Din Foodie Fun Day - Food festival, Cooking Competition and Drawing Competition", "raw_content": "\nसिंगापूर हे आपल्यापैकी बऱ्याच जणांची कर्मभूमी, काही जणांची अध्ययनभूमी तर काही जणांची स्थायीभूमी झाली आहे. पण आपल्या लाडक्या महाराष्ट्राची व “गर्जा महाराष्ट्र माझा” ह्या गौरव-गीताची आठवण करून द्यायला लवकरच महाराष्ट्र दिन येत आहे.\nसंपर्क, संवाद आणि सहवास या महाराष्ट्र मंडळाच्या त्रिवेणी-सूत्राशी निगडीत अशा पद्धतीने हा दिवस आपण साजरा करणार आहोत. गेल्या वर्षीच्या अनुभवावरूनच आनंदमेळावा हा आपल्या सर्वांना किती आवडतो हे माहित आहेच. तेव्हां तसाच आनंदमेळावा भरवण्यास सर्वांना आग्रहाचे सप्रेम आमंत्रण...\nया वर्षीच्या आनंदमेळाव्याची रूपरेषा खालील प्रमाणे:-\n१. गेल्या वर्षी प्रमाणेच, निरनिराळ्या खाद्द्य पदार्थांचे स्टॉल आपण लावू शकता. वयोमर्यादा नाही पण नांव-नोंदणी आवश्यक आहे आणि पदार्थ खास महाराष्ट्राची पाककृती असावी.\n२. स्टॉल खेळांचा, मेंदी, removable tattoo अशा गोष्टींचा असू शकतो. नोंदणी करणे आवश्यक आहे.\n३. एका स्टॉल वर जास्तीत जास्त २ खाद्य पदार्थ अथवा १ खेळ अथवा एक सेवा ठेवावी. त्यापेक्षा जास्त काही ठरवू नये. तसेच नांव-नोंदणी करताना जो पदार्थ, खेळ वा सेवा तुम्ही ठरवली असेल त्यात बदल करु नये. बदल आढळल्यास कार्यक्रम-स्थळी स्टॉल लावायला कदाचित आपल्याला अनुमती मिळणार नाही किंवा आपली ठेव रक्कम परत केली जाणार नाही. सर्वांना समान संधी मिळावी व विक्रीला ठेवलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये ह्या हेतूने हा नियम ठेवला आहे. तुम्ही नोंदवलेला पदार्थ, सेवा किंवा खेळ दुसऱ्या कोणी तुमच्या आधी नोंदवली असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करून बदल सुचवू.\n४. स्टॉल लावण्यासाठी मंडळाचे विद्द्यमान सभासदत्व असणे आवश्यक आहे. स्टॉल जर लहान मुले लावणार असतील (वय वर्षे १२ च्या खालील) तर पालकांपैकी किमान एकाचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.\n५. स्टॉलवर खेळ खेळण्यासाठी आपण जास्तीत जास्त १ डॉलर पर्यंत तिकीट आकारु शकता. खाद्यपदार्थ, टॅटू, मेंदी, नेल-आर्ट, बलून-स्कल्प्टिंग अशा सेवांसाठी ३ डॉलरपेक्षा जास्त तिकीट आकारु नये अशी विनंती. जर तशी गरज भासत असेल तर किमान ३ दिवस आधी आम्हाला संपर्क करुन कार्यक्रमापूर्वीच परवानगी घ्यावी.\n६. मंडळाने नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांची एक स्पर्धासुद्धा ठेवली आहे. सर्वात नाविन्यपूर्ण, पौष्टिक, चविष्ट पण तितकाच हलका (healthy, nourishing, delicious) अशा पदार्थाला बक्षीस असेल. खाद्यपदार्थ खास मराठी वा महाराष्ट्राच्या विविध पाककृतींपैकी असणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थ घरून करून आणावा आणि कार्यक्रम-स्थळी आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करावा. त्याशेजारी पाककृतींबद्द्ल थोडी माहिती एका कागदावर लिहून ठेवावी. पाककृती केलेल्या व्यक्तीने स्वतः उपस्थित राहणे अपेक्षित आहे. परीक्षक पदार्थाची चव घेऊन विजेते घोषित करतील. परिक्षण करताना वरिल निकषांना, व मांडणीतील कल्पकता व सजावट यांना महत्व दिले जाईल. या स्पर्धेचे परीक्षक असतील या क्षेत्रातील सुप्रसिद्ध तज्ञ श्री.मिलिंद सोवनी. तुमच्या पदार्थांमधे सिंगापूरी-मराठी असा सुरेख संगम असेल तर परिक्षक अधिक मार्क देतील ही अपेक्षा आहे. अर्थात त्यांचा निर्णय अंतिम राहिल.\n७. मंडळाने खाद्यपदार्थांच्या स्पर्धेप्रमाणेच चित्रकलेच्या स्पर्धेचेही आयोजन केले आहे. स्पर्धा १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी आहे व स्पर्धेत भा��� घेण्यासाठी मुलांच्या पालकांपैकी किमान एकाने मंडळाचे विद्द्यमान सभासद असणे आवश्यक आहे. कार्यक्रम-स्थळी चित्रासाठी A3 आकारचे पांढरे कागद उपलब्ध असतील. स्पर्धकांनी कोरडे रंग (खडू वा पेन्सिली) आपल्या बरोबर घेऊन यावे. ओले रंग शक्यतो वापरू नयेत ही विनंती.\n८. काही प्रश्न असतील तर भूषण गोरे यांना 97102845 ह्या नंबरवर मेसेज करा किंवा feedback@mmsingapore.org ह्यावर ई-मेल पाठवा.\nकार्यक्रमाचा तपशील व शुल्काची माहिती\nदिनांकः मंगळवार, १ मे २०१८ (सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे)\nस्थळः ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, क्वीन्सटाऊन, मे-चिन रोड, सिंगापूर\nवेळ: सकाळी ११ ते दुपारी १\nआनंदमेळावा, चित्रकला स्पर्धा व नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ स्पर्धा प्रवेश विनाशुल्क आहे\n१५ वर्षे वयापर्यंतच्या मुलांचे S$२०\nतात्पुरती ठेव रक्कम (deposit) - सर्व S$५०*\nसर्व स्टॉल - S$२०;\nतात्पुरती ठेव रक्कम (deposit) S$५० *\nकार्यक्रमाची रूपरेषा व वेळापत्रक\n१०:०० ते ११:०० स्टॉल्सची नोंदणी व मांडणी, नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ मांडणी\n१०:०० ते ११:३० चित्रकला स्पर्धा\n११:०० ते १२:०० नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ स्पर्धा\n११:०० ते १:०० खाद्यपदार्थांची विक्री व खेळ\n१२:३० - बक्षीस वितरण\nमहत्वाची सूचना - * तात्पुरती ठेव रक्कम कार्यक्रमाच्या शेवटी परत केली जाईल. जर नोंदणी पेक्षा वेगळा स्टॉल लावला अथवा स्टॉलमुळे कार्यक्रम-स्थळी अस्वच्छता वा नुकसान झाल्यास ही ठेव रक्कम परत मिळणार नाही.\n1. स्टॉल ३ फूट बाय २ फूट टेबलावर मावेल असा असावा.\n2. खेळ सुरक्षितता व स्वच्छता ह्यांचा विचार करुन ठरवलेले असावेत. तसेच, स्टॉलमुळे शाळेच्या मालमत्तेस हानी वा खेळणार्‍या व्यक्तीस इजा पोहोचणार नाही याची कृपया दक्षता. बाळगावी. शाळेच्या भिंतींवर काहीही चिकटवण्यास अनुमती नाही. तसेच वीजेचा पुरवठा वा विस्तव लागणारे खेळ सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करता, स्वीकारले जाणार नाहीत.\n3. स्टॉलसाठी नावनोंदणी २९ एप्रिल पर्यंत ONLINE करणे आवश्यक आहे.​ आयत्या वेळी किंवा आदल्या दिवशी स्टॉल साठी विनंती स्विकारणे अवघड जाईल. आनंद मेळाव्यासाठी स्टॉल मर्यादित आहेत. तेव्हा लवकरात लवकर नावनोंदणी करुन आपले स्टॉल आरक्षित करा.\n4. श्टॉलवर विकल्या जाणा-या खाद्यपदार्थांच्या दर्जाची, अधिकृततेची व त्यातून खाणा-यांवर होणा-या परिणामांची जबाबदारी संपुर्णपणे स्टॉल लावणा-या व��यक्ती किंवा (मुले असल्यास) त्यांच्या पालकांची राहील. मंडळ त्यास जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. यासाठी मुख्य म्हणजे स्टॉल लावणाऱ्यांनी स्वच्छता, आरोग्य या गोष्टींची अतिशय दक्षता घेंणे अत्यावश्यक आहे.\n5. व्यापारी-स्तरावर विक्रीस सक्त मनाई आहे.\n7. स्टॉल वर विक्रीसाठी आणलेले पदार्थ आणि स्पर्धेसाठी आणलेल पदार्थ वेगळे धरले जातील. स्पर्धेसाठी भाग घेतलेल्या पदर्थांची विक्री होऊ शकत नाही. यासाठी आपल्याला स्टॉल घेणे आवश्यक आहे. तेव्हां मंडळी, वरील सर्व मजकूर आणि नियम कृपया नीट स्मजून घ्या आणि त्वरा करा; आपली नांवे नोंदवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/4941", "date_download": "2021-07-30T11:31:07Z", "digest": "sha1:ACJMZ733BEJL56RAEOJBYBDK6WQMVAEH", "length": 17455, "nlines": 182, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "Vijay Kadechkarr to start digital initiative to guide people in Bollywood industry | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nPrevious article‘सोशल मीडीया परिवर्तनाचे साधन’ – डॉ .डी.बी. पाटील\nNext articleरेलवेच्या डब्ब्यात तुफान राडा बारा महिला पुरुष प्रवाश्यांनी एकास मारून टाकले\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/no-meeting-between-ajit-pawar-and-me-ram-shindes-explanation-77851", "date_download": "2021-07-30T09:29:42Z", "digest": "sha1:56BYT4GL4HJ5P36EXNBMNINOQ6HIVTB3", "length": 18634, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अजित पवार व माझ्यात कोणतीही बैठक झाली नाही ः राम शिंदे यांचे स्पष्टीकरण - No meeting between Ajit Pawar and me: Ram Shinde's explanation | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअजित पवार व माझ्यात कोणतीही बैठक झाली नाही ः राम शिंदे यांचे स्पष्टीकरण\nअजित पवार व माझ्यात कोणतीही बैठक झाली नाही ः राम शिंदे यांचे स्पष्टीकरण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nअजित पवार व माझ्यात कोणतीही बैठक झाली नाही ः राम शिंदे यांचे स्पष्टीकरण\nरविवार, 13 जून 2021\nविधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून प्रा.शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता.\nनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार व माझ्यात कोणतीही गुप्त बैठक झाली नसल्याचे स्पष्टीकरण माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले आहे. (No meeting between Ajit Pawar and me: Ram Shinde's explanation) पवार-शिंदे यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा कर्जत तालुका व राज्यात सुरू झाली होती. यावर शिंदे यांनी खुलासा केला.\nकर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार व भाजपचे माजी मंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी राम शिंदे यांच्यात शनिवारी (ता. १२) अर्धा तास गुप्त बैठक झाल्याची चर्चा होती. (Deputy Chief Minister Ajit Pawar) मात्र अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे शिंदे यांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.\nराज्यात सध्या राजकीय नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. दिल्लीत मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट. (Ex Minister Ram Shinde) रणनितीकार प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची झालेली प्रदीर्घ भेट आणि काल कर्जतमध्ये माजी मंत्री राम शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील भेट. याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असल्याचेही बोलले जाते.\nही बैठक राज्याच्या राजकारणाशी निगडीत होती की कर्जत-जामखेड मतदारसंघाशी, अथवा आगामी लक्षवेधी राजकीय घडामोडीबाबत. या बैठकीत नेमकी कोणती डाळ शिजली याचे औत्सुक्य सर्वांना लागून राहिले. शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री प��ार व माजी मंत्री शिंदे या दोघांमध्ये अंबालिका साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत बैठक झाल्याचे बोलले जाते.\nविधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून प्रा.शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. आमदार रोहित पवार व प्रा.शिंदे यांच्या समर्थकांकडून कर्जत-जामखेड मतदार संघातील विविध प्रश्नावर एकमेकांना लक्ष्य केले जात आहे. असे असताना ही बैठक कोणती खिचडी शिजवण्यासाठी झाली, असेल याची उत्सुकता पवार व शिंदे समर्थक कार्यकर्त्यांना लागली आहे.\nराम शिंदे हे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जात असल्याने त्यांचा काही निरोप घेऊन अजित पवारांना भेटले असतील काय, ही भेट राज्यातील घडामोडीची नांदी तर नसेल अशा चर्चांही रंगल्या. पण शिंदे यांनी अशी कुठलीच गुप्त भेट त्यांच्यात व अजित पवार यांच्यात झाली नसल्याचे स्पष्ट करत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.\nहे ही वाचा ः तरच ओबीसींचे प्रश्न सुटतील..\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराष्ट्रवादीच्या कामचुकार पदाधिकाऱ्यांना बाजूला करा\nजळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात काही पदाधिकारी पक्षाची पदे घेऊन बसले आहेत, मात्र ते काम करीत नाहीत. अशा पदाधिकाऱ्यांना त्वरित हटवावे, अशी आक्रमक...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nगोरठेकरांची राष्ट्रवादीत घरवापसी; खासदार चिखलीकरांना धक्का..\nनांदेड ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले आणि भोकरमधून निवडणूक लढलेले बापूसाहेब गोरठेकर यांची घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nपंकजा मुंडे यांच्या सोबतचे नाते कसे आहे फडणवीसांनी दिले हे उत्तर\nपुणे : केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pankaja Munde) यांना मंत्रिपद मिळणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, त्यांना...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार सक्षम आहेत का\nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस नुकलाच झाला. या दोन्ही नेत्यांचा...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराष्ट्रवादीच्या खासदारांनी घेतली नितीन गडकरींची भेट\nपिंपरी:गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्त���...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nनाशिकला मनसे स्वबळावर; भाजपच आमचा प्रतिस्पर्धी\nनाशिक : महापालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक नाशिक घेण्याची घोषणा केली, (Devendra Fadanvis adopted nashik in last...\nबुधवार, 28 जुलै 2021\n'वारे गुरुजी, तुम्ही राजीनामा मागे घ्या..' मी मुख्यमंत्र्यांना भेटतो\nशिक्रापूर : गेल्या काही दिवसांपासून वाबळेवाडी शाळेबाबत वाद निर्माण झाला आहे. शाळा प्रवेशावरुन सुरू झालेल्या वादानंतर मुख्याध्यापक दत्तात्रय वारे,...\nबुधवार, 28 जुलै 2021\nतर जयंत पाटील, शशीकांत शिंदेंना रस्त्यावरून फिरू देणार नाही....\nवडूज : जिहे-कठापूर पाणी उपसा सिंचन योजनेच्या पाण्याबाबत खटाव तालुक्यातील पूर्व भागाशी सापत्न भूमिका घेतल्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत...\nबुधवार, 28 जुलै 2021\nशिवसेनेतल्या बंडखोरीमागे राष्ट्रवादीच ; पुरावे असल्याचा आढळरावांचा गैाप्यस्फोट\nराजगुरूनगर : खेड पंचायत समितीत Khed Panchayat Samiti शिवसेनेच्या सहा सदस्यांनी केलेल्या बंडखोरीमागे राष्ट्रवादी कॉंग्रेसच असून दिलीप...\nबुधवार, 28 जुलै 2021\nकोल्हापूरला जोडणारे राष्ट्रीय महामार्ग पुरात बंद पडू नये यासाठी मोठा निर्णय\nकोल्हापूर : सांगली (Sangali) व कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमुळे (Maharashtra Flood) झालेल्या नुकसानीबाबत या भागातील...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nअतिवृष्टीतील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार नऊ लाखांची मदत\nसातारा : राज्यात मागील आठवड्यात दरडी कोसळून व पुरामुळे 180 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 91 जण रायगड जिल्ह्यात मृत पावले आहेत. त्यानंतर...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nश्रेष्ठींनी आदेश दिल्यास विधान परिषदेची निवडणूक लढवणार\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी माझ्या नावाची चर्चा होत आहे. चर्चा जरी होत असली...\nसोमवार, 26 जुलै 2021\nअजित पवार ajit pawar रोहित पवार पराभव defeat नगर प्रा. राम शिंदे ram shinde राम शिंदे ajit pawar ram shinde साखर देवेंद्र फडणवीस devendra fadnavis deputy chief minister chief minister दिल्ली उद्धव ठाकरे uddhav thakare नरेंद्र मोदी narendra modi प्रशांत किशोर शरद पवार sharad pawar राजकारण politics आग डाळ आमदार ओबीसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/aadhaar-payment-direct-benefit-transfer-scam", "date_download": "2021-07-30T11:50:58Z", "digest": "sha1:Q5GGHJTZYMQVDGXAIEQ7EOOPL5QL5VSX", "length": 17800, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आधारचा घोटाळेबाजीला 'आधार'! - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतीय रिझर्व्ह बँक आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी अनेकदा स्पष्टीकरणे देऊनही तसेच बँकखात्यांना आधार जोडणे ऐच्छिक आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊन पाच वर्षे उलटून गेली तरीही थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) योजनांमध्ये आधारकार्ड हा मोठा अडथळा अद्यापही ठरत आहे. याबाबत अनेक अहवाल लागोपाठ आले आहेत. लॉकडाउनमुळे आलेल्या तीव्र आर्थिक संकटातही असे लक्षात आले आहे की, आधार कार्डाच्या अडथळ्यामुळे अनेकांना सार्वजनिक वितरण प्रणालीचा किंवा मनरेगासारख्या योजनेचा लाभ घेणे शक्य होत नाही आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान किसान योजना, एलपीजी सबसिडी आणि यांसारख्या अनेक योजनांमधील निधीचे वितरण करण्यात आधारकार्ड ही प्रमुख समस्या ठरत आहे.\nआधारकार्डांमुळे डीबीटींच्या (थेट लाभ हस्तांतर) स्वरूपात अनेक घोटाळे अत्यंत सहजपणे होत आहेत, असा दावा रिथिंक आधार नावाच्या एका अभियानाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. या योजनांचा उल्लेख अहवालात “डायरेक्ट बेनिफिट टू स्कॅमर्स” (घोटाळेबाजांना थेट लाभ देणाऱ्या योजना) असा करण्यात आला आहे. खऱ्या लाभार्थींना या व्यवस्थांमध्ये बहुतेकदा फसवलेच जात आहे, यावर अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.\n“आधारवर आधारित डीबीटी प्रणालीमुळे लाभार्थींचे व्यक्तिगत तपशील तसेच आधार क्रमांक वापरून पेमेंट्स कशी दुसरीकडे वळवली जातात याची खऱ्या लाभार्थींना कल्पनाच येत नाही.” खरे लाभार्थी अनेकदा डीबीटीद्वारे रक्कम त्यांच्या खात्यात हस्तांतरित झालीच नाही, अशी तक्रार करतात. कारण, सरकारी विभाग सबसिडीजच्या हस्तांतरासाठी अनेक बँकखाती उघडतात आणि नेमक्या कोणाच्या नावावर खाते उघडले गेले आहे हे त्या व्यक्तीला कळतच नाही.”\nया प्रक्रियेच्या पायऱ्या वाढवल्यामुळे समस्या आणखी दृढ होत चालली आहे, असेही अहवालात म्हटले आहे. आधारपूर्व काळातील प्रणालीमध्ये डीबीटी एनईएफटी व्यवहारांद्वारे राबवले जात होते. यात बँका व लाभार्थी यांच्यातील दुव्याचे काम करणारी आरबीआय ही एकमेव यंत्रणा होती. ही नवीन प्रणाली आधार पेमेंट्स ब्रिजच्या मार्फत काम करते. या प्रणालीचे काम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या खासगी कंपनीद्वारे चालते.\nमात्र, यामुळे पेमेंट्सच्या ��्रक्रियेत कोणतीही सुलभता आलेली नाही. तंत्रज्ञानात्मक नवोन्मेषामुळे या प्रणालीत अधिक पारदर्शकता येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात खासगी कंपनीमार्फत काम होत असल्याने व्यवस्थेचे चित्र अधिक धूसर झाले आहे आणि सामान्य माणसाच्या आवाक्यातून ही व्यवस्था बाहेर गेली आहे. त्यात यामध्ये आधार जोडणीशी संबंधित तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. याचा फटका आजपर्यंत अनेकांना बसला आहे, असे विश्लेषण अहवालात करण्यात आले आहे.\nब्रिज प्रणालीखाली एनपीसीआय लाभार्थीच्या बँकखात्याला त्याचा आधार क्रमांक जोडते. या जोडलेल्या बँकखात्यामध्ये लाभाचे थेट हस्तांतर केले जाते. मात्र या प्रक्रियेतील काही दोष खाली स्पष्ट करण्यात आले आहेत:\n“मात्र, ही जोडणी मनमानी पद्धतीने ‘लास्ट लिंक्ड’ बँक खात्याला केली जाते आणि हे खाते कोणाचे आहे हे तपासण्याची कोणतीही तरतूद या प्रक्रियेत नाही. या लिंकिंग किंवा मॅपिंगसाठी लाभार्थीची संमती ही पूर्वअट समजली जात असली, तरी प्रत्यक्ष कामाकाजात ती कुठेही घेतली जात नाही. त्यामुळे लाभार्थींच्या नावे कोणती खाती उघडली गेली आहेत आणि कोणती खाती त्यांच्या आधार क्रमांकाला जोडण्यात आली आहेत याबद्दल लाभार्थी पूर्णपणे अंधारात असतात.”\nबँकखाती आणि त्या खात्यांशी जोडलेले आधार क्रमांक केवळ एनपीसीआयकडेच उपलब्ध असतात. एखाद्या लाभार्थीला आपले कोणते खाते वापरले जात आहे हे जाणून घेता यावे यासाठी यात कोणतीही सोय नाही.\nत्यात पेमेंट्स करण्याचे काम पूर्णपणे केंद्रीय यंत्रणांनी हाती घेतल्यामुळे, लाभार्थींना यात काहीतरी चुकत आहे असे वाटले तरी जिल्हा, गट किंवा ग्रामपंचायत स्तरावरील कोणतीही स्थानिक यंत्रणा त्यांना थेट लाभ हस्तांतरणाबाबत कोणतीही मदत करू शकत नाही.\nझारखंडमध्ये आधारवर आधारित डीबीटी प्रणाली प्रचंड भ्रष्टाचारासाठी सुपीक जमीन कशी ठरत आहे हे या अहवालात स्पष्ट करून दाखवण्यात आले आहे. गरीब अल्पसंख्य विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेपूर्वी (प्री-मॅट्रिक) दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या वितरणामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे, असे इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने घेतलेल्या शोधातून समोर आले आहे. एक्स्प्रेसच्या या वृत्तांताची दखल घेत, अल्पसंख्य व्यवहार खात्याने ही २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती वितरण प्र���्रिया सुरक्षित करण्यासाठी त्वरित पाच प्रतिबंधात्मक उपाय अमलात आणले. अशाच प्रकारच्या घोटाळ्यांची पुनरावृत्ती आसाम, पंजाब व बिहारमध्ये दिसून आली. या राज्यांमध्ये ब्रोकर्स, बँकांचे प्रतिनिधी, शाळेतील कर्मचारी आणि राज्य सरकारचे कर्मचारी यांच्या हातमिळवणीमुळे विद्यार्थ्यांच्या हातात शिष्यवृत्तीच्या रकमेचा अगदीच थोडा भाग येत होता.\nलॉकडाउनच्या काळात एलपीजी सबसिडीज पार ‘नाहीशा’ झाल्याची उदाहरणेही या अहवालात देण्यात आली आहेत. सार्वजनिकरित्या उपलब्ध आधार क्रमांक वापरून व्यापक अशा पंतप्रधान किसान योजनेतील पैसा अन्यत्र वळवल्याचे प्रकारही या काळात घडले आहेत. लॉकडाउनच्या काळात आधारने सार्वजनिक वितरण व्यवस्था अर्थात पीडीएसच्या परिणामकारतेवरच प्रश्न उपस्थित केले. हिंदू या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, नवविवाहित स्त्रियांची नावे त्यांच्या सासरच्या कुटुंबाच्या रेशन कार्डांवर घालण्यात इतका प्रचंड विलंब झाला की, अनेक स्त्रिया व लहान मुलांना रेशनकार्डाद्वारे दिल्या जाणाऱ्या अन्नसुरक्षेचा लाभच मिळू शकला नाही.\nइंडियन एक्स्प्रेसमधील एका विश्लेषणात्मक लेखात विपुल कुमार व समीत पांडा लिहितात की, इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पीडीएस या नावाने ओळखली जाणारी नवीन पीडीएस पोर्टिबिलिटी योजना आणि अन्नवितरण पोर्टल आधारवर आधारित बायोमेट्रिक सत्यापनामार्फत (एबीबीए) लाभार्थींची ओळख पटवतात. रेशन दुकानात स्थापित केलेल्या इलेक्ट्रॉनिक पॉइंट-ऑफ-सेल यंत्रावर ही ओळख पटवली जाते. ही प्रक्रिया प्रामुख्याने आधार व रेशन कार्ड यांच्यातील जोडणीवर अवलंबून आहे. केंद्र सरकार संपूर्ण देशासाठी एक रेशनकार्ड असा दावा करत असले तरीही या रेशनकार्डाचा लाभ प्रवास करणाऱ्या किंवा स्थलांतिरत लाभार्थींपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न किती तोकडे होते हे या विश्लेषणातून सहज स्पष्ट होते.\nमोदी-शीख मैत्रीचा प्रचार; २ कोटी इमेल पाठवले\nभाजप, मोदीविरोधी गाणी लिहिली म्हणून अटक\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च���या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T10:16:54Z", "digest": "sha1:LY7OPOA2DBMEB2EHA2WLD7NOSN4UBBGR", "length": 10942, "nlines": 71, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मेलबर्न - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(मेलबोर्न या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख ऑस्ट्रेलिया तील मेलबर्न शहराबद्दल आहे. मेलबर्न च्या इतर उपयोगांसाठी पहा - मेलबर्न (निःसंदिग्धीकरण).\nस्थापना वर्ष ३० ऑगस्ट १८३५\nक्षेत्रफळ ८,८०६ चौ. किमी (३,४०० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १०२ फूट (३१ मी)\n- शहर ४० लाख\n- घनता १,५६६ /चौ. किमी (४,०६० /चौ. मैल)\nमेलबर्न हे ऑस्ट्रेलिया देशाच्या व्हिक्टोरिया ह्या राज्याची राजधानी व ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहर आहे. इ.स. २००६ च्या जनगणने नुसार येथील लोकसंख्या ३७ लाख ४० हजार आहे. येथे राहणार्‍या लोकांना मेलबर्नीयन असेही संबोधले जाते. हे शहर ऑस्ट्रेलियाचे सांस्कृतिक राजधानीचे शहरही मानले जाते. येथे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आहे. पहिली ऑस्ट्रेलियन संसद या शहरात होती. ती नंतर कॅनबेरा या नवीन राजधानी च्या ठिकाणी हलवण्यात आली. मात्र संसदेची कोरीव काम व सुंदर दिवे असलेली प्रेक्षणीय इमारत येथे अजूनही आहे. या शहराच्या मुख्य भागातून यारा नदी नावाची नदी वाहते.\nमेलबर्न शहर मेलबर्न विमानतळ नावाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे जगाशी जोडलेले आहे. आंतरराष्ट्रीय विमानांबरोबरच स्थानीय विमानेही येथूनच सुटतात. स्थानीय सेवेत जेटस्टार व व्हर्जिन ऑस्ट्रेलिया या विमान सेवा उपलब्ध आहेत. विमानतळापासून शहरात येण्यासाठी द्रुतगती मार्ग आहेत. विमानतळापासून स्कायबस ही सेवा, टॅक्सीज तसेच भाड्याच्या गाड्या उपलब्ध आहेत त्या परिवहनासाठी मिळतात. मात्र मेलबर्नचे सार्वजनिक परिवहन उपलब्ध नाही. या शिवाय शहरात मुराब्बीन व इतर छोटी विमानतळेही आहेत. शहराच्या मुख्य भागात फिरण्यासाठी दर वीस मिनिटांनी एक मोफत ट्रॅमही आहे. शहराचे सर्व विभाग शहर बस सेवा, ट्रॅम व रेल्वे द्वारे जोडलेले आहेत.\nमेलबर्न येथे अनेक विद्यापीठे आहेत. जसे\nमेलबर्न विद्यापीठ (इंग्रजी Melbourne University)\nमोनॅश विद्यापीठ (इंग्रजी Monash University)\nला ट्रोब विद्यापीठ (इंग्रजी La Trobe University)\nव्हिक्टोरिया विद्यापीठ (इंग्रजी Victoria University)\nअनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. शिक्षणाचे माध्यम इंग्लिश भाषा आहे. शहराला द एज व हेराल्ड सन या दोन मुख्य वृत्तपत्रांसहीत मोफत वाटले जाणारे एमएक्स हे वृत्तपत्र आहे.\nयेथे इ‌.स. १९५६ साली ऑलिंपिक खेळ तसेच इ‌.स. २००६ साली राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. या शहराची स्थापना इ‌.स. १८५० साली यारा नदी च्या काठी झाली. या विभाग पुर्वी वुरुंजरी नावाची आदिवासी जमात रहात असे. या जमातीतल्या आठ मुख्य नेत्यांशी, जॉन बॅटमन (इंग्रजी: John Batman) यांनी इ‌.स.१८३५ मध्ये तडजोड करून सुमारे २४०० किमी जमीन आपल्या ताब्यात घेतली व या शहराची स्थापना केली. इ‌.स. १८५० साली व्हिक्टोरिया राज्य येथे सोने सापडल्यावर येथे माणसांचा महापूर उसळला. सन इ‌.स. १८८० मध्ये हे जगातले सगळ्यात श्रीमंत शहर मानले जायला लागले. सन इ.स. १९९२ साली शहराची आर्थिक स्थिती सुधारावी व येथे पर्यटकांना आकर्षीत करावे या हेतुने शहरात अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले. जसे, मेलबर्न म्युझियम Melbourne Museum, फेडरेशन स्क्वेयर Federation Square, क्राउन कॅसिनो Crown Casino, व सिटी लिंक या नावाचा द्रुतगती मार्ग.\nकोबर्ग नामक उपनगरात मुन्रो स्ट्रीट येथे मेलबर्न येथील भारताच्या राजदूतांचे संपर्क कार्यालय ही आहे.\nबि. एच. पी. बिलिटन या महाकाय खनिज उत्खनन संस्थेचे मुख्य कार्यालय येथे आहे. महाराष्ट्र मंडळ येथे कार्यरत आहे. या मंडळाचे संकेतस्थळ येथे पहा. महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया\nविकिव्हॉयेज वरील मेलबर्न पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on ७ डिसेंबर २०१७, at ०५:१३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी ०५:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T09:43:54Z", "digest": "sha1:DIYTCLSDLNT3BJKYX56SHL3CIKS7JCXL", "length": 3789, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:भारतातील पर्वतरांगा - विकिपीडिया", "raw_content": "\nअनामलाई • अरवल्ली • तिरुमला • निलगिरी • बिलिगिरीरंगन • विंध्य • सह्याद्री • सातपुडा • सेर्वरायन • हिमालय\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ नोव्हेंबर २०१० रोजी १३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%86%E0%A4%B0-6812-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7/", "date_download": "2021-07-30T09:44:06Z", "digest": "sha1:ZIX2MSN77OCW3XE6LF7WXFYJI5XV4QUR", "length": 4546, "nlines": 100, "source_domain": "solapur.gov.in", "title": "आरआर-6812 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, चे कलम 37 (१) व (३) | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nआरआर-6812 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, चे कलम 37 (१) व (३)\nआरआर-6812 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, चे कलम 37 (१) व (३)\nआरआर-6812 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, चे कलम 37 (१) व (३)\nआरआर-6812 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, चे कलम 37 (१) व (३)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 26, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/china-claims-to-have-used-microwave-weapons-against-indian-troops/", "date_download": "2021-07-30T11:55:01Z", "digest": "sha1:6O4OSDVEJKNRWKGW7ANBVBLBQFUFXQRD", "length": 20581, "nlines": 159, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "भारतीय सैन्याविरूद्ध मायक्रोवेव्ह शस्त्रे वापरल्याचा चीनचा दावा | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome अधिक भारतीय सैन्याविरूद्ध मायक्रोवेव्ह शस्त्रे वापरल्याचा चीनचा दावा\nभारतीय सैन्याविरूद्ध मायक्रोवेव्ह शस्त्रे वापरल्याचा चीनचा दावा\nभारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावात, चिनी प्राध्यापकाने नुकताच २ ऑगस्ट रोजी सीमेवर भारतीय सैन्याविरूद्ध मायक्रोवेव्ह शस्त्रे वापरल्याचा दावा केला आहे. मात्र भारतीय सैन्याने हा दावा फेटाळून लावला. सैन्य दलाने असे अहवाल चुकीचे म्हणून वर्णन केले.\nचला जाणून घेऊया ही मायक्रोवेव्ह शस्त्रे कोणती आहेत ते कसे कार्य करतात ते कसे कार्य करतात अशी शस्त्रे बनवण्यावरही भारत कार्यरत आहे का\nमायक्रोवेव्ह हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा एक प्रकार आहे. याचा उपयोग स्वयंपाक आणि रडार यंत्रणेत केला जातो. २००८ मध्ये, यूके मॅगझिन न्यू सायंटिस्टने नोंदवले की मायक्रोवेव्हमुळे शरीरातील ऊतक तापू शकतात. कानांद्वारे ते डोक्यात शॉक वेव्ह तयार करतात. हे तंत्रज्ञान शस्त्रास्त्रे म्हणून वापरण्याचे काम अनेक देश करीत आहेत.\nमायक्रोवेव्ह शस्त्रे काय आहेत\nमायक्रोवेव्ह शस्त्रे यांना ‘डायरेक्ट एनर्जी वेपन्स’ असे म्हणतात. अशा शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते कमी प्राणघातक असतात, ज्यात गंभीर इजा किंवा मृत्यूचा धोका नसतो. मायक्रोवेव्ह शस्त्रे शरीरातील पाणी गरम करतात. यामुळे मत्सर होतो. ही जळत्या गरम बल्बला स्पर्श करण्याइतकीच आहे. लक्ष्य त्याच ठिकाणी उभे आहे तोपर्यंत मायक्रोवेव्ह शस्त्राचा प्रभाव असतो, परंतु तिथून सोडला तर त्याचा प्रभाव कमी होतो.\nमायक्रोवेव्ह शस्त्रे कशी कार्य करतात\nआपण मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पाणी गरम करण्याची सोय केली. ही मायक्रोवेव्ह शस्त्रेही त्याच धर्तीवर कार्य करतात. मायक्रोवेव्ह ओव्हन ज्याप्रकारे अन्नामध्ये उपस्थित पाणी गरम करते, जेणेकरून अन्न गरम होऊ शकते. त्याचप्रमाणे मायक्रोवेव्ह शस्त्रदेखील मानवी शरीरात असलेले पाणी गरम करते ज्यामुळे शरीराचे ता���मान वाढते. तथापि, या शस्त्रांच्या किरणोत्सर्गामध्ये मायक्रोवेव्हच्या जागी मायक्रोवेव्ह उत्सर्जित होतात. ही शस्त्रे १ किमीपर्यंत लक्ष्य करू शकतात. जेव्हा मायक्रोवेव्ह शस्त्राने हल्ला केला तेव्हा शरीराचे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचते. तर आपल्यासाठी ३६.१ डिग्री सेल्सियस ते ३७.२ डिग्री सेल्सिअस तापमान सामान्य मानले जाते.\nलक्ष्य असे केले जाऊ शकते\nचिनी सरकारी वृत्तपत्रानुसार मायक्रोवेव्ह शस्त्र दोन प्रकारे कार्य करते. प्रथम – ज्यामध्ये केवळ एका व्यक्तीस लक्ष्य केले जाते. दुसरा – ज्यामध्ये गर्दी लक्ष्यित आहे.\nमायक्रोवेव्ह शस्त्राने हल्ल्याचा प्रभाव\nमायक्रोवेव्ह शस्त्राने हल्ला केला असता शरीरात पाण्याचा अभाव असतो, ज्यामुळे उलट्या होतात. शरीर कमकुवत होते आणि त्या व्यक्तीस उभे राहण्याची क्षमता नसते. नाकातून रक्त येऊ लागते. डोके दुखत राहते, शरीर थरथरणे सुरू होते.\nकोणत्या देशांकडे मायक्रोवेव्ह शस्त्रे आहेत\nमायक्रोवेव्ह शस्त्रे प्रथम २००७ मध्ये उघडकीस आली. हे अमेरिकेने तयार केले होते, ज्यास त्याला ‘अ‍ॅक्टिव्ह डेनिअल सिस्टम’ म्हणतात. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, ही यंत्रणा बनवण्यामागील हेतू गर्दीवर नियंत्रण ठेवणे, त्याचे संरक्षण करणे हे आहे. ही शस्त्रे बनविण्याचा एक हेतू म्हणजे यामुळे कोणतेही गंभीर नुकसान होऊ शकत नाही. २००७ मध्ये अमेरिकेने ती अफगाणिस्तानात तैनात केली होती. तथापि, त्यावेळी तो वापरला जात नव्हता.\nचीन या शस्त्रास्त्रांवर वेगाने काम करत आहे\nअमेरिकेव्यतिरिक्त चीनने यावर वेगाने काम केले आहे. डेली मेलच्या अहवालानुसार २०१४ मध्ये चीनने एअर शोमध्ये ‘पोली डब्ल्यूबी -१’ प्रदर्शित केले होते. २०१७ मध्ये पॉपुलर सायन्सने म्हटले आहे की चीन मायक्रोवेव्ह शस्त्रास्त्रावर काम करीत आहे जे इलेक्ट्रॉनिक्स वापरुन क्षेपणास्त्रे किंवा इतर यंत्रसामग्री निरुपयोगी ठरू शकतात. चीनशिवाय रशिया, ब्रिटन, इराण आणि तुर्की देखील अशा शस्त्रास्त्रावर काम करत आहेत.\nभारत या शस्त्रास्त्रांवरही काम करत आहे\nभारतातील संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) देखील अशा शस्त्रास्त्रे कार्यरत आहे. तथापि, अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान डॉ.जी.डी. सतीश रेड्डी म्हणाले होते की, “आज ड��यरेक्ट एनर्जी वेपन (डीडब्ल्यू) खूप महत्वाचे आहे. जग त्याकडे वाटचाल करत आहे. यावर आम्ही बरेच प्रयोग करत आहोत. गेल्या ३-४ वर्षांपासून आम्ही १० किलोवॅट ते २० केडब्ल्यू पर्यंत शस्त्रे विकसित करण्याचे काम करत आहोत.\nआपल्याला सांगू की सन २०१७ मध्ये डीआरडीओने कर्नाटकच्या चित्रदुर्गात १ केडब्ल्यू शस्त्रांची चाचणी केली. तत्कालीन संरक्षणमंत्री अरुण जेटलीही उपस्थित होते.\nमायक्रोवेव्ह शस्त्रे एकाधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, हायपरसनिक क्रूझ क्षेपणास्त्रे, हायपरसनिक ग्लाइड क्षेपणास्त्रे रोखण्यासाठी देखील वापरली जातात. रशिया, चीन, भारत, ब्रिटनसुद्धा अशा शस्त्रे विकसित करण्यात गुंतले आहेत. त्याचवेळी तुर्की आणि इराण असा दावा करतात की त्यांच्याकडे अशी शस्त्रे आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये लिबियात असे शस्त्र वापरल्याचा तुर्कस्तानने दावाही केला आहे. तथापि, अशी एक शस्त्रे देखील आहेत की अशी शस्त्रे अद्याप केवळ वापरण्यासाठी मर्यादित आहेत. मायक्रोवेव्ह वाईपमध्ये कण बीम स्वीपिंग, प्लाझ्मा वीपिंग, सोनिक वीपिंग, लाँग रेंज ध्वनिक यंत्रांचा समावेश आहे.\nPrevious articleयोगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता यूपीचा ‘ठग’ असे मनसेने लावले पोस्टर\nNext articleदेशातील संपूर्ण लोकसंख्येला कोरोना लस देण्याची गरज भासणार नाही – केंद्र सरकार\nसुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते नंदा खरे, आबा महाजन यांचे अभिनंदन\nदेशातील 17 राज्यात सुरु झाली ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/father-drowned-front-childs-eyes-nanded-news-323154?amp", "date_download": "2021-07-30T11:42:32Z", "digest": "sha1:WTPEUVRGN3QUH7NZHIZIBR4PGDV6CDNU", "length": 10018, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुलाच्या डोळ्यासमोर बापाचा पाण्यात बुडून.....", "raw_content": "\nनदीवर मेंढ्याना धुतल्यानंतर काही मेंढ्या गाळाता अडकल्याने त्यांना काढण्यासाठी तो तलावात उतरला .मात्र पाण्याचा अंदाज त्याला आला नसल्याने त्याचा गाळात फसुन पाण्यात बुडून मर पावला.\nमुलाच्या डोळ्यासमोर बापाचा पाण्यात बुडून.....\nआरळी ( जिल्हा नांदेड) : बिलोली तालुक्यातील आरळी येथील मेंढपाळ युवक हजप्पा गणपती बनसोडे (वय ४१) शनिवार( ता. १८) रोजी सकाळी अकरा वाजता गावाजवळ असलेल्या नदीवर मेंढ्याना धुतल्यानंतर काही मेंढ्या गाळाता अडकल्याने त्यांना काढण्यासाठी तो तलावात उतरला .मात्र पाण्याचा अंदाज त्याला आला नसल्याने त्याच�� गाळात फसुन पाण्यात बुडून मर पावला. याप्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.\nबिलोली तालुक्यातील आरळी येथील मेंढपाळ हजप्पा गणपती बनसोडे हा आपल्या कुटुंबाची उपजीवीका भागविण्यासाठी स्वतःची कांही मेंढ्या व इतरांची काही मेंढ्या घेऊन दररोजच्या प्रमाणे आपल्या मेंढ्या घेऊन माळरानावर चारण्यासाठी जात होता. गेल्या आठवड्यात सतत पाऊस झाल्याने, रस्त्यातच गावजवळ असलेल्या कुंडलवाडी नदीच्या बंधाऱ्याला काठोकाठ पाणी वाहत होते. तसेच गेल्या दोन वर्षा पूर्वी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत बेळकोणी (बु) ते कौठा हद्यीपर्यंत आरळी गावाजवळून जाणाऱ्या नदीचे नाला सरळीकरण करण्यात आले होते. परंतू सदर नदीच्या काठेवर टाकलेली काळी माती पून्हा पावसाच्या पाण्यामुळे तीच माती नदीत आली व तिचा गाळ तयार झाला.\nहेही वाचा - नांदेड जि.प.च्या ग्रामीण रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा- 257 किमीचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग\nमेंढ्याना अंघोळ घालणे बेतले जीवावर\nनदीच्या पाण्यात हजप्पा व त्याचा एक लहान मुलगा वैभव (वय १५) या दोघांनीही शनिवार (ता. १८) रोजी सकाळी अकरा वाजता आपले मेंढ्या धुवून बाहेर काढल्या होत्या. परंतू कांही मेंढ्या पाण्यातील गाळात फसल्या होत्या. तेंव्हा हजप्पा हा सदरील मेंढ्यांना बाहेर काढण्यासाठी पून्हा पाण्यात उतराला आणि लहान मुलगा वैभव बाकीचे मेंढ्या एकत्र करण्यात व्यस्त होता. कांही वेळेनंतर पाण्यातील मेंढ्या बाहेर आल्या, परंतू हजप्पा मात्र वर दिसला नाही. मुलाच्या लक्षात येताच शेजाऱ्यांना आवाज दिला असता कांही गावकऱ्यानी शोधा- शोध करून मयत हजप्पाचे प्रेत बाहेर काढले.\nबिलोली पोलिस ठाण्यात नोंद\nमयताचे वडिल गणपत बनसोडे यांनी बिलोली पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे पाठविण्यात आले. नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकुल वातावरणात आरळी येथे दुपारी चार वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.\nया आधी याच तलावात दोघांचा मृत्यू\nमाजी आमदार सुभाष साबणे यांच्या अध्यक्षेतेखाली जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत केलेल���या नाला सरळीकरणाच्या निकृष्ठ कामामुळे, या वर्षात तिन व्यक्ती गाळात आडकल्यामुळे मृत्यू झाल्याने सदरील कामाबाबत गावकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे. सदरील नदीच्या दोन्ही बाजूना दगडी भिंत बांधल्यास गाळ तयार होत नव्हता. सात महिन्यापूर्वी असेच पिता- पुत्राचा गाळात आडकून मृत्यू झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/we-value-what-hk-patil-says-praful-patels-statement-refers-to-nana-patole-nrvb-156622/", "date_download": "2021-07-30T11:22:04Z", "digest": "sha1:5OA6U5GRDMNMZGIXV3W26Z4JJPLHFGWC", "length": 11872, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "राज-का-रण | आम्ही एचके पाटील काय म्हणतात त्याला महत्व देतो : प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने नाना पटोलेंचा अनुल्लेख! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, जपानच्या खेळाडूला धक्का\n#Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, सलग तिसऱ्या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक\nसासूने न्यायालयालाच धरलं वेठीला मग न्यायव्यवस्थेचीही सटकली; पुढे झालं असं की…\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nराज-का-रणआम्ही एचके पाटील काय म्हणतात त्याला महत्व देतो : प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने नाना पटोलेंचा अनुल्लेख\nज्यांना जे करायचे त्यांनी ते करावे. कुणीच कुणाला बांधून ठेवले नाही. ही आघाडी आहे. ज्या पक्षाला जे करायचे त्यांनी ते करावे. त्यावर आम्ही रोज उत्तरे का द्यावीत, एच के पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत.\nनागपूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यानी लहान माणसावर मी कशाला बोलू, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाद्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे क्रमांक दोनचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील ‘आम्ही एचके पाटील काय म्हणतात त्याला महत्व देतो. कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य असते, अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांनी पटोले यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला आहे.\nजे करायचे त्यांनी ते करावे\nमाध्यमांशी बोलताना पटेल म्हणाले की, ज्यांना जे करायचे त्यांनी ते करावे. कुणीच कुणाला बांधून ठेवले नाही. ही आघाडी आहे. ज्या पक्षाला जे करायचे त्यांनी ते करावे. त्यावर आम्ही रोज उत्तरे का द्यावीत, एच के पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. पाटील यांच्या बोलण्याला आम्ही महत्व देतो. त्यांच्या बोलण्यात तथ्य असते. कारण ते थेट पक्षश्रेष्ठींचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात, असे पटेल म्हणाले.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/double-the-money-for-bhama-askheds-water-double-charge-of-water-resources-department-nrab-154128/", "date_download": "2021-07-30T09:39:54Z", "digest": "sha1:BRFVJV2UTRX5XAAUVGCFAEXKNTK25ZPN", "length": 13442, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | भामा आसखेडच्या पाण्यासाठी दुप्पट पैसे ! ; जलसंपदा विभागाची दुप्पट शुल्क आकारणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो अस���्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nपुणेभामा आसखेडच्या पाण्यासाठी दुप्पट पैसे ; जलसंपदा विभागाची दुप्पट शुल्क आकारणी\nमहापालिकेस महिन्याला तब्बल ५६ ते ६० लाखांचा आर्थिक भुर्दंड\nपुणे : भामा आसखेड योजनेतील पाण्यासाठी जलसंपदा विभागाने दुप्पट शुल्क आकारणी केली आहे. यासाठी जलसंपदा विभागाने शहरासाठी मंजुर असलेल्या पाणी कोट्याचे कारण पुढे केले आहे. त्यामुळे भामा आसखेडचे पाणी महापालिकेला परवडणारे नसल्याचे समोर आले आहे.\nशहराच्या पूर्वभागातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने भामा आसखेड योजना कार्यान्वीत केली आहे. अद्याप ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत झालेली नाही. असे असताना जलसंपदा विभागाने शहराच्या पाणीकोट्याचे कारण देत भामा आसखेडच्या पाण्यासाठी दुप्पट शुल्क आकारले आहे. यामुळे महापालिकेस महिन्याला तब्बल ५६ ते ६० लाखांचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. दरम्यान, ही शुल्क आकारणी चुकीची असल्याचे महापालिकेने जलसंपदा विभागास कळविले असून हे वाढीव शुल्क न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या शुल्क आकारणीवरून या दोन्ही विभागात नव्या वादाला तोंड फुटणार आहे.\nराज्यशासनाने महापालिकेसाठी खडकवासला धरण साखळीमधून ११.५० टीएमसी पाणीसाठा मंजूर केला आहे. तर भामा- आसखेड धरणातून अडीच टीएमसी पाणी मंजूर आहे. जलसंपत्ती आयोगाच्या निकषांनुसार, महापालिकेने शहराला मंजूर केलेल्या पाण्याच्या कोटया पेक्षा अधिक पाणी वापरल्यास त्यावर दुप्पट दराने शुल्क आकारणी केली जाते. दंड म्हणून ही शुल्क आकारणी केली जाते.\nमहापालिका शासनाने मंजूर केलेल्या साडे अकरा टीएमसी पेक्षा जास्त पाणी खडकवासला धरणातून घेत असल्याने जलसंपदा विभाग मंजूर कोटयापेक्षा अधिकच्या पाण्यावर दंड आकरणी करते. महापालिका तो दंडही भरत आहे. मात्र, आता भामा- आसखेड धरणाचा पाणीसाठाही जलसंपदा विभागाने शहरासाठी मंजूर असलेल्या साडेअकरा टीएमसीत असल्याची भूमिका घेतली आहे. जलसंपदाने पालिकेनेकडे जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी तब्बल १ कोटी २४ लाख ४८ हजार रूपयांचे बील दिले आहे. तर महापालिकेने या दोन महिन्यांसाठी दंड वगळून ६८ लाख १५ हजार ३१४ रूपयांचे बील जमा केले आहे. परिणामी जलसंपदा विभागाने उर्वरीत रकमेसाठी महापालिकेकडे तगादा लावला असून पालिकेने हे वाढीव बील देण्यास नकार दिला आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh/bsp-chief-mayawati-slams-samajwadi-party-over-joining-nine-mlas-78029", "date_download": "2021-07-30T10:56:34Z", "digest": "sha1:YUJYPRFABO5BTQ7HVF7MXPTKK5CVMFR3", "length": 18556, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आमचे आमदार घेतले तर तुमच्या पक्षाचे आमच्याकडे येतील! - BSP Chief Mayawati slams Samajwadi party over joining of nine MLAs | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्य��ंची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमचे आमदार घेतले तर तुमच्या पक्षाचे आमच्याकडे येतील\nआमचे आमदार घेतले तर तुमच्या पक्षाचे आमच्याकडे येतील\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nआमचे आमदार घेतले तर तुमच्या पक्षाचे आमच्याकडे येतील\nबुधवार, 16 जून 2021\nपुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.\nलखनऊ : बहूजन समाज पक्षाच्या (BSP) निलंबित नऊ आमदारांनी नुकतीच समाजवादी (SP) पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली होती. हे आमदार सपामध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अखिलेश यांनीही त्याचे संकेत दिले असले तरी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी अखिलेश यांच्यावर पलटवार केला आहे. हे आमदार सपामध्ये दाखल झाल्यास पक्षात फूट पडेल, असे भाकित त्यांनी वतर्वलं आहे. (BSP Chief Mayawati slams Samajwadi party over joining of nine MLAs)\nपुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविषयी भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांना पक्षात घेत भाजपने काँग्रेसला धक्का दिला आहे. आता समाजवादी पक्ष बहूजन समाज पक्षाला खिंडार पाडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.\nहेही वाचा : पाकिस्तानच्या संसदेत धुमश्चक्री; खासदारांना मारहाण अन् शिवीगाळ\nबसपच्या 19 पैकी 9 आमदारांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री व सपाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामध्ये असलम राईनी, असलम अली चौधरी, मुजतबा सिद्दीकी, हाकिम लाल बिंद, हरगोविंद भार्गव, सुषमा पटेल, वंदना सिंह, रामवीर उपाध्याय आणि अनिल सिंह यांचा समावेश आहे. याला प्रत्यूत्तर देत मायावती यांनी या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\n1. घृणित जोड़तोड़, द्वेष व जातिवाद आदि की संकीर्ण राजनीति में माहिर समाजवादी पार्टी द्वारा मीडिया के सहारे यह प्रचारित करना कि बीएसप�� के कुछ विधायक टूट कर सपा में जा रहे हैं घोर छलावा\nमायावती यांनी याबाबत ट्विट केले असून त्या म्हणाल्या, घृणास्पद, द्वेष आणि जातीयवाद यामध्ये समाजवादी पक्ष माहिर आहे. बसपचे काही आमदार सपामध्ये जाणार हा प्रचार म्हणजे खोटेपणा आहे. राज्यसभेच्या निवडणूकीत सपा आणि एका उद्योगपतीशी हातमिळवणी करून पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. सपा जर या निलंबित आमदारांप्रती प्रामाणिक असता तर त्यांना आतापर्यंत अधांतरी ठेवलं नसतं.\nबसपचे हे आमदार घेतल्यास सपामध्ये बंड होईल, पक्षात फूट पडेल. बसपमध्ये येण्यास आतूर असलेले आमदार बंड करतील. याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळंच त्यांना लटकवत ठेवलं आहे. सपाचा चेहरा आणि चरित्र नेहमीच दलित विरोधी आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यात त्यांची तयारी नाही. त्यामुळंच बसप सरकारने सुरू केलेल्या कामांना सपा सरकारने बंद केलं. भदोईला नवीन संत रविदास नगर जिल्हा बनविण्याचा निर्णयही बदलण्यात आला. हे अत्यंत निंदनीय आहे, अशी टीका मायावती यांनी केली आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n स्वतंत्र्य लढणार ; राष्ट्रवादीला दिल्या शुभेच्छा\nमुंबई : येत्या वर्षाच्या सुरवातीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ( Assembly Election 2022 ) होत आहेत. या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nदेशमुख खंडणी प्रकरणात संजय पाटील, राजू भुजबळांच्या घरांवर सीबीआयचा छापा\nमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील शंभर कोटींचे खंडणीचे आरोप पोलिस दलातील अनेकांनी सीबीआयच्या जाळ्यात अडकवणार असे दिसत आहे....\nबुधवार, 28 जुलै 2021\nउत्तर प्रदेशचा कोरोनावर अभूतपूर्व विजय; महाराष्ट्राने अनुकरण करावे\nमुंबई : उत्तर प्रदेश सरकार कोरोनावर अभूतपूर्व विजय मिळवला आहे. महाराष्टाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारने जनतेला कोरोनामुक्त...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nयोगी सरकारमधील मंत्र्याकडून मुनव्वर राणा यांना एन्काऊंटरची धमकी\nलखनौ : देशाच्या 1947 मध्ये झालेल्या फाळणीनंतर जे लोक भारतात थांबले, तेच आता देशाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जे भारताच्या विरोधात उभे राहतील,...\nबुधवार, 21 जुलै 2021\nआता देशातील प्रत्येक राज्यात 'खेला होबे'; ममतांची गर्जना\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत���री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी देशपातळीवर भाजपच्या विरोधात मोर्चा उघडला. बंगाल निवडणुकीवेळी प्रसिध्द झालेली '...\nबुधवार, 21 जुलै 2021\nमोदी सरकारच्या सहा वर्षात देशद्रोहाचे 326 गुन्हे; सर्वाधिक भाजपच्या राज्यांत\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात देशभरातील विविध राज्यांमध्ये देशद्रोहाचे 326 गुन्हे दाखल करण्यात आले...\nसोमवार, 19 जुलै 2021\nपक्षीय चौकट ओलांडून प्रियांका गांधींनी दाखवलं मोठं मन\nलखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पंचायत समिती (ब्लॅाक प्रमुख) सभापतीसाठीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. अर्ज भरण्याच्या...\nशनिवार, 17 जुलै 2021\nभाजप नेत्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नये याचे आश्चर्य वाटते\nमुंबई : येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशीचा Ashadi Wari सोहळा साजरा होणार आहे. दोन वर्षापासून राज्यात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा आणखी...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nभाजपला या बातमीने आनंद होणार नाही; पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे देशातले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर...\nगुरुवार, 15 जुलै 2021\nआमदार राम सातपुते यांना राष्ट्रीय राजकारणात संधी\nपुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विश्‍वासू समजले जाणारे माळशिरसचे आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute) यांची...\nबुधवार, 14 जुलै 2021\nहे कसले लोकसंख्या नियंत्रण भाजपच्या निम्म्या आमदारांना दोनपेक्षा जास्त मुले\nलखनौ : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारच्या लोकसंख्या नियंत्रण (Population Control Bill) विधेयकावरुन गदारोळ सुरू झाला आहे. विरोधकांकडून टीका सुरू...\nबुधवार, 14 जुलै 2021\nप्रशांत किशोर राहुल गांधींना भेटले..भाजपविरोधी मोर्चेबांधणी\nनवी दिल्ली : पंजाबच्या निव़डणुकीची रणधुमाळी आणि उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वाजलेले पडघम या पार्श्वभूमीवर राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस...\nबुधवार, 14 जुलै 2021\nउत्तर प्रदेश bsp akhilesh yadav आमदार मायावती mayawati mayawati samajwadi party mlas मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ yogi adityanath topics समाजवादी पक्ष निवडणूक दलित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai/actor-sonu-sud-likely-get-trouble-remdesivir-case-78008", "date_download": "2021-07-30T10:58:42Z", "digest": "sha1:AOELCINO7WIYBHH7GAILT7YODFHB3TSI", "length": 16887, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अभिनेता सोनू सूद अडचणीत येणार? - Actor Sonu Sud likely to get into trouble in Remdesivir case | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअभिनेता सोनू सूद अडचणीत येणार\nअभिनेता सोनू सूद अडचणीत येणार\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nअभिनेता सोनू सूद अडचणीत येणार\nबुधवार, 16 जून 2021\nअभिनेता सोनू सूदच्या प्रकरणात रेमडेसिव्हिरचा पुरवठा करणारी मोठी साखळी होती.\nमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन जास्त किंमत देऊन सुद्धा रुग्णांना मिळाले नाही. त्यातच काही अभिनेते आणि आमदार यांनी रेमडेसिव्हिर इंजेक्शन रुग्णांनाच्या नेतवाईकांना उपलब्ध करुन दिली होती. मात्र, सरकारकडे उपलब्ध नसलेले औषध अभिनेते व आमदार यांच्याकडे उपसब्ध होत असल्यामुळे त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यावर आज (ता.१६ जून) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. (Actor Sonu Sud likely to get into trouble in Remdesivir case)\nकाँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांना रेमडेसिव्हिरचा अवैध पुरवठा प्रकरणात संबंधित ट्रस्ट, ट्रस्टींच्या विरोधात माझगाव न्यायलयात फौजदारी तक्रार दाखल, करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांची मुंबई उच्च न्यायालयात दिली.\nहे ही वाचा : पुण्यात पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार तासशेवर\nतसेच बीडीआर फाऊंडेशन ट्रस्ट आणि या ट्रस्टचे ट्रस्टी धीर शहा आणि या ट्रस्टला रेमडेसिव्हिरचा पुरवठा करणाऱ्या बीडीआर फार्मास्युटिकल्सच्या चार संचालकांविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे, सिद्दिकी यांच्याविरोधात अद्याप तक्रार दाखल केलेली नाही, असेही कुंभकोणीं यांनी सांगितले.\nअभिनेता सोनू सूदच्या प्रकरणात रेमडेसिव्हिरचा पुरवठा करणारी मोठी साखळी होती. शेवटी ज्या दुकानाने पुरवठा केला ते दुकान गोरेगावमधील लाईफलाईन मेडिकल केअर हॉस्पिटलमधील होते. त्या फार्मसीला सिप्ला कंपनीने भिवंडीमधून पुरवठा केला होता. सिप्लाकडे अधिक चौकशी सुरू, असल्याची माहीती कुंभकोणी यांनी दिली आहे.\nहे ही वाचा : कोरोना लशीमुळे देशात आतापर्यंत एकाचा मृत्यू; केंद्र सरकारची कबुली\nसेलिब्रिटी स्वत:ला मसीहा म्हणून दाखवत कथित गरजूंना पुरवठा करतात, तेव्हा रेमडेसिव्हिर बनावट आहे की खरे, याची तरी खातरजमा करतात का कोणीही उठून सोशल मीडियावर मोहीम सुरू करतो कोणीही उठून सोशल मीडियावर मोहीम सुरू करतो यामुळे नागरिकांचा सरकारविषयीही गैरसमज होत असेल, असे निरीक्षण न्या. एस. पी. देशमुख व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने नोंदवले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n‘यिन’चे नाशिकमध्ये आजपासून अधिवेशन\nनाशिक : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या (Sakal media Group) ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) (Young inspirator network) माध्यमातून राज्यभरातील...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमैत्रिणीसोबतचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकणाऱ्या अंशुमन मल्होत्रावर दुर्गप्रेमी संतापले\nपाली : वन विभागाने किल्ल्यावर पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. तरीही एका अभिनेत्याने आपला वाढदिवस सुधागड Sudhagad येथे साजरा केला....\nबुधवार, 14 जुलै 2021\nअशोक चव्हाण म्हणाले, ‘सलीम’ आणि ‘देवदास’ कायम स्मरणात राहतील \nमुंबई : अभिनेते दिलीप कुमार Actor Dilip Kumar यांच्या निधनाने पाच दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टी गाजवणारा महानायक काळाच्या पडद्याआड गेला. आपल्या अभिनय...\nबुधवार, 7 जुलै 2021\nचित्रपटसृष्टीतील एक अध्याय संपला आहे.\nनाशिक : भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनय सम्राट जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक अध्याय संपला आहे. (Dilip kumar`s death is...\nबुधवार, 7 जुलै 2021\n'तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं''\nमुंबई : गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. इंधनदरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी...\nबुधवार, 7 जुलै 2021\nदिलीप कुमार यांना पाहण्यासाठी मी सायकलवरुन जेजुरीला गेलो होतो\nमुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव...\nबुधवार, 7 जुलै 2021\nत्या चांडाळ चौकटीचे नेते राम कदम, त���यांना अटक करा\nमुंबई : कला दिग्दर्शक राजू साप्ते (Raju Sapte) आत्महत्या प्रकरण हे बॉलिवूड मधील कामगार संघटनांच्या दादागिरीमधून उद्भवले असून, त्या चांडाळ...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nसंजय राऊत म्हणाले, भाजप अन् शिवसेनेचं नातं आमीर खान-किरण राव सारखं\nमुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शिवसेना आपला शत्रु नसल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच भाजप व शिवसेनेच्या युतीबाबत बोलताना फडणवीस...\nसोमवार, 5 जुलै 2021\nआमीर खान अन् किरण राव यांची लग्नाच्या 15 वर्षांनंतर घटस्फोटाची घोषणा पण...\nमुंबई : अभिनेता आमीर खान (Aamir Khan) आणि दिग्दर्शिका किरण राव (Kiran Rao) यांनी घटस्फोटाची (Divorce) घोषणा केली आहे. लग्नाच्या 15 वर्षांनतर त्यांनी...\nशनिवार, 3 जुलै 2021\nपाच लाखांची लाच घेताना 'ईडी'चा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात\nनवी दिल्ली : देशभरातील आर्थिक घोटाळ्यांचा पर्दाफाश करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयातील (ED) अधिकारीच लाच घेताना जाळ्यात अडकला आहे. या अधिकाऱ्याला पाच...\nशुक्रवार, 2 जुलै 2021\n'ईडी'कडून अहमद पटेलांच्या जावयासह अभिनेता दिनो मोरियाची कोट्यवधीची संपत्ती जप्त\nनवी दिल्ली : मनी लाँर्डींग प्रकरणात सक्तीवसुली संचालनालयाने (ED) शुक्रवारी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयासह अभिनेता दिनो मोरिया, संजय...\nशुक्रवार, 2 जुलै 2021\nममतांनी मोदींना पाठविले आंबे ; bjp आणि tmc यांच्यात गोडवा निर्माण होणार का\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील संबध तणावपूर्ण झाले असले तरी मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी...\nगुरुवार, 1 जुलै 2021\nअभिनेता मुंबई mumbai कोरोना corona मुंबई उच्च न्यायालय mumbai high court काँग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE/triple-murder-in-beed-murder-of-wife-and-two-children/cid3905278.htm", "date_download": "2021-07-30T11:17:49Z", "digest": "sha1:Z4TXWNFZMVQU4EOBZQW3QC7UHPDNBG7C", "length": 3869, "nlines": 48, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*बीड मध्ये तिहेरी हत्याकांड:पत्नीसह दोन मुलांचा खून*", "raw_content": "\n*बीड मध्ये तिहेरी हत्याकांड:पत्नीसह दोन मुलांचा खून*\nबीड दि 24 मे टीम सीएमन्यूज\nलॉकडाउन च्या काळात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे.आज बीड मधील पेठ बीड भागातील शुक्रवार पेठ भागात पत्नी सह दोन मुलांची हत्या झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली आहे . हे हत्याकांड चारित्र्याच्या संशयावरून झाले की घरगु��ी कारणावरून याचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपी संतोष कोकणे यास अटक करण्यात आली आहे .\nपोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शुक्रवार पेठ भागात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असता तिघांचे मृतदेह आढळून आले .संतोष कोकणे आपल्या पत्नी संगीता वय 31 वर्षे ,संदेश वय 10 आणि मयूर वय 7 यांच्यासह शुक्रवार पेठ भागात राहत होता .या कुटुंबातील संगीता संतोष कोकणे आणि संदेश संतोष कोकणे यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळुन आला तर मयूर याचा मृतदेह पाण्याच्या बॅरेल मध्ये आढळून आला .या संदर्भात पोलिसांनी या महिलेचा पती संतोष कोकणे यास ताब्यात घेतले आहे .हे तिहेरी हत्याकांड का घडले याचा तपास पोलीसानी केला असून चारित्र्याच्या संशयावरून किंवा घरगुती कारणामुळे हे हत्याकांड झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.संतोष कोकणे यास अटक केली आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/indian-banks-nbfcs-corporate-ownership-rbi", "date_download": "2021-07-30T09:42:10Z", "digest": "sha1:WTC64GSQX24HXAFSAKX44LEU62VXNWOA", "length": 25246, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कॉर्पोरेट्सना बँकिंग परवाने देणे सध्या धोक्याचेच - द वायर मराठी", "raw_content": "\nकॉर्पोरेट्सना बँकिंग परवाने देणे सध्या धोक्याचेच\nभारतातील खासगी क्षेत्रातील बँकांची मालकी, नियंत्रण व त्यांची कॉर्पोरेट रचना यांच्याशी निगडित सध्या अस्तित्वात असलेले परवाने व नियामक सूचनांचे परीक्षण करणाऱ्या इंटर्नल वर्किंग ग्रुपचा (आयडब्ल्यूजी) अहवाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केला. वर्किंग ग्रुपची सर्वांत महत्त्वाची व वादग्रस्त शिफारस म्हणजे मोठ्या कंपन्या तसेच औद्योगिक समूहांना भारतातील बँका प्रमोट करण्याची व चालवण्याची परवानगी, बँकिंग नियामक कायदा, १९४९ मध्ये आवश्यक ते बदल करून, द्यावी असे यात नमूद करण्यात आले आहे.\n१९६९ मध्ये भारतातील १४ मोठ्या खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यापासून आरबीआयने कोणत्याही मोठ्या कंपनीला किंवा उद्योगपती घराण्याला बँका काढण्यासाठी परवाना दिलेला नाही. सध्या १२ जुन्या व नऊ नवीन खासगी बँका आहेत. याचा मोठा मालकीहक्क व्यक्ती व वित्तीय संस्थांकडे आहे. ५०,००० कोटींहून अधिक मालमत्ता व १० वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या मोठ्या एनबीए��सींचे रूपांतर बँकांमध्ये करण्याची शिफारस हा आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये काही मोठ्या कॉर्पोरेट समूहांच्या मालकीच्या एनबीएफसींचा समावेश आहे. याचा अर्थ आरबीआयने या शिफारशी स्वीकारल्या तर कॉर्पोरेट क्षेत्राला बँकिंगमध्ये मागील दाराने प्रवेश शक्य होणार आहे. देशातील कर्जाची वाढती मागणी पूर्ण करणे, देशांतर्गत बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा वाढवणे व भारतातील बँकांना जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणे या दृष्टीने परवाने व नियामकांचा आढावा घेण्यासाठी आरबीआयने १२ जून रोजी प्रसन्नकुमार मोहंती यांच्या अध्यक्षतेखाली पाच-सदस्यीय आयडब्ल्यूजीची स्थापना केली.\nया संपूर्ण प्रक्रियेत आरबीआयने कमालाची घाई केली आहे. केवळ चार महिन्यांत आयडब्ल्यूजीने बँकिंग प्रणालीच्या स्थैर्यावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या धोरणांवर विचार केला आहे व २६ ऑक्टोबर रोजी १०० पानी अहवाल आरबीआयला सादर केला आहे. या अहवालावर टिप्पणी पाठवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने दोन महिने एवढा कमी अवधी दिला आहे. अशा प्रकारच्या प्रक्रियेला आत्तापर्यंत दोन वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जात होता. मात्र, यावेळी आरबीआय दाखवत असलेली घाई अनेक प्रश्नांना निमंत्रण देत आहे. आणखी गोंधळाची बाब म्हणजे आयडब्ल्यूजीने या शिफारशीशी विसंगत बाबी आढळत असूनही या शिफारशीचा जोरदार पुरस्कार केला आहे. ‘मोठ्या कंपन्यांना बँक प्रमोट करण्याची परवानगी देऊ नये असे मत एकांचा अपवाद वगळता सर्व तज्ज्ञांनी व्यक्त केले’ हे अहवालाच्या परिशिष्ट १ मध्ये आयडब्ल्यूजीने मान्य केले आहे. तरीही ही शिफारसही केली आहे हे करण्याची घाई काय आहे हे करण्याची घाई काय आहे आरबीआयच्या धोरणात्मक प्राधान्यांचा योग्य क्रम काय असायला हवा आरबीआयच्या धोरणात्मक प्राधान्यांचा योग्य क्रम काय असायला हवा अनेक मोठ्या देशांतर्गत समूहांना बँकिंग परवाना मिळाल्यास मोठा लाभ होऊ शकतो. त्यामुळेच आयडब्ल्यूजीच्या शिफारशी अमलात येण्यापूर्वी त्यांच्यावर विस्तृत चर्चा होणे आवश्यक आहे. नाहीतर, मोठ्या कंपन्यांच्या दबावाला बळी पडून सध्या बँकिंग क्षेत्राला बुडीतकर्जांपासून संरक्षण देण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांवर पाणी घातले जाण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे स्थैर्य धोक्यात येईल. भारतातील बँकाध���रित वित्तीय प्रणालीतील एकूण मालमत्तांपैकी ७५ टक्के बँकांकडे आहेत. आर्थिक वाढ व दारिद्र्य निर्मूलन धोरणांसाठी बँकिंग क्षेत्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणताही बदल करताना बरेच काही पणाला लागते. शिवाय भारतीय अर्थव्यवस्थेतील कर्जपुरवठ्याच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने भांडवल उभारणीसाठी कॉर्पोरेट समूहांशिवाय अन्य अनेक संसाधने आहेत. मोठ्या कंपन्यांना बँकिंग क्षेत्रात प्रवेश देण्यासाठी आयडब्ल्यूजीने केलेले युक्तिवाद पटण्याजोगे नाहीत. याचे संभाव्य लाभ संभाव्य धोक्यांच्या तुलनेत फारच अल्प आहेत.\nत्यापूर्वी आपण स्वातंत्र्योत्तर काळात कॉर्पोरेट समूहांना बँका चालवण्याची परवानगी दिल्यानंतर आलेल्या अनुभवांवर दृष्टिक्षेप टाकू. आश्चर्याची बाब म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या २० वर्षांतील कॉर्पोरेट मालकीच्या खासगी बँकांच्या अनुभवाकडे आयडब्ल्यूजीने साफ दुर्लक्ष केले आहे. १९६९ मध्ये झालेल्या बँकांच्या राष्ट्रीयीकरणापूर्वी भारतातील बँकिंग व्यवस्था खासगी क्षेत्राच्या हातात होती. बहुतेक बँका जॉइंट-स्टॉक कंपन्यांच्या स्वरूपात होत्या. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये टाटांचा मोठा वाटा होता. युनायटेड कमर्शिअल बँकेची सूत्रे बिर्ला समूहाकडे होती. त्या काळात खासगी बँकांमध्ये संबंधांतून कर्ज देण्याचे प्रकार सर्रास होते. यातून बँकांना नुकसान होत होते. १९४७ ते १९५८ या काळात लहानमोठ्या ३६१ बँका बुडाल्या होत्या.\nखासगी बँका प्रामुख्याने शहरी भागात होत्या. त्यांचा कर्जपुरवठा मोठ्या व्यवसायांपुरता मर्यादित होता. शेतकरी, छोटे उद्योजक, कारागीर हे प्रामुख्याने सावकार किंवा नातेवाईकांवर कर्जासाठी अवलंबून होते.\nबँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय राजकीयदृष्ट्या प्रेरित होता हे नाकारता येणार नाही पण या निर्णयामागे आर्थिक कारणेही होती. खासगी बँकांचे अपयश, सामाजिक व विकासात्मक बँकिंगकडे होत असलेले दुर्लक्ष, दुष्काळ व महागाई ही कारणे यामागे होती. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला बँकिंग क्षेत्रातही उदारीकरणाची पायाभरणी झाली, तेव्हाही आरबीआयचे मोठ्या कंपन्यांना बँकिंग क्षेत्रात परवानगी देण्याबाबतचे धोरण अस्थिर होते. २०१३ सालच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मोठ्या कंपन्यांना बँकिंग क्षेत्रात ढोबळ परवानगी देण्यात आली असली, तरीही आत्तापर्यंत आरबीआयने एकाही मोठ्या कंपनीला बँकिंग परवाना दिलेला नाही. अर्थात बजाज फायनान्स, टाटा कॅपिटल, एलअँडटी होल्डिंग्ज अशा अनेक एनबीएफसीज मात्र मोठ्या कंपन्यांद्वारे प्रमोट केल्या जात आहेत. मात्र, एनबीएफसींना बँकांप्रमाणे डिमांड डिपॉझिट्स स्वीकारण्याची परवानगी नाही व पेमेंट तसेच सेटलमेंट प्रक्रियेचा भाग त्या होऊ शकत नाहीत. जागतिक स्तरावरही मोठ्या कंपन्यांना बँकिंग क्षेत्रात परवानगी देण्याकडे नियामक यंत्रणांचा कल दिसत नाही.\nआरबीआयचा पवित्रा याबाबत कायमच सावध राहिला आहे. हितसंघर्षासोबतच कॉर्पोरेट प्रशासनाचा निकृष्ट दर्जा हे कारणही यामागे आहे. हे आयडब्ल्यूजीनेही अहवालात नमूद केले आहे. संबंधांतून कर्ज दिले जाण्याचा धोका काळाच्या ओघात अनेक पटींनी वाढला आहे. कॉर्पोरेट मालकीच्या बँकांमुळे ‘चक्रीय बँकिंग’चा धोका निर्माण होईल याकडे व्ही. रघुनाथन यांनी लक्ष वेधले आहे. भारतात घोटाळे व कर्जबुडवेगिरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शिवाय बँकांची मालकी कॉर्पोरेट क्षेत्रांकडे गेल्यास आर्थिक सत्ता मोजक्या कंपन्यांच्या हातात एकवटण्याचा धोका आहेच. यामुळे असमानता वाढण्याची शक्यता आहे.\nया धोक्यांची दखल आरबीआयने घेतलेली नाही असे नाही. खरे तर आयडब्ल्यूजी अहवालातच यातील अनेक धोके नमूद आहेत. मात्र, तरीही आयडब्ल्यूजी बँकिंग क्षेत्रात कॉर्पोरेट्सना परवानगी देण्याची शिफारस का करत आहे हा खरा प्रश्न आहे.\nस्पर्धेमुळे कार्यक्षमता व नवोन्मेष वाढतो असे म्हटले जाते. कॉर्पोरेट्सच्या प्रवेशामुळे भारतीय बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा वाढेल यावर आयडब्ल्यूजीने भर दिला आहे. मात्र, अतिस्पर्धाही बँकिंग उद्योगासाठी घातक आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आर्थिक स्थैर्यासाठी स्पर्धा घातक आहेच. २००८ सालचे जागतिक आर्थिक संकट हे याचे उदाहरण आहे. बँकिंग उद्योगात कॉर्पोरेट क्षेत्राचा प्रवेश झाल्यास छोट्या व मध्यम उद्योजकांसाठी व छोट्या ठेवीदारांसाठी ते हानीकारक ठरू शकते. भारतासारख्या देशात आधीच लक्षावधी गरिबांना परवडण्याजोग्या बँकिंग सेवा उपलब्ध नाहीत याकडे आरबीआय दुर्लक्ष करू शकत नाही.\n२००८ सालच्या आर्थिक संकटात भारतीय बँकिंग क्षेत्राने स्थितीस्थापकत्व दाखवले असले, अलीकडील काळात घोटाळे, अफरातफरींचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. पंजाब नॅशनल बँक, येस बँक, पीएमसी बँक, आयसीआयसीआय बँक आदींमधील घोटाळ्यांतून आरबीआयच्या नियमनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आरबीआयचे काम याबाबत ‘प्रगतीपथावर’ आहे एवढेच आत्ता म्हणता येईल, बराच पल्ला गाठणे आवश्यक आहे.\nयाहून मोठा मुद्दा म्हणजे, भारतात सशक्त बँकिंग नियमांची कमतरता ही समस्या नाही. समस्या नियमांच्या अमलबजावणीत आहे. नियमांमागील हेतू कितीही चांगला असला, तरी ते अमलात आणले गेले नाहीत तर त्यांना अर्थ नाही. नवीन नियम पटकन केले जाऊ शकतात पण ते अमलात आणण्यासाठी मोठी मानवी तसेच संस्थात्मक क्षमता विकसित करावी लागते.\nआरबीआयने आयडब्ल्यूजीची शिफारस मान्य करून कॉर्पोरेट्सना बँकिंग परवाने दिले तर, संबंधांतून दिली जाणारी कर्जे (कनेक्टेड लेंडिंग), चक्रीय बँकिंग, कॉर्पोरेट्सच्या कंपन्यांना दिली जाणारी कर्जे आदींवर आरबीआय नियंत्रण ठेवू शकेल का उत्तर होकारार्थी असेल, तर आरबीआय आत्तापर्यंत बँकिंग प्रणालीतील घोटाळे ओळखण्यास अपयशी का ठरली हा प्रश्न आहे. उत्तर नकारार्थी असेल तर, पूर्वीपासून मोठा बोजा असलेल्या आरबीआयवर, कॉर्पोरेट्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या बँकांवर नियंत्रण ठेवण्याचा बोजा टाकायचा का, हा प्रश्न आहे.\nमोठ्या एनबीएफसींचे रूपांतर नियमित बँकांमध्ये करण्यास परवानगी देण्याची शिफारसही आयडब्ल्यूजीने केली आहे. यामुळे देशांतर्गत बँकिंग प्रणालीतील एनबीएफसींच्या अस्तित्वामागील उद्देशच असफल ठरू शकतो.\nथोडक्यात, भारतीय बँकिंग क्षेत्रात मोठ्या कॉर्पोरेट व औद्योगिक समूहांना प्रवेश देण्यासाठी सबळ कारणे नाहीत. यातील संभाव्य लाभांहून संभाव्य धोके अधिक आहेत. ही कल्पना राबवण्यासाठी योग्य वेळ खरे तर अद्याप आलेली नाही.\nआसामात वधुवराला धर्म, उत्पन्न घोषित करण्याची सक्ती\nहैदराबादला हवाय विकास पण मिळतोय धार्मिक द्वेष\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक ना���ी, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_34.html", "date_download": "2021-07-30T10:17:03Z", "digest": "sha1:ZCQ5ISL3GCB2VEFWNU4GHP7P4ZS5RHPP", "length": 10308, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना राबवावी - संतोष पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना राबवावी - संतोष पवार\nपर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना राबवावी - संतोष पवार\nपर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना राबवावी - संतोष पवार\nप्रहार संघटना व अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने तपोवन हडको परिसर हरित करण्यासाठी वृक्षरोपण\nअहमदनगर ः शहरातील तपोवन हडको परिसर हरित करण्यासाठी प्रहार संघटना व अष्टविनायक मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रहारचे शहर उपाध्यक्ष इंजि. भाग्येश शिंदे यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रहारचे प्रवक्ते तथा प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, सचिव प्रकाश बेरड, जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या अनिता कोंडा उपस्थित होत्या.\nप्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड ही संकल्पना सर्वांनी राबवावी. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले.\nशहर उपाध्यक्ष इंजि. भाग्येश शिंदे यांनी प्रास्ताविकात वृक्षरोपणाचे महत्त्व विशद करुन या उपक्रमांतर्गत एक हजार झाडे लावण्याचा संकल्प व्यक्त करुन तपोवन परिसर हिरवाईने फुलविणार असल्याचे सांगितले.विनोदसिंग परदेशी यांनी प्रत्येकाने निसर्गाचे समतोल साधण्यासाठी एक तरी झाड लावण्याची गरज आहे. कोरोना काळात निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईमुळे वृक्षाचे महत्त्व सर्वांना कळाले आह���. ऑक्सिजनसाठी वृक्ष हेच एकमेव स्त्रोत असून वृक्षांच्या लागवडीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनिता कोंडा यांनी मानवाने निसर्गावर अतिक्रमण करुन त्याचे समतोल बिघडवले आहे. हल्ली ऋतू देखील बदलले असून, याला मनुष्य जबाबदार आहे. जंगलाची कत्तल करण्यात आल्याने जंगली प्राणी मनुष्य वस्तीत आढळत आहे. प्रत्येकाने निसर्गाचे समतोल साधण्यासाठी एक तरी झाड लावण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी विविध प्रकारचे देशी झाडे लावली. या उपक्रमासाठी गुरु क्षेत्रे, अभिषेक गवळी, परशुराम दरेकर, अंबादास कोंडा, अशोक शिंदे, अमित शेख, बाळासाहेब चव्हाण आदिंसह प्रहार करिअर अकॅडमीचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/navradeva-was-found-bleeding-two-days-after-the-wedding-hearing-the-news-of-death-the-bride-mhmg-502674.html", "date_download": "2021-07-30T10:34:05Z", "digest": "sha1:BFANZ3BG3XELHFOQNWSFK4OY4HCAM2PF", "length": 7037, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लग्नाच्या दोन दिवसांनंतर रक्ताळलेल्या अवस्थेत सापडला नवरदेव; मृत्यूची बातमी ऐकताच नववधुने...– News18 Lokmat", "raw_content": "\nलग्नाच्या दोन दिवसांनंतर रक्ताळलेल्या अवस्थेत सापडला नवरदेव; मृत्यूची बातमी ऐकताच नववधुने...\nमहिलेचा पती कलकत्यातील एक व्यावसायिक आहे. त्याने आरोप केला आहे की त्या 14 पुरुषांमुळे माझं आयुष्य खराब झालं आहे. समाजातही त्याची प्रतीक्षा धुळीस मिळाली आहे.\nरस्त्यावर रक्ताळलेल्या अवस्थेत एका तरुण पडलेला दिसताच गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली.\nउन्नाव, 5 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये लग्नाच्या (Marriage) दोन दिवसांनंतर नवरदेव रस्त्याच्या किनाऱ्यावर गंभीर परिस्थितीत जखमी अवस्थेत पडला होता. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात हलवलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सांगितले जात आहे की, बाइकवरुन जाणाऱ्या नवरदेवाला एका अज्ञात वाहनाने धडक मारली होती. मृत व्यक्तीची ओळख त्याच्याजवळ असलेल्या बाईकच्या कागदपत्रावरुन झाली. दोन दिवसांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. पतीच्या मृत्यूनंतर नववधुवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलं आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. बेहटा भवानी गावातील निवासी अशोक कुमार पांडे यांचा एकुलता एक मुलगा सत्यम याचं लग्न 2 डिसेंबर रोजी गौरी गावात झाली होती. शुक्रवारी रात्री सत्यम बाईक घेऊन घरातून एका महत्त्वाच्या कामासाठी निघाले होते. रायबरेली हायवे वर बिघापूर पोलीस ठाणे हद्दीत अकवा गावाजवळ लोकांनी एक तरुण रक्ताळलेल्या अवस्थेत तडफडत असल्याचे पाहिले. लोकांनी पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केलं. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी बाइकच्या कागदपत्रांवरुन मृत व्यक्तीची ओळख पटवली. पोलिसांनी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सत्यमच्या मृत्यूनंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे सांगितले. पोलिसांनी सत्यमचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.\nलग्नाच्या दोन दिवसांनंतर रक्ताळलेल्या अवस्थेत सापडला नवरदेव; मृत्यूची बातमी ऐकताच नववधु���े...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bhupendra-singh-murder-case-exposed-in-nagpur-four-infamous-criminals-detained/", "date_download": "2021-07-30T11:17:41Z", "digest": "sha1:3ETPDSXC74LO6BO6K3SASTBEF5DJQQHZ", "length": 9920, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नागपुरातील बहुचर्चित भुपेंद्रसिंग हत्याकांडाचा पर्दाफाश; चार कुख्यात गुन्हेगार अटकेत – Dainik Prabhat", "raw_content": "\nनागपुरातील बहुचर्चित भुपेंद्रसिंग हत्याकांडाचा पर्दाफाश; चार कुख्यात गुन्हेगार अटकेत\nनागपूर – नागपूरमधील भुपेंद्रसिंग उर्फ बॉबी माकन यांच्या बहुचर्चित हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. बॉबी यांचे 25 एप्रिल रोजी अपहरण झाले होते. त्यानंतर दुस-या दिवशी त्यांचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पुलाच्या खाली आढळून आला होता.\nया अपहरण आणि खून प्रकरणाचा पोलिसांना अखेर झडा लागला आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात चार कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. यामध्ये शैलेंद्र उर्फ लिटिल सरदार लोहिया, गुरमितसिंग उर्फ बाबू खोकर, हरजीतसिंग उर्फ सिट्टू गौर, मनिंदरसिंग उर्फ हनी चंडोक यांना गजाआड केले आहे. मनजीत वाडे नावाचा पाचवा आरोपी फरार झाला आहे.\nया हत्याकांडामागचे मुख्य कारण गुन्हेगारांमधील आपापसातील संघर्ष असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये या हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी शैलेंद्र उर्फ लिटिल सरदार गुरुचरण लोहिया याच्यावर त्याच्याच ऑफिस बाहेर फायरिंग झाली होती. ती फायरिंग मृतक बॉबीने केली असल्याचा संशय होता.\nया शिवाय फरार आरोपी मनजीतसिंग वाडे याच्या ऑफिसमध्ये चालणाऱ्या रमी क्‍लबमध्ये मृतक बॉबीच्या सांगण्यावरून पोलिसांनी रेड केल्याचा त्याला संशय होता. याच रागातून आरोपींनी सुरुवातीला बॉबीचे अपहरण केले आणि त्यानंतर त्याची हत्या केली असल्याची माहिती समजते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनगर: झेडपी पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ\n“बुरखाबंदी’वरून संजय राऊत यांची माघार\n“संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, नाही तर…”;उद्धव…\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला…\n“मंत्रीपद मिळण्यासाठी मला ४२ वर्ष लागली पण तुम्हाला सहा महिन्यात पद…\n“पर्यावरणमंत्री आहात ना तुम्ही, कोकणात काय चाललंय बघा जरा’, तुम्ही कधी…\nकोकण दौऱ्यात नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना फटकारल्यानंतर आता सांगितले कारण\n पुढच्या चार दिवासात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता\n“पाकड्यांच्या दहशतवादप्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी स्वतःच जगाला दिला”;…\nपालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा करोना काळात खासगी शाळांचे शुल्क कमी करण्याचा…\n“भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता…\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\n“संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, नाही तर…”;उद्धव ठाकरेंनी…\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/driving-through-a-driving-test-quota/", "date_download": "2021-07-30T10:21:02Z", "digest": "sha1:FHW6UHL5GQAXRIUUJZ7MP6J4NDOHTD5M", "length": 9222, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ड्रायव्हिंग टेस्ट “कोटा’ वाढविल्याने दिलासा – Dainik Prabhat", "raw_content": "\nड्रायव्हिंग टेस्ट “कोटा’ वाढविल्याने दिलासा\nलायसन्सचे वेटिंग कमी होण्याची चिन्हे\nपुणे – नागरिकांना पक्‍क्‍या वाहन चालन परवान्यासाठी (पर्मनंट लायसन्स) करावी लागणारी प्रतीक्षा कमी होणार असल्याचे दिसत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ड्रायव्हिंग टेस्टचा “कोटा’ वाढवल्याने दि. 1 मेपासून “वेटिंग’ कमी होणार आहे. आरटीओने पक्‍क्‍या परवान्यासाठी “वाहन चालन प्रशिक्षण आणि संशोधन संस्थे’च्या (आयडीटीआर) टेस्ट ट्रॅकवर एक तारखेपासून 175 ऐवजी 225 जणांची टेस्ट घेणे शक्‍य होणार आहे.\nपक्‍क्‍या वाहन परवान्यासाठी सध्या “आयडीटीआर’ येथील टेस्ट ट्रॅकवर पुणे शहरातील 100, तर पिंपरी चिंचवडच्या 75 अशा एकूण 175 जणांच��� चाचणी होत होती. पुढील महिन्यापासून यामध्ये बदल होऊन दररोज पुण्याच्या 150, तर पिंपरी चिंचवडच्या 75 अशा एकूण 225 जणांची चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.\nयाबाबत “आयडीटीआर’ येथील कामाचे नियोजन करुन आणि अधिकाऱ्यांवर वाढणाऱ्या कामाच्या ताणाबाबत चर्चा सुरू आहे. या गोष्टींची शहानिशा करुन येत्या काळात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.\nपुणे कार्यालयांतर्गत परवाना काढण्याची संख्या जास्त आहे. पक्का परवाना काढण्यासाठी उमेदवाराला ड्रायव्हिंग टेस्ट देणे गरजेचे असते. त्यामुळे नागरिकांना किमान दोन ते तीन महिने वेटिंगवर राहावे लागते. अनेकदा शिकाऊ परवान्याची (लर्निंग लायसन्स) मुदत संपूनही पक्‍क्‍या परवान्यासाठी अपॉइंटमेंट मिळत नसल्याने नागरिकांना पुन्हा शिकाऊ परवाने काढावे लागत होते. यामुळे नागरिक आणि ड्रायव्हिंग स्कूलच्या मागणीचा विचार करुन आरटीओने टेस्ट कोटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nचटक्‍याचा परिणाम तापमानदर्शक बोर्डावरही\nहेल्मेट वापरण्याचे प्रमाण पुन्हा घटले\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्‍वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\nरताळी खरेदीस नागरिकांची पसंती\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/karad-municipality-runs-on-solar-power/", "date_download": "2021-07-30T11:04:34Z", "digest": "sha1:6MOHILO43R6IOIGX6RR24C5PBTYYZWWV", "length": 12992, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कराड नगरपालिका चालणार सौर ऊर्जेवर – Dainik Prabhat", "raw_content": "\nकराड नगरपालिका चालणार सौर ऊर्जेवर\nप्रशासकीय इमारतीवर 10 किलो वॅटचा प्रकल्प कार्यान्वित\nप्रति महिन्याचे 50 हजारांचे बील वाचणार\nसौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणने 100 टक्के अनुदानावर पालिकेस दिला आहे. नगरपालिकेच्या नव्या व जुन्या इमारतीत सद्यस्थितीत 100 टयुब लाईट, 59 पंखे, 100 सीएफएल बल्ब, 24 कॉम्प्युटर, 3 टीव्ही, हायमास्ट, सीसीटीव्ही अशी यंत्रणा आहे. याच्या वीज वापराचे महिन्याला 50 हजार रुपयांचे बिल येत होते, ते वाचणार आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होणार आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून महावितरणची वीज वापरणार असल्याचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी सांगितले.\nकराड – शहरातील सर्व पथदिवे बदलून एलईडी बसवून नगरपालिकेने वर्षाला सुमारे पाऊण कोटींची बचत सुरु केली आहे. आता अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देत कराड नगरपालिकेने प्रशासकीय इमारतीवर सौर ऊर्जा सयंत्रे बसवली आहेत. त्यामुळे नगरपालिकेतील सर्व इलेक्‍ट्रीक उपकरणे सौर ऊर्जेवर चालणार असून आणखी वीज बचत होणार असल्याची माहिती नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी दिली.\nपालिका इमारतीवर बसवलेल्या सयंत्रांचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. बांधकाम सभापती हणमंतराव पवार, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, बाळासाहेब यादव, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, राजेंद्र माने, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, विद्या पावसकर, सुहास जगताप, फारुक पटवेकर, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरअभियंता एम. एच. पाटील, विद्युत पर्यवेक्षक धन्वंतरी साळुंखे आदी उपस्थित होते.\nराज्य शासनाकडून सातारा जिल्हयात सर्वप्रथम कराड नगरपालिकेस 100 टक्के अनुदानातून हा सौर ऊर्जा प्रकल्प देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पालिकेच्या जुन्या व नव्या इमारतीचे सुमारे 40 ते 50 हजार रुपयांचे वीज बिल वाचण्यास मदत होणार आहे.\nशासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये होणारा वीज वापर कमी करण्यासाठी राज्य शासनाने सन 2013 साली अपारंपरिक ऊर्जेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषदांच्या इमारतींवर सौर ऊर्जा संच बसवण्याची योजना आखली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणतर्फे 100 टक्के अनुदानावर हा प्रकल्प देण्यात आला आहे. नगरपालिकेने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठराव करुन शासनास पत्र दिले होते. त्यानुसार गेल्या डिसेंबर महिन्यात पालिकेस हा प्रकल्प देण्यात आला. तो बसवण्याचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. गुरूवार, दि. 25 रोजी याचा शुभारंभ करण्यात आला.\nनगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, मुख्याधिकारी यशवंत डांगे, विद्युत पर्यवेक्षक धन्वंतरी साळुंखे यांनी शासनाकडे या प्रकल्पासाठी सततचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात प्रथम कराड पालिकेस हा प्रकल्प मिळाला असून दहा किलो वॅटच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून पालिकेतील सर्व दिवे यावर चालणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रति महिना वाचणाऱ्या सुमारे 50 हजार रूपयांच्या वीज बिलाच्या रक्कमेचा पालिकेच्या उत्पन्न वाढीत समावेश होणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nशिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यतेत “गोलमाल’\nसईद आणि अजहर ठरणार भारताकडून सर्वप्रथम घोषित होणारे दहशतवादी\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\nमल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील पूल गेला वाहून\nसातारा – जिल्ह्यातील नऊ बाधितांचा मृत्यू\nपावसामुळे विडणीजवळ तेरा तास वाहतूक ठप्प\nएसटी सेवेपासून अनेक गावे वंचित\nअतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा\nपुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/match-preview-3rd-t20-between-india-and-west-indies-242746", "date_download": "2021-07-30T11:49:11Z", "digest": "sha1:AAOPPN7CJUTGUQPF5I24U7ZNOTRHJO2T", "length": 11840, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | INDvsWI : वानखेडेवर आज 'फायनल'; भारतीय संघावर अधिक दडपण", "raw_content": "\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराभव, बांगलादेशविरुद्ध 2-1 निसटता विजय आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध 1-1 बरोबरी. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मार्गावरचा भारताचा मायदेशात हा अडखळता प्रवास. सूमार गोलंदाजी आणि त्यातूनही ढिसाळ क्षेत्ररत्रण यामुळे संकट ओढावून घेतलेले असताना उद्या वानखेडेवर निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजपेक्षा भारतीय संघच दडपणाखाली असेल.\nINDvsWI : वानखेडेवर आज 'फायनल'; भारतीय संघावर अधिक दडपण\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1-2 पराभव, बांगलादेशविरुद्ध 2-1 निसटता विजय आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध 1-1 बरोबरी. ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या मार्गावरचा भारताचा मायदेशात हा अडखळता प्रवास. सूमार गोलंदाजी आणि त्यातूनही ढिसाळ क्षेत्ररत्रण यामुळे संकट ओढावून घेतलेले असताना उद्या वानखेडेवर निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजपेक्षा भारतीय संघच दडपणाखाली असेल.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप\nवास्तविक पहाता हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने अफलातून खेळी केली नसती तर सामन्याचा निकाल बदवलला असता आणि 0-2 अशा पिछाडीनंतर कदाचीत उद्या व्हाईटवॉश टाळण्यासाठी लढण्याची वेळ आली असती, पण फलंदाजीही करायची आणि थक्क करणारा झेलही पकडायचे इतरांनी मात्र चुकांपासून बोध घ्यायचा नाही असे म्हणायची वेळ विराट कोहलीवर आली आहे.\nINDvsWI : शिखर धवन एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर\nकसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाला ट्‌वेन्टी-20 मध्ये मात्र दरारा निर्माण करता आलेला नाही. ेट्‌न्टी-20 क्रमवारीतही भारत पाचव्या तर वेस्ट इंडीज 10 व्या स्थानावर आहे. क्रमवारीतील ही तफावत कामगिरीत मात्र वेगळे चित्र स्पष्ट करत आहे. बुमरा, पं��्या यांची अनुपस्थिती आणि अधून मधून काही खेळाडूंना देण्यात आलेली विश्रांती त्यामुळे आम्ही ताकदवर संघ खेळवलेला नाही त्यामुळे आम्ही पाचव्या स्थानापर्यंत घसरलो असावे असे विराट कोहली म्हणाला होता. गेल्याच महिन्यात लखनौमध्ये झालेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेत अफगाणिस्तानने विंडीजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली होती.\nINDvsWI : प्रेक्षक 'धोनी धोनी' ओरडताच कोहली भडकला\nभारतीय संघात बदल नक्की\nपहिल्या दोन सामन्यांसह मालिका जिंकून तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी देण्याचा भारतीयांचा विचार कधीच मागे पडला आहे आता अस्तित्व टिकवण्यासाठी उद्याच्या सामन्यात बदल करावे लागणार आहेत. पूर्णतः अपयशी ठरत असलेल्या दीपक चहरऐवजी महम्मद शमी आणि वॉशिंग्टन सुंदरऐवदी कुलदीप यादव हे दोन बदल संभवत आहेत. कदाचीत श्रेयस अय्यरऐवजी मनिष पांडे किंवा संजू सॅमनलाही संधी मिळू शकते.\nभारतीय संघाला सध्या चपळ क्षेत्ररक्षकाची गरज आहे आणि मनिष पांडे त्यात तरबेज आहे. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीत तर अपयशी ठरलेलाच आहे पण पहिल्या सामन्यात दोन आणि दुसऱ्या सामन्यात त्याने एक झेल सोडला होता. रवींद्र जडेजाकडूनही मैदानी क्षेत्ररणात चुका झाल्या होत्या त्यामुळे आज भारतीयांनी क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला.\nवानखेडे कोणाचे होम ग्राऊंड\nआयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रमुख खेळाडू रोहित शर्मा आणि किएरॉन पोलार्ड या दोघांसाठी वानखेडे स्टेडियम होम ग्राऊंड असेल, पण त्यावर करंडक कोण उंचावणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. आयपीएलच्या अनुभवाचा फायदा पोलार्डला होईल, असा विश्‍वास वेस्ट इंडीजचे प्रशिक्षक फिल सिमंस यांनी व्यक्त केला आहे.\nसध्याच्या वेस्ट इंडीज संघात ख्रिस गेल किंवा आंद्र रसेल असे स्पोटक फलंदाज नसले तरी त्यांच्या प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याची खासियत बागळून आहे. भारताविरुद्ध भारतात सर्वाधिक षटकार वेस्ट इंडीजनेच मारलेले आहेत आणि ते विक्रम त्यांनी पहिल्या (15) आणि दुसऱ्या (12) सामन्यात केलेले आहेत. त्यानंतर वानखेडेवर त्यांनी 2016 च्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत 11 षटकारांची माळ ओवली होती. टी-20 च्या संपूर्ण इतिहासात सर्वाधक षटकार स्वीकारणाऱ्या देशात भारत पहिला आहे. त्यामुळे उद्या षटकारांचा अधिक पाऊस कोण पाडणार याकडेही सर्वांचे लक्ष असेल आणि मालिकेचेही भवितव्य अवलंबून असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/the-governments-move-to-suppress-the-maratha-reservation-like-patel-jats-dhananjay-munde/07191712", "date_download": "2021-07-30T10:06:48Z", "digest": "sha1:ZP3F36LSYLBODMJ2HHMNVGECEKHUV2OF", "length": 9043, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पटेल,जाटांसारखे मराठा आरक्षण दाबून टाकण्याचा सरकारचा डाव – धनंजय मुंडे - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » पटेल,जाटांसारखे मराठा आरक्षण दाबून टाकण्याचा सरकारचा डाव – धनंजय मुंडे\nपटेल,जाटांसारखे मराठा आरक्षण दाबून टाकण्याचा सरकारचा डाव – धनंजय मुंडे\nनागपूर : ज्या कुटनिती तंत्राचा वापर करुन भाजपसरकारने गुजरातमधील पटेलांचे आणि हरियाणातील जाटांचे आंदोलन संपवून टाकले तसा डाव मराठा समाजाचे आंदोलन दाबून टाकण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.\nकाल परळीमध्ये सकल मराठा समाजाने पुन्हा एकदा भव्य आणि शांततेत मोर्चा काढला. मोर्चेकरांनी निर्णय घेतला आहे की, जोपर्यंत राज्यसरकार निर्णय करत नाही तोपर्यंत तहसिलचं कार्यालय सोडणार नाही. कालच मराठा आरक्षणासंदर्भात नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर चर्चा करा अशी मागणी सरकारकडे केली होती. परंतु आमच्या प्रस्तावाला मान्यता दिली गेली नाही असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.\nआम्ही वारंवार सांगत आहोत राज्यसरकार मराठा आरक्षणासंदर्भात जाणीपूर्वक दुर्लक्ष करत आहे. नवनवीन विषय समोर आणून मराठा आरक्षण मिळायचं आहे त्यासाठी वेळकाढूपणा राज्यसरकार करत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.\nमागासवर्गीय आयोगाकडे मराठा समाजाला आरक्षण दयावे की नाही दयावे याबाबत अहवाल राज्यसरकारने मागवला. परंतु आजपर्यंत राज्यसरकारने मागासवर्गीय आयोगाबाबतीमधील अहवाल एकदाही मागितला नाही. याचा खुलासा आम्ही काल स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारकडे उपस्थित केला शेवटी कोर्टाने आरक्षणाच्याबाबतीत काय करणार आहात असं सरकारला विचारावं लागलं…मागासवर्गीय आयोगाला विचारावं लागलं.परंतु त्यानंतरही सरकारने मागासवर्गीय आयोगाला विचारलेलं नाही. त्यामुळे एक निश्चित आहे की आजही या क्षणाला मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही याबाबत संशय निर्माण झाला आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.\nआजही विधानपरिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. पुन्हा एकदा स्थगन प्रस्ताव दिला की, मोर्चेकरी तहसिल कार्यालयासमोर ठाण मांडून आहेत. त्याचे पडसाद वेगवेगळया ठिकाणी उमटत आहेत. उदया कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यावेळी आज मुख्यमंत्री सभागृहात होते आम्ही त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका नेमकी काय असा प्रश्न केला. परंतु आरक्षण कधी मिळणार याचे शाश्वत उत्तर त्यांनी दिले नाही असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.\nआम्ही बुधवारी मागणी केली होती की, बेरोजगारांची जी महाभरती केली जाणार आहे त्यामध्ये ७२ हजार भरती केली जाणार आहे. त्यामध्ये मराठा समाजाच्या १६ टक्के जागा बाजुला ठेवा आणि त्यानंतर भरती करा. त्याबाबतचे सकारात्मक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. परंतु ७२ जागेमध्ये नाही तर ७२ हजार जागेच्यावर ज्या जागा निघतील त्या आम्ही बॅकलॉग मधून भरुन काढू असे सांगितले. मात्र यामध्ये फार मोठया शंका निर्माण होत आहेत की, पुन्हा १६ टक्के जागा भरायला काढल्या तर त्यात वेगळे आरक्षण लागणार नाही कशावरुन याच्याबाबतीत राज्यसरकारने उत्तर दिलेले नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले.\nपरंतु एक नक्की आहे की, कालच्या आणि आजच्या आमच्या प्रयत्नाला कुठेतरी सरकारला पाझर फोडण्यात आम्हाला यश आले आहे. नोकरभरतीमध्ये सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याच्याबाबतीत सभागृहात शब्द दिला आहे. परंतु सरकारची मागची साडेतीन वर्षाची कारकिर्द पाहिली तर दिलेला शब्द सरकार पाळत नाही हेही तेवढंच सत्य आहे असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनी अभिवादन →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/controversies-in-cricket-2020-top-five-controversial-moments-this-year-gh-509213.html", "date_download": "2021-07-30T09:31:29Z", "digest": "sha1:K56U2PKCGGGBJGQXVNGPE7U5JRHP2CHN", "length": 10342, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...जेव्हा आमने-सामने आले क्रिकेटमधील दिग्गज, 2020 मधील सर्वात मोठे 5 वाद– News18 Lokmat", "raw_content": "\n...जेव्हा आमने-सामने आले क्रिकेटमधील दिग्गज, 2020 मधील सर्वात मोठे 5 वाद\nरोहितच्या निर्णयाबद्दल बोलताना आपली चूक झाल्याची जाहीर कबुली सुनील गावस्कर यांनी दिली. त्यावर स्वतःलाच शिक्षा देत असल्याचं सांगत षटकातील उर्वरित चेंडूंवर काहीही बोलणार नाही असं म्हटलं.\nयंदाही क्रिकेटमध्ये वादाने पाठ सोडली नसून या वर्षी देखील अनेक वाद झाले आहेत.\nनवी दिल्ली, 29 डिसेंबर : कोरोनाच्या या संकटकाळात खूप कमी क्रिकेट खेळले गेलं आहे. परंतु या काळात देखील क्रिकेटमध्ये वादाने पाठ सोडली नसून या वर्षी देखील अनेक वाद झाले आहेत. ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली, अशा काही वादग्रस्त घटनांविषयी माहिती जाणून घेऊयात. 1. आयपीएलमध्ये (IPL) सुरुवातीच्या काही मॅचमध्ये विराट कोहलीला(Virat Kohli) सूर गवसत नव्हता. यावेळी कॉमेंट्री करताना विराट कोहली(Virat Kohli) याच्यावर सुनील गावस्कर यांनी टीका केली होती. कोहलीच्या कॅच सुटण्यावर गावस्कर(Sunil Gvaskar) यांनी टीका करताना विराटने लॉकडाऊनमध्ये फक्त पत्नी अनुष्काबरोबरच सराव केला, असं म्हटलं होतं. त्यावेळी चांगलाच हास्यविनोद पाहायला मिळाला. पण त्यानंतर मात्र या त्यांच्या वक्तव्यावर वाद झाल्याचेही पाहायला मिळाले. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) हिने गावस्कर यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनीदेखील तिला प्रत्युतर दिलं होतं. यावर सोशल मीडियावर मोठा गदारोळ देखील झाला होता. 2. यावर्षी चेन्नई सुपर किंग्स(CSK) आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये देखील पोहोचू शकली नाही. त्याचबरोबर त्यांच्या मुख्य प्लेअर सुरेश रैना(Suresh Raina) याने आयपीएलमधून माघार घेतली होती. रैना टीमबरोबर दुबईला गेला, पण लगेच तो वैयक्तिक कारण देत भारतात परतला. त्याने आयपीएलमधून माघार घेण्याचे कारण वैयक्तिक असल्याचे म्हटले असले तरीदेखील त्याचे धोनीबरोबरील(MSD) संबंध खराब झाले असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर देखील मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 3. बांगलादेशचा प्लेअर मुशफिकूर रहीम (Mushfiqur Rahim) याने स्थानिक क्रिकेट स्पर्धेत प्लेअरवर हात उचलल्याची घटना पाहायला मिळाली आहे. बांगलादेशमधील बंगबंधू टी-20 क्रिकेट स्पर्धेत कॅच पकडत असताना टीममधील नसूम अहमद या प्लेअरबरोबर त्याची कॅच पकडताना धडक झाली असती. त्यामुळे चिडलेल्या रहीम याने त्याला मारण्यासाठी हात उगारला होता. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आणि टीका झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती. 4. इंडियन टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पहिल्या टी-20 सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये रवींद्र जडेजा(Ravindra jadeja) याच्याजागी युजवेंद्र चहल(Yujvendra Chahal) याला खेळवण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. बॅटिंग करताना रवींद्र जडेजाच्या हेल्मेटवर ब���ल लागल्यानं त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग केली नाही. त्याच्या जागी चहल ग्राऊंडमध्ये आला. नवीन नियमांनुसार बदली खेळाडू बॉलिंग आणि बॅटिंग करू शकत असल्यानं चहलने या मॅचमध्ये बॉलिंग करत ऑस्ट्रेलियाला चांगले धक्के दिले. त्यामुळे चिडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कोचने आणि कॅप्टनने यावर प्रश्न उपस्थित करत नियमांचे पालन न केल्याचा आरोप केला. 5. रोहित शर्मा(Rohit Sharma) सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून पुढील टेस्ट मॅचमध्ये तो इंडियन टीममध्ये खेळेल अशी अपेक्षा आहे. परंतु आयपीएलमध्ये जखमी झाल्यानं त्याला टेस्ट टीममध्ये निवडण्यात आलं नव्हतं. आयपीएलमध्ये(IPL) तो जखमी झाल्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे आणि टी -20 सिरीजमध्ये खेळला नव्हता. परंतु आयपीएलमध्ये जखमी झाल्यानंतर काही सामन्यात विश्रांतीनंतर तो पुन्हा खेळला. त्यामुळं तो जखमी असताना देखील आयपीएल खेळाला, परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर का गेला नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता.\n...जेव्हा आमने-सामने आले क्रिकेटमधील दिग्गज, 2020 मधील सर्वात मोठे 5 वाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/second-week-row-city-district-has-been-forefront-corona-infection-77799", "date_download": "2021-07-30T11:13:09Z", "digest": "sha1:AGRMBYRNUKVAZ57RNH2N2FM3TFHYZKSS", "length": 23299, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात दुसऱ्या आठवड्यातही नगर जिल्हा प्रथमस्तरावर - For the second week in a row, the city district has been at the forefront of corona infection | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात दुसऱ्या आठवड्यातही नगर जिल्हा प्रथमस्तरावर\nकोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात दुसऱ्या आठवड्यातही नगर जिल्हा प्रथमस्तरावर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nकोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात दुसऱ्या आठवड्यातही नगर जिल्हा प्रथमस्तरावर\nशनिवार, 12 जून 2021\nकमी चाचण्या होणाऱ्या नगरपालिका अथवा ग्र���मीण रुग्णालयांनाही चाचण्या वाढविण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणांनी पथके नेमून कारवाई करावी.\nनगर : जिल्ह्यातील या आठवड्यातील (ता. 4 ते 10 जून) बाधित रुग्णदर हा २.६३ टक्के आणि ऑक्सीजन (Oxijan) बेडसची उपलब्धता आणि प्रत्यक्ष ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्येचा दर हा १२.७७ टक्के इतका असल्याने नगर जिल्ह्याचा स्तर १ मध्येच समावेश करण्यात आला आहे. (For the second week in a row, the city district has been at the forefront of corona infection)\nजिल्हा प्रशासनाने ता. 6 जून रोजी जारी केलेले आदेशच लागू राहतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या-त्या भागासाठी आस्थापना बंदच्या वेळासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हावासियांनी नियमांचे पालन केल्यास आपण जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव नक्की संपुष्टात आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nकोरोना उपाययोजना संदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे, हे जिल्हा मुख्यालय तर तालुका स्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.\nराज्य शासनाने ता. चार ते दहा जून दरम्यानचा रुग्णबाधित दर आणि आॅक्सििजन बेडस उपलब्धता यावर जिल्हांचे स्तर ठरविले आहेत. त्यात नगर जिल्हा प्रथमस्तर मध्ये असल्याने आपल्याकडे यापूर्वीच ता. 6 जून रोजी जारी केलेले आदेश कायम राहतील. नव्याने कोणतेही आदेश जारी करण्यात आलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. मात्र, निर्बंध शिथील झाल्याने जिल्ह्यात काही नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात तसेच ग्रामीणभागातही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विनामास्क फिरतानाही काही नागरिक दिसत आहेत. त्या��ुळे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी तेथील व्यापारी, उद्योजक आस्थापनांच्या प्रमुखांशी चर्चा करुन त्या-त्या शहरांसाठी दुकाने सुरु आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले.\nते म्हणाले. की कमी चाचण्या होणाऱ्या नगरपालिका अथवा ग्रामीण रुग्णालयांनाही चाचण्या वाढविण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणांनी पथके नेमून कारवाई करावी. ज्याठिकाणी अशा नियमांचे उल्लंघन होत असलेले दिसेल, तेथे तात्काळ कारवाई करावी. कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनांच्या चालकांनीही त्यांच्या दुकानात येणारे ग्राहक अथवा दुकानात काम करणारे कामगार कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत असल्याबाबत खात्री करावी.\nनगर : जिल्ह्यातील निर्बंध शिथील केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याचे चित्र आहे. मात्र, याठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी महानगरपालिका आणि तालुकास्तरीय यंत्रणांना दिले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी शिस्त न पाळण्यास कोरोना संसर्ग वाढल्यास पुन्हा निर्बंध लागू शकतील. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nजिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, आपण दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढविली आहे. कमी चाचण्या होणाऱ्या नगरपालिका अथवा ग्रामीण रुग्णालयांनाही चाचण्या वाढविण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र, आता निर्बंध शिथील झाल्यानंतर सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करावे. निर्बंध शिथील झाले असले तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणांनी पथके नेमून कारवाई करावी. ज्याठिकाणी अशा नियमांचे उल्लंघन होत असलेले दिसेल, तेथे तात्काळ कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n४३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, अन् उपराजधानी आली दहशतीत…\nनागपूर : शहरात मंगळवारी एका ४३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर उपराजधानी दहशतीत आली. कारण त्याचा मृत्यू महानगरपालिका प्रशासनाच्या...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nराज्यमंत्री सत्तार `शेठ`यांचा शिवसेनेच्याच साबेर भाईशी `थेट` पंगा..\nऔरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या फटकाळ स्वभाव आणि समोरच्याची टर उडवण्यासाठी नेहमीच ओळखले जातात. मग ते दुसऱ्या पक्षातील विरोधक...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nशिवसेना शाखाप्रमुखाकडून डिलिव्हरी बॉयला मारहाण\nमुंबई: ई-कॉमर्स साईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत करीत असलेल्या एका तरुणाला शिवसेना शाखाप्रमुखाने मारहाण केल्याची घटना नुकतीच मुंबईत घडली....\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nरस्त्याच्या कामाची मुदत संपली, ठेकेदाराला ठोठावला सव्वा कोटींचा दंड\nराशीन : अडीचशे कोटी खर्चून हायब्रिड अॅन्युइटी योजनेतून सुरू असलेल्या बारामती-अमरापूर रस्त्याच्या कामापैकी खेड ते कर्जत या ३५ किलोमीटरच्या कामाला...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर तिसऱ्या लाटेच्या तोंडावर दिवसभरात आढळले हजारावर कोरोना पाॅझिटिव्ह\nनगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत झालेली परिस्थिती लक्षात घेऊन...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर जिल्ह्यातील निवडणुकांबाबत संजय राऊत काय देणार कानमंत्र\nसोनई : शनैश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित शनैश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी (ता. 31) शिवसेना नेते खासदार...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nकाॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात\nअकोले : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचार धारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे म्हणून...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nडोंगर पोखरून निघाला उंदिर 10 गावांत 100 पोलिसांचे छापे, सापडले 2 आरोपी\nसोनई : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने चार वरिष्ठ अधिकारी, अठरा अधिकारी व शंभरहून अधिक पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ५२ जणांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nपरमबीर सिंग यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त Mumbai Police परमबीर सिंग Parambir Singh यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nसंकटात धावून जाऊन मदत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती : रोहित पवार\nकोयनानगर : ज्या ज्यावेळी महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्ती, गाव, शहरावर अडचण येते. त्यावेळी अख्खा महाराष्ट्र मदतीसाठी धावून जातो. ही आपली...\nबुधवार, 28 जुलै 2021\nजीवन प्राधिकरणाच्या सचिवांना आमदार राजळे यांनी दिले हे आदेश\nपाथर्डी : भगवानगड व परिसरातील ४७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसह शहरटाकळी, बोधेगाव व पाथर्डी योजनांची रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी...\nबुधवार, 28 जुलै 2021\nआता लस कुठे मिळणार \nविरार : राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. न्यायालयाने तर घरोघरी जाऊन लसीकरण करता येईल का याची तपासणी करण्यास सांगितले असताना वसई...\nबुधवार, 28 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/category/more/videos/", "date_download": "2021-07-30T11:17:21Z", "digest": "sha1:JDG4GXJ2I4PTG6Q5HNI6OAGXJKTBCYIZ", "length": 7258, "nlines": 120, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "व्हिडिओ | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटा��ुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/sunday-interviews-of-aspirants-in-the-ncp/", "date_download": "2021-07-30T11:34:00Z", "digest": "sha1:ONUUS4N6EZV2HTWLVHHXO3HC6IRFLR7D", "length": 7778, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या रविवारी मुलाखती – Dainik Prabhat", "raw_content": "\nराष्ट्रवादीतील इच्छुकांच्या रविवारी मुलाखती\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या पुण्यातील निसर्ग गार्डन मंगल कार्यालयात रविवारी (दि. 28) मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिली.\nविधानसभा निवडणुकीसाठी ज्या इच्छुकांनी पक्षाकडे रितसर अर्ज दिला आहे, त्यांच्या मुलाखती होणार आहेत. गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता या मुलाखती होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला अध्यक्षा विद्या चव्हाण, युवा नेते पार्थ पवार हे मुलाखती घेणार आहेत. राष्ट्रवादीकडे शहरातील तीन मतदारसंघातून एकूण 24 जण इच्छुक आहेत. चिंचवडमधून आठ, भोसरीतून सात जण, तर पिंपरी विधानसभेतून सर्वाधिक नऊ जण इच्छुक आहेत. इच्छुकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण���यासाठी येथे क्लिक करा\nसर्वसाधारण सभा पुन्हा तहकूब\nशहरातील बांधकाम साईटवर “सीसीटीव्ही’ बंधनकारक करा\n‘मी पॅकेज घोषित करणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री” ठाकरेंचा फडणवीसांना…\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nTokyo Olympics : प्रेरणादायी चपराक\nTokyo Olympics : तिरंदाजीत अतानू दासची आगेकूच\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\n#SLVIND T20I Series : श्रीलंकेचा मालिका विजय\n…जेव्हा दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने येतात\nपालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक\n‘मी पॅकेज घोषित करणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री” ठाकरेंचा फडणवीसांना टोला\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\n‘मी पॅकेज घोषित करणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री” ठाकरेंचा फडणवीसांना टोला\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/Pa.html", "date_download": "2021-07-30T10:55:32Z", "digest": "sha1:6S3SKUR2CX4AUFIKM3XZ7VO3DZOFB3EE", "length": 10327, "nlines": 90, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "करोना संसर्गामुळे पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित-सुरेखा भालेकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar करोना संसर्गामुळे पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित-सुरेखा भालेकर\nकरोना संसर्गामुळे पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित-सुरेखा भालेकर\nकरोना संसर्गामुळे पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित-सुरेखा भालेकर\nवटवृक्षाचे पूजन म्हणजेच सृष्टीचे पूजन..सुचिता वाघमारे.\nपारनेर:करोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर प्राणवायू परिणामी पर्यावरण संवर्धन,वृक्षलागवड व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याचे प्रतिपादन पारनेर नगर पंचायतीच्या सभापती सुरेखा भालेकर यांनी केले.\nवटपौर्णिमेचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक दहा मधील महिलांना वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.तसेच नगर पंचायतीच्या वतीने राबवण्यात आलेल्या 'माझी वसुंधरा अभियाना'त सहभागी झालेल्या महिलांचा सुचिता वाघमारे व आशा चेडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात सुरेखा भालेकर बोलत होत्या.\nसभापती भालेकर म्हणाल्या की,भारतीय परंपरेतील प्रत्येक सण व सणांद्वारे देण्यात येणारे संदेश मानवी जीवन समृद्ध करणारे आहेत. वटपोर्णीमेला वडाच्या झाडाचे पूजन करण्याच्या निमित्ताने वृक्ष, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे.करोना संसर्गाने पर्यावरणाचे,स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याचे भालेकर म्हणाल्या.\nआशा चेडे म्हणाल्या की,प्रभाग क्रमांक दहा मध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात येतात.उद्योजक अर्जून भालेकर व सुरेखा भालेकर यांच्या प्रयत्नांमुळे प्रभाग क्रमांक दहा शहरात एक आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जातो.करोना संसर्गाच्या काळात भालेकर कुटुंबियांनी कोणताही गाजावाजा न करता प्रभागातील व शहरातील नागरिकांना मदत केली.करोनाबाधितांच्या विलगीकरणासाठी इमारत उपलब्ध करून दिली.प्रभागाचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता यासाठी भालेकर कुटुंब सातत्याने प्रयत्नशील असतात त्यामुळे हा प्रभाग करोनामुक्त झाल्याचे चेडे म्हणाल्या.\nवटवृक्षाचे पूजन म्हणजेच सृष्टीचे पूजन\nवटवृक्षाचे पूजन म्हणजेच सृष्टीचे पूजन आहे.वटपौर्णिमेच्या निमीत्ताने शहरी व निमशहरी भागात वडाच्या फाद्यांचे पूजन केले जाते.त्यामुळे पर्यावरणाचा -हास होतो.फांद्याची पूजा करण्याऐवजी शक्य असल्यास वटवृक्षाची अथवा इतर कोणत्याही वृक्षाची लागवड केल्यास पर्यावरणाचे संवर्धन होईल.प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला तर प्रभाग आणि शहर नियमीतपणे स्वच्छ राहील.आरोग्याच्या समस्या कमी होतील.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98/", "date_download": "2021-07-30T10:46:41Z", "digest": "sha1:O5KWQA32XXLL6FB3JBZKMB54AGDGHIO5", "length": 6300, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर \nकसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर \nसाउहॅम्प्टन: वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंड संघाचा 8 जुलैपासून कसोटी सामना होत आहे. पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज शनिवारी 13 सदस्यीय संघ जाहीर केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. जो रूट कसोटी खेळणार नाही. त्यामुळे स्टोक्सकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. संघासह 9 राखीव सदस्यांची घोषणाही करण्यात आली. 8 ते 12 जुलै – साउहॅम्प्टन, 16 ते 20 जुलै- मँचेस्टर, 24 ते 28 जुलै- मँचेस्टरला कसोटी सामने होणार आहेत.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nबेन स्टोक्स ( कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर ( यष्टिरक्षक), झॅक क्रॅवली, जो डेन्ली, ऑली पोप, डॉम सिब्ली, ख्रिस वोक्स, मार्क वूड\nराखीव खेळाडू – जेम्स ब्रेसीय, सॅम कुरन, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, सकीब महमूद, क्रेग ओव्हर्टन, ऑली रॉबीन्सन, ऑली स्टोन.\nमुख्यमंत्���ी आणि आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वय नाही: देवेंद्र फडणवीसांचा टोला\nबोरद येथे वीज पडून बैल ठार \nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/sant-sahitya-my-janai-a-study/", "date_download": "2021-07-30T10:35:09Z", "digest": "sha1:EKHTOWHWVJHLKJ3YQPRZD5UK4RFG3BB7", "length": 12178, "nlines": 102, "source_domain": "hirkani.in", "title": "संत साहित्य : माझी जनाई…एक अभ्यास – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nसंत साहित्य : माझी जनाई…एक अभ्यास\nये ग….ये ग विठाबाई, धरीला पंढरीचा चोर अशी भक्ती गीते\nऐकत ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. स्त्री म्हणजे आधीच भावनाशील असते त्यात ती अध्यात्मिक विचारधारेची\nअसेल तर तिचं सगळ भावविश्व लडिवाळ होत ईश्वर चरणी लीनहोते.संत साहित्यात स्त्रियांचे अढळ स्थान आहे.\nसंत ज्ञानेश्वर माऊलींचे गुणगान करणार्‍या वारकरी संप्रदायातील महत्त्वाची संत कवयित्री म्हणजे संत जनाबाई. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. जनाबाईचे अभंगात आर्त भावभक्ती, श्रीविठ्ठल महिमा, नाममाहात्म्य, पंढरीमाहात्म्य, संतगौरव, उपदेश असे विषय आलेले दिसतात.\nविठो माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा\nनिवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी\nपुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर\nगोरा कुंभार मांडीवरी, चोखा जिवा बरोबरी\nबंका कडियेवरी, नामा करांगुली धरी \nजनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा\nअश्या सर्व संतांना पूजनीय मानणार्‍या जनाबाई.तात्कालिक बुद्धीवादी\nस्त्री सामर्थ्याचे अध्यात्मिक तेचे सामाजिक प्रतिनिधित्व करतात. जन्म संत जनाबाईंचा जन्मकाळ निश्चित नाही. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतमतांतरे आढळतात. संत नामदेवांपेक्षा चार-सहा वर्षांनी त्या मोठ्या असाव्यात, असे एक मत आहे. संत चरित्रकार महिपती असे मानतात की, जनाई नामदेवांपेक्षा दोन-चार वर्षांनी लहान होत्या. संत जनाबाईंचा जन्म परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे झाला.\nसंत नामदेवाशी संबंध आई-वडिलांसोबत पंढरपूरात आलेली असताना स्वत:च आग्रहाने पंढरपुरात राहिल्या. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे पोरकी होऊन पंढरपुरात श्रीविठ्ठल मंदिराच्या परिसरात राहू लागल्या. नामदेवाचे वडील दामाशेटी यांनी आपल्या घरी आश्रय दिला. त्यामुळे पुढे आयुष्यभर पडेल ते घरकाम करत दासी म्हणून त्या नामदेवांच्या कुटुंबात वावरल्या, असे सांगितले जाते.\nसाधारण जनीची असाधारण भक्ती जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं. ङ्गदळीता कांडिता तुज गाईन अनंताफफ हे तिचं तत्वज्ञान खेडोपाड्यातील अडाणी माणसांनाही आपलं वाटतं आहे. जनीनं दाखवलेला मलेकुरवाळा विठूरायाफ संसारात रमलेल्या, मुलंबाळं सांभाळणार्‍या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे. मनाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावेफ हा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात.\nलौकिकातलं अलौकिक भक्तिकाव्य संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ङ्गवात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाब���ईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,फफ तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे.त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके 1272 या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या.आयुष्यभर नामदेवांच्या भक्तीमार्गाच्या पाऊलखुणांवरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणीदेखील गुरूची सावली बनून राहिली. इ. स. 1350 मध्ये आषाढ महिन्यात,कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला. संत जनाबाई देखील त्याच वेळी नामयाच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाली.अभंग, गवळणी, ओव्यांच्या रुपात अजूनही संत जनाबाई खेडोपाड्यांतील घराघरांत जागती आहे.\nमहिलांचा आवाज बुलंद होणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/dave-paksha-nivdnuka", "date_download": "2021-07-30T11:33:51Z", "digest": "sha1:OXDXCNWM5DBJK2H6FUGTBLFWXVODSA4O", "length": 30109, "nlines": 93, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "डाव्या पक्षांनी, विरोधी पक्षांना एकत्र आणले पाहिजे - द वायर मराठी", "raw_content": "\nडाव्या पक्षांनी, विरोधी पक्षांना एकत्र आणले पाहिजे\nकॉर्पोरेट आणि राज्यसत्ता यांचे एकत्रीकरण हे पारंपरिक फॅसिझमचे वैशिष्ट्य होते. समकालीन फॅसिझममध्ये मात्र कॉर्पोरेट आणि नव-उदारतावादातून उपजणारी जमातवादी शक्ती यांचा संगम झाला आहे.\nलक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी\nसमकालीन फॅसिझम समजून घेण्यामध्ये, किंवा अगदी तो ओळखण्यामध्येही, खरा अडथळा कोणता असेल तर तो म्हणजे १९३०च्या फॅसिझमच्या आठवणी. भारतामध्ये उदारमतवादी भांडवली राज्यव्यवस्थेचे सुकाणू फासीवादी शक्तींच्या हातात आहे यात आता कसलीही शंका नाही. त्यांच्या मूळ संघटनेने, आरएसएसने, पारंपरिक फॅसिझमबाबतचे त्यांचे प्रेम कधीही लपवून ठेवलेले नाही. पण आपले सध्याचे शासन हे पारंपरिक फॅसिस्ट शासन नाही आणि सत्तेवर आल्यानंतर नाझींचा फॅसिझमकडचा प्रवास जसा वेगाने झाला होता, तसेही काही घडताना दिसत नाही. त्यामुळेच आपण ज��याचा सामना करत आहोत ते शासन फासीवादी आहे का याबाबत अनेक लोकांना प्रश्न आहे. आणि खरेच, १९३० च्या चष्म्यातून विचार केला तर ते तसे नाही असेच वाटते.\nपण समकालीन फॅसिझम हा १९३०च्या फॅसिझमपेक्षा निश्चितच वेगळा असणार आहे. कारण त्यांच्या परिस्थितींमध्ये मूलभूत फरक आहे. १९३०चा फॅसिझम हा अशा जगात उदयाला आला होता, जिथे वेगवेगळ्या देशांमधील वित्तीय भांडवलांची आपापसात तीव्र स्पर्धा होती; आज आपल्याला दिसते ते जागतिकीकरण झालेले किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय भांडवल आहे. या भांडवलाच्या आधिपत्याखाली अशा प्रकारच्या देशांदेशांमधील स्पर्धा अस्तित्वात नसते.\nयाचे दोन परिणाम होतात:एक म्हणजे अशा परिस्थितीत कोणत्याही विशिष्ट राष्ट्र-राज्याची, अगदी एखाद्या फॅसिस्ट राज्याचीसुद्धा, आर्थिक संकटांवर मात करण्याची क्षमता मुळातच मर्यादित असते. १९३० मध्ये असे नव्हते. जर्मन आणि जपानी फासीवादी राज्यांनी कर्जे घेऊन व तो पैसा मोठ्या प्रमाणात लष्करावर खर्च करून त्यांच्या देशातील मंदीवर मात केली होती. परंतु आता तसे करता येणे शक्य नाही. कारण आज वित्तीय भांडवल तुलनेने अधिक मुक्तपणे एका देशातून दुसऱ्या देशात जात असते. आणि कर्जांद्वारे वित्तपुरवठा करून राज्याने खर्च करणे ही गोष्ट जागतिक वित्तीय भांडवलाला आवडत नाही. तसे झाले तर हे जागतिक वित्तीय भांडवल आपली गुंतवणूक काढून घेऊन त्या देशातून बाहेर निघून जाते. त्यामुळे मंदीतून बाहेर पडण्याचे असेप्रयत्न यशस्वीहोत नाहीत. (अमेरिका हा याला संभाव्य अपवाद आहे, कारण जगभरातले संपत्तीधारक अजूनही डॉलरला गुंतवणुकीकरिता ‘सोन्याइतके चांगले’ मानतात.)\nदुसरे असे की वेगवेगळ्या शक्तींमधील आपापसातील स्पर्धेमधून पुढे युद्ध होणे, फॅसिझममुळे ते अनिर्बंधपणे पसरणे, आणि त्यातून फॅसिझम नष्ट होणे हा आता व्यवहार्य पर्याय राहिलेला नाही: जागतिक वित्तभांडवलाला जग अशा प्रकारे दोन युद्धखोर गटांमध्ये विभागले गेलेले आवडत नाही.\nसमकालीन फॅसिझम बराच काळ रेंगाळत राहण्याचा धोका आहे\nत्यामुळेच समकालीन फॅसिझम अनिर्बंधपणे वाढत जाऊन फॅसिस्ट राज्य उभे करू शकत नाही (कारण अशा राज्याचा सामाजिक आधार मर्यादित असेल), किंवा युद्ध करून स्वतः संपूनही जाऊ शकत नाही. त्यामुळे तो बराच काळ रेंगाळत राहण्याचा धोका असतो. ही आहे ‘कायमस्वरूपी फॅसि���मची’ अवस्था, ज्यामध्ये फॅसिझम सत्तेत ये-जा करत राहील. समाज हळूहळू ‘फॅसिस्ट’ प्रवृत्तीचा होत राहील, आणि फॅसिझमचे कमजोर हृदयाचे विरोधकही त्यांचीच नक्कल करतील (उदाहरणार्थ, काँग्रेसचे ‘मवाळ हिंदुत्व’). फॅसिझमची निर्मिती ज्या कारणामुळे झाली ते कारण संपवूनच यावर मात करता येईल. म्हणूनच हा फॅसिझम आहे हे ओळखणे आणि त्यानुसार त्याच्याशी लढण्यासाठी अभिनव मार्ग शोधणे हे आवश्यक आहे.\nयातली पहिली गोष्ट करणे अवघड नाही, फक्त त्यासाठी आत्ताची परिस्थिती १९३० मधल्या फॅसिझमशी, त्यातल्या चालचवण्यांसकट सर्व गोष्टींशी तंतोतंत जुळवून पाहण्याचा अट्टाहास आपण सोडला पाहिजे. आज भारतात फॅसिझमची बाकी अनेक वैशिष्ट्ये विपुल प्रमाणात स्पष्ट दिसत आहेत.\n‘देशाला’ लोकांच्यावर स्थापित करणाऱ्या मर्दानी-अतिरेकी राष्ट्रवादाचे उदात्तीकरण (जो आपल्या स्वातंत्र्यलढ्यातून सूचित होणाऱ्या सर्वसमावेशक, लोककेंद्री, साम्राज्यवादविरोधी राष्ट्रवादाच्या बरोबर उलट्या बाजूचा आहे);\nहे तथाकथित राष्ट्र आणि देशाचे सरकार आणि ‘नेता’यांच्यातील तादात्म्याचा विचार रुजवणे, जेणेकरून त्यांना होणारा सर्व विरोध हा राष्ट्रविरोधी, देशद्रोही आणि जणू दहशतवादच असल्याप्रमाणे हाताळला जाईल; विरोधकांना दहशतीत ठेवून गप्प बसवण्यासाठी ठेचून मारणारे जमाव आणि शासनाद्वारे होणारे दमन (यूएपीए खाली होणाऱ्या अटका आणि सीबीआय प्रकरणे यांच्यामार्फत) यांचा, आणि त्यांच्या जोडीला ट्रोलसेनेचा, एकत्रितपणे अनिर्बंध वापर;\nशासन आणि मूठभर कॉर्पोरेट-वित्तीय संस्थांचे आधिपत्य यांच्यामधली घट्ट युती (हे लक्षात ठेवले पाहिजे, की बेनितो मुसोलिनीने फॅसिझमची व्याख्या ‘कॉर्पोरेट आणि राज्यसत्ता यांचा संगम’ अशी केली होती);\n‘अंतर्गत शत्रू’ म्हणून अभागी अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणे;\nपुराणे आणि इतिहास, विज्ञान आणि पूर्वग्रह, आणि ‘तथ्य’ आणि ‘कथित गोष्ट’ यांच्यातील फरक पुसून टाकणे;\nसर्व बौद्धिक व्यवहारांची उपेक्षा करणे ही सर्व वैशिष्ट्ये स्पष्ट दिसून येत आहेत.\nफॅसिझममुळे ज्या प्रतिक्रांतीची सुरुवात होते, तिचे भारताच्या बाबतीत विशेषकरून अधिक घृणास्पद परिणाम होतील. कारण एक तर ती लोकशाही आणि स्वातंत्र्य बासनात गुंडाळून ठेवेल. तसेच, आज वसाहतवादविरोधी संघर्ष आणि एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध या काळात झालेल्या सामाजिक मुक्तीच्या चळवळींमुळे पारंपरिक जात-उतरंड आणि जातीय दमन यांना काही प्रमाणात आळा बसला आहे. त्यांचीही ती पुनर्स्थापना करेल. ती आपल्याला शेकडो वर्षे मागे घेऊन जाईल.\nफॅसिझमची निर्मिती करणारी परिस्थिती\nयाकरिता मतांची विभागणी टाळणारी, विरोधकांची कोणत्याही स्वरूपातील एकता ही अत्यंत आवश्यक आहे. मात्र, अशा एकतेमुळे फासीवाद्यांच्या हातात आत्ता असणारी सत्ता जाईल हे खरे असले, तरी त्यामुळे फॅसिझमची निर्मिती करणारी परिस्थिती बदलणार नाही. ही परिस्थिती म्हणजे नवउदारतावाद आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे की त्याला पुढे जायला रस्ताच नाही.\n‘देशा’ला लोकांच्या वर ठेवणाऱ्या राष्ट्रवादाचे उदात्तीकरण लोकांनी ‘देशासाठी’ त्याग करण्याची मागणी करते. या ‘देशाचे’ तथाकथित हित (जसे की जीडीपीतील मोठी वृद्धी किंवा जलद भांडवलसंचय) हे मूठभर कॉर्पोरेट-वित्तभांडवली संस्थांचे तुष्टीकरण करूनच साध्य होते. आणि म्हणूनच लोक हे कायम या मूठभरांच्या हितांच्याच अधीन राहतात. अशा प्रकारचा राष्ट्रवाद हा एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध या काळातल्या महानगरीय भांडवलशाहीचे वैशिष्ट्य होते. (आणि म्हणूनच रुडॉल्फ हिल्फर्डिंगने टिप्पणी केली,“‘राष्ट्र संकल्पनेचे उदात्तीकरण’ हीच वित्तभांडवलाची विचारधाराआहे.”)\nभारतामध्ये हा अतिरेकी राष्ट्रवाद नव-उदारतावादी युगामध्ये आला. कॉर्पोरेट-वित्तीय संस्थांचे आधिपत्य हे या युगाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. आता नव-उदारतावाद संकटात सापडला असताना, कॉर्पोरेटच्या या आधिपत्याला असलेले धोके परतवून लावण्यासाठी हिंदुत्ववादी शक्तींना जोडीला घेऊन या अतिरेकी राष्ट्रवादाला अधिक खतपाणी घातले जात आहे. अशा रितीने कष्टकरी जनतेची आर्थिक विपन्नावस्था आणखी खालावत असताना कॉर्पोरेट आणि जमातवादी यांची युती आकार घेत आहे.\nही परिस्थिती बदलायची असेल, आणि जर २०१९ मध्ये हिंदुत्ववादी शक्तींना सत्तेवरून घालवून पुढच्या वेळी पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचे नसेल, तर मग विरोधकांची एकता ही काही किमान कृतीकार्यक्रमांच्या भोवती असली पाहिजे. यामध्ये यूएपीए रद्द करणे (ज्याच्या अंतर्गत निरपराध मुस्लिम तरुणांना अटक केली जाते आणि अनेक वर्षे तुरुंगात टाकले जाते, त्यांची आयुष्ये उद्ध्वस्त केली जातात), देशद्रोहाचा कायदा रद्द करणे, ठेचून मारणाऱ्या जमावाच्या विरोधात कठोर उपाय, प्रसारमाध्यमांवर कमीत कमी नैतिक मानके लादणे, सीबीआय हा सरकारच्या हातातला खुळखुळा होऊ नये याकरिता आवश्यक ती नियंत्रणे घालणे, विद्यापीठे आणि सांस्कृतिक संस्थांची हिंदुत्ववादी-फॅसिझमच्या दुःस्वप्नातून सुटका करणे जेणेकरून त्या पुन्हा मुक्त वैचारिक देवाणघेवाणीच्या जागा होतील; आणि अशाच प्रकारचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठीचे इतर उपाय यांचा समावेश असेल.\nमात्र त्या व्यतिरिक्त या एकतेने कष्टकरी जनतेच्या वाढत्या आर्थिक विपन्नावस्थेच्या प्रश्नाला हात घातला पाहिजे आणि काही मूलभूत आर्थिक अधिकार स्थापित करून समान नागरिकत्वाची संकल्पना मजबूत केली पाहिजे. यामध्ये माझ्या यादीत किमान पुढील पाच अधिकारांचा तरी समावेश असेल: अन्न अधिकार, नोकरीचा अधिकार, सार्वजनिक निधीमधून मोफत चांगल्या दर्जाची सार्वत्रिक आरोग्य सेवा मिळण्याचा अधिकार, सार्वजनिक निधीमधून मोफत चांगल्या दर्जाचे सार्वत्रिक शिक्षण मिळण्याचा अधिकार आणि वृद्धावस्थेमध्ये पुरेसे निवृत्तीवेतन आणि अपंगांना अपंगत्व लाभ मिळण्याचा अधिकार या उपायांकरिता जीडीपीच्या १०% रक्कमसुद्धा पुरेशी आहे. सर्वाधिक उत्पन्न मिळणाऱ्या १% लोकांवर ४% संपत्तीकर लावला (भारतात आता अशा प्रकारचा कोणताही कर अस्तित्वातच नाही), तर तेवढा याकरिता अगदी पुरेसा असेल.\nअर्थातच वेगवेगळ्या वर्गांकरिता विशिष्ट उपाय करावे लागतील. जसे की उपभोग्य वस्तू मंडळांच्या (commodity boards) बाजारपेठेतील हस्तक्षेपाच्या भूमिकेचे पुनरुज्जीवन करणे, शेतीची नफा मिळवण्याची क्षमता पुन्हा मिळवून देणे, किमान जीवन वेतन लागू करणे, ट्रेड युनियनचे अधिकार सशक्त करणे इ. पण जात, समुदाय, लिंग आणि इतर ओळखींच्या पलिकडे जाऊन सर्वांना समान आर्थिक अधिकार प्रदान करून ‘नागरिकत्व’ मजबूत करण्यामुळे लक्षणीय बदल घडेल. हे सर्व अधिकार कदाचित लगेच अंमलात आणले जाऊ शकणार नाहीत, पण काही आत्ता आणि कालांतराने बाकीचेही अंमलात आणता येतील. काही अधिकार त्वरित स्थापित केल्यामुळे इतर उद्दिष्टांनाही मदत होईल: उदाहरणार्थ राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्ये सेवाशुश्रुषेच्या कामामधून नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकते.\nम्हणून फॅसिझमचा पराभव करण्यास���ठी विरोधकांची एकता प्रस्थापित करणे हे केवळ जागावाटप एवढे नसून ती एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हे साध्य करण्यासाठी केवळ डावे पक्षच पुढाकार घेऊ शकतात. याची किमान तीन कारणे मला दिसतात: पहिले म्हणजे देशातील सर्व ताकदींपैकी तीच एक अशी आहे की जिने आजवर फॅसिझमला सतत निर्धाराने विरोध केला आहे (आपल्या सर्व विरोधकांना ‘डावे’ म्हणून संबोधून फासीवादी स्वतःच हे मान्य करतात). दुसरे म्हणजे नवउदारतावाद आणि फॅसिझम यांच्यातला दुवा केवळ तेच पाहू शकतात, किंवा एकूणच फॅसिझमच्या उदयामागील राजकीय अर्थशास्त्र तेच समजू शकतात आणि म्हणून केवळ जागावाटपाच्या पलिकडे जाऊन (ते महत्त्वाचे असले तरीही) विरोधकांच्या एकतेचा ते विचार करू शकतात. तिसरे म्हणजे, काहीही झाले तरी तत्वतः डाव्यांकरिता ‘पक्षाचे हित’ नव्हे तर ‘जनतेचे हितच’ अधिक महत्त्वाचे असते, ज्यासाठी पक्ष स्वतःच्या अल्पकालीन हितांचा त्याग करू शकतो.\nपारंपरिक फॅसिझमचा पराभव करण्याचे श्रेय मुख्यतः साम्यवादालाच आहे. ते त्याच्या चिरकालीन ऐतिहासिक योगदानांपैकी एक आहे. साम्यवादाने पुन्हा एकदा त्याची ऐतिहासिक जबाबदारी खांद्यावर घेतली पाहिजे आणि संपूर्ण विरोधी बाजूला एकत्र करण्यात पुढाकार घेतला पाहिजे. साम्यवाद ते करेल असा मला विश्वास आहे. आधीच्या वेळीसुद्धा हे ऐतिहासिक कार्य पार पाडण्यामध्ये त्याची गती मंद होती. म्हणूनच, आपण सध्याच्या त्याच्या मंदगतीचा अर्थ तो आपली ऐतिहासिक जबाबदारी झटकून टाकेल असा लावता कामा नये. पण जर जबाबदारी झटकली गेली, जे होणार नाही असेच मला वाटते, तर ती हानी भरून निघता येणार नाही.\nप्रभात पटनाईक हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थशास्त्राचे सन्माननीय प्राध्यापक आहेत.\nराजकारण 1004 castist 1 Congress 173 fascist 2 Hindtva 1 left parties 5 काँग्रेस 28 जमातवादी 1 जातीयवादी 1 डावे पक्ष 1 धर्मांध 1 फॅसिझम 1 हिंदुत्त्व 3\nकोसी मच्छिमारांच्या ‘संरक्षणा’चे उपाय तारक नव्हे मारक\nइंडियन स्टोरी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांन��� मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/maharashtra-chief-minister-uddhav-thackeray-governor-bhagat-singh-koshyari-raj-bhavan-and-matoshree", "date_download": "2021-07-30T10:42:19Z", "digest": "sha1:MVGWWQ274UFCU5OLE2FCBAQC2WKNPEL3", "length": 11476, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "राजभवन - मातोश्री दरी वाढली - द वायर मराठी", "raw_content": "\nराजभवन – मातोश्री दरी वाढली\nमहाराष्ट्र विधानसभेत राज्यपाल नियुक्त १२ सदस्य आमदारांची यादी दिल्यानंतर १५ दिवसात राज्यपालांनी त्यावर निर्णय घ्यायचा असतो. २१ नोव्हेंबरला १५ दिवस पूर्ण झाले पण राजभवनमधून अद्यापही काहीही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. राज्यघटनेतील कलम १६७ नुसार मुख्यमंत्र्यांनी सादर केलेली नावे संमत करणे राज्यपालांना बंधनकारक असते. पण अजून काहीही उत्तर अथवा प्रतिसाद कोशीयारी यांनी दिला नाही.\nमहाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचे संबंध नेहमीच कटुतेचे राहिले आहेत. समांतर सरकार चालविण्याचा प्रयत्न करणे ते राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवड अशा गोष्टींमुळे हे सबंध दिवसेंदिवस ताणले जाऊ लागले आहेत.\nराज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील १२ सदस्यांची यादी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल कोशियारी यांना सुपूर्द केली. पण नियमानुसार यादी दिल्यानंतर १५ दिवसात राज्यपालांनी त्यावर निर्णय घ्यायचा असतो. २१ नोव्हेंबरला १५ दिवस पूर्ण झाले पण राजभवनमधून अद्यापही काहीही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. राज्यघटनेतील कलम १६७ नुसार मुख्यमंत्र्यांनी सादर केलेली नावे संमत करणे राज्यपालांना बंधनकारक असते. पण अजून काहीही उत्तर अथवा प्रतिसाद कोशीयारी यांनी दिला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या १२ जणांच्या यादीतील २ ते ३ नावांवर राज्यपालांना आक्षेप आहे.\nया सर्व राजकारणाच्या खोलात गेल्यास ही यादीच नामंजूर करण्याचे आधीच ठरले असल्याचा खळबळजनक दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यासाठी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी एके ठिकाणी खासगीत असे म्हटल्याचे नमूद केले होते. या खासगी मिटिंगमध्ये आपला एक कार्यकर्त��� उपस्थित होता त्यावेळो चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल ही यादी रद्द करणार आहेत हे आधीच ठरले असल्याचे वक्तव्य केल्याचा मुश्रीफ यांचा दावा आहे. त्यानंतर लगेचच पाटील यांनी याचे खंडन केले.\nपण योगायोग की ठरवून चंद्रकात पाटील हे राज्यपालांना भेटून आले. आणि नेमकी ही वेळ होती मुख्यमंत्री ठाकरे यांनी १२ सदस्यांची यादी राजभवनात सादर केली.\nया सर्वांवर कळस म्हणजे भाजप आघाडीमधील एक घटक पक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांनी एक वेगळीच १२ नावांची यादी राज्यपाल कोशियारी यांना भेटून दिली. वास्तविक खोत यांना तसा अधिकार नसताना सुद्धा केवळ राजकारण म्हणून असे प्रकार सध्या सुरू झाले आहेत.\n१५ दिवसांची मुदत संपल्यामुळे ठाकरे सरकार आता कायदेशीर मार्गाने ही नावे संमत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान याबाबत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली असून या याचिकेत ही सर्व १२ नावे असलेली यादी स्थगित करण्याची विनंती करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सध्या तरी न्यायालयाने नकार दिला आहे.\nराज्यपालांनी नावे अंतिम केली नसल्याने आता कलम १६७ चा वापर करून न्यायालयातर्फे राज्यपालांना ही यादी संमत करण्याची करण्याची प्रक्रिया सरकार तर्फे करण्यात येणार असल्याचे समजते. तर घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांच्या म्हणण्यानुसार राज्यपालांना एकदाच यादी नाकारण्याचा अधिकार असतो. मंत्रिमंडळाने एकमताने मंजूर केलेली नावे संमत करणे हे राज्यपालाना घटनात्मक बंधनकारक असते. त्यामुळे पुन्हा यादी सरकारने पाठविली तर ती यादी राज्यपाल नाकारू शकत नाहीत.\nठाकरे सरकार याबाबत कोणते पाऊल उचलते आणि त्याला राजभवनामधून किती सकारात्मक प्रतिसाद मिळतो यावर या दोन्ही ठिकाणचे दीर्घकालीन संबध अवलंब राहणार आहेत.\nअतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.\nभारतातर्फे ऑस्करसाठी ‘जल्लीकट्टू’ची शिफारस\nअहमद पटेल: सोनियांच्या विश्वासातील सुक्ष्मविवेकी नेते\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरज���चेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_659.html", "date_download": "2021-07-30T10:56:56Z", "digest": "sha1:C63LGYNLNMUPWPYX3A7PAR7GC77JO7HM", "length": 18692, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "वैयक्तीक स्वार्थाची भाजप-राष्ट्रवादीची सहमती एक्सप्रेस - किरण काळे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar वैयक्तीक स्वार्थाची भाजप-राष्ट्रवादीची सहमती एक्सप्रेस - किरण काळे.\nवैयक्तीक स्वार्थाची भाजप-राष्ट्रवादीची सहमती एक्सप्रेस - किरण काळे.\nवैयक्तीक स्वार्थाची भाजप-राष्ट्रवादीची सहमती एक्सप्रेस - किरण काळे.\nरखडलेल्या कामांची जंत्री मांडत काँग्रेसने जाहीर केला श्वेतपत्रिका.\nअहमदनगर ः महापौर,उपमहापौर निवडीच्या राजकीय हालचालींमुळे शहराचे राजकारण एका बाजूला ढवळून निघत असताना काँग्रेसने भाजप, राष्ट्रवादीच्या मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात विकासाच्या केलेल्या दाव्याला आव्हान देत शहरामध्ये रखडलेल्या कामांची जंत्री मांडत श्वेतपत्रिका प्रकाशित केली आहे. श्वेतपत्रिका म्हणजे एखाद्या गोष्टीची खरी स्थिती मांडणे असे आहे. जगामध्ये अनेक देश अशा पद्धतीने जनतेला वस्तुस्थिती समजावी यासाठी सरकारच्या वतीने ती प्रकाशित करत असतात. आम्ही काँग्रेसच्या वतीने नगर शहरातील खर्‍या स्थितीबद्दल महानगरपालिका व नागरिकांचे आणि सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधण्यासाठी ही श्वेतपत्रिका प्रकाशित केली आहे. भाजप, राष्ट्रवादीची शहरातील सहमती एक्सप्रेस ही शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर नसून काही नेत्यांच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी आहे. नगरची जनता अशा प्रकारच्या एक्सप्रेसला विकासाच्या नावाच्या गाजराखाली बळी पडेल असा गैरसमज काही नेत्यांचा झाला आहे, अशी टीका कोणाचे नाव न घेता काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे.\nदोन दिवसांपूर्वी भाजपने महापौरांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप, भाजपचे खा. सुजय विखे, माजी आ.शिवाजी कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रेझेंटेशनचे सादरीकरण करत नगर शहराचा अडीच वर���षांमध्ये भरघोस विकास करण्याचा दावा करण्यात आला होता. त्याचबरोबर भाजपचे सर्वोच्च नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात स्क्रीन वर सुरू असताना राष्ट्रवादीच्या आमदारांचे भाषण सुरू करत मन की बातचा आवाज म्युट केल्यामुळे पंतप्रधानांपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार मोठे आहेत का अशी कुजबूज भाजप कार्यकर्त्यांमध्ये सभागृहात घडली होती. त्यातच आता काँग्रेसने भाजप राष्ट्रवादीवर हल्ला केल्यामुळे नवीन राजकीय विषयाला तोंड फुटले आहे.\nशहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यालयामध्ये या श्वेतपत्रिकेचे महानगरपालिका आणि नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी प्रकाशन केले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, खजिनदार मोहन वाखुरे, सहसचिव गणेश खापरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.\nश्वेतपत्रिकेत काँग्रेसने शहराच्या दुरावस्थेचे नागरी प्रश्नांबाबतीमध्ये उपस्थित केलेले मुद्दे पुढीलप्रमाणे - नगर शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे तेच नागरिकांना समजेनासे झाले आहे, तपोवन रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांची फसवणूक झालेली आहे. शहरातील सर्व रस्त्यांची कामे अशाच पद्धतीने निकृष्ट झाली असल्यामुळे एकाच पावसामध्ये सदर कामे पावसाच्या पाण्यात वाहून जातात हा कायमच अनुभव नगरकरांना आहे, भुयारी गटार योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, अमृत पाणी योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, नागरिकांना आजही दिवसाआड पाणी मिळते आणि अनेक ठिकाणी हेच प्रमाण तीन ते चार दिवसांचे आहे. तसेच पाणी पूर्ण दाबाने मिळत नाही. मैलामिश्रित पाणी अनेक वेळेला लोकांना पुरविले जाते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, अजूनही घंटागाड्या शहराच्या सर्व भागांमध्ये पोहोचत नाहीत, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे झालेली नाहीत. यामुळे नागरिकांच्या घरात दरवर्षीप्रमाणे पाणी शिरणार आहे, ओढे, नाल्यांमध्ये बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी राजकीय वरदहस्त यामुळे, महानगरपालिकेच्य��� पाठबळामुळे अतिक्रमण झाले आहे. यामुळे शहराच्या सांडपाणी व्यवस्थापणाच्या नैसर्गिक रचनेवर घाला घालण्याचे काम मनपाने केले आहे, हॉकर्स झोन / फेरीवाला संरक्षण कायद्याची अंमलबजावणी शहरात झालेली नाही. यामुळे भाजीवाले, फेरीवाले फळवाले अशा छोट्या घटकातील लोकांना महापालिका अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली सतत वेठीस धरत असते. त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, नेहरू मार्केटची पूनरउभारणी अद्याप होऊ शकलेली नाही, प्रोफेसर कॉलनी संकुलाचा प्रश्न निकाली काढता आलेला नाही, सावेडीतील नाट्यगृहाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, नगर शहराचा उपनगरांमध्ये झालेला विकास लक्षात घेता सावेडी मध्ये स्वतंत्र स्मशानभूमीची गरज आहे. त्याचाही प्रश्न प्रलंबित आहे, विविध कामांच्या नावाखाली शहरांमध्ये नियोजनशून्य पद्धतीने काम सुरू असल्यामुळे जागोजागी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चिखल साचला असून लोकांना रस्त्याने जीव मुठीत धरून वावरावे लागते, खेळांसाठी क्रीडांगणे विकसित करण्यात अपयश आले आहे, झोपडपट्ट्या असणार्‍या परिसरांचा कोणत्याही प्रकारचा विकास करू शकलेले नाहीत, मनपाच्या शाळांची दुरावस्था झालेली आहे, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणारी सिटीबसची दैना पाहता नगरकरांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा यातून देण्यामध्ये मनपा सपशेल फेल ठरली आहे, शहरामध्ये कुठेही सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था नाही. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असणारी शौचालय दुर्गंधीमुळे वापरासाठी योग्य नाहीत, मनपाला स्वतःचे हॉस्पिटल उभारता येऊ शकलेले नाही, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची अवस्था असून नसल्यासारखी झालेली आहे, मनपाचे हॉस्पिटल नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाच्या संकट काळामध्ये आरोग्यसुविधा, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे मनपाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. यामुळे शहरातील हजारो कुटुंबांना कधीही भरून न येणारा फटका यातून बसला आहे, नगर शहरातील अजूनही बहुतांशी भाग हा स्ट्रीट लाईट अभावी अंधारात आहे. असलेल्या स्ट्रीट लाईट पैकी अनेक लाईट हे आजही चालू अवस्थेत नाहीत, डीपी रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरा��� उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T11:01:38Z", "digest": "sha1:55XAYWKCC64UFF36LXK6IUFG2XXLIDO5", "length": 6788, "nlines": 105, "source_domain": "ejanshakti.com", "title": "वरणगाव येथे आंतर महाविद्यालयीन मल्लखांब स्पर्धा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nवरणगाव येथे आंतर महाविद्यालयीन मल्लखांब स्पर्धा\nवरणगाव येथे आंतर महाविद्यालयीन मल्लखांब स्पर्धा\nवरणगाव – जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वरणगाव येथे आंतर महाविद्यालयीन मल्लखांब स्पधेचे आयोजन 5 रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य दिपक मराठे यांचे हस्ते बजरंग बली यांच्य प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य अनंतराज पाटील कार्यकमाचे अध्यक्षस्थानी होते. मल्लखांब स्पधेमध्ये राजेंद्र भोई, ललित अमोदकर, राहुल भोई, अंकुश मराठे, हेमराज मगरे आदी विद्यार्थ्यांची विभागीय स्पधेसाठी निवड करण्यात आली.\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठक��त शिवसेनेविषयी नाराजी\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nपरिक्षक म्हणून महात्मा गांधी विद्यालयाचे प्रा. जयंत जोशी यांनी काम पाहिले. कार्यकम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य दिनू पाटील, प्रा. बी.बी. पाटील, प्रा.डॉ. राहुल संदानशिव, कर्मचारी रवि पाटील, अतुल शेठे, अविनाश पाटील, नितीन चौहान, एस.डी. पाटील, राहुल ठाकूर, छोटू भोईटे, सुनिल गुरचळ आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यकमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. सुभाष वानखेडे यांनी केले.\nवरणगाव येथे तरुणाच्या संशयित मृत्युप्रकरणी तपासाला गती\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-special-story-done-village-farmer-112528", "date_download": "2021-07-30T11:42:16Z", "digest": "sha1:SRMLIXAJAHBGBHYDF4BOXJDHF77GJWYI", "length": 14937, "nlines": 150, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘डोणूआई’ शेतकरी गट : एकीतून प्रगतीकडे", "raw_content": "\nपुणे जिल्ह्यातील डोणे येथे वीस शेतकऱ्यांनी डोणूआई कृषी गटाची स्थापना केली. भाताची सुधारित शेती, यांत्रिकीकरण, पूरक व्यवसायांना चालना देताना गटाने विविध उपक्रमांमधून कामे तडीस नेली. हेवेदावे-गटतट यांच्या मागे न लागता सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास, हेच ध्येय ठेवत प्रगतीची वाट धवल केली आहे.\n‘डोणूआई’ शेतकरी गट : एकीतून प्रगतीकडे\nपुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या उत्तरेकडे सुमारे दीडशे कुटुंबाचे डोणे गाव वसले आहे. या भागात पावसाचे जास्त प्रमाण असल्याने भातासाठी हा प्रसिद्ध पट्टा आहे. आपल्या भागातील समस्या दूर करून शेती अधिक फायदेशीर व समृद्ध करण्���ासाठी गावातील सुमारे वीस होतकरू समविचारी शेतकरी एकत्र आले. त्यांनी गटाची स्थापना केली.\nसन २०१३ मध्ये ग्रामदैवत डोणूआईच्या नावाने कृषी गटाची स्थापना. सचिन वाडेकर गटाचे अध्यक्ष आहेत.\nदरमहा एक हजार रुपये प्रतिसदस्य बचत. बचतीची रक्कम गटातील गरजू व्यक्तींना नाममात्र व्याज आकारून दिली जाते. आत्तापर्यंत गटाकडे एकूण पंधरा लाख रुपयांची बचत.\nसेंिद्रय भातशेती व सेंिद्रय दुग्धव्यवसाय ही येत्या काळातील उिद्दष्टे.\nविविध उपक्रमात महिलांचा सहभाग वाढवा, यासाठी गटामार्फत महिलांच्या गटास ठरािवक अनुदान (गेल्या सहा महिन्यांपासून चार हजार दोनशे रुपये प्रतिमहिना)\nशेतकामे सांभाळून महिलांना दळणासाठी विशेषतः पावसाळ्यात पायपीट करावी लागते. हे श्रम हलके करण्यासाठी गटातील वीस सदस्यांसह अन्य दोन जणांना घरगुती पीठ गिरणीचे वाटप.\nपंधरा सदस्यांना शौचालये बांधण्यासाठी १२ हजार रुपयांची आर्थिक मदत. त्यामुळे गाव हागणदारीमुक्त होण्यासाठी मदत\n'आत्मा’च्या अधिकाऱ्यांचे गटाला साह्य लाभले आहे.\nबांधावर निविष्ठा वाटप योजना\nशेतकऱ्यांना भातासाठी खत खरेदी करण्यापासून ते शेतात खत टाकण्यापर्यंत विविध अडचणी यायच्या. प्रामुख्याने वेळेवर खते उपलब्ध न होणे, वाहतुकीच्या साधनांचा, तसेच वेळेचा अभाव यामुळे त्रास सहन करावा लागे. गटाने बांधावर खतवाटप योजनेचा लाभ घेतला. सामूहिक पद्धतीने खताची मागणी नोंदविली. संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना थेट घरपोच खत उपलब्ध झाले. सुमारे दोन टन खताचे वितरण झाले. त्यातून पैशांची व वेळेची बचत झाली.\nभाताचे एकरी पाच किलो याप्रमाणे सुमारे दोनशे किलो बियाण्याचे वाटप गटाला झाले. त्याचबरोबर विळा, कीडनाशके यांचाही लाभ घेतला.\nचारसूत्री पद्धतीने उत्पादन वाढले\nगटातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनेंतर्गत चारसूत्री पद्धतीने भात लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आले. गटातील सदस्य काळूराम घारे पूर्वी पारंपरिक पद्धतीत गुंठ्याला ४५ किलोपर्यंत उत्पादन घेत. चारसूत्री, सुधािरत बियाणे व एकूण व्यवस्थापनातून त्यांनी हेच उत्पादन तब्बल ९८ किलोपर्यंत घेतले. भातपीक प्रात्यक्षिक स्पर्धेत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळवले.\nजळणासाठी लाकडाचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो. त्याचबरोबर धूर निर्���ाण होऊन आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. या समस्येवर उपाय म्हणून गटातील चार शेतकऱ्यांनी बायोगॅस प्रकल्प सुरू केला आहे. उर्वरित शेतकरीही त्याकडे वळणार आहेत.\nभात कापणी यंत्राची खरेदी\nदर वर्षी भात कापणीच्या वेळेस मनुष्यबळाची मोठी अडचण तयार होते. त्यावर मात करण्यासाठी सुमारे एक लाख रुपये किमतीच्या भात कापणी यंत्राची नुकतीच जानेवारीत खरेदी केली. त्यास ७० हजार रुपयांचे अनुदान मिळाले. यंत्रामुळे श्रम, वेळ, पैशांची मोठी बचत होणार आहे.\nदोन-तीन वर्षांपूर्वी पावसाळा संपल्यानंतर गावातील ओढ्यावर पाणी अडवून भूजल पातळी वाढविण्यासाठी चार वनराई बंधारे बांधले. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली.\nविहीर खोदण्यासाठी आर्थिक मदत\nडोणे भागात पावसाळ्यात मुबलक पाणी असले, तरी मार्च ते मेपर्यंत पाण्याची तीव्र टंचाई भासते. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय नेत्यांनी फक्त आश्वासने दिली. परंतु प्रश्न तसाच राहिला.\nगटातील सदस्यांनीच मग कोणावर विसंबून न राहता पुढाकार घेतला. गटातील चार शेतकऱ्यांना बिनव्याजी प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. काही वििहरीस पाणी उपलब्ध झाले आहे. सामाईक विहिरींवरील ताणही त्यामुळे कमी झाला आहे.\nकोणतेही हेवेदावे, गटतट, राजकारण यांच्यापासून अलिप्त राहून सामंजस्याने व एकमुखी निर्णयातून आम्ही काम करतो. त्यामुळेच गटशेतीला खरे बळ मिळाले आहे.\n- काळूराम घारे, गट सदस्य : ९७६५५४४४११\nशेतीबरोबर गटातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसायास उत्तेजन दिले जाते. आत्तापर्यंत दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आदींसाठी आर्थिक मदत झाली. त्याचा गटातील सहा शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यास फायदा झाला.\nकाही वेळा आपत्कालीन संकटांना सामोरे जावे लागते. त्या प्रत्येक वेळी प्रत्येकाकडे पैसे असतातच असे नाही. अशा वेळी गटामार्फत संबंधित सदस्यास पंचवीस हजार रुपयांची बिनव्याजी तत्काळ मदत केली जाते. गटामार्फत प्रत्येक सदस्याची आयुर्विमा पाॅलिसी काढली आहे. त्याचा हप्ता दरमहा बचत केलेल्या रकमेतून भरला जातो. त्यामुळे सदस्यांमध्ये जिव्हाळा तयार होऊन कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी मनोबल वाढण्यास मदत होते. गेल्या मार्चमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट शेतकरी गट म्हणून पुरस्कार देऊन ‘डोणूआई’ गटास सन्मानित करण्यात आले आहे.\nसंतोष कारके, ९८८१७७७०८० (गट सदस्य)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/indias-gdp-may-contract-by-7-7-in-fy21-government", "date_download": "2021-07-30T10:01:02Z", "digest": "sha1:WVJGHYZO2VLN2HRKSDKMOW55SYRQFH2E", "length": 6540, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "२०२०-२१च्या जीडीपीत ७.७ टक्क्याने घसरण - द वायर मराठी", "raw_content": "\n२०२०-२१च्या जीडीपीत ७.७ टक्क्याने घसरण\nनवी दिल्लीः २०२०-२१ या आर्थिक वर्षांत देशाचा जीडीपी ७.७ टक्क्याने घसरेल असा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने व्यक्त केला आहे. या अगोदर रिझर्व्ह बँकेने जीडीपी ७.५ टक्क्याने घसरेल असा अंदाज वर्तवलाच होता. तर जागतिक बँकेने ९.६ टक्क्याने जीडीपी घसरेल असे सांगितले होते. पण सरकारने गुरुवारी अधिकृतपणे जीडीपी घसरेल असे आता सांगितले आहे. गेल्या ४० वर्षांतली सर्वांत मोठी ही घसरण आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत कृषी क्षेत्र वगळून अन्य सर्व क्षेत्रांमध्ये ही घसरण असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेचे म्हणणे आहे.\n२०२०-२१ या आर्थिक वर्षांत जीडीपी १२३.३९ लाख कोटी रु. राहील असा अंदाज होता. तर २०१९-२०मध्ये जीडीपी १३३.०१ लाख कोटी रु. इतका होता. ही आकडेवारी महत्त्वाची आहे कारण आता जीडीपी वाढण्याच्या अनुषंगाने सरकारला आपला आगामी अर्थसंकल्प मांडावा लागणार आहे.\nकोरोना महासाथीचा जबर फटका गेल्या वर्षी अर्थव्यवस्थेला बसला होता. असंघटित क्षेत्रातील उलाढाल पूर्ण थांबली होती. कारखानदारी व अन्य व्यवसायही कोरोना महासाथीमुळे अडचणीत आले होते. आता गेल्या तीन महिन्यापासून अर्थव्यवस्थेची चक्रे फिरण्यास सुरूवात झाली आहे. काही क्षेत्रांमध्ये तसे परिणामही दिसू लागले आहेत. डिसेंबर २०२० मध्ये जीएसटी संकलन ११.६ टक्क्याने वाढून १.१५ लाख कोटी रु. इतके झाले होते.\nहेमंत नगराळे नवे पोलीस महासंचालक\nडोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा धुडगूस\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवस��यात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/460961", "date_download": "2021-07-30T10:36:49Z", "digest": "sha1:RSPY6FSQ4QUAKIO4Z3QC7PIVPO42D722", "length": 2906, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"राष्ट्रीय महामार्ग ४५ बी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"राष्ट्रीय महामार्ग ४५ बी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nराष्ट्रीय महामार्ग ४५ बी (संपादन)\n२२:३०, २२ डिसेंबर २००९ ची आवृत्ती\n२४४ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१७:४२, ३० सप्टेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nKoolkrazy (चर्चा | योगदान)\n(नवीन पान: {{माहितीचौकट राष्ट्रीय महामार्ग |रा.म.=४५-बी |नकाशा=[[File:National_Highway_45B_(India).png|300p...)\n२२:३०, २२ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n'''राष्ट्रीय महामार्ग ४५-बी''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. हा रस्ता [[तामिळनाडू]]तील [[त्रिची]] शहराजवळ [[रा.म. ४५]]पासून [[तूतुकुडी]]जवळ [[रा.म. ७अ]] पर्यंत धावतो.\n==राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना==\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/lets-get-maharashtra-out-of-unity-through-corona-crisis-chief-minister-uddhav-thackeray/", "date_download": "2021-07-30T09:52:51Z", "digest": "sha1:KD5MSTDCWK6FBMMCQJHPF4EZRF6UIVZF", "length": 30363, "nlines": 223, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "कोरोना संकटातून एकजुटीतून महाराष्ट्राला बाहेर काढू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - ChiniMandi", "raw_content": "\nHome All News कोरोना संकटातून एकजुटीतून महाराष्ट्राला बाहेर काढू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरोना संकटातून एकजुटीतून महाराष्ट्राला बाहेर काढू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई दि ७: कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करूत असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता ,आता मे अखेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असेही ते म्हणाले. ते आज विर��धी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोना विषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्याबध्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून सहभागी झाले होते\nमुख्यमंत्री म्हणाले की, आज कोरोनाशी मुकाबला करीत असतांना आपल्याला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती असल्याने केवळ आपले राज्यच नव्हे तर देश आणि जगही यात होरपळले आहे. माझे आपल्याशी मधून मधून दूरध्वनीवरून बोलणे सुरूच असते. आपल्या सुचना मी ऐकत असतो, माध्यमांतून वाचत असतो. त्या योग्य असतील तर लगेच प्रशासनाला कळवीत असतो. केंद्र सरकार सुद्धा यात आपल्याला खूप सहकार्य करीत आहे. मग ते पंतप्रधान, गृहमंत्री, असो किंवा केंद्रीय आरोग्य मंत्री असो. पंतप्रधान मार्गदर्शनासाठी सहजपणे उपलब्ध असतात. तसेच आत्तापर्यंत आम्हा मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची व्हीसीद्वारे बैठकही झाली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण प्रसंगी टीका करीत असताल पण त्यात आपला उद्देश उणीवा निदर्शनास आणून शासनाला सुचना करणे असा असतो.\nआपण केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या वाढली नाही मात्र मेअखेरीपर्यंत आपल्याला अजून काळजी घ्यायची आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढते आहे मात्र बीकेसी, वरळी , रेसकोर्स अशा ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणावर विलगीकरण केंद्रे उभारली आहेत. आपण चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे. व्हेंटीलेटर्सपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे. परराज्यातील नागरीकानाही पुरेशी काळजी घेऊन आम्ही पाठवत आहोत. राज्यांतर्गत लोकांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी व्यवस्थित काळजी घेण्यात येईल जेणे करून ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये धोका वाढणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.\nकेंद्रीय संस्था , लष्कर, पोर्ट ट्रस्ट, यांना आ���्ही आयसीयु बेड्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. मुंबईतून देखील परराज्यातील कामगार नेण्यासाठी रेल्वे सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. मालेगाव व औरंगाबाद येथे कंटेनमेंट झोन्स मध्ये अधिक शिस्त ठेवण्याची गरज आहे, तेथील लोक प्रतिनिधीनी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली.\nपिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेला विनंती – उपमुख्यमंत्री\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांना आपल्या कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेशी बोलणे सुरु आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगले नियोजन केले आहे. कुठेही औषधे, बियाणे कमी पडणार नाही कापूस खरेदीसंदर्भात केंद्राशी बोलणे सुरु आहे. ज्वारी आणि मका घेण्यासंदर्भात केंद्राने आदेश काढले आहेत. २५ हजार मेट्रिक टन ज्वारी आणि १५ हजार मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे अशी माहिती दिली.\nनेत्यांनी केल्या विविध सूचना\nविधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून काही सुचना केल्या. मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापन ठीक करण्याची गरज आहे असे सांगितले. गंभीर रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे तसेच आजारी पडणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी नियोजन करावे लागेल असे सांगितले. कोव्हीड नसलेल्या रुग्णांना उपचार मिळणे, रुग्णाना बेड्सची व इतर माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळावी. रुग्णांचे इतर संपर्क मोठ्या प्रमाणावर शोधले पाहिजे तसेच प्रशासनात समन्वय हवा तो घडवून आणणे महत्वाचे आहे असे सांगितले. परराज्यातील २०-२५ हजार श्रमिक पायी घरी निघाल्याचे चित्र आहे,केंद्राला अधिकाधिक रेल्वे मागितल्या पाहिजेत, पोलिसांचे नैतिक बळ वाढवावे, त्यांच्यातही कोरोना वाढतोय, त्यांना पुरेसे संरक्षण मिळावे असे ते म्हणाले.\nआपली अर्थव्यवस्था सुरु करताना क्षेत्रनिहाय तज्ञांचे गट करावेत आणि गटनिहाय विविध उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करावा. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत. आमच्याकडून राजकारण होणार नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.\nविधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर* म्ह���ाले की उपचार न झाल्याने रुग्णांचा मृत्यू होत असेल तर ते चुकीचे आहे. कोरोनाची चाचणी तो रुग्ण मरण पावल्यावर येतोय. क्वारंटाईटन केंद्रांमध्ये अधिक सुविधा द्याव्यात. त्यांना भोजन मिळावे यासाठी आढावा घ्यावा असे सांगून ते म्हणले की, शेतीमाल ,आंब्याला , भाजीपाल्याला बाजारपेठ नाही,त्यामुळे मार्केटिंगची व्यवस्था करावी. असंघटित कामगार , मोलकरणी यांच्या उत्पन्नाची शाश्वतीनाही, त्यांना आधार द्यावा. मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी परवानगी द्यावी, कोकणातल्या लोकांसाठी विशेष रेल्वे सोडाव्यात, मालमत्ता कर , उपकर स्थगित करावा अशा मागण्याही प्रवीण दरेकर यांनी केल्या.\nमनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, कंटेनमेंट झोन्सच्या ठिकाणी पोलीस बळ वाढवावे लागेल . पोलीस थकले आहेत. त्यामुळे एसआरपी फौज आवश्यक आहे. पोलिसांना लोकही गृहीत धरताहेत. अनेक ठिकाणी छोटे दवाखाने बंद आहेत. रुग्णांचे हाल होत आहेत. ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तरुण अडकेल आहेत त्यांच्या घरी जाण्याव्ची व्यवस्था व्हावी. परप्रांतीय कामगार आज ना उद्या परत येतील तेव्हा त्यांच्या तपासणीची व्यवस्था करावी लागेल. आता परत राज्यात परतणाऱ्या परराज्यातील श्रमिक आणि कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी तसेच यापुढे लॉकडाऊन करतांना आगाऊ सुचना द्यावी असेही राज ठाकरे म्हणाले.\nशेकापचे आमदार जयंत पाटील म्हणाले की, शेतीसाठी पिक कर्ज व्यवहार ठप्प आहे, बँकांना सुचना करावी व शेतीला प्राधान्य देऊन शेतीवर आधारित उद्योगांना मदत करावी\nबहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यावेळी म्हणाले की, पालघर रेड झोन मध्ये आहेत पण याठिकाणी आदिवासी भाग आहे त्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. बांधकामे बंद आहेत. पावसाला सुरुवात झाली तर सिमेंटचा साठा खराब होईल.सकाळ,संध्याकाळ लोकल ट्रेन्स काही प्रमाणात तरी सुरु झाल्या पाहिजेत राज्य शासनाचे काम चांगले सुरु आहे असेही ते म्हणाले.\nवंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कापूस खरेदी थांबवू नये, रब्बीचे पिक शेतकऱ्याच्या घरात आहे. ते एपीएमसीने विकत घ्यावे. अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करतांना शेतीकडे लक्ष द्या, कोणाचाही पगार कपू नका.रिक्षा, हातगाड्या, घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. ते प���नर्गठीत करावेत. दुकाने उघडायला लावली आहेत. मजुरांना कमीतकमी वेतन दिलेच पाहिजेत ही मागणी त्यांनी केली. परीक्षा होणार की नाही ते स्पष्ट करावे, कुंभार समाजाकडे मातीचे रॉयल्टी मागू नये. नाभिक समाजाला देखील दिलासा मिळावा असे ते म्हणाले.\nएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यावेळी म्हणाले की, नॉन कोव्हीड रुग्णांकडे दुर्लक्ष करणे सुरु आहे. औरंगाबादमधील तीन मोठ्या खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर पैसे आकारतात. अधिकाऱ्यांत समन्वय अभाव आहे. मनपातर्फे ४ कोटी रुपये खर्चून रुग्णालय बांधण्यात आले आहे पण तिथे काम करण्यासाठी मुंबईच्या तुलनेत अतिशय कमी पगार असल्याने विशेषज्ञ डॉक्टर्स तयार नाहीत. १४ कोटी रुपये खर्चून घाटीची इमारत बांधून तयार आहे पण मनुष्यबळ नाही. मालेगावात सर्व मिल कामगार आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्ड्स नाही म्हणून त्यांना धान्य मिळत नाही असेही ते म्हणाले. दारू दुकाने उघडण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता असे सांगून जलील यांनी आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत अशी ग्वाहीही दिली.\nमाकपाचे अशोक ढवळे म्हणाले की कष्टकरी जनतेला दिलासा देण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग या शब्दाऐवजी शारीरिक अंतर हा शब्द वापरावा असे ते म्हणाले. सपाचे अबू आझमी म्हणाले की प्रत्येक रुग्णालयात नॉन कोव्हीड रुग्णांना उपचार मिळावेत. डायलेसीस रुग्णांचा प्रश्न मिटावा. परराज्यातील श्रमिकांना घरी पाठविण्याची जबाबदारी पोलिसांकडे देऊ नये. एक वेगळा सामाजिक संस्थांचा गट करून त्यांच्याकडे जबाबदारी द्यावी *भाकपचे प्रकाश रेड्डी* यांनी सांगितले की कामगार विभाग जास्त कार्यरत केला पाहिजे.रेल्वेशी चांगला समन्वय ठेऊन काम करावे *माकपचे मिलिंद रानडे* यांनीही सुचना मांडल्या.\nपीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे म्हणाले की बारा बलुतेदार यांना उत्पन्नाचे साधन मिळवून द्यावे. बाहेर कोरोनाने मृत्यू आणि आतमध्ये उपाशी राहिल्याने मृत्यू असे होऊ नये. परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यापर्यंत पोहचविण्यासाठी मुंबई, कुर्ला, मुंबई सेन्ट्रल , दादर येथून रेल्वेचे नियोजन करावे.\nराष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रिपाईचे डॉ राजेंद्र गवई, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे यांनीही आपल्या सुचना मांडल्या.\nहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.\nभार��� द्वारा वैश्विक चीनी बाजार में उतार-चढ़ाव जारी रहने की संभावना: Fitch\nपाकिस्तान: साखर कारखान्यांकडून साखरेच्या अवैध व्यापारावर बंदीची मागणी\nतमीळनाडूत ऊसाचा दर प्रती टन ४००० रुपये करण्याची मागणी\nभारत द्वारा वैश्विक चीनी बाजार में उतार-चढ़ाव जारी रहने की संभावना: Fitch\nसिंगापुर: फिच सॉल्यूशंस (Fitch Solutions) ने गुरुवार को अपने 2021 मूल्य पूर्वानुमान को फिर से संशोधित किया संशोधित पूर्वानुमान के अनुसार, ब्राजील में खराब...\nपाकिस्तान: साखर कारखान्यांकडून साखरेच्या अवैध व्यापारावर बंदीची मागणी\nइस्लामाबाद : ऑल पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने साखरेच्या दरात वाढीबाबत सरकारने पावले उचलण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या उद्योगाच्या विरोधात अभियानाची घोषणा केली आहे. साखर कारखाना...\nतमीळनाडूत ऊसाचा दर प्रती टन ४००० रुपये करण्याची मागणी\nतंजावूर : थकीत पैशांच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अरिनगर अन्ना साखर कारखाना, कुरुंगुलमसमोर धरणे आंदोलन केले. साखर कारखान्याने २०२०-२१ या गळीत हंगामातील ऊसाचे थकीत...\nब्राजील में ठंड और सूखे का असर: भारतीय व्यापारियों ने एडवांस में किया चीनी...\nमुंबई: ब्राजील में ठंड और सूखे का असर अब देखने को मिल रहा है, इसका लाभ भारत को भी मिलता हुआ दिखता नजर आ...\nकेंद्र सरकारकडून ऑगस्ट २०२१ साठी २१ लाख टन साखर कोटा जाहीर\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने २९ जुलै २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार खाद्य मंत्रालयाने ऑगस्ट महिन्यासाठी देशातील ५५७ साखर कारखान्यांना विक्रीसाठी २१ लाख टनाचा...\nजिल्ह्यात आजपासून सुरू होणार ऊसाच्या सर्व्हेचे प्रदर्शन\nपीलीभीत : जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या क्षेत्रातील विविध गावांमध्ये ऊस विभाग आणि साखर कारखान्यांच्यावतीने सर्व्हेच्या पाहणी अहवालाची मांडणी केली जाणार आहे. ऊस विभागाने याची तयारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-07-30T09:34:45Z", "digest": "sha1:AZNF3A2K2WOXRE3ZCIWAJDCEBHWZIK44", "length": 9847, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोलंबिया फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nफेदरेसियॉं कोलंबियाना दे फुटबॉल\nहोर्हे लुइस पिंटो, २००६-\nएस्तादियो एल कॅंपिन (बोगोटा)\nमेक्सिको ३ - १ कोलंबिया\n(पनामा सिटी, पनामा; फेब्रुवारी १०, १९३८)\nआर्जेन्टिना ० - ५ कोलंबिया\n(बॉयनोस एर्स, आर्जेन्टिना; सप्टेंबर ५, १९९३)\nकोलंबिया ५ - ० उरुग्वे\n(बारांकिया, कोलंबिया; जून ६, २००४)\nकोलंबिया ५ - ० पेरू\n(बारांकिया, कोलंबिया; जून ४, २००५)\nआर्जेन्टिना ६ - ० कोलंबिया\n(ग्वायाक्विल, इक्वेडोर; डिसेंबर १८, १९४७)\nकृपया राष्ट्रीय फुटबॉल संघ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदक्षिण अमेरिका खंडामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (कॉन्मेबॉल)\nआर्जेन्टिना • बोलिव्हिया • ब्राझील • चिली • कोलंबिया • इक्वेडोर • पेराग्वे • पेरू • उरुग्वे • व्हेनेझुएला\n२०१४ फिफा विश्वचषक संघ\nगट अ • गट ब • गट क • गट ड • गट इ • गट फ • गट ग • गट ह • बाद फेरी • अंतिम सामना\nबेल्जियम • कोलंबिया • कोस्टा रिका • फ्रान्स\n१६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत\nअल्जीरिया • चिली • ग्रीस • मेक्सिको • नायजेरिया • स्वित्झर्लंड • अमेरिका • उरुग्वे\nऑस्ट्रेलिया • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • कामेरून • क्रोएशिया • इक्वेडोर • इंग्लंड • घाना • होन्डुरास • इराण • इटली • कोत द'ईवोआर • जपान • पोर्तुगाल • रशिया • दक्षिण कोरिया • स्पेन\nराष्ट्रीय फुटबॉल संघ विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०८:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/about-remdesivir/", "date_download": "2021-07-30T09:58:06Z", "digest": "sha1:FOADC3JNXXIDZB6Y7OQ7LRKE42TVMPRH", "length": 17925, "nlines": 127, "source_domain": "bolbhidu.com", "title": "एक फेल गेलेलं औषध आज कोरोनाच्या लढ्यातील प्रमुख अस्त्र बनलंय", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यास���ठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nएक फेल गेलेलं औषध आज कोरोनाच्या लढ्यातील प्रमुख अस्त्र बनलंय\nगेले कित्येक महिने संपूर्ण जग कोव्हीड-१९ या विषाणूमुळे ठप्प झाले आहे. करोडो लोकांना याची लागण झाली आहे, लाखोंजन मृत्युमुखी पडले आहेत. अनेक मोठे मोठे देश प्रयत्न करत आहेत पण अजूनही या रोगावर औषध सापडले नाही ना याची खात्रीशीर लस मिळालेली आहे.\nअशावेळी या रोगाशी लढा द्यायला एक औषध उपयोगात आणल गेलंय ते म्हणजे रेमडेसीवीर\nयाची निर्मिती झाली २००९ साली.\nहिपॅटायटीस सी या रोगावरील औषध म्हणून. हिपॅटायटीस सी हा देखील एक संसर्गजन्य रोग मात्र तो रक्तातून पसरतो. आजही याच्यावर लस उपलब्ध नाही. जिलीड सायन्सेस या अमेरिकन कंपनीने खास या रोगावर उपाय म्हणून अनेक महिन्यांच्या संशोधनाने रेमडिसिव्हर हे औषध बनवलं.\nपण दुर्दैव म्हणजे त्याचे क्लिनिकल ट्रायल घेतल्यावर कंपनीच्या लक्षात आले की हे औषध हिपॅटायटीस सी साठी काहीही उपयोगाचे नाही. अनेक संशोधकांची मेहनत पाण्यात गेली होती.\nपण जिलीड सायन्सेस ही कंपनी जिद्दी होती. त्यांनी याच औषधाला दुसऱ्या कोणत्या रोगासाठी वापरता येते का याचे प्रयत्न सुरू केले.\nअनेक वर्षे गेली. २०१५ साली जगावर इबोला नामक संसर्गजन्य रोगाची महामारी आली. रेमडिसिव्हरचा वापर या रोगासाठी करण्याचे प्रयत्न झाले. सुरवातीला रेमडिसिव्हर इफेकटिव्ह आहे असं वाटत होतं. जिलीड सायन्सने त्याचं उत्पादन देखील वाढवलं मात्र दरम्यानच्या काळात दुसऱ्या कंपन्याची इबोला वरची औषधे आली आणि रेमडिसिव्हर मागे पडले.\nतिसऱ्यांदा मारबर्ग या व्हायरल रोगावर प्रयोग झाले. त्यात देखील रेमडिसिव्हर औषध यशस्वी ठरले नाही.\nजिलीड सायन्सेस या कंपनीचे फेल गेलेलं औषध म्हणून रेमडिसिव्हरची चेष्टा झाली होती. पण ही अमेरिकन कंपनी खमकी होती. त्यांनी वाट पाहायचं ठरवलं.\nअशातच २०२० हे जगाच्या दृष्टीने दुर्दैवी वर्ष उजाडलं.\nचीनमध्ये जन्मलेल्या कोरोना या महाभयंकर रोगाने अमेरिका ते भारत प्रत्येक ठिकाणी प्रवेश केला. पूर्णपणे अनोळखी असलेल्या या ���्हायरस वर कोणताही उपाय दिसत नव्हता.\nयावेळी मात्र रेमडिसिव्हर देवदूत बनून धावून आले.\nक्लिनिकल ट्रायल नंतर हे लक्षात आले की इतर औषधांपेक्षा रेमडिसिव्हर हे कोरोनाच्या विषाणूवर प्रचंड गुणकारी आहे. अमेरिकेबरोबरच चीन जपान व रशिया या चार देशात याच्या चाचण्या पार पडल्या व त्यानंतर\nसाधारण जून महिन्यात गंभीर कोरोना रुग्णांवर उपचारात हे औषध वापरलं जाऊ लागलं.\nसुरवातीला भारतात या औषधांची निर्मिती होत नसल्यामुळे बांगलादेश मधून रेमडिसिव्हर मागवले जात होते.\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने…\nशिवसेनेनं उत्तरप्रदेशच्या मैदानात स्वबळावर उतरण्याची घोषणा…\nमात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशाला सर्वप्रथम वापर असा नियम करून औषधांचा सर्वच्या सर्व स्टॉक उचलला. अमेरिकेकडे पेटंट असल्यामुळे जगभरात या औषधांची प्रचंड कमतरता निर्माण झाली.\nअखेर साधारण जुलै महिन्यात सिपला व हिटेरो या दोन कंपन्यांना रेमडिसिव्हरच्या जेनेरिक व्हर्जनला भारतात निर्मिती आणि विक्रीसाठी परवानगी मिळाली. आता सप्टेंबर महिना उजाडला आहे.\nआजही भारतात अनेक ठिकाणी रेमडिसिव्हरची कमतरता जाणवत आहे.\nव्हेंटिलेटरवर गेलेल्या गंभीर कोरोना रुग्णांना रेमडिसिव्हरच्या ६ इंजक्शनचा कोर्स डॉक्टरांकडून सांगितला जात आहे. पण हे औषध उपलब्ध होत नसल्यामागे अनेक ठिकाणी काळाबाजार होऊ लागला.\n५४०० रुपयांना एक mrp असलेले इंजक्शन काही ठिकाणी ३० हजार रुपयांना देखील मिळू लागले. गोरगरिबांना याचा फटका बसला.\nअखेर हा काळाबाजार रोखण्यासाठी ठिकठिकाणी प्रशासनातर्फे रेमडिसिव्हर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.\nकोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मागच्या महिन्यापासून इथल्या जिल्हापरिषदेने एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची रेमडिसिव्हर व टाक्सीम्लिम्ब हे इंजेक्शन मोफत वितरित करण्यास सुरुवात केली.\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तोही गंभीर असेल तर संबंधित डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन, पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्यधिकारी यांच्यापैकी एकाचे शिफारसपत्र असल्यास हे इंजेक्शन दिले जाते.\nसंबंधित अर्जाची छाननी मेट्रो हॉस्पिटल, डायमंड हॉस्पिटल, ऍस्ट्रो आधार या खाजगी रुग्णालयात करण्यात येते. त���थून जर तुम्हाला शिफारसपत्र मिळाले तर जिल्हापरिषदेच्या कागलकर हाऊस येथील औषध भांडार येथे प्रत्येक रुग्णाला ६ इंजेक्शन मोफत दिले जाते.\nपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे औषध भांडार नियंत्रणाची जबाबदारी आहे.\nमात्र दुर्दैवाने येथे प्रचंड रांगा लागू लागल्या आहेत. स्टॉकच्या कमतरतेमुळे रुग्णांना एका वेळी फक्त दोनच इंजेक्शन देण्यात येत आहे. बाहेरच्या गावातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची बरीच गैरसोय मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nकाही वेळा राजकीय दबावाचा देखील वापर केला जात आहे मात्र प्रशासन फर्स्ट कमी फर्स्ट सर्व्ह या बेसिस वर औषध देण्यावर ठाम असल्यामुळे काही वेळा वादावादी व तक्रारी, आंदोलने असे प्रसंग देखील घडत आहेत.\nजो पर्यंत कोरोनावरील औषधाचा व लसीचा शोध लागत नाही तो पर्यंत तरी रेमडिसिव्हर हे औषध रामबाण उपाय ठरले आहे आणि भारत शासनाने देशातील सर्व कोव्हीड सेंटरवर अत्यल्प दरात ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध करावे अशी मागणी सगळीकडे केली जात आहे.\nहे ही वाच भिडू.\nकोरोनाच्या नावाखाली मानवी अवयवांची तस्करी सुरू आहे खरं काय आहे वाचा..\nकोरोना व्हायरसची लस १५ ऑगस्ट रोजी मार्केटमध्ये येवू शकते का \nहाच तो शेतकऱ्याचा पोरगा ज्याच्या भारत बायोटेकने कोरोनावर लस तयार केली\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त प्रचार यंत्रणा…\nशिवसेनेनं उत्तरप्रदेशच्या मैदानात स्वबळावर उतरण्याची घोषणा केलीय, पण त्यांची ताकद…\nशेअर मार्केटचा ‘बिग बुल’ आता ७० विमाने खरेदी करून एअरलाइन कंपनी सुरू…\nभाजपचा राजकारणाचा बदलेला ट्रेंड पक्षातील प्रस्थापितांना धोक्याची घंटा…\nम्हणून पूर अडवण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित संरक्षक भिंतीला विरोध होत आहे\nसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडत होती आणि आता आमदारकी सुद्धा धोक्यात आलीय\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फ���टो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/pratibha-tai-patil-from-amaravati-the-first-woman-president-in-india/", "date_download": "2021-07-30T11:07:55Z", "digest": "sha1:X5VUI4GTG6PUWNHZVV47KSPCALOKNOH3", "length": 13892, "nlines": 114, "source_domain": "bolbhidu.com", "title": "कार्यकर्ते घोषणा देऊ लागले, \" प्रतिभाताई तुम आगे बढो\" पण...", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nकार्यकर्ते घोषणा देऊ लागले, ” प्रतिभाताई तुम आगे बढो” पण…\nपुरुषप्रधान समाजाने स्त्री ने घर सांभाळावे अशी एक मर्यादाच घालून दिली ठेवली. पण जर स्त्रिया घर सांभाळू शकतात तर देश का नाही याच मर्यादेला छेद देत प्रतिभा ती पाटील या या रूढी मोडून स्वतःला त्या सर्वोच्च स्थानी नेलं होतं जे देशाच्या पहिल्या नागरिक होत्या…\nदेशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्याने प्रतिभा पाटील यांचा त्या पाच आशियाई महिला राष्ट्रपतींमध्ये सामावेश झाला. प्रतिभाताई यांच्या या यशामुळे आशियातील अपेक्षेपेक्षा कमी विकसित मानल्या जाणाऱ्या देशांतील महिला शक्तीचे प्रभुत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.\nह्या बाबतीत आशियाने अमेरिकेला देखील मागे टाकले आहे.\nजिथे लोकशाहीला दीर्घ इतिहास असूनही अजून कुणीही महिला राष्ट्रपतीपदावर पोहोचली नाही.\nप्रतिभाताई यांच्या राष्ट्रपती बनण्यामुळे देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. ज्या दिवशी प्रतिभाताई च्या विजयाची घोषणा झाली त्या दिवशी साउथ एव्हेन्यू चा तो ११ क्रमांकाचा चहुबाजूंनी आनंदाने उल्हासित झाला होता.\nप्रतिभाताई आता फक्त विदर्भाच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या प्रतिभा बनल्या होत्या.\nपरंतु विदर्भाच्या मातीमध्ये जन्मलेल्या आणि देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचलेल्या प्रतिभाताई संपूर्ण विदर्भाच्या सार्थ अभिमान आहेत. कार�� त्याचं जन्मभूमीला त्यांनी कर्मभूमी बनवलं. त्यांनी विदर्भात केलेली कामं हे स्थानिक लोकं कधीही विसरणार नाहीत.\nत्या राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाल्याच्या काही काळानंतर त्यांनी आपल्या कर्मभूमी अमरावतीला त्यांनी दौराही केला होता.\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने…\nशहीद अब्दुल हमीदच्या विधवा पत्नीला हेलिकॉप्टरमधून त्यांच्या…\nत्यांचे सर्वात महत्वाचे यश हेच होते कि, त्यांच्या यशामुळे विदर्भातील त्यातल्या त्यात अमरावतीमधील हर एक व्यक्ती आनंदाने बेहोष झाला होता. स्थानिक लोकं असं सांगतात कि तेंव्हा त्या प्रांतातील लोकांनी मिठाई वाटल्या होत्या. तर कित्येकांनी त्यांचे सत्कार सोहळेही ठेवले होते.\nसगळीकडे कसे उत्साहित वातावरण होते. विदर्भाची लोकंही तिथे थोडाही उशीर न करता तिथे पोहचले होते. त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून लोकं त्यांना पाहायला, भेटायला आले होते. त्यांच्या माहेरचीच नाही तर सासर जळगावची मंडळी देखील तिथे उपस्थित होते.\nत्यातल्या काहींनी घोषणा द्यायला सुरुवात केली,\nत्यातली एक घोषणा ऐकून प्रतिभाताई चटकन उठल्या आणि त्यांना उत्तर दिलं.\nती घोषणा होती “प्रतिभाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” हि घोषणा ऐकून प्रतिभाताई यांनी उत्तरल्या “तुमचं प्रेम मी समजू शकते पण मी सद्या देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहचले आहे त्यामुळे याच्या पुढे कोणतंच यश नाही. त्यामुळे याच्याही ‘आगे’ अजून तरी काही नाही”, असं म्हणून त्यांनी आपल्या जन्मभूमीवरील प्रेम आणि कार्यकर्त्यांबद्दल ची आपुलकी व्यक्त केली.\nपण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या लोकांना मात्र याची कल्पना नव्हतीच कि खरंच अजून याच्या पुढे अजून यशाची अशी कोणती पायरी नाही. पण जल्लोष-जल्लोषात कार्यकर्त्यांनी निरागसपणे ह्या घोषणा दिलेल्या नंतर त्यांच्याच लक्षात येऊन चुकलं होतं. मात्र ते जे बोलून गेले ते प्रतिभाताईंच्या प्रेमापोटी पटकन बोलून गेले होते..\nतर अशाप्रकारे प्रतिभाताई जणू विदर्भाच्या गळ्यातलं ताईतच बनल्या होत्या.\nहे हि वाच भिडू :\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली..\nप्रतिभाताई पाटील इंदिरा गांधीच्या घरी धुणीभांडी करायच्या, खरे आहे का\nराज्यात मंत्री झाले तरी पंतप्रधानांनी अजित पवारांना खासदारकीचा राजीनामा देऊ दिला नाही\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nशहीद अब्दुल हमीदच्या विधवा पत्नीला हेलिकॉप्टरमधून त्यांच्या समाधीवर नेण्यात आलं..\nबोम्मई यांचे वडीलसुद्धा मुख्यमंत्री होते, आजही अनेक राज्य सरकारे त्यांना धन्यवाद…\nकाँग्रेसच्या काळात सुद्धा दोन राज्याचे पोलीस लढले होते अन् १०० जण मेले होते.\nझारखंड मधलं काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातनं हालचाली सुरु आहेत.\nपाकिस्तानपर्यंत गाजलेल्या दंगलीला शांत करण्यासाठी स्वतः इंदिरा गांधी मालेगावात…\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2021-07-30T12:00:59Z", "digest": "sha1:V25AX7Z7CTVR2PKZ6XP7GKDO2L63PYOJ", "length": 5777, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्कॉटलंड - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► स्कॉटलंडचा इतिहास‎ (१ क, १ प)\n► स्कॉटलंडमधील इमारती व वास्तू‎ (१ क)\n► स्कॉटलंडमधील खेळ‎ (२ क, ३ प)\n► स्कॉटिश व्यक्ती‎ (९ क, ५ प)\n► स्कॉटलंडमधील शहरे‎ (१ क, ६ प)\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://findmygov.in/mr/elections/lok-sabha-election-2019", "date_download": "2021-07-30T10:58:25Z", "digest": "sha1:C5ZCPPKNATB6JC4ZFXDBMZSPNSM3S3UG", "length": 22940, "nlines": 245, "source_domain": "findmygov.in", "title": "सामान्य निवडणुका 2019", "raw_content": "माझी सरकार कुठे आहे\nसामान्य निवडणुका 2019 - Phase 1\nनामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख\nउमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख\nअंदमान आणि निकोबार आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगढ जम्मू आणि काश्मीर लक्षद्वीप महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओडिशा सिक्किम तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल\nसामान्य निवडणुका 2019 - Phase 2\nनामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख\nउमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख\nआसाम बिहार छत्तीसगढ जम्मू आणि काश्मीर कर्नाटक महाराष्ट्र मणिपूर ओडिशा पुदुच्चेरी तमिळनाडू त्रिपुरा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल\nसामान्य निवडणुका 2019 - Phase 3\nनामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख\nउमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख\nआसाम बिहार छत्तीसगढ दादरा आणि नगर-हवेली Daman & Diu गोवा गुजरात जम्मू आणि काश्मीर कर्नाटक केरळ महाराष्ट्र ओडिशा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल\nसामान्य निवडणुका 2019 - Phase 4\nनामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख\nउमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख\nबिहार झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिशा राजस्थान उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल\nसामान्य निवडणुका 2019 - Phase 5\nनामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख\nउमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख\nबिहार जम्मू आणि काश्मीर झारखंड मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल\nसामान्य निवडणुका 2019 - Phase 6\nनामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख\nउमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख\nबिहार दिल्ली Haryana झारखंड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल\nसामान्य निवडणुका 2019 - Phase 7\nनामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख\nउमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख\nबिहार चंदिगढ हिमाचल प्रदेश झारखंड मध्य प्रदेश पंजाब प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल\nAam Aadmi Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nAarakshan Virodhi Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nAkhil Bharat Hindu Mahasabha - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nAkhil Bhartiya Gondwana Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nAll India Forward Bloc - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nAll India Minorities Front - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nAll India Trinamool Congress - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nAmbedkar National Congress - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nAmbedkar Samaj Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nAmbedkarite Party Of India - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nAnti Corruption Dynamic Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nAsankhya Samaj Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nAtulya Bharat Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nBahujan Mukti Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nBahujan Samaj Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nBahujan Suraksha Dal - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nBharatiya Bahujan Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nBharatiya Janata Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nBharatiya Republican Paksha - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nBharatiya Sarvodaya Kranti Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nBhartiya Janta Dal (integrated) - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nBhartiya Nojawan Dal - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nBhartiya Pragatisheel Congress - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nBhartiya Shakti Chetna Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nCommunist Party Of India - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nDesiya Murpokku Dravida Kazhagam - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nDravida Munnetra Kazhagam - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nGondvana Gantantra Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nHindustan Janta Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nHindusthan Nirman Dal - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nIndependent - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nIndian National Congress - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nIndian National Lok Dal - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nIndian Peoples Green Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nIndian Union Muslim League - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nInqalab Vikas Dal - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nJai Maha Bharath Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nJanasena Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nJanata Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nJharkhand Mukti Morcha - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nKalyankari Jantantrik Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nKranti Kari Jai Hind Sena - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nLok Dal - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nLok Jan Shakti Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nLokpriya Samaj Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nMajdoor Kisan Union Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nMakkal Needhi Maiam - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nMinorities Democratic Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nMizo National Front - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nNaam Tamilar Katchi - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nNational Lokmat Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nNational Youth Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nNationalist Congress Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nNationalist People's Front - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nNavbharat Nirman Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nNew All India Congress Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nParivartan Samaj Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nPattali Makkal Katchi - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nPeace Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nPeoples Republican Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nPoorvanchal Rashtriya Congress - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nPragatisheel Manav Samaj Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nPrajatantrik Samadhan Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nPyramid Party Of India - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtravadi Janata Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Apna Dal - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Bahujan Congress Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Garib Dal - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Gondvana Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Janadhikar Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Janata Dal - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Kranti Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Lok Dal - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Mazdoor Ekta Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Samanta Dal - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Sawarn Dal - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Ulama Council - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRashtriya Vikas Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRepublican Paksha (khoripa) - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRepublican Party Of India - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRepublican Party Of India (a) - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nRevolutionary Socialist Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nSamajwadi Jan Parishad - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nSamajwadi Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nSamata Samadhan Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nShivsena - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nSocial Democratic Party Of India - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nSunder Samaj Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nTelugu Desam - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nTola Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nUttama Prajaakeeya Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nVanchitsamaj Insaaf Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nVishva Shakti Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nWelfare Party Of India - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nYuva Vikas Party - उमेदवारांची यादी - सामान्य निवडणुका 2019\nअस्वीकरण: येथे दर्शविलेले राजकीय पक्ष आणि निवडणूक उमेदवारांची यादी अचूक किंवा अद्ययावत नाही. प्रतिस्पर्धी उमेदवारांची घोषणा केली गेली आहे आणि निवडणूक आयोगाकडे अद्याप नामांकन झाले नाहीत.\nही वेबसाइट कोणत्याही सरकारी संस्थेशी संलग्न नाही.\nयेथे सादर केलेली सर्व माहिती सार्वजनिक माहिती आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/love-pain-that-stays-in-sorrow-sorrow/", "date_download": "2021-07-30T09:33:46Z", "digest": "sha1:HTTC52XRS55M2HNXCNU6AWAXDRVBJVQJ", "length": 9858, "nlines": 97, "source_domain": "hirkani.in", "title": "” काळजात सलत राहणारी प्रेमवेदना – काळीजकाटा “ – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\n” काळजात सलत राहणारी प्रेमवेदना – काळीजकाटा “\nलॉकडाऊनने घराच्या आत थांबायला सांगितले. कित्येकांना ही कैद वाटतेय. मी मात्र ही संधी समजतोय. लिहिणे, वाचणे, चित्रपट बघणे, झोपणे या आपल्या छंदांना भरपूर वेळ देता येईल अशी ही संधी. बघा ना एक बालकादंबरी लवकरच लिहून हातावेगळी होईल. वपूर्झाचं पुन्हा एकदा पारायण करून झालंय. ‘बाप नावाची माय’ पुस्तकाचे वाचन पूर्ण केलेय. एकूणच छंदांना पूरक परिस्थिती आहे म्हणायची.\nपुस्तकं चाळत असताना लेखक सुनील जवंजाळ यांची काळीजकाटा ही कादंबरी हाती लागली. कादंबरी तशी छोटीच. लिखाण तर इतकं प्रवाही अन् प्रभावी की साडेचार तासांच्या एकाच बैठकीत 144 पृष्ठांची कादंबरी पूर्णपणे वाचून संपवली. ‘काळीजकाटा’ ही सावली नावाच्या एका चोवीस वर्षीय मुलीची कहाणी. ही शेतकऱ्याची मुलगी. परिस्थितीनं सतत दुष्काळच तिच्या ओढणीला बांधलेला. ���ण ही ओढणी विणलीय आईवडिलांनी तिच्यावर केलेल्या सुसंस्कारांच्या धाग्यांनी. म्हणूनच ती कुठेही ढळत नाही. संवेदनशील मनाची सावली तिच्या कवितांच्या सोबतीने आपल्यालाही शब्दांनी बांधून ठेवते.\nकादंबरीच्या सुरूवातीलाच साहित्याच्या क्षेत्राचं एक काळकुट्टं वास्तव लेखक वाचकांसमोर मांडतो. पुरस्कारांच्या आडून वासनांचा भरणारा बाजार तो परिणामकारकपणे उजागर करतो. या दाहक वास्तवाचा धक्का पचवत सुरू होणारा सावलीचा प्रवास वसंताच्या सहवासात येताच प्रेमाच्या सावलीत विसावू लागतो. पण हे विसावणंही क्षणिकच ठरतं. स्वरांच्या सान्निध्यात सूर लावू पाहणारं त्यांचं प्रेमगीत वाचकांना मोहून टाकतं. पण या प्रेमाला मात्र आयुष्य असतं ते हार्मोनियम पेटीच्या पोटात भरलेल्या हवेइतकंच. सूरांसोबत ते प्रेमही अधूरं राहतं.\nप्रेम म्हणजे दोन शरीरांचं नव्हे तर दोन मनांचं मिलन. अशी दोन मनं एकत्र येणं हीच पवित्र प्रेमाची खरी पूर्तता. लौकिकार्थाने ती प्रेमकहाणी अधूरी राहिली असं म्हटलं जात असलं तरी एका मनानं दुसऱ्या मनाला मिठी मारणं ही प्रेमाची यशस्विताच नव्हे काय आई वडिलांच्या प्रेमाखातर, त्यांच्या संस्कारांची बूज राखत आपल्या तारूण्यसुलभ प्रेमाला मनातच जपून ठेवणारी सावली वाचकाला प्रभावित केल्याशिवाय राहत नाही. पुस्तकातल्या लेखकाच्या प्रतिमेचा वापर करत कथेच्या नायकाचंही मन जाणणारी अन् जपणारी सावली खऱ्या अर्थाने या कादंबरीचा प्राण आहे. आणि लेखक सुनील जवंजाळ यांनी आपल्या शब्दांनी ती अक्षरशः जिवंत केली आहे. काही ठिकाणी लेखक आपल्याला सिनेमाची स्टोरी सांगतोय अशा पद्धतीने क्रियापदांचा होणारा वापर खटकतो. उदा. ‘सावली पुस्तक वाचत बसते.’ अशा वाक्याच्या ठिकाणी ‘सावली पुस्तक वाचत बसली.’ असे वाक्य आले तर वाचनाचा ओघ कायम राहिला असता .पण असे क्वचितच जाणवते.दर्जेदार पुस्तकांची आपली प्रतिष्ठा कायम राखत चपराकच्या घनश्याम पाटलांनी ‘काळीजकाटा’ प्रकाशित केली आहे. कादंबरीचं मुखपृष्ठ बोलकं आहे. “एक सुंदर आणि संवेदनशील वाचनसंस्कार म्हणजे काळीजकाटा” असे या कादंबरीच्या बाबतीत म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.\nलेखक – सुनील जवंजाळ\nप्रकाशक – चपराक प्रकाशन, पुणे\nलेखक संपर्क – 9404692662\n– शिरीष पद्माकर देशमुख\nमंगरूळ ता मंठा जि जालना\nसत्याला पैशामुळे मरण आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/460964", "date_download": "2021-07-30T11:48:07Z", "digest": "sha1:UQXJ5HYCQT3Q7TEQ2PPEKRUUTCYJ5N7B", "length": 3023, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"राष्ट्रीय महामार्ग ४५ बी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"राष्ट्रीय महामार्ग ४५ बी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nराष्ट्रीय महामार्ग ४५ बी (संपादन)\n२२:३२, २२ डिसेंबर २००९ ची आवृत्ती\n१२३ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२२:३०, २२ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n२२:३२, २२ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n'''राष्ट्रीय महामार्ग ४५-बी''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. हा रस्ता [[तामिळनाडू]]तील [[त्रिची]] शहराजवळ [[राष्ट्रीय महामार्ग ४५|रा.म. ४५]]पासून [[तूतुकुडी]]जवळ [[राष्ट्रीय महामार्ग ७ ए|रा.म. ७अ]] पर्यंत धावतो.\n==राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना==\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh/aam-aadmi-party-contest-all-seats-gujarat-legislative-assembly-polls-arvind", "date_download": "2021-07-30T11:03:10Z", "digest": "sha1:UMFDRL5DP4LBP273SJVCT4G6QFKJ5AE4", "length": 17173, "nlines": 216, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "गुजरात विधानसभेबाबत अरविंद केजरीवालांची महत्वाची घोषणा.. - aam aadmi party to contest on all seats in gujarat legislative assembly polls arvind-kejriwal | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुजरात विधानसभेबाबत अरविंद केजरीवालांची महत्वाची घोषणा..\nगुजरात विधानसभेबाबत अरविंद केजरीवालांची महत्वाची घोषणा..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nगुजरात विधानसभेबाबत अरविंद केजरीवालांची महत्वाची घोषणा..\nसोमवार, 14 जून 2021\nगुजरात विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली.\nअहमदाबाद : गुजरातमधील स्थानिक निवडणुकीनंतर आम आदमी पार्टीने आता आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची रणनीती बनविली आहे. आम आदमी पार्टी २०२२ ची गुजरात विधानसभा निवडणूक लढविणार आहे. विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा आम आदमी पक्षाचे Aam Aadmi Party प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal अरविंद केजरीवाल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत आज ही घोषणा केली.\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजप आणि कॅाग्रेसमुळे सध्या गुजरातची अवस्था वाईट झालेली आहे. गेल्या २७ वर्षापासून गुजरातमध्ये एकाच पक्षाची सत्ता आहे. गुजरातमधील व्यापारी हे भयभयीत झाले आहेत. \"काँग्रेस आमच्या खिशात आहे,\" असे भाजपचे मत आहे. शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था खराब आहे. गुजरातमध्ये वीज इतकी महाग का आहे, यांचे उत्तर सरकारने दिलं पाहिजे.\nअरविंद केजरीवाल यांनी आज गुजरातसाठी एका नव्या मॅाडेलचे आश्वासन दिले. अरविंद केजरीवाल म्हणाले, \"दिल्ली माँडेल वेगळं आहे गुजरात माँडेल वेगळं असणार आहे. आम आदमी पक्ष गुजरातमध्ये स्थानिक मुद्यांवर राजकारण करणार आहे. गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणूक जनतेच्या प्रश्नावर लढणार आहोत.\" गुजरातमधील ज्येष्ठ पत्रकार इसुदान गढवी यांनी आज आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. \"इसुदान हे गुजरातचे केजरीवाल आहे,\" असे केजरीवाल म्हणाले.\nबाळासाहेबांना मानणारे राज ठाकरे.. राजकीय नेते म्हणून कसे आहेत \nपुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray Birthday यांचा आज वाढदिवस असून त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त विशेष पोस्ट शेअर केली आहे. \"कोरोनाच्या कठिण परिस्थितीमध्ये राज ठाकरे एकमेव राजकीय नेते आहेत, त्यांनी राजकीय पोळी भाजली नाही...हे आपल्याला सतत जाणवलय...मान्य करायालाच हवं,\" असे केदार शिंदे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमोदी सरकारचं टेन्शन वाढलं हेरगिरीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात\nनवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरून लोकसभा व राज्यसभेत रणकंदन सुरू असताना आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. न्यायालयानं या प्रकरणावर सुनावणी...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nकाॅंग्रेस नेत्यांच्या औरंगाबादेत चक��ा वाढल्या; थोरात पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद..\nऔरंगाबाद ः कधीकाळी जिल्ह्यात खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थावर मजुबत पकड असलेली काॅंग्रेस सध्या जिल्ह्यात अस्तित्वासाठी धडपडते आहे. लोकसभा,...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n‘बिर्याणी’ऑडिओ क्लिपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल\nपुणे : मोफत बिर्याणीची फर्माईश करणाऱ्या पोलिस उपायुक्तांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपची दखल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंची मदत\nनाशिक : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्तांना शहराध्यक्ष अंबादास खैरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यावश्यक...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nतणाव वाढला अन् बंकर, चौक्यांसह दोन राज्यांतील सीमा बनली आंतरराष्ट्रीय सीमा\nनवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस (Police) दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता....\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nआश्रमशाळांच्या आठवी ते बारावीच्या वर्गांना परवानगी\nनाशिक : ‘मिशन बिगीन अगेन’ (Schools are closed from Dec. 2020 under Mission begin again) अंतर्गत डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आलेले वर्ग फेब्रुवारी...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nभाजपने ऋण काढून सण करू नये\nनाशिक : कोरोनामुळे सर्वसामान्यांसह महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने (Nashik corporation`s financial position disturb due to covid19) विकासकामांवर...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nखासदाराच्या चौकशीसाठी पोलिसांनी ठोठावला संसदेचा दरवाजा\nनवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस (Police) दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता....\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमनसेच्या प्रकल्पांच्या दुरवस्थेने अमित ठाकरे झाले व्यथित\n.नाशिक : मनसेच्या सत्ताकाळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून उभारण्यात आलेले प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर (Projects raise by MNS from CSR...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमहानगरपालिकेचा झाला आखाडा; भाजप-कॉंग्रेसचे नगरसेवक भिडले, अन् महापौरही उतरल्या...\nचंद्रपूर : महानगरपालिकेचा गाडा अद्यापही रुळावर आलेला नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद येथे नित्याचाच झाला आहे. पण काल मात्र हद्दच झाली. भारतीय...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nराज्यमंत्री सत्तार `शेठ`यांचा शिवसेनेच्याच साबेर भाईशी `थेट` पंगा..\nऔरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या फटकाळ स्वभाव आणि समोरच्याची टर उडवण्यासाठी नेहमीच ओळखले जातात. मग ते दुसऱ्या पक्षातील विरोधक...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n''नाहीतर रेल भरो आंदोलन करावे लागेल'' मनसेचा सरकारला इशारा\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लोकल सुरु करण्याबाबत...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nगुजरात अरविंद केजरीवाल arvind kejriwal अहमदाबाद आग निवडणूक आम आदमी पक्ष aam aadmi party दिल्ली मुख्यमंत्री arvind kejriwal पत्रकार भाजप व्यापार काँग्रेस indian national congress शिक्षण education आरोग्य health राजकारण politics राज ठाकरे raj thakre raj thackeray वाढदिवस birthday दिग्दर्शक कोरोना corona\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/india-increase-gap-between-two-covishield-doeses-after-uk-78009", "date_download": "2021-07-30T10:49:56Z", "digest": "sha1:HGUXIHA2KFJ5NB3DOBGHS4SY7E3RNFV5", "length": 17413, "nlines": 214, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भारताने ब्रिटनचे पाहून कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं पण कमी नाही केलं! - india increase gap between two covishield doeses after UK | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारताने ब्रिटनचे पाहून कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं पण कमी नाही केलं\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nभारताने ब्रिटनचे पाहून कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं पण कमी नाही केलं\nबुधवार, 16 जून 2021\nदेशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे.\nनवी दिल्ली : देशात कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर (Covid vaccination) भर दिला आहे. परंतु, देशात सध्या लस टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोव्हिशिल्ड (Covishield) लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवले आहे. ब्रिटनने आधी कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवले होते. परंतु, नंतर ते अंतर कमीही केले होते. भारताने (India) ब्रिटनचे (UK) अनुकरण करुन अंतर वाढवले पण नंतर कमी केले नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.\nब्रिटनने कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांपर्यंत वाढवले होते. यानंतर भारतानेही त्याचे अनुकरण केले. भारतात सापडलेल्या बी.1.617 या कोरोना विषाणूच्या प्रकाराचा प्रादुर्भाव ब्रिटनमध्ये वाढू लागल्यानंतर त्यांनी दोन डोसमधील अंतर पुन्हा 8 आठवड्यांवर आणले. दोन डोसमधील कालावधीत तुम्हाला संसर्ग होऊ नये यासाठी 6 ते 8 आठवडे कालावधी योग्य आहे. आता भारतानेही लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nहेही वाचा : भारत बायोटेक म्हणतेय, दीडशे रुपयांत कोरोना लस देणे परवडणारे नाही\nसध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते.\nसरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली.\nदेशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआश्रमशाळांच्या आठवी ते बारावीच्या वर्गांना परवानगी\nनाशिक : ‘मिशन बिगीन अगेन’ (Schools are closed from Dec. 2020 under Mission begin again) अंतर्गत डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आलेले वर्ग फेब्रुवारी...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nभाजपने ऋण काढून सण करू नये\nनाशिक : कोरोनामुळे सर्वसामान्यांसह महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने (Nashik corporation`s financial position disturb due to covid19) विकासकामांवर...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमहानगरपालिकेचा झाला आखाडा; भाजप-कॉंग्रेसचे नगरसेवक भिडले, अन् महापौरही उतरल्या...\nचंद्रपूर : महानगरपालिकेचा गाडा अद्यापही रुळावर आलेला नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद येथे नित्याचाच झाला आहे. पण काल मात्र हद्दच झाली. भारतीय...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nफडणवीसांच्या दौऱ्यात कोरोना नियम बसवले धाब्यावर\nकोल्हापूर : पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या कोल्हापूर (Kolhapur)...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर तिसऱ्या लाटेच्या तोंडावर दिवसभरात आढळले हजारावर कोरोना पाॅझिटिव्ह\nनगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत झालेली परिस्थिती लक्षात घेऊन...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका\nनाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे' तर 25 जिल्हे होणार अनलॉक\nमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nगँगस्टर छोटा राजनची प्रकृती ढासळली; तातडीने एम्समध्ये हलवले\nनवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन (Chhota Rajan) याची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील अखिल...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nलशीशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे विनापात्याच्या तलवारीने युद्ध\nमुंबई : देशातील लसीकरणाच्या संथ गतीबद्दल प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nछगन भुजबळ म्हणाले, `तूर्तास वीकेंड लॉकडाउन कायम`\nनाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सध्या सुरू आहे. (Since covid19 contagion is reducing...\nगुरुवार, 29 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%8F/", "date_download": "2021-07-30T10:16:22Z", "digest": "sha1:2K2G2B2KJA3BSNT5GGS3AZOD3TBWGWCU", "length": 9302, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अखेर तळोद्यात कोरोनाची एन्ट्री झालीच ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअखेर तळोद्यात कोरोनाची एन्ट्री झालीच \nअखेर तळोद्यात कोरोनाची एन्ट्री झालीच \nतळोदा:येथे अखेर 3 महिन्यानंतर कोरोनाने एन्ट्री केली आहे. ठाणे येथून (मुंबई) आलेल्या एका 40 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान या मुलाच्या आईचे शुक्रवारी रात्री निधन झाल्याने मुलाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nनंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा व नवापूर येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, तळोदा तालुका गेल्या 3 महिन्यांपासून अधिकारी व नागरिक यांच्या समन्वयातून कोरोनापासून सुरक्षित होता. एक 72 वर्षीय वृद्ध महिला ठाणेहुन(मुंबई) 5 जून रोजी तळोद्यात आली होती. दरम्यान त्या महिलेला ताप, खोकला व श्वास घ्यायला त्रास होत होता. त्या महिलेचे शुक्रवारी रात्री दीड वाजता निधन झाले. मृत महिलेच्या 40 वर्षीय मुलाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्या मृत महिलेच्या संपर्कातील 14 जणांना आमलाड येथील विलगीकारण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण शहराचे लक्ष त्या 40 वर्षीय पुरुषांचा कोरोनाचा अहवालाकडे लागून होते. त्या 40 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.\nपुरुष निवास करीत असलेला संपूर्ण मोठा माळी वाडा परिसर बॅरिकेटिंग करण्यात आला आहे. नगर परिषदेकडून परिसरात फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पंडा, तहसीलदार पंकज लोखंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, मुख्याधिकारी सपना वसावा, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी मोठा माळी वाडा परिसरात जाऊन नागरिकांना आवश्यक त्या सूचना दिल्या.\nतळोदा 3 दिवस बंद\nप्रशासनाने 3 दिवस जीवनावश्यक वस्तू वगळता संपूर्ण तळोदा शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. प्रशासनाकडून तळोद्यातील नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सुरत येथून शहरात अथवा तालुक्यात इतर ठिकाणी येणार्‍या नागरिकांनी प्रशासनाशी स्वतः संपर्क साधण्याचे आणि नागरिकांमध्ये कोरोनाचे कुठलेही लक्षण दिसल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.\nशिरपूरात दुसर्‍यांदा पाच दिवस ‘जनता कर्फ्यू\nशिरपूरात ‘जनता कर्फ्यू’ला व्यापारी संघटनांचा विरोध\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-dr-nanasaheb-thorat-295733", "date_download": "2021-07-30T11:44:19Z", "digest": "sha1:EOXZL7FX5UI7LETLH4IUV2T5CL4GYUXU", "length": 17434, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पेपर विज्ञानाचा; सोडवतायत राजकारणी", "raw_content": "\nसंसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन आणि संशोधन या बाबतीत आपण जगातील प्रगत देशांच्या २० वर्षे मागे आहोत. तेव्हा ‘कोरोना’ साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार आहे��. ते केले नाहीत तर ‘कोरोना’च्या चक्रव्यूहात आपला ‘अभिमन्यू’ व्हायला वेळ लागणार नाही.\nपेपर विज्ञानाचा; सोडवतायत राजकारणी\nसंसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन आणि संशोधन या बाबतीत आपण जगातील प्रगत देशांच्या २० वर्षे मागे आहोत. तेव्हा ‘कोरोना’ साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार आहेत. ते केले नाहीत तर ‘कोरोना’च्या चक्रव्यूहात आपला ‘अभिमन्यू’ व्हायला वेळ लागणार नाही.\nजर्मनीमध्ये कोरोना विषाणू रुग्णांची संख्या एक लाख ७० हजारांच्या आसपास होती; त्यातील एक लाख ४० हजार बरे होऊन घरी गेलेत. फक्त वीस हजारांच्या आसपास रुग्णालयात आहेत. दोन आठवड्यांपूर्वी सगळे जग ‘जर्मनी संपली आता’ असे म्हणत होते. अचानक असे काय झाले की जर्मनीने पुनरागमन केले तैवान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, डेन्मार्क या देशांबद्दलही जगाचे हेच मत झाले होते. आज ते सर्वांच्या आधी ‘कोरोना’च्या चक्रव्यूहातून बाहेर पडतायत. कोण आहेत खरे हिरो तैवान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, डेन्मार्क या देशांबद्दलही जगाचे हेच मत झाले होते. आज ते सर्वांच्या आधी ‘कोरोना’च्या चक्रव्यूहातून बाहेर पडतायत. कोण आहेत खरे हिरो नक्की काय केले या देशातील राज्यकर्त्यांनी\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nजानेवारी २०२०. जगात जेव्हा फक्त हाताच्या बोटावर मोजण्याएवढे कोरोना रुग्ण होते, तेव्हा सर्वांत आधी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी देशाला उद्देशून छोटे भाषण केले. या रोगाची व्याप्ती, सरकारच्या उपाययोजना, भविष्याचे नियोजन सांगितले आणि लोकांचे सहकार्य मागितले. रसायनशास्त्रात पीएच.डी. असणाऱ्या मर्केल, राजकारणात येण्याआधी दहा वर्षे संशोधन करीत होत्या. शास्त्रज्ञांची मदत घेऊन त्यांनी कमी वेळेत ९९.९९ टक्के अचुकता असणाऱ्या ‘रॅपिड टेस्टिंग’ किटची निर्मिती केली. अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ नये म्हणून डॉक्‍टर, शास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ यांच्या सल्ल्याने योग्य वेळेला योग्य ठिकाणी लॉकडाउन केले. जानेवारीत साठ हजारांपेक्षा जास्त ‘आयसीयू’ बेड आणि व्हेंटिलेटर तयार ठेवले. त्यावेळी देशात एकही ‘कोरोना’चा रुग्ण नव्हता. विमानतळापासून रेल्वे स्थानकापर्यंत सर्वत्र चाचण्यांची व्यवस्था केली. इटली, स्पेनमधून आलेल्या जर्मन नागरिकांची ‘कोविड टॅक्‍सी’मार्फत घरी जाऊन चाचणी केली. देशात एक हजारपेक्षा जास्त विद्यापीठे आणि संशोधन संस्था आहेत.\nकोणत्याही सरकारी कार्यालयांमध्ये शास्त्रज्ञांना व्हीआयपी सेवा दिली जाते. याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. शंभरपेक्षा अधिक विद्यापीठांतील प्रयोगशाळांत टेस्टिंग सुविधा उपलब्ध करून दिली. सर्व आरोग्य विद्यापीठांतील रुग्णालये रुग्णांसाठी राखीव ठेवली. दुर्दैवाने आपल्या देशातील फक्त दोन- तीन विद्यापीठे टेस्टिंग करतायत आणि उत्तर प्रदेशातील एका विद्यापीठात टेस्टिंग करणारे कर्मचारीच कोरोनाबाधित झाल्याने आठ दिवसांत टेस्टिंग लॅब बंद करण्याची वेळ आली.\nन्यूझीलंडमध्ये पहिला रुग्ण सापडण्यापूर्वी एक महिना आधी टेस्टिंग सुरू केले. मार्चच्या सुरुवातीलाच सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विलगीकरण सुरू केले. राज्यशास्त्रातील पदवीधर असणाऱ्या या देशाच्या महिला पंतप्रधानांनी देशातील डॉक्‍टर आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने नियोजन केले. फेब्रुवारी महिन्यात तीन दिवसांत ५०००पेक्षा अधिक रुग्ण सापडलेल्या दक्षिण कोरियात काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्या १०,८०० वर आली आणि त्यातील ९,५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले. क्षेत्रफळाने बिहार राज्याएवढे आणि लोकसंख्येने बिहारच्या अर्धे असणाऱ्या कोरियात ३०० पेक्षा अधिक विद्यापीठे व संशोधन संस्था आहेत. कोरियन शास्त्रज्ञांनी आठ दिवसांत ९९.९० टक्के अचूकता असणारी आणि सहा तासांत रिपोर्ट देणारी टेस्टिंग किट शोधले. मोबाईल, क्रेडिट कार्ड, सीसीटीव्ही आणि तंत्रज्ञान यांचा पुरेपूर वापर करून लॉकडाउन न करता या देशाने रुग्ण शोधून काढले. रुग्ण व त्यांचे स्थान शोधून काढणारे मोबाईल ॲप तयार केले. दक्षिण कोरियाने कोणतीही माहिती जगापासून लपवली नाही. त्या देशामुळेच चीनलासुद्धा त्यांची माहिती जगासमोर आणावी लागली.\nएखाद्या देशाचा आरोग्यमंत्रीच डॉक्‍टर आणि शास्त्रज्ञ असेल, तर तो देश अशा कठीण परिस्थितीत जगासमोर कसा आदर्श निर्माण करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे तैवान. तैवानचे आरोग्यमंत्री शीह-चुंग चेन हे फक्त संसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन करणारे डॉक्‍टेर नसून, या विषयातील शास्त्रज्ञही आहेत. देशात एकसुद्धा रुग्ण नसताना या देशाने चीन आणि इतर देशांतून येणारी विमानसेवा बंद केली होती. इतर देशांच्या परिस्थितीचा अभ्यास करून या देशाने कमीत कमी वेळ लॉकडाउन करून नियोजन केले.\nलोकांचे आरोग्य हा राजकारण्यांचा विषय नाही आणि योग्य ठिकाणी योग्य लोक पाहिजेत, अशी मूलभूत संकल्पना अंगीकारणाऱ्या स्वीडनने लॉकडाउन न करता डॉक्‍टर व शास्त्रज्ञांच्या समन्वयातून रुग्णसंख्या आटोक्‍यात ठेवली. ‘प्रश्नपत्रिका विज्ञानाची; सोडवतायत राजकारणी’ असे इतर देशांत दिसणारे चित्र या देशांमध्ये नाही.\nजपान, आइसलॅंड, डेन्मार्कनेही सरकारी यंत्रणा, डॉक्‍टर, शास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ यांचा योग्य समन्वय साधला. या देशातील माध्यमांनी ‘ब्रेकिंग न्यूज‘च्या नावाखाली बातम्यांचा बाजार मांडला नाही, की पैशांसाठी लोकांच्या भावनेशी ते खेळले नाहीत. आमची माध्यमे जेव्हा कोरोना विषाणूची कुंडली आणि अंकशास्त्र काढण्यात मग्न होती, तेव्हा या देशांची माध्यमे संयमाने लोकांसोबत होती. देशावर संकट आलेय हे समजल्यावर ॲप्रन घालून हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होणारे आयर्लंडचे पंतप्रधान किंवा स्वतःचे खासगी दवाखाने सरकारला देणारे स्पेनमधील डॉक्‍टर आणि आपल्या देशातील दरवाजे साध्या आजाराच्या रुग्णांनासुद्धा बंद करणारे डॉक्‍टर, यावरून आपली सामाजिक मानसिकता किती तकलादू आहे हे दिसते. आपल्याकडे सरकारी डॉक्‍टर आणि सरकारी यंत्रणा एकट्याने परिस्थितीशी झुंज देतेय; खासगी डॉक्‍टरांचा सहभाग नगण्य आहे. याउलट या सर्व देशांमध्ये खासगी यंत्रणा पूर्णपणे सरकारी यंत्रणेला मदत करतायत.\nजर्मनीने तर शेजारच्या इटली, स्पेन, फ्रान्समधील कोरोना रुग्ण एअरलिफ्ट करून आपल्या देशातील हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले आणि एक आदर्श निर्माण केला. आपण संसर्गजन्य आजाराचे व्यवस्थापन आणि संशोधन या बाबतीत प्रगत देशांच्या २० वर्षे मागे आहोत. तेव्हा अशा बिकट परिस्थितीत संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार आहेत, अन्यथा ‘कोरोना‘च्या चक्रव्यूहात आपला ‘अभिमन्यू’ होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_18.html", "date_download": "2021-07-30T09:39:57Z", "digest": "sha1:M7MD3JCJ2PY5I4IQL4EDN75RENRLRLBT", "length": 21855, "nlines": 93, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "बाजारपेठ ‘अनलॉक’ पण, व्यवसाय लॉक! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nबाजारपेठ ‘अनलॉक’ पण, व्यवसाय लॉक\nबाजारपेठ ‘अनलॉक’ पण, व्यवसाय लॉक\nकोरोना निर्बंधाचा, व्यापार्‍यांना आर्थिक फटका; 4 च्या आत ग्राहक दुकानात फिरकेना...\nकोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्यापार्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी भरून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा माल पडून आहे. आता महत्त्वाचा हंगाम निघून गेला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता असली तरी, बाजारपेठेत ग्राहक नाहीत. सोशल मीडिया, ऑनलाइन अशा पर्यायांना ग्राहक पसंती देत असल्याने व्यावसायिक अक्षरशः हतबल झाले आहेत. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अर्थव्यवस्था रुळावर यावी, या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यानंतर हळूहळू व्यवहार पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बाजारपेठेत अद्यापही खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये हवी तशी गती आलेली नाही. त्यामुळे व्यापार्‍यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.\nअहमदनगर ः राज्यात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी त्याचा फटका अद्याप व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. कोरोना काळात लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका सहन करावा लागला आहे. राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणताना दुकानांच्या निर्बंधांमुळे व्यापारांमध्ये नाराजी दिसून आली. कोरोनाच्या काळात मागील दीड वर्ष व्यापारी वर्गाला मोठा फटका बसलेले असताना त्यांनी मोठ्या हिंमतीने पुन्हा व्यवसाय सुरु केला मात्र दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळांनी व्यापारांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनाच्या या निर्बंधांमुळे 4 लाखांहून अधिक व्यापारी वर्ग संकटात आला आहे.\nशनिवार..रविवार.. दोन दिवसांच्या या विकेंड लॉकडाउनच्या दिवसात शहरातील व्यापार्‍यांनी शटर बंद ठेवले. रस्त्यावरही शुकशुकाट दिसला. शहरातील बाजारपेठेत गर्दी सायंकाळी पाचच्या पुढे दिसून येते. मजूर, नोकरदार, गृहिणी कामकाज आटपून सायंकाळी पाचच्या पुढे मार्केटमध्ये येत असतात ,पण शासनाने चार वाजण्याच्या पुढे दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला यााचा मोठा आर्थिक फटका व्यापारी वर्गाला बसला आहे\nअहमदनगर जिल्ह्यात जवळपास 4 लाख व्यापारी असून त्यातील अडीच लाख व्यापारी किरकोळ क्षेत्रातील आहेत. तर 25 टक्के दुकाने ही अत्यावश्यक सेवेतील आहेत. या व्यापारी वर्गाने कोरोना काळात मोठ्या आ���्थिक संकटाचा सामना केला. मात्र त्यांनी पुन्हा एकदा दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला मात्र दुकानांवर घातलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा एकदा त्यांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. सरकारकडून हा निर्णय बदलण्यात यावा अशी मागणी व्यापारांनी केली आहे.\nलॉकडाऊनच्या निर्बंधात शिथलता आणताना सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असून शनिवार रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस विक्रीसाठी मुख्य दिवस असतात मात्र या दिवशी दुकाने बंद राहिल्याने व्यापारांचे मोठे नुकसान होत आहे. शनिवार रविवार दुकाने बंद ठेवून सरकारला काय साध्य करायचे आहे असा प्रश्न व्यापारी आता विचारु लागले आहेत.\nकोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्यापार्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी भरून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा माल पडून आहे. आता महत्त्वाचा हंगाम निघून गेला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता असली तरी, बाजारपेठेत ग्राहक नाहीत. सोशल मीडिया, ऑनलाइन अशा पर्यायांना ग्राहक पसंती देत असल्याने बुटीक व्यावसायिक अक्षरशः हतबल झाले आहेत.जळगाव बुटीक व्यवसाय न्यूजहेही वाचा - प्रत्येक विभागाने सोपवलेली जबाबदारी समन्वयातून पार पाडावी - जिल्हाधिकारीआपल्याकडे कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग जसा वाढत गेला, तसा लॉकडाऊनही टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. लॉकडाऊनच्या काळाला पाहता-पाहता आज साडेचार महिने उलटले आहेत. या काळात सर्वच क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाल्याने अर्थचक्र थांबले. यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने ’मिशन बिगीन अगेन’ यानुसार लॉकडाऊनमुळे टप्प्याटप्प्याने शिथिलता प्रदान करायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठ ’अनलॉक’ झाली असली तरी ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी व्यवसाय मात्र ’लॉक’ असल्याचे पाहायला मिळत आहे.\nशहरात कापड बाजार,नवीपेठ, चितळे रोड, शहाजी रोड याठिकाणी कापड तसेच अन्य व्यावसायिकांची दुकाने आहेत. नामांकित ब्रॅडच्या पॅन्टस शर्टस ब्ी शर्टस,भव्य दालनाते प्रचलित फॅशनचे रेडिमेड कपडे, ड्रेस तसेच ड्रेस मटेरियल मिळते. लॉकडाऊनपूर्वी व्यावसायिकांची महिन्याकाठी सुमारे 22 ते 25 कोटी रुपयांची उलाढाल होत होती. मात्र, आता लॉकडाऊननंतर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल थेट 5 ते 10 लाख रुपयांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत नफा तर सोडा पण, दुकान, शोरुमचा मेंटेनन्स, कामगारांचे पगार असा दैनंदिन खर्चही निघत नसल्याचे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याशिवाय कर्जाचे हप्ते, विविध कर, कंपन्यांकडून क्रेडिटवर घेतलेल्या मालाचे पैसे कसे द्यायचे, या विवंचनेत बुटीक व्यावसायिक सापडले आहेत.\nया काळात महिला, तरुणी तसेच लहान मुलींसाठी फॅशनेबल कपड्यांना, ड्रेस मटेरियलला मोठी मागणी असते. याशिवाय नववधूंच्या ड्रेसची देखील प्रचंड मागणी असते. त्यामुळे आम्ही सर्व व्यावसायिक हा व्यवसायाचा हंगाम लक्षात घेऊन हंगामपूर्वीच माल भरून ठेवतो. परंतु, यावर्षी कोरोनामुळे आमचे सर्व नियोजन फसले. हंगामाचा मूळ काळ लॉकडाऊनमुळे वाया गेला. लाखो रुपयांचा माल पडून आहे. एक रुपयाचाही व्यवसाय झाला नाही. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते, कंपन्यांकडून घेतलेल्या मालाचे पैसे, कर कसे भरायचे हा प्रश्न आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने कर्जाचे हप्ते तसेच कर वसुलीत काही तरी सवलत देऊन व्यापार्‍यांना दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी व्यापारी वर्ग करत आहे.\nसरकारने ’मिशन बिगीन अगेन’ नुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी कोरोनाच्या संसर्ग लक्षात घेऊन, आवश्यक ती खबरदारी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. व्यवसाय करताना गर्दी होऊ नये म्हणून फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, 5 पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये, मास्क आणि हँड सॅनिटायझरचा सक्तीने वापर करणे, सम-विषम पद्धतीने दुकाने उघडणे, दुकाने तसेच शोरुममध्ये कपड्यांचे ट्रायल रूम बंद ठेवावेत, अशा प्रकारचे अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ग्राहक खरेदीला बाहेरच पडत नाहीत. या सर्वांवर पर्याय म्हणून व्यवसाय करण्यासाठी मालाची होम डिलिव्हरी किंवा ऑनलाईन, सोशल मीडियाचा पर्याय आहे. पण त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. व्यवसाय हा पूर्णपणे ग्राहकांच्या आवडीवर अवलंबून आहे. खरेदीसाठी दुकानात येणारा ग्राहक एक ड्रेस घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रंग, पॅटर्न, कापडाचा दर्जा निरखून पाहतो. त्यानंतर फिटिंगसाठी अनेकवेळा ट्रायल करतो. परंतु, ऑनलाईन किंवा सोशल मीडियावरून केलेल्या जाहिरातीत ग्राहकाला हे पर्याय उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्राहक माल खरेदी करत नाहीत. म्हणून व्यवसायासाठी ऑनलाईन, सोशल मीडियाचा पर्याय निष्फळ ठरला आहे.\nकोरोनामुळे व्यवसायाचा हंगामाचा महत्त्वाचा काळ हातून निघून गेला. अडचणीत असलेल्या व्यापार्‍यांना आता पुढे येणार्‍या दसरा, दिवाळी सणांच्या काळातच व्यवसाय सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. दिवाळीपर्यंत कोरोना आटोक्यात आला नाही तर मात्र काही खरे नाही. अशीच स्थिती कायम राहिली तर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल. व्हिडिओ कॉलिंग, व्हाट्सअ‍ॅपवर खरेदी करण्यास ग्राहक पसंती देत नाहीत. कारण ड्रेसचा रंग, साईज अशा बाबतीत ग्राहक संभ्रमात असतो. त्यामुळे हे पर्याय निरर्थक ठरले आहेत.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/poka-glory-to-kanule/", "date_download": "2021-07-30T11:44:26Z", "digest": "sha1:67O42GMAO4BHS7Z7HOGCQKBSPT4MOAEP", "length": 5143, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "पोकाँ. कानुले यांचा गौरव – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्��भुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nपोकाँ. कानुले यांचा गौरव\nजालना/प्रतिनिधी येथील पोलिस दलात ई गव्हर्नन्सअंतर्गत क्राईम ॲण्ड क्रिमीनल हॉकिंग नेटवर्क (सीसीटीएनएस) प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस कर्मचारी दौलत कानुले यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव केला आहे.\nमहाराष्ट्र पोलिस दलात ई गव्हर्नन्स अंतर्गत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख तसेच अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विद्या झिरपे , रुपाली कपूर व दौलत कानुले हे सीसीएनटीएस प्रकल्पात काम करीत आहेत. या प्रकल्पानुसार ऑनलाईन एफआयआर, कॅरेक्टर, ई कम्पेन्ट यासह अन्य पोलिस ठाण्यात येणाऱ्या हार्डवेअर अडचणी सोडविण्यासाठी कानुले यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयात कानुले गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहेत. विप्रो जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूकही करण्यात आलेली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.\nहोळी (हुताशनी पौर्णिमा) सणामागील शास्त्र\nकोरोनाचा वाढता प्रदुर्भाव व होळी सण पाहता टेंभुर्णीत सेनीटाईज़र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1", "date_download": "2021-07-30T11:17:14Z", "digest": "sha1:5VAFESEGXR3F6EUJIKRFF6WL6YUDH337", "length": 6970, "nlines": 209, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎हेसुद्धा पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा\nइतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: min:Piramid Giza\nसांगकाम्याने वाढविले: pnb:خوفو دا اہرام\nसांगकाम्याने वाढविले: el:Πυραμίδες της Γκίζας\nसांगकाम्याने वाढविले: kk:Хеопс пирамидасы\nसांगकाम्याने बदलले: hr:Keopsova piramida\n→‎हेसुद्धा पाहा: Typo fixing, replaced: हे पण पहा → हेसुद्धा पाहा using AWB\nसांगकाम्याने वाढविले: hi:गीजा की महान पिरामिड\nसांगकाम्याने वाढविले: fy:Piramide fan Cheops\nसांगकाम्याने बदलले: ml:ഗിസ പിരമിഡ്\nसांगकाम्याने वाढविले: ml:ഗിസാ പിരമിഡ്\nनवीन पान: 300 px|right|thumb|गिझा येथील भव्य पिरॅमि�� '''गिझाचा भव्य पिरॅम...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-booklet-proper-methods-of-offering-namaskar/?add-to-cart=2380", "date_download": "2021-07-30T09:55:21Z", "digest": "sha1:KQYGMBA6LIFN6WWR4Q4PDYMZPTWN3VQV", "length": 16786, "nlines": 369, "source_domain": "sanatanshop.com", "title": "नमस्काराच्या योग्य पद्धती – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र\t1 × ₹110 ₹99\n×\t पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र\t1 × ₹110 ₹99\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nView cart “पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र” has been added to your cart.\nHome / Marathi Books / हिंदु धर्म आणि संस्कार / धार्मिक कृतींमागील शास्त्र\nनमस्कार करण्याचे लाभ कोणते \nपादुकांना नमस्कार कसा करावा \nवडीलधार्‍या व्यक्तींना नमस्कार कसा करावा \nदेवाला नमस्कार करतांना हात कसे जोडावेत \nपती-पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा \nनमस्कार करतांना काय करावे आणि काय टाळावे \n‘नमस्कार’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ काय \nहस्तांदोलनापेक्षा (शेकहँडपेक्षा) नमस्कार का करावा \nनमस्कार करणार्‍याला मोठ्यांनी आशीर्वाद देण्याची कृती आणि त्यामागील शास्त्र काय \nया सर्व कृतींमागील शास्त्रीय माहिती या लघुग्रंथात देण्यात आली आहे.\nनमस्काराच्या योग्य पद्धती quantity\nCategory: धार्मिक कृतींमागील शास्त्र Tag: Booklets\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, सद्गुरू (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि कु. मधुरा भिकाजी भोसले\nदेवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वीच्या कृतींमागील शास्त्र\nश्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)\nश्रीराम (शास्त्रीय विवेचन आणि उपासना )\nकौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र\nश्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)\nश्री सरस्वतीदेवी (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-shirpur-rakesh-more-return-fee-music-class-customer-law-356514", "date_download": "2021-07-30T10:47:27Z", "digest": "sha1:SF7F4Z4V5TCZQD7GY7BSOB7FP2K2XKGR", "length": 7309, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ग्राहक कायद्याचा वापर करत विद्यार्थ्याने मिळविली फी", "raw_content": "\nगुरुकुल संगीत विद्यालयाचे माहितीपत्रक वाचून जानेवारी २०१९ मध्ये प्रवेश घेतला. विद्यालयाचे संचालक डॉ. नितीन शास्त्री यांनी त्यांना प्रारंभी शास्त्रीय गायन शिकण्याचा सल्ला दिला.\nग्राहक कायद्याचा वापर करत विद्यार्थ्याने मिळविली फी\nशिरपूर (धुळे) : माहितीपत्रकानुसार सुविधा नसल्याने संगीत विद्यालयाकडे फी परत मागणाऱ्या विद्यार्थ्याला दीड वर्ष सातत्याने पाठपुरावा करावा लागला. ग्राहक कायद्यान्वये लढा देऊन त्याने विद्यालयाकडून संपूर्ण फी परत मिळविली.\nयेथील ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते राकेश मोरे यांच्याबाबत हा प्रकार घडला. त्यांनी शहरातील निनाद फाउंडेशन संचलित गुरुकुल संगीत विद्यालयाचे माहितीपत्रक वाचून जानेवारी २०१९ मध्ये प्रवेश घेतला. विद्यालयाचे संचालक डॉ. नितीन शास्त्री यांनी त्यांना प्रारंभी शास्त्रीय गायन शिकण्याचा सल्ला दिला. त्यापोटी पाच हजार रुपये घेऊन प्रवेश अर्ज भरून घेतला. महिनाभरानंतर मोरे यांनी गायनाऐवजी बासरीवादनाचा वर्ग लावला.\nम्‍हणून मागितली फी परत\nशिकताना त्यांना माहितीपत्रकानुसार सेवा, सुविधा व प्रशिक्षण दिले जात नसल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी प्रशिक्षण बंद करून भरलेल्या फीमधील साडेतीन हजार रुपये सामोपचाराने द्यावेत, अशी मागणी केली. मात्र, संचालक शास्त्री यांनी नकार दिला. त्यामुळे मोरे यांनी ग्राहक कायदा, माहिती अधिकार कायद्याचा वापर करून विविध संस्थांकडून गुरुकुल संगीत विद्यालयाची अधिकृत माहिती घेतली. या माहितीसह ग्राहक कायद्यान्वये मोरे यांनी गुरुकुल संगीत विद्यालयाकडे फी परत मागण्यासाठी पत्रव्यवहार केला. अखेर दीड वर्षाने संबंधित विद्यालयाने त्यांना पाच हजार रुपये धनादेशाद्वारे परत केले.\nफसव्या जाहिरातींपासून सावध राहा, जाहिरात पत्रकानुसार सेवा-सुविधा मिळत नसल्यास विद्यार्थ्याला फी परत मागण्याचा अधिकार आहे. त्यासाठी ग्राहकांनी दिलेल्या रकमेची पक्की पावती जपून ठेवावी व ग्राहक कायद्यानुसार पाठपुरावा करावा.\nसंपादन ः राजेश सोनवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-PARTNER/703.aspx", "date_download": "2021-07-30T11:09:42Z", "digest": "sha1:6A2ZM7PTLH4X7UDNJDPGTQRJB55VKTCP", "length": 14207, "nlines": 190, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE PARTNER", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nचार वर्षांपूर्वी त्याचं नाव होतं पॅट्रिक एस. लॅनिगन. फेब्रुवारी, १९९२मध्ये एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मिसिसिपी इथल्या बिलॉक्सी इथे त्याची कबरही बांधण्यात आली. तो एका लॉ फर्ममध्ये म्हणजे कायदेविषयक काम करणार्‍या कंपनीत ‘पार्टनर’ होता. त्याच्या बाबतीत सगळं काही चांगलं होतं – सुंदर पत्नी, गोड मुलगी आणि उज्ज्वल भविष्यकाळ त्याच्या मृत्यूनंतर, सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते त्याच्या मृत्यूनंतर, सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते आणि मग त्याच्या इतर पार्टनर्सना लक्षात येतं – हो, अजूनही तो जिवंत आहे\nकायदेशीर सल्लागार कंपनीत भागीदार असलेला एक सरळमार्गी, बुद्धीमान वकील. त्याचे बाकी 3 भागीदार त्याला हाकलून देवून एका अशीलाकडून, एका खटल्यात तडजोड करून मिळणाऱ्या कमिशन पोटी मिळणारी 9 कोटी डॉलर्स इतकी प्रचंड रक्कम परस्परात वाटून घेणार असतात. नायकाला ाचा सुगावा लागताच तो हा डाव उलटवायचा चंग बांधतो. चोरावर मोर बनण्यासाठी तो अनेक युक्त्या लढवतो. अगदी स्वतःच्या मरणाची सुद्धा वकील असलेल्या बुद्धीमान मैत्रिणीला विश्वासात घेवून तो ही रक्कम इतर बँकात रातोरात वळती करतो. पैसे हवेत गायब झाले हे त्याने मेल्याचे नाटक वठवल्यावर चार दिवसांनी बाकी भागीदार मित्रांना समजते पण तो पर्यंत नायक देशाबाहेर परागंदा झालेला असतो वकील असलेल्या बुद्धीमान मैत्रिणीला विश्वासात घेवून तो ही रक्कम इतर बँकात रातोरात वळती करतो. पैसे हवेत गायब झाले हे त्याने मेल्याचे नाटक वठवल्यावर चार दिवसांनी बाकी भागीदार मित्रांना समजते पण तो पर्यंत नायक देशाबाहेर परागंदा झालेला असतो ते त्याला पकडून, आपले पैसे वसूल करण्यासाठी, प्रचंड पैसे मोजून एका निवृत्त फेडरल अधिकाऱ्याला नेमतात. एवढी मोठी रक्कम सरकारला फसवून आलेली असल्याने एफ बी आय सुद्धा त्याच्या मागावर लागते. 4 वर्षे या सर्व यंत्रणांना यशस्वी गुंगारा देणारा नायक मग स्वतःच प्रगट होण्याचा एक भन्नाट प्लान आखतो ते त्याला पकडून, आपले पैसे वसूल करण्यासाठी, प्रचंड पैसे मोजून एका निवृत्त फेडरल अधिकाऱ्याला नेमतात. एवढी मोठी रक्कम सरकारला फसवून आलेली असल्याने एफ बी आय सुद्धा त्याच्या मागावर लागते. 4 वर्षे या सर्व यंत्रणांना यशस्वी गुंगारा देणारा नायक मग स्वतःच प्रगट होण्याचा एक भन्नाट प्लान आखतो आपल्या कुशाग्र मैत्रिणीची मदत घेवून तो आपल्या मागावर असणाऱ्या खाजगी हेराला 10 लाख डॉलर्स च्या बदल्यात आपलाच गुप्त जागेचा पत्ता देतो आपल्या कुशाग्र मैत्रिणीची मदत घेवून तो आपल्या मागावर असणाऱ्या खाजगी हेराला 10 लाख डॉलर्स च्या बदल्यात आपलाच गुप्त जागेचा पत्ता देतो पुढे अनेक नाट्यमय प्रसंग घडून एफ बी आय त्याचा ताबा घेते. आता नायकावर अनेक सरकारी व खाजगी यंत्रणा तुटून पडतात. आपल्या ऐवजी त्याने ज्याला मेला म्हणून दाखवले असते त्याच्या खुनाची केस, त्या मृदेहाची विटंबना केली अशी एक केस, त्याच्या अप्रामाणिक बायकोचा घटस्फोटाचा दावा, मरणाचे नाटक करून विम्याची रक्कम उकळली म्हणून विमा संस्था दाखल करतात ती अजून एक केस. पैसे वसूल करण्याची संधी गेल्याने बाकी भागीदार त्याच्या जीवावर उठलेले असतातच पुढे अनेक नाट्यमय प्रसंग घडून एफ बी आय त्याचा ताबा घेते. आता नायकावर अनेक सरकारी व खाजगी यंत्रणा तुटून पडतात. आपल्या ऐवजी त्याने ज्याला मेला म्हणून दाखवले असते त्याच्या खुनाची केस, त्या मृदेहाची विटंबना केली अशी एक केस, त्याच्या अप्रामाणिक बायकोचा घटस्फोटाचा दावा, मरणाचे नाटक करून विम्याची रक्कम उकळली म्हणून विमा संस्था दाखल करतात ती अजून एक केस. पैसे वसूल करण्याची संधी गेल्याने बाकी भागीदार त्याच्या जीवावर उठलेले असतातच या सगळ्याचा शेवट कसा होतो हे प्रचंड रोमांचक आहे या सगळ्याचा शेवट कसा होतो हे प्रचंड रोमांचक आहे एकेक खटल्यातून, जीवाला असलेल्या धोक्यातून तो कसा सुटतो एकेक खटल्यातून, जीवाला असलेल्या धोक्यातून तो कसा सुटतो त्याला कोण मदत करत त्याला कोण मदत करत त्याची मैत्रीण त्याला कशी साथ देते त्याची मैत्रीण त्याला कशी साथ देते मी नाही सांगणार .. पुस्तक वाचा मी नाही सांगणार .. पुस्तक वाचा तब्बल 375 पानांची ही रहस्य कथा एकदा वाचायला घेतली की खाली ठेवावी असे वाटतच नाही तब्बल 375 पानांची ही रहस्य कथा एकदा वाचायला घेतली की खाली ठेवावी असे वाटतच नाही अनुवादक विभाकर शेंडे यांचा अनुवाद सुद्धा अगदी ओघवता आहे अनुवादक विभाकर शेंडे यांचा अनुवाद सुद्धा अगदी ओघवता आहे जरूर वाचावी अशी रहस्यकथा जरूर वाचावी अशी रहस्यकथा \nचार वर्षांपूर्वी त्याचं नाव होतं. पॅट्रिक एस. लॉनिगन. फेब्रुवारी १९९२ मध्ये एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मिसिसिपी इथल्या बिलॉक्सी इथे त्याची कबरही बांधण्यात आली . तो एका लॉ फर्ममध्ये म्हणजे कायदेविषयक काम करणाऱ्या कंपनीत ‘पार्टनर होता. त्याच्या बाबतीत सगळं काही चांगलं होतं सुंदर पत्नी, गोड मुलगी आणि उज्जव भविष्यकाळ त्याच्या मृत्यूनंतर, सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते त्याच्या मृत्यूनंतर, सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड मोठी रक्कम गायब होते आणि मग त्याच्या इतर डॉलर्स पार्टनर्सना लक्षात येतं. हो, अजूनही तो जिवंत आहे आणि मग त्याच्या इतर डॉलर्स पार्टनर्सना लक्षात येतं. हो, अजूनही तो जिवंत आहे\nप्रतेक नोकरी करण्यारया व्यक्तीने जरुर वाचावे.. या मधे लेखकाने अतिशय सुंदर पणे विविध व्यक्तींचे अनुभव मांडले आहेत. नोकरी करण्यारया माणसाच्या वेग वेगळ्या छटा त्��ांचे जिवनातल आनंद, संघर्ष, प्रोब्लेम सर्व काही आहे यात. वाचताना किती प्रसंग आपल्या सोबतहीघडुन गेले आहे अस वाटत..\nनाथ हा माझा - डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अत्यंत वाचनीय चरित्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_784.html", "date_download": "2021-07-30T09:42:46Z", "digest": "sha1:LUEBDMFAUNLDECWL6J6RPVQZ3LH3TC7Y", "length": 9100, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे विषय मंजूर होणार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे विषय मंजूर होणार.\nस्थायी समिती व सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे विषय मंजूर होणार.\nस्थायी समिती व सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे विषय मंजूर होणार.\nउद्या मनपात 2 ऑनलाईन सभा.\nअहमदनगर ः उद्या स्थायी समितीची ऑनलाईन सभा व महापौर बाबासाहेब वाकळे यांचे कार्यकाळातील शेवटची ऑनलाईन सर्वसाधारण सभा अशा दोन सभा पार पडणार आहेत.\nमहापौरांची विशेष सर्वसाधारण सभा - महापौर बाबासाहेब वाकळे यांनी त्यांच्या कार्यकाळातील व शेवटची सर्वसाधारण सभा उद्या 25 जून ला दुपारी एक वाजता ऑनलाईन द्वारे आयोजित केली आहे. या सभेत एकूण 7 विषय आहेत. यात सावेडी येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये स्थापत्याची कामे करून एम. आर. आय. मशीन कार्यान्वित करणे, पिंपळगाव माळवी येथील जागेत अत्याधुनिक सोयी सुविधांसह प्रकल्प विकसित करणे हे विषय या सभेत मांडले जाणार आहेत. महापालिका महापौर निवडीच्या आधीच ही सभा उरकण्याचा घाट महापौरांकडून घाईघाईने घातला जात आहे.\nस्थायी समिती ऑनलाईन सभा - स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी 25 जून ला स्थायी समितीची विविध विषयांसाठीची हि ऑनलाईन सभा दुपारी बारा वाजता आयोजित केली आहे. यात सावेडी येथील हायब्रीड शवदाहिनी बसविणे व कार्यान्वित करणे, शहरातील विविध ठिकाणी लहान मुलांसाठी उद्यान विभागामार्फत खेळणी साहित्य खरेदी करणे, घनकचरा व्यवस्थापन विभागाकरिता लागणारी जंतुनाशक द्रवे, कीटकनाशके , पावडर तसेच आवश्यक साहित्यांचा पुरवठा करणे, यांसह विविध विषयांसाठीची हि सभा होणार आहे.\nदि. 30 जून रोजी पहिल्या महापौर पदाचा कार्यकाळ संपत असल्यामुळे नव्याने महापौरपदाची निवडणूक होणार आहे. आगामी महापौर पद अनुसूचित जाती महिला या प्रवर्गाकरिता निश्चित करण्यात आलेले ���हे. नाशिक विभागीय आयुक्तांकडे नव्या महापौर पदाच्या निवडीकरिता प्रस्ताव येथील प्रशासनाने पाठवलेला होता. त्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून येत्या 30 जूनला या पदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_28.html", "date_download": "2021-07-30T09:39:03Z", "digest": "sha1:3QC7ANL435SDKBRN55JHQ7RLM7BS32AL", "length": 7032, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "माहितीचा अधिकार अर्ज माघारी घे म्हणून अधिकार्‍याचा अर्जदारावर दबाव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar माहितीचा अधिकार अर्ज माघारी घे म्हणून अधिकार्‍याचा अर्जदारावर दबाव\nमाहितीचा अधिकार अर्ज माघारी घे म्हणून अधिकार्‍याचा अर्जदारावर दबाव\nमाहितीचा अधिकार अर्ज माघारी घे म्हणून अधिकार्‍याचा अर्जदारावर दबाव\nश्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीतील घोटवी येथील गट नं.83 मधील मुरूम उत्खनन प्रकरणी घोटवी येथील खंडू बारगूजे या इसमाने वनविभागाच्या श्रीगोंदा कार्यालयात माहिती अधिकारामध्ये अर्ज टाकून उत्खनन विषयी माहिती मागितली असता खंडू बारगूजे यांना वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे यांनी दि.12 रोजी घोटवी येथे जाऊन दबाव टाकत मुरूम उत्खनन प्रकरणी काहीही कारवाई होणार नाही, आमच्यावर राजकीय दबाव असून आम्हाला याबाबत अनेकांचे फोन आलेले आहेत या प्रकरणी जुजबी कारवाई होणार असल्याचे सांगत टाकलेला माहितीचा अधिकार अर्ज माघारी घेण्यास सांगितले.तसेच हे प्रकरण मिटुन घेण्यास सांगितल्याने खंडू बारगुजे यानी उपवनसंरक्षक अहमदनगर यांच्याकडे दि.13 जुलै रोजी तक्रार दाखल केली.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2021/07/mayor-tipu-sultan-bjp.html", "date_download": "2021-07-30T09:48:16Z", "digest": "sha1:DRT3MCHDPTYONKZWOWAAKNPACQRU3VMR", "length": 7874, "nlines": 76, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "‘टिपू सुलतान’ नाव - सत्तेत असताना पाठिंबा आता विरोध ! - भाजपचे राजकारण, महापौरांची टीका - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome mumbai ‘टिपू सुलतान’ नाव - सत्तेत असताना पाठिंबा आता विरोध - भाजपचे राजकारण, महापौरांची टीका\n‘टिपू सुलतान’ नाव - सत्तेत असताना पाठिंबा आता विरोध - भाजपचे राजकारण, महापौरां���ी टीका\nमुंबई - पालिकेत २०१३ मध्ये सत्तेत असताना गोवंडी- शिवाजी नगर येथील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास भाजपने पाठिंबा दिला होता. आता मात्र याच नावाला भाजपकडून विरोध केला जातो आहे. भाजप आता नामकरणासाठी केवळ राजकारण करीत असल्याची टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.\nभाजपने २०१३ मध्ये स्थापत्य समितीत मंजुरीसाठी नामकरणाचा प्रस्ताव मांडला होता. यावेळी भाजपने पाठिंबा दिला. या प्रस्तावाची प्रतच महापौरांनी सादर केली. भाजपचा दुटप्पीपणाचे राजकारण सुरू असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. गोवंडी डंपिंग ग्राऊंड येथील एका उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यावरून गुरुवारी झालेल्या बाजार उद्यान समितीच्या बैठकीत भाजपने प्रचंड गोंधळ घातला. संबंधित उद्यानाचे काम अपूर्ण असल्यामुळे माहिती मागवून प्रस्ताव आयुक्तांकडे परत पाठवल्याचे बाजार उद्यान समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी जाहीर करूनही भाजप नगरसेवकांचा गोंधळ सुरू होता. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.\nएम/पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून रफीक नाल्यापर्यंतच्या या नाल्याला तत्कालीन अपक्ष नगरसेवक मोहम्मद सिराज शेख यांनी ‘टिपू सुलतान’ नाव देण्याची मागणी केली होती. या मागणीला सध्याचे भाजपचे आमदार आणि तत्कालीन नगरसेवक खुद्द अमित साटम यांनीच अनुमोदन दिले होते. त्यामुळे भाजप नगरसेवकांकडून शिवसेनेला नाहक बदनाम करण्यासाठीच आरोप केले जात असल्याचेही महापौर पेडणेकर यांनी स्पष्ट केले.\nगोवंडी विभागातील प्रभाग क्रमांक १३६च्या समाजवादी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी या ठिकाणच्या पालिकेच्या उद्यानास ‘टिपू सुलतान उद्यान' असे नाव देण्याची मागणी विनंती पत्राद्वारे केली आहे. नामकरणाचा हा प्रस्ताव बाजार उद्यान समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून मंजुरीसाठी मांडण्यात आला. मात्र संबंधित उद्यानाचे काम अपूर्ण असल्यामुळे प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ पाठवण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/category/more/environment/", "date_download": "2021-07-30T11:56:35Z", "digest": "sha1:7IG4Q64JERSPX5JTYD4GI6XQSP7ZIVQ2", "length": 10700, "nlines": 156, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "पर्यावरण | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nवन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी निर्णय – मुख्यमंत्री\nशाश्वत विकासासाठी निसर्गाचे पावित्र्य जपणे आवश्यक : राज्यपाल\nटीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती शक्य – मुख्यमंत्री\nपर्यावरणाचे रक्षण करत मुंबईचा सुनियोजित विकास करणार – मुख्यमंत्री\nराज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार – पर्यावरणमंत्री\nपंचगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांना थेट टाळे लावावे ; मुख्यमंत्री\nपर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी – मुख्यमंत्री\nपर्यावरणाच्या संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा ई-शपथ’ उपक्रम\nराजधानी दिल्लीत आज पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के\nराज्यात मुंबईसह विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज\nशाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावेत – डॉ. नीलम...\nदाजीपूर अभयारण्यात उत्कृष्ट पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात- मुख्यमंत्री\n‘भारताने जगाला प्राणीमात्र, निसर्ग व वसुंधरेच्या अधिकाराचा व्यापक विचार दिला’ :...\nमिठी नदी विकास प्रकल्पासह विविध कामांचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा\nशून्य रुपयांमध्ये कारशेडसाठी घेतली सरकारी जमीन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.shree-dnyanopasana.cf/geeta-jayanti/", "date_download": "2021-07-30T10:23:24Z", "digest": "sha1:MZ6BA56K6AT4OORCLLF5JSP4B4EV5DDP", "length": 21982, "nlines": 183, "source_domain": "www.shree-dnyanopasana.cf", "title": "गीता जयंती - मोक्षदा एकादशी - मोक्षदायिनी एकादशी » श्री ज्ञानोपासना", "raw_content": "\nगीता जयंती – मोक्षदा एकादशी – मोक्षदायिनी एकादशी\nगीता जयंती – मोक्षदा एकादशी – मोक्षदायिनी एकादशी\nधार्मिक-अध्यात्मिक / By श्री ज्ञानोपासना\nश्रीमद भगवद् गीता उपदेश\nहिंदू पंचांगानुसार, दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ श्रीमद् भगवद् गीता जयंती म्हणजेच गीता जयंती साजरी केली जाते. संपूर्ण जगातील हा एकमेव ग्रंथ असेल ज्याची जयंती साजरी केली जाते. ब्रह्मपुराणानुसार, द्वापार युगातील मार्गशीर्ष शुक्ल एकादशी या दिवसापासून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश देण्यास सुरवात केली. गीतेची शिकवण म्हणजे ज्ञान मिळवून मोहाचा नाश करणे, मोक्षाचा मार्ग सुकर करणे, आणि म्हणूनच या एकादशीला मोक्षदा एकादशी किंवा मोक्षदयिनी एकादशी असेही म्हणतात.\nगीतेत भगवान श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धादरम्यान अर्जुनाच्या मनात उद्भवलेला गोंधळ दूर करून जीवनाचे ध्येय आणि ज्ञान सांगण्यासाठी अर्जुनाला उपदेश केला. भगवान कृष्णाचे हे प्रवचन धर्म आणि कर्माचे महत्त्व सांगून गीतेत साठवले गेले. भगवद‌्गीता हा ग्रंथ ज्याकाळी भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर कथन केला, त्याकाळी त्यातील तत्त्वज्ञान जितके उपयुक्त आणि कल्याणकारी होते, तेवढेच लाभदायक प्रत्येक माणसासाठी ते आजही आहे. भले संदर्भ बदलले असतील. परंतु, अखिल मानवजातीच्या कल्याणाचा पाया गीतेत जसाच्या तसा आहे. म्हणून त्याची जयंती साजरी करणे, त्याचे पठण-श्रवण आजही आणि भविष्यातही महत्त्वपूर्ण आणि साजेसे राहील. सदासर्वकाळ गीता एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. ती माणसाला कल्याण मार्गाकडे नेणारी आहे.\nखरेतर गीता म्हणजे भगवंताने अखिल मानवजातीला संदेश दिला आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला उपदेश करताना गीता सांगणे ही मोठी घटना असली तरी अर्जुन हा त्या घडीचा केवळ निमित्त आहे. अर्जुनाला तर कुरुक्षेत्रावर फक्त कर्मयोग सांगण्याची गरज होती. परंतु, भगवंताने त्यासोबतच इतरही योग सांगून त्याचे उदात्तीकरण करण्याचे आणि ते विस्ताराने सांगण्याचे कारणच मुळात समस्त ज्ञान मानवापर्यंत ते पोहोचवणे हे आहे.\nमूळ संस्कृत भाषेत असलेली हीच भगवद् गीता पुढे संत ज्ञानेश्वर माऊलींनी ‘ज्ञानेशवरी’ म्हणून प्राकृत भाषेत आणली.\nगीता फक्त तत्त्वज्ञान सांगत असली तरी त्यात कर्मयोग (प्रॅक्टिकल) अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा कर्मयोग माणसाला विज्ञानाचे माहात्म्य सांगतो. एकीकडे विधात्यावर श्रद्धा ठेवण्याचे आवाहन गीतेत आहे, तर दुसरीकडे विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अंगीकार करायला शिकवला जातो, असे सुरेख संतुलन सांगणारे तत्त्वज्ञान गीतेत दिसते.\nश्रीमद् भगवत गीतेचे १८ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत, गीतेला उपनिषदांचा दर्जा आहे, म्हणूनच भगवत गीतेला गीतोपनिषद असेही म्हणतात.\nभगवद् गीतेतील अध्याय –\nअध्याय १ – अर्जुनविषादयोग\nअध्याय २ – सांख्ययोग(गीतेचे सार)\nअध्याय ३ – कर्मयोग\nअध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान)\nअध्याय ५ – कर्मसंन्यासयोग\nअध्याय ६ – ध्यानयोग\nअध्याय ७ – ज्ञानविज्ञानयोग\nअध्याय ८ – अक्षरब्रह्मयोग\nअध्याय ९ – राजविद���याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान)\nअध्याय १० – विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य)\nअध्याय ११ – विश्वरूप दर्शनयोग\nअध्याय १२ – भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा)\nअध्याय १३ – क्षेत्रक्षेज्ञविभागयोग\nअध्याय १४ – गुणत्रयविभागयोग\nअध्याय १५ – पुरुषोत्तमयोग\nअध्याय १६ – दैवासुरसंपविभागयोग\nअध्याय १७ – श्रद्धात्रयविभागयोग\nअध्याय १८ – मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष)\nअठरा श्लोकी गीता मराठी –\nमराठीमध्ये अठरा श्लोकी गीता म्हणून एक अतिशय सुंदर रचना आहे. यात गीतेच्या सर्व १८ अध्यायांचे सार सोप्या मराठीत सांगितले आहे. प्रत्येक अध्यायासाठी एक श्लोक अशी रचना आहे.\nगेले कौरव आणि पांडव रणी वर्णी कथा संजय \nती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने, वाटे तया विस्मय \nपाहे पार्थ रणी कुलक्षय घडे चित्ती विषादा धरी \nयुद्धापासुनी होऊनी विमुख तै टाकी धनुष्या दुरी ॥१॥\nझाला अर्जुन शोकमय बघुनी वेदांत सांगे हरी \nआत्मा शाश्वत देह नश्वर असे हे अोळखी अंतरी \nघेई बाणधनु करी समर तू कर्तव्य ते आचरी \nवागे निस्पृह हर्ष शोक न धरी ज्ञानी जनांच्या परी ॥२॥\nअगा कर्माहूनी अधिक बरवे ज्ञान कथिसी \nतरी कां तू येथे मजकडूनी हिंसा करविसी \nवदे तै पार्थाते यदुपती करी कर्म नियते \nफलेच्छा सांडोनी सहज मग नैष्कर्म घडते ॥३॥\nहराया भूभारा अमित अवतारासी धरितो \nविनाशूनी दुष्टा सतत निजदासा सुखवितो \nनियंता मी ऐसे समजुनी करी कर्म मजसी \nसमर्पी तूं कर्मी मग तिळभरी बद्ध नससी ॥४॥\nकरी सारी कर्मे सतत निरहंकार असुनी \nत्यजी प्रेमद्वेषा धरी न ममता जो निशीदिनी \nजया चिंता नाही पुढील अथवा मागील मनीं \nखरा तो संन्यासी स्थिरमतीही संकल्प सुटुनी ॥५॥\nचित्ताचा सखया निरोध करणे हा योग मानी खरा \nहा मी हा पर भेद हा मुळी नसे चित्ती कधी ज्या नरा \nजो सप्रेम सदा भजे मज तसा जो सर्वभूती सम \nठेवी मद् गत चित्त त्याहूनी दुजा योगी नसे उत्तम ॥६॥\nमाझ्या केवळ जाहली प्रकृतिने ही सृष्टी सारी असे \nपृथ्वीमाजी सुगंध मीच रस मी तोयांत पार्था वसे \nसर्वांतर्गत मी परी नुमजती की ग्रस्त मायाबळे \nजे चित्ती मज चिंतीती सतत ते तापत्रया वेगळे ॥७॥\nसदाध्याती माते हृदयकमळी जे स्थिरमन \nतया देहांती मी अमित सुख देतो हरी म्हणे \nम्हणोनी पार्था तूं निशिदिनीं करी ध्यानभजन \nमिळोनी मद् रूपी मग चुकविसी जन्ममरण ॥८॥\nभक्तीने जल पत्र पुष्प फल की कांही दुजे अर��पिले \nते माते प्रिय तेवी जे जर सदा मद् कीर्तनी रंगले \nपार्था ते नर धन्य ज्या मुखी वसे मन्नाम संकीर्तन \nविष्णो, कृष्ण, मुकुंद, माधव हरे गोविंद नारायण ॥९॥\nकोठे देवासी चिंतू जरी म्हणसी असे ऐक माझ्या विभूती \nसंक्षेपे अर्जुन मी तुज गुज कथितो मी असे सर्वभूती \nमी धाता विष्णू मी श्री शिव रवी मी निगमी साम मी विश्वरूप \nमाझी सर्वत्र सत्ता जगी असूनी असे दिव्य माझे स्वरूप ॥१०॥\nपार्थ विनवी माधवासी विश्वरूप भेटवा \nम्हणोनिया हरी धरी विकटरूप तेथवा \nमांडिला अनर्थ थोर पंडुकुमार घाबरे \nम्हणे पुनश्च दाखवा विभो स्वरूप गोजिरे ॥११॥\nबरी सगुण भक्ती ती भजन निर्गुणाचे बरे \nपुसे विजय तै तदा हरी वदे तया आदरे \nअसोत बहु योग ते तरीही भक्तियोगाहुनी \nनसेची दुसरा असा सुलभ तो श्रमावाचुनी ॥१२॥\nक्षेत्रक्षेत्रज्ञ दोन्ही कथुनी मग पुढे कृष्ण पार्थासी सांगे \nज्ञानी त्याते म्हणावा भजुनी मज कदा जो मदाने न वागे \nतैसा ज्या भेदबाणे प्रकृती पुरुषीचा सर्वभूती समत्व \nकर्माची त्यांस बाधा तिळभरही नसे पावला तो प्रभुत्व ॥१३॥\nपार्था मी जनिता तशीच जननी माया जगत् संतती \nजीवा सत्व रज: तम: स्रीगुण हे स्वाभाविक व्यापिती \nजो सेवी परि भक्तिने मज तया हे बाधती ना गुण \nझाला मत् सम तो प्रियाप्रिय नसे त्याते नुरे मीपण ॥१४॥\nऊर्ध्वी मूळ तरी अपार पसरे अश्वस्थ संसार हा \nछेदाया दृढ शस्त्र एकची तया नि:संगता भूरु हा \nऐसे अोळखुनी क्षराक्षर मला जे पूजिती भारता \nते होती कृतकृत्य गुह्य कळुनी पावोनी सर्वज्ञता ॥१५॥\nदैवी प्रकृती लक्षणे मनी धरी धैर्य क्षमा प्रोढता \nचित:स्थास्थ्य दया शुचित्व मृदुता सत्यादि बा भारता \nआता दंभ असत्य मत्सरपणा वर्मी परा बोलणे \nकाम क्रोध अहंकृती त्यज सदा ही आसुरी लक्षणे ॥१६॥\nसत्व रज: तम तीन गुणापरी श्रद्धा तप मख दान असे \nत्रिविध अन्न ही निज बीजापरी आवडी त्यावरी दृढ बैसे \nउत्तम मध्यम अधम जाणही क्रमे तयातुनी सत्व धरी \nमग अोम तस्तत् वदूनी धनंजय ब्रम्हसमर्पण कर्म करी ॥१७॥\nत्यजू पाहसी युद्ध परि ते प्रकृती करविल तुजकडूनी \nतरी वद पार्था परिसूनी गीता रूचते ममता का अजूनी \nमग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी \nकृतार्थ झालो प्रसाद हा तव वचन तुझे मज मान्य हरी ॥१८॥\nश्रीमद् भगवद् गीता आरती मराठी\nजय भगवद् गीते, जय भगवद् गीते \nहरि-हिय-कमल-विहारिणि सुन्दर सुपुनीते ॥\nतत्त्वज्ञान-विकाशिनि विद्या ब्रह्म परा ॥ जय ॥\nशरण-सहस्य-प्रदायिनि सब विधि सुखकारी ॥ जय ॥\nराग-द्वेष-विदारिणि कारिणि मोद सदा \nभव-भय-हारिणि तारिणि परमानन्दप्रदा ॥ जय॥\nआसुर-भाव-विनाशिनि नाशिनि तम रजनी \nदैवी सद् गुणदायिनि हरि-रसिका सजनी ॥ जय ॥\nसमता, त्याग सिखावनि, हरि-मुख की बानी \nसकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी ॥ जय ॥\nहरिपद-प्रेम दान कर अपनो कर लीजै ॥ जय ॥\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०७\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०५\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०६\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री शीलनाथ महाराज आरती\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०२\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०४\n1 thought on “गीता जयंती – मोक्षदा एकादशी – मोक्षदायिनी एकादशी”\nआपण आपली प्रतिक्रिया/अभिप्राय येथे नोंदवू शकता.\tCancel reply\nमुलांसाठी निवडक पुस्तके (1)\nश्री शीलनाथ महाराज आरती\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nअठरा श्लोकी गीता (1) खगोल (1) गीता जयंती (1) गुरु शनी युती (1) मोक्षदा / मोक्षदायिनी एकादशी (1) श्री गुरुचरित्र (8) श्री दत्त जन्म कथा (1) श्री शीलनाथ महाराज (1) स्तोत्र (1) हनुमान (1)\n© 2020-2021 | श्री ज्ञानोपासना | श्रीरंग विभांडिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/celebration-of-bramhotsav-in-the-presence-of-balaji-mandir-at-balaji-nagar-pt-vishal-maharaj-trivedi/", "date_download": "2021-07-30T09:39:13Z", "digest": "sha1:VDX6RQLIA4PYSTCVL4QLFK5RRBWAZOHN", "length": 6028, "nlines": 87, "source_domain": "hirkani.in", "title": "बालाजी नगर येथील बालाजी मंदिरात अल्प उपस्थितीत ब्रमहोत्सव साजरा – पं. विशाल महाराज त्रिवेदी – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nबालाजी नगर येथील बालाजी मंदिरात अल्प उपस्थितीत ब्रमहोत्सव साजरा – पं. विशाल महाराज त्रिवेदी\nजालना / प्रतिनिधी जालना शहरातील रामनगर परिसरातील बालाजी नगर येथे सर्वांचे मनोकामना पूर्ण करणारे बालाजी मंद��र आहे.या बालाजीच्या मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून लग्नाची तिथीत 3 दिवस ब्रमहोत्सव हा अति उत्साहात साजरा केला जातो.या उत्सवात बालाजी मंदिर येथून ढोल ताशांच्या,नृत्याच्या गजरात जालना शहरात पालखी काढली जाते.बालाजी देवाचे लग्न ही या मध्ये लावण्यात येते या मंदिराच्या परिसरात 3 दिवस आनंदाचे वातावरण राहते शेवटच्या दिवशी सर्व भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात .या ब्रमहोत्सवात हजारोच्या संख्येने भाविक या उत्साहाचा आनंद लाभ घेत असतात परंतु देशावर कोरोनाचा संकट आलेले आहे.यामुळे हा आनंदोत्सव शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून हा उत्सव खंडित होऊ नये यासाठी आज दि.7 रोजी अल्प उपस्थितीत भाविक भक्तांनी हा ब्रमहोत्सव मंदिरातच एक दिवसाचाच साजरा केला.या उत्सवानिमित्त देशावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळो व हा आपला भारत देश हा पुन्हा दरवर्षाप्रमाणे सर्व धर्मियांचे सण उत्सव साजरे करण्यात यावे अशी या जागृत बालाजीच्या उत्सव मध्ये मंदिराचे पुजारी पं. विशाल महाराज त्रिवेदी यांनी प्रार्थना केली.\n‘कोरोनाने थांबले होते जग…पण नाही थांबले शिक्षण\n’ उपक्रमास माता पालकांचा प्रतिसाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/car-convert-into-flying-car-like-plane-video-goes-viral-mhkk-492268.html", "date_download": "2021-07-30T10:38:12Z", "digest": "sha1:XFD6MPUWY7KKX3DSQCOH6WP27BAJCTZP", "length": 5328, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काय सांगता? 3 मिनिटांपेक्षाही कमी वेळात कारचं होतं विमान, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO– News18 Lokmat", "raw_content": "\n 3 मिनिटांपेक्षाही कमी वेळात कारचं होतं विमान, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO\nअवघ्या तीन मिनिटांमध्ये कारचं विमानात रुपांतर होणारा हा व्हिडीओ आतापर्यंत 77 हजार हून अधिक लोकांनी पाहिला आहे.\nअवघ्या तीन मिनिटांमध्ये कारचं विमानात रुपांतर होणारा हा व्हिडीओ आतापर्यंत 77 हजार हून अधिक लोकांनी पाहिला आहे.\nमुंबई, 01 नोव्हेंबर: सध्या कार आणि दुचाकीची बाजारपेठ आणि एकूण खरेदी यामध्ये वेगानं तेजी येत आहे. इतकच नाही तर त्यामध्ये अनेक बदल आणि नवीन मॉडेल्स येत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण अशा एक तयार करण्यात आली आहे जी कारचं थेट विमानात रुपांतर करते. विश्वास बसणार नाही काही वेळा वाटेल ही अॅनिमेटेड फिल्म किंवा सीन असेल पण नाही अशी कार प्रत्यक्षात तयार करण्यात आली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर त���फान व्हायरल होत आहे. हे वाचा-'OLX पर बेच दे...' म्हणत एकच गाडी 12 वेळा विकली; आणि... अवघ्या तीन मिनिटांमध्ये कारचं विमानात रुपांतर होणारा हा व्हिडीओ आतापर्यंत 77 हजार हून अधिक लोकांनी पाहिला आहे. Klein Vision कंपनीद्वारे ही लेटेस्ट व्हर्जन असलेली फाइंग कार तयार करण्यात आली आहे. कमर्शियल टॅक्सीसोबत सेल्फ ड्रायव्हिंग या कारमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर काही युझर्सनी ही भविष्यातली कार अशी असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. 6 महिन्यात ही कार बाजारात उपलब्ध होऊ शकते असा दावाही केला जात आहे.\n 3 मिनिटांपेक्षाही कमी वेळात कारचं होतं विमान, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%85%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2021-07-30T11:38:12Z", "digest": "sha1:J6CADPKOO5N4PCBMOTIPAFC3JRGDI3EX", "length": 3665, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पूर्व अझरबैजान प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपूर्व अझरबैजान (फारसी: استان آذربایجان شرقی‎, अझरबैजानी: شرقی آذربایجان اوستانی) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या वायव्य भागात आर्मेनिया व अझरबैजान ह्या देशांच्या सीमेवर वसला आहे.\nपूर्व अझरबैजानचे इराण देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ४५,६५० चौ. किमी (१७,६३० चौ. मैल)\nघनता ७९ /चौ. किमी (२०० /चौ. मैल)\nपूर्व अझरबैजान प्रांतामधील जिल्हे\nLast edited on १४ ऑक्टोबर २०१३, at ११:२८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑक्टोबर २०१३ रोजी ११:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/importance-and-benefits-of-chanting/?add-to-cart=4718", "date_download": "2021-07-30T10:32:07Z", "digest": "sha1:MVLYETJZGRHTKRRGGOCMLSJ6PSGMBGP6", "length": 14781, "nlines": 359, "source_domain": "sanatanshop.com", "title": "Importance and benefits of chanting – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव���यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nआनन्दप्राप्ति हेतु अध्यात्म (सुख, दुःख एवं आनन्द का अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण)\nआधुनिक विज्ञानसे श्रेष्ठ अध्यात्म \nस्वभावदोष (षड्रिपु)-निर्मूलनका महत्त्व एवं गुण-संवर्धन प्रक्रिया\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/aurangabad-crime-news-police-bike-theft-338857", "date_download": "2021-07-30T11:56:42Z", "digest": "sha1:G7D7JJ6EXX7X5DOGAH2C5U62CAYPUTKM", "length": 8482, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चोरट्यांची मजल लय भारी; चक्क 'एटीएस' कार्यालयात केले असे की !", "raw_content": "\nदुचाकी चोराचा सुळसुळाट पोलिसांचीच दुचाकी पळवली\nदोन दिवसात चार दुचाकींची चोरी.\nचोरट्यांची मजल लय भारी; चक्क 'एटीएस' कार्यालयात केले असे की \nऔरंगाबाद : शहरात गेल्या काही दिवसांमध्ये दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसात चोरट्यांनी विविध ठिकाणांहून चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. या प्रकरणात गुरुवारी (ता. २७) गुन्हे दाखल करण्यात आहेत. दररोज होणाऱ्या दुचाकी चोरीमुळे पोलिसांसमोर अव्हान उभे राहिले आहे.\nमराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..\nसिडको भागातून कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) कार्यालयातून पोलिसाचीच दुचाकी चोरुन नेण्यात आली आहे. एटीएसचे पोलिस शिपाई शेख अफसर शेख अकबर (बक्कल क्र. ५७८, रा. पोलिस कॉलनी सिडको) यांनी त्यांची पल्सर दुचाकी (क्र. एमएच २०-सीए-९४७७) ही मंगळवारी (ता. २५) रात्री कार्यालयाच्या आवारात लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दुचाकी चोरट्यांनी पळवल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदुसरी घटना सिडको, एन-५ भागात घडली. संतोष वैजीनाथ औसेकर (रा. टिव्ही सेंटर, हडको) यांनी २४ आँगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एन-५ भागातील हायटेक इंटरप्राईजेससमोर त्यांची दुचाकी (एमएच-२०-सीजी-१८५४) उभी करुन ठेवली, त्यानंतर ते कामानिमित्त वाळुजला गेले. या काळात चोरट्याने हँडल लॉक तोडून त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेख आमेर शेख जमील (रा. हिनानगर, चिकलठाणा) यांची दुचाकी गुरुवारी (ता. वीस) जालना रोडवरील केंब्रीज चौकात बंद पडली होती. त्यांना गावी जावयाचे असल्याने त्यांनी बंद पडलेली दुचाकी (क्र. एमएच-२०-एके-७६४१) ही जालना रोडवरील एका हॉटेलसमोर उभी करुन ते अन्य वाहनाने गावी गेले. मात्र परत आल्यानंतर त्यांची दुचाकी चोरट्यानी पळवून नेली असल्याचे लक्षात आहे. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनितीन भागचंद गवांदे (रा. पांघरा, ता. गंगापूर) हे शनिवारी (ता. २२) शेतामध्ये औषध फवारणीसाठी गेले होते.त्यामुळे शेतात जाण्यापुर्वी त्यांनी दुचाकी (क्र. एमएच-२०-इए-४११६) ही शेताच्या बाजूला सावखेडा रस्त्यावर लावली होती. औषध फवारणी करुन परत येईपर्यंत त्यांची दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ahmednagar-news-marathi/61-lakh-sandalwood-seized-in-rahuri-likely-to-expose-a-large-gang-nrka-141547/", "date_download": "2021-07-30T11:28:54Z", "digest": "sha1:GMWDJTEI2ZPT73SXOQ2T24DWP4PLIMIO", "length": 11665, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अहमदनगर | राहुरीत ६१ लाखांचे चंदन पोलिसांनी पकडले; मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्यता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, जपानच्या खेळाडूला धक्का\n#Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, सलग तिसऱ्या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक\nसासूने न्यायालयालाच धरलं वेठीला मग न्यायव्यवस्थेचीही सटकली; पुढे झालं असं की…\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nअहमदनगरराहुरीत ६१ लाखांचे चंदन पोलिसांनी पकडले; मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्यता\nराहुरी : नगर-मनमाड महामार्गावर शिवाजीनगर येथे चंदन तस्करी आंतरजिल्हा टोळी पकडून अंदाजे ७० लाखांचे चंदन व मालवाहू टेम्पोसह दोघांना ताब्यात घेतले. श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने शनिवारी दुपारी ही धाडसी कारवाई केली. आरोपीविरोधी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातून मोठी चंदन तस्करी टोळी हाती लागणार असल्याची शक्यता आहे.\nकेरळ राज्यातील चंदन तस्कर टोळी राहुरी हद्दीतून बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथे चोरीचे चंदन घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर शिवाजीनगर येथील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर चंदन वाहतूक करणारा टेंपो पोलिसांनी अडवून तपासणी केली असता त्यात ६५० किलो चंदन अंदाजे ६१ लाख रुपये किमतीचे व १० लाख रुपये किंमतीचा टेंपो असा ७१ लाख���ंचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.\nचंदन तस्करी वाहतूक करणारे आरोपी अब्दुल मोहम्मद निसाद (वय ३२, रा. अंजामैल हाऊस ता. बैदाडका जिल्हा कासारगुड, केरळ) व अब्दुल फक्रुद्दीन रहमान (वय ४१, रा. अमितकला हाऊस ता. ऐनमाकजा, जिल्हा कासारगुड, केरळ) यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन जि. अहमदनगर येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.shree-dnyanopasana.cf/shree-gurucharitra-adhyay-01/", "date_download": "2021-07-30T11:20:26Z", "digest": "sha1:OSKXYJM7UM4DPTJVQBE5SC7TYSWB2SCR", "length": 61770, "nlines": 391, "source_domain": "www.shree-dnyanopasana.cf", "title": "श्री गुरुचरित्र - अध्याय ०१ » श्री ज्ञानोपासना", "raw_content": "\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०१\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०१\nश्री गुरुचरित्र, धार्मिक-अध्यात्मिक / By श्री ज्ञानोपासना\n॥ श्री गणेशाय नमः॥\n तेथूनि जो का वारा उसळे \nत्याचेनि वाते विघ्न पळे विघ्नांतक म्हणती तुज ॥२॥\n तैसे तेज फाकतसे ॥३॥\nतुझे चिंतन जे करिती तया विघ्ने न बाधती \n स्वामी तूचि लंबोदरा ॥७॥\n स्तविला असे सुरवरी ॥८॥\n पहिले तुम्हांसी स्तविले ॥९॥\n मतिप्रकाश करी मज ॥११॥\nतूते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे ॥१२॥\n मतिप्रकाश करी मज ॥१३॥\n विद्या देई मज आता ॥१४॥\n म्हणोनि धरिले तुझे चरण \n ग्रंथसिद्धि पाववी दातारा ॥१६॥\nहे ॐ कारस्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वतीसुता, गजानना तुला ���ाझा नमस्कार असो. तू लम्बोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध् आहेस. तुझ्याा हालणाऱ्या कांनापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या सर्व भक्तांची सर्व संकटे दूर होतात, म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते. उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते. संकटरुपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशू धारण केला आहेस. तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज, विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात, त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही. त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तूच चौदा विद्यांचा, म्हणजे चार वेद, सहा वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेद शास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस, म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात.\nहे गणेशा, अजिंक्य, अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकरांने तुझेच स्तवन केले होते. हरी-ब्रह्मादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी, गणनायका, हे मूषकवाहना, ॐकारस्वरूप, दु:खहर्त्या, विनायका मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात, त्यांची कार्ये सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत, म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करतो. तू मला ज्ञान दे, बुद्धी दे. हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे. श्रीगुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादुष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे.\nपुस्तक वीना जिचे करी हंसवाहिनी असे देखा ॥१७॥\nम्हणोनि नमतो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिणी \n ग्रंथी रिघू करी आता ॥१८॥\n ज्ञान होय अवधारा ॥१९॥\n द्यावी आता अवलीला मती \n मतिप्रकाश करी मज ॥२०॥\n त्यांते अशक्य परियेसा ॥२२॥\nगुरूचे नामी तुझी स्थित \n नाम आपुले म्हणूनी ॥२३॥\n वर्तती आणिकाचेनि मते ॥२४॥\n म्हणोनि विनवी तुझा बाळ ॥२५॥\nम्हणोनि नमिले तुझे चरण \n ग्रंथी रिघू करवी आता ॥२६॥\nआता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करतो. तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे. तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते. हे सरस्वतीमाते, मी तुला वंदन करतो. वेद शास्त्रेपुराणे तुझ्यााच वाणीने प्रकट झाली आहेत. माते, मला चांगली बुद्धी दे.श्रीनृसिंहसरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय, वंदनीय आहेस. हे जग कळसुत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते, म्हणूनच, हे माते तू मला या ग्रंथलेखानासाठी प्रेरणा दे. मी तुझ्या चरणी आलो आहे, मला वरदान दे. मला विद्यादान दे.\nविद्या मागे मी तयासी \n कर्ता जो का सृष्टीसी \nवेद झाले बोलते ज्यासी त्याचे चरणी नमन माझे ॥२८॥\nआता मी ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांना वंदन करतो आणि विद्यादान मागतो. सृष्टी निर्माता, वेद निर्माता म्हणजेच चतुर्मुख अशा देवाला मी नमन करतो.\n जो नायक त्या विश्वासी \n क्षीरसागरी असे जाणा ॥२९॥\n शंख चक्र गदा करी \n देता होय कृपाळू ॥३१॥\nआता मी भगवान विष्णूला वंदन करतो. भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे. तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो. शंख-चक्र-गदा-पद्मधारी त्या नरहरी विष्णूने गळ्यात वैजयन्तीमाला धारण केली आहे. पितांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो.तो मोठा कृपाळू, दयाळू आहे.\n अर्धांगी असे जगन्माता ॥३२॥\n संहारी जो या सृष्टीसी \n त्याचे चरणी नमन माझे ॥३३॥\n त्याचे चरणी नमन माझे ॥३४॥\nआता मी पंचमुख, गंगाधर अशा शंकराला वंदन करतो. साक्षात जगन्माता पार्वती त्यांची पत्नी आहे. तोच या जगाचा संहार करतो, म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात. व्याघ्रचर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्प धारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करतो.\n ऋषीश्वरा नमन माझे ॥३५॥\nसर्व देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, सिद्ध-साध्य, सर्व ऋषीमुनी, इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो.\n नमन माझे परियेसा ॥३६॥\nआता समस्त कवि कुळास वंदन करतो. पराशर, व्यास, वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करतो.\nनेणे कवित्व असे कैसे \nज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणोनि ॥३७॥\n म्हणोनि विनवी तुम्हासी ॥३८॥\nसमस्त तुम्ही कृपा करणे माझिया वचना साह्य होणे \n कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ॥३९॥\n मग ध्याइले पूर्वज मनी \nमाझ्या जवळ कवित्व नाही. आपला दास म्हणून माझ्या विनवणीनुसार मला ज्ञान दान करावे. ग्रंथरचना कशी करतात ते माहित नाहीं, मला मराठी भाषा नीट येत नाही, मला शास्त्रज्ञान नाही, म्हणून आपणास विनवणी की आपण सर्वांनी माझ्यावर कृपा करावी. माझ्या या ग्रंथलेखनास सर्वतोपरी सहाय्य करावे. अशाप्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई-वडिलांना-पूर्वजांना-महात्म्यांना-पुण्यपुरुषाना नमस्कार करतो.\nसदा श्रीसद्‍गुरुचरण ध्यात ॥ गंगाधर जनक माझा ॥४२॥\nजो का पूर्वज नामधारणी \nवागे जैसा जन्हु अवधारी अथवा जनक गंगेचा ॥४४॥\nत्याची कन्या माझी जननी \n स्वामिणी माझी परियेसा ॥४५॥\n एका भावे निरंतर ॥४७॥\n क्षमा करणे बाळकासी ॥४८॥\n तयांसी माझा नमस्कार ॥४९॥\n सकळ तुम्ही अंगिकारा ॥५०॥\nआपस्तंभ शाखेचे, कौंडीण्य गोत्रात जन्मास आलेले सायंदेव हे आमचे मूळपुरुष. साखरे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ. त्यांचा पुत्र देवव्रत. देवव्रतांचे पुत्र गंगाधर हेच माझे वडील. वडिलांना नमस्कार करून मी मातृकुळाचे स्मरण करतो. अश्वलायन शाखेचे, कश्यप गोत्रात जन्मास आलेल्या चौंडेश्वरी यांची कन्या 'चंपा ' हि माझी आई. आई- वडिलांना नमस्कार करून आता मी सद्गुरूना नमस्कार करतो. माझा पिता गंगाधर, ते सदैव श्रीगुरुंचे ध्यान करीत असत, म्हणून मी माझ्या नावात माझ्या पित्याचे नाव गोवून 'सरस्वती-गंगाधर' असे स्वतःचे नाव धारण केले.\nश्रीगुरुंचे सदैव ध्यान करणाऱ्या सर्व साधूसंतांना संन्यासी, यती, तपस्वी या सर्वांना माझा नमस्कार, मी या सर्वांना प्रार्थना करतो की, मी अल्पमती आहे. माझे बोबडे बोल गोड मानून घ्या.\nम्हणे ग्रंथ कथन करी \n लाधती चारी पुरुषार्थ ॥५३॥\nकवण जाणे याचा पार चरित्र कवणा न वर्णवे ॥५५॥\n वर्णू न शके मी वाचे \n म्हणोनि वाचे बोलतसे ॥५६॥\nपूर्वीपासून आमच्या कुलावर श्रीगुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ते म्हणाले, \"तू आमचे चरित्र कथन कर. त्यामुळे तुझ्या वंशाला धर्मार्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील\". गुरुंची आज्ञा मला प्रमाण आहे. ती आज्ञा म्हणजे प्रसन्न झालेली कामधेनूच. श्रीगुरुंच्या आशीर्वादाने माझा ग्रंथ सिद्धीला जाईल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. श्रीनृसिंहसरस्वती हे त्रयमूर्ती श्रीदत्तात्रेयांचा अवतार आहेत. त्यांचे चरित्र अगाध आहे अपार आहे. त्यांचे वर्णन कोण करू शकेल परंतु प्रत्यक्ष श्री गुरुंनी मला आज्ञा केल्यामुळे मी ते सांगत आहे.\nज्यास पुत्रपौत्री असे चाड त्यासी कथा हे असे गोड \n तया भुवनी परियेसा ॥५७॥\nऐशी कथा जयाचे घरी \nरोग नाही तया भुवनी \n ऐकता बंधन तुटे जाणा ॥५९॥\n सद्यःफल प्राप्त होय ॥६०॥\nज्याला पुत्रापौत्राची इच्छा असेल, त्याने या चरित्राचे नित्य श्रवण-पठण करावे. जो या चरित्राचे श्रवण-पठण करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करेल. त्याला सर्वप्रकारची ऐश्वर्ये प्राप्त होतील. श्रीगुरुकृपेने त्याला रोगराईची बाधा होणार नाही. पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्वप्रकारची बंधने नष्ट होतील. अशी ही परमपुण्यदायक कथा मी सांगत आहे.\n तरी कष्ट का सायासी \n ऐका श्रोते एकचित्ते ॥६१॥\nआम्हा साक्षी ऐसे घडले \n अनुभवा हो सकळिक ॥६२॥\n उदास व्हाल माझे वचनी \n मधु केवी ग्राह्य होय ॥६४॥\n वाकुड कृष्ण दिसे ऊस \nअमृतवत निघे त्याचा रस दृष्टि द्यावी तयावरी ॥६६॥\n ज्यासी संभवे अनुभव ॥६८॥\nश्रोती करोनिया सावध मनु \n मी सांगतो यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. आपणही एकाग्रचित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या. भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो. मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. मधमाशीच्या मुखात असलेल्या अत्यल्प मधसुद्धा ग्राह्य असते. त्याप्रमाणे हे मी स्वानुभवातून बोलत आहे. उस दिसावयास काळा व वाकडा असेल तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो. कावळ्याच्या विष्ठेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपळ उगवतो, हे लक्षात घ्या. श्रीगुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते, म्हणून श्रोते हो \n सांगेन ऐका एकचित्ते ॥७०॥\nतया ग्रामी वसती गुरु म्हणोनि महिमा असे थोरु \nजाणती लोक चहू राष्ट्रु समस्त जाती यात्रेसी ॥७१॥\nपुत्र दारा धन संपत्ति जे जे इच्छिले होय जना ॥७२॥\n पावती चारी पुरुषार्थ ॥७३॥\nश्रीगुरू नृसिंहसरस्वती गाणगापुरक्षेत्री असतांना त्या क्षेत्राचा महिमा सर्वदूर पसरला. त्या क्षेत्री श्रीगुरुंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गाणगापुरक्षेत्री तीर्थयात्रेला सतत जात असतात,तेथे ��ाऊन श्रीगुरुंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. भार्या, पुत्र, धन-संपत्ती, सर्व मनो वांछित कामना पूर्ण होतात. चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते. अनेकांनी हा अनुभव घेतला आहे.\n सदा ध्याय श्रीगुरुसी ॥७४॥\n जडस्वरूपे काय काज ॥७७॥\nदैव असे आपुले उणे तरी का भजावे श्रीगुरुचरण \nपरिस लावता लोहा जाण सुवर्ण केवी होतसे ॥७९॥\nतैसे तुझे नाम परिसे माझे ह्रदयी सदा वसे \n ठेविता लाज कवणासी ॥८०॥\n कृपाळू बा सर्वभूती ॥८१॥\n करिता होय परियेसा ॥८२॥\nराग स्वेच्छा ओवीबद्ध म्हणावे आजि पाहुणे पंढरीचे रावे \n नमू ते सुंदरा शारदेसी ॥८३॥\nनामधारक नावाचा एक भक्त सदैव श्री गुरूंचे चिंतन करीत असे. एकदा त्याला श्रीगुरुदर्शनाची तीव्र ओढ लागली, म्हणून तो तहान-भूक विसरून निर्वाणीने गाणगापुराकडे निघाला. 'आता एकतर श्रीगुरुंचे दर्शन तरी घेईन नाहीतर या नश्वर देहाचा त्याग करिन' असा निर्धार करून तो श्रीगुरुंचे स्मरण करीत जात होता. तो मनात श्रीगुरुंना आळवीत होता, \"अहो गुरुदेव, लोखंडाला परीसस्पर्श होताच त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात, आपले नाम परीस आहे. ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता, मला इतके दु:ख का बरे भोगावे लागते परिसस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा परिसस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाही तर दोष कोणाचा हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात. परमदयाळू आहात.सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्या-बद्दल आपणास दया का बरे येत नाही हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा कर. अहो गुरुदेव, आपण कृपावंत आहात. परमदयाळू आहात.सर्वांच्यावर आपण कृपा करता, मग माझ्या-बद्दल आपणास दया का बरे येत नाही आपण मला दर्शन दिले नाहीत, तर मी कोठे कुणाकडे जाऊ आपण मला दर्शन दिले नाहीत, तर मी कोठे कुणाकडे जाऊ\" अशाप्रकारे अत्यंत व्याकुळ झालेला तो नामधारक पुनः पुन्हा श्रीगुरूंची आळवणी करीत होता.\n\"अहो गुरुदेव, कलियुगात श्रीगुरू हेच श्रेष्ठ आहेत. ते कृपासिंधू आहेत. भक्तांचे कृपासिंधू, भक्तांचे रक्षणकर्ते आहेत. ते नृसिंहसरस्वती या नावाने विख्यात होतील. ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील.\" असे वेदवचन आहे. आपण ती वेदवाणी खरी करून दाखवा.\nतू माता तू पिता \n का हो देशी आता \n न ये साक्षी ॥१००॥\nहे दयासागरा, मला भावभक्ती माहित नाही. माझे मन स्थिर नाही. तुम्ही कृ��ासागर आहात. माझ्यावर कृपा करा. आई आपल्या बाळाला कधी दूर ठेवते का तुम्ही तर माझे माता, पिता, सखा,बंधू आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात. माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे, म्हणून मी सुध्दा तुमचेच भजन-पूजन करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य, दारिद्र्य दूर करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालनपोषण कर्ते आहांत. सर्व देवांचे तुम्हीच दाते आहात. मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार तुम्ही तर माझे माता, पिता, सखा,बंधू आहात. परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात. माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे, म्हणून मी सुध्दा तुमचेच भजन-पूजन करीत आहे. हे नरहरी, माझे दैन्य, दारिद्र्य दूर करा. तुम्हीच अखिल विश्वाचे पालनपोषण कर्ते आहांत. सर्व देवांचे तुम्हीच दाते आहात. मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनातील दु:ख तुम्हाला समजत नाही का\nबाळाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते. मग मला काय हवे हे तुम्हाला समजत नसेल का घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा, दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळलोकात पाठविले. तुम्ही श्रीराम अवतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा, दैत्यबळीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली, त्याला तुम्ही पाताळलोकात पाठविले. तुम्ही श्रीराम अवतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले, त्याने तुम्हाला काय दिले ध्रुवाला तुम्ही अढळपद दिलेत, त्याने तुम्हाला काय दिले ध्रुवाला तुम्ही अढळपद दिलेत, त्याने तुम्हाला काय दिले (श्री परशुराम अवतारी ) सर्व पृथ्वी नि:क्षत्रिय करून ब्राह्मणांना दिलीत,त्यांनी तुम्हाला काय दिले (श्री परशुराम अवतारी ) सर्व पृथ्वी नि:क्षत्रिय करून ब्राह्मणांना दिलीत,त्यांनी तुम्हाला काय दिले केवळ तुम्हीच या जगाचे पालनपोषण करणारे आहात. मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार\nका बा नये करुणा \n का बा नये चित्ता \nअहो, साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरीत आहे. असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार आणि मी तरी काय देणार लहान बाळाला दुध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते लहान बाळाला दुध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते काहीच नाही. आधी घेऊन मग देणाऱ्याला 'दाता' असे कसे म्हणता येईल काहीच नाही. आधी घेऊन मग देणाऱ्याला 'दाता' असे कसे म्हणता येईल सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो. याला दातृत्व म्हणत नाहीत. मेघ जलवृष्टी करून तळी, विहीर पाण्याने भरतो, पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचे, तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्षे तुमची मनोभावे सेवा केली आहे. म्हणजे आमचे वडीलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे. त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही, तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेईन. खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही, मग माझ्याविषयी असे कठोर का वागत सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो. याला दातृत्व म्हणत नाहीत. मेघ जलवृष्टी करून तळी, विहीर पाण्याने भरतो, पण तो त्याबद्दल काहीच मागत नाही कुणाचीही सेवा घेत नाही. आता सेवेबद्दल बोलायचे, तर आमच्या पूर्वजांनी अनेक वर्षे तुमची मनोभावे सेवा केली आहे. म्हणजे आमचे वडीलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे. त्या बदल्यात तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्ही असे केले नाही, तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेईन. खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही, मग माझ्याविषयी असे कठोर का वागत मी तुमचा दासानुदास आहे.\n बरवे न दिसे ॥२९॥\n कोप न धरी कैशी \nतू माता तू पिता \n न ऐकती तुझे कान \n कृपा न ये ॥४२॥\nप्रल्हादासारख्या दैत्याचे तुम्ही कैवारी झालात, मग तुम्हाला माझी दया का येत नाही मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही आई आपल्या बालकास रागे भरली, मारली तरी बालकास जवळ घेऊन समजावतेच ना आई आपल्या बालकास रागे भरली, मारली तरी बालकास जवळ घेऊन समजावतेच ना मग मला कोणत्या अपराधासाठी जवळ घेत नाही मग मला कोणत्या अपराधासाठी जवळ घेत नाही आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, आणि पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो. अहो गुरुदेव,तुम्हीच माझे आई-वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ आई रागावली तर बालक पित्याकडे जातो, आणि पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो. अहो गुरुदेव,तुम्हीच माझे आई-वडील आहात, मग मी कोणाकडे जाऊ तुम्ही अ��ाथरक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा. माझ्या बोलण्याने पाषाणालाही पाझर फुटेल, मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा का येत नाही\nसिद्धनामधारकसंवादे मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥\nत्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपाळू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले. गाय जशी वासराला मायेने जवळ घेते त्याप्रमाणे श्रीगुरु जवळ आले. श्रीगुरु येताच त्या नामधारकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याचे मन शांत झाले. त्याने आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणांवरील धूळ झाडली. डोळ्यातील आनंदाश्रुंनी त्यांच्या चरणांना स्नान घतले. त्यांची आपल्या हृदयमंदीरात स्थापना करून यथाविधी षोडशोपचारे पूजा केली. त्याच्या हृदयात श्रीगुरू स्थिर झाले. अशाप्रकारे श्रीगुरू आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात, त्यामुळे सरस्वती गंगाधरला अतीव संतोष होतो.\nअशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'मंगलाचरण' नावाचा अध्याय पहिला समाप्त.\nश्री गुरुचरित्र ग्रंथ येथे मिळू शकेल.\nश्री गुरुचरित्र - इतर अध्याय\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०३\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०५\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०६\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०७\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०२\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०४\nआपण आपली प्रतिक्रिया/अभिप्राय येथे नोंदवू शकता.\tCancel reply\nमुलांसाठी निवडक पुस्तके (1)\nश्री शीलनाथ महाराज आरती\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nश्री शीलनाथ महाराज आरती\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nअठरा श्लोकी गीता (1) खगोल (1) गीता जयंती (1) गुरु शनी युती (1) मोक्षदा / मोक्षदायिनी एकादशी (1) श्री गुरुचरित्र (8) श्री दत्त जन्म कथा (1) श्री शीलनाथ महाराज (1) स्तोत्र (1) हनुमान (1)\n© 2020-2021 | श्री ज्ञानोपासना | श्रीरंग विभांडिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97)", "date_download": "2021-07-30T12:14:45Z", "digest": "sha1:J2O2E7UTSFGRYZJKUZVMMIT4KIAOXM7S", "length": 7254, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मियाझाकी (प्रभाग) - विकिपीडिया", "raw_content": "\nमियाझाकी प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,६८४.७ चौ. किमी (२,५८१.० चौ. मैल)\nघनता १६८.८ /चौ. किमी (४���७ /चौ. मैल)\nमियाझाकी (जपानी: 宮崎県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग क्युशू बेटाच्या आग्नेय भागात वसला आहे.\nमियाझाकी ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय आहे.\nविकिव्हॉयेज वरील मियाझाकी प्रभाग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmsingapore.org/event-3435772", "date_download": "2021-07-30T10:25:38Z", "digest": "sha1:UOOQHFRGM2B4BXW6HL3PMXECJENNGO4W", "length": 7774, "nlines": 76, "source_domain": "www.mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - MMS Ganeshotsav 2019 - VividhaGunadarshan : Inviting Entries", "raw_content": "\nआपल्या लाडक्या गणरायाचे आगमन आता काही महिन्यांवर येऊन ठेपले आहे. ५ दिवस चालणाऱ्या या आनंदोत्सवाची आपण नेहमीच वाट बघत असतो. या आनंदोत्सवाला जोड लाभली आहे ती आपल्या मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची. रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर आपण आनंदोत्सव साजरा करतोच आहोत मग हाच उत्सव आपण यावर्षी आपल्या लाडक्या विविध गुण दर्शन या कार्यक्रमातून साजरा केला तर छान कल्पना आहे नाही का छान कल्पना आहे नाही का आनंदोत्सव हीच संकल्पना घेऊन यावर्षीचा विविध गुण दर्शन हा कार्यकम आपण करणार आहोत.\nमंडळी, नृत्य म्हणजे काय तर मानवी भाव-भावनांचा अविष्कार. कुठल्याही आनंदाच्या प्रसंगी सहज स्फुरते ते नृत्य.. मग ते श���स्त्रीय असो की फिल्मी आणि शिकून व्यवस्थित बसवलेले असो वा संगीताच्या तालावर आतून स्फुरलेले, त्यातून आनंद साजरा केला जातो. वर्षा ऋतूच्या आगमनाने हर्षोल्हासित होऊन मोर सुद्धा पिसारा फुलवून नृत्य करायला लागतोच. सण- समारंभ, यानिमित्ताने सगळ्यांचीच पावलं थिरकतात. सणासुदीला केली जाणारी पारंपारिक नृत्ये, शास्त्रीय नृत्ये किंवा नव्या पिढीची आधुनिक नृत्यशैली यातून होणारा आनंदोत्सवाचा अविष्कार आपल्याला नृत्यातून सादर करायचा आहे.\nविविध गुणदर्शन मध्ये नृत्याव्यतिरिक्त इतर कलागुण सादर करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्की स्वागत आहे. एखादे समूहगान ( group song ), प्रहसन ( skit ), किंवा नाट्य प्रवेश आपण सादर करू शकता.\nमग मंडळी लागा तयारीला आणि तुमच्या प्रवेशिका लवकरात लवकर आमच्याकडे पाठवा.\nकार्यक्रमाचे नियम व अटी खालीलप्रमाणे.\nप्रत्येक सादरीकरणाचा अवधी ४ मिनिटे असेल.\nनाव नोंदणी करताना २ गाण्यांची नावे देणे आवश्यक. तुमचे पहिले गाणे दुस-या कोणी तुमच्या आधी निवडले असल्यास तुम्हाला दुस-या गाण्यावर कार्यक्रम बसवण्यास सांगण्यात येईल.\nकृपया अश्लील, उत्तान वा भडक शब्द वा नाचाची गाणी न निवडता, मराठी सुसंस्कृतीला साजेशी निवडावित\nतुमच्या निवडलेल्या गाण्याला परवानगी नाकारण्याचा हक्क मंडळाकडे राहील.\nमहाराष्ट्र मंडळाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे.\n१२ वर्षांखालील मुलांच्या सहभागासाठी किमान एका पालकाने सभासद असणे आवश्यक आहे.\nएका व्यक्तीने एकाच कार्यक्रमात भाग घ्यावा\nनिवडचाचणी व्हिडिओ द्वारा घेतली जाईल. त्यासाठी तुमच्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग आम्हाला २० जुलै २०१९ पर्यंत पाठवणे अपेक्षित आहे. त्याबद्दल अधिक माहिती नावनोंदणी केलेल्या गटांच्या प्रमुखास २५ जुलै नंतर कळवण्यात येईल.\nअधिक माहितीसाठी माधवी किंजवडेकर (९२३७०१२८), श्यामल भाटे (९१४५३५५१) यांना संपर्क करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/new-zealand-won-the-toss-and-elected-to-bowl-first-nrms-144443/", "date_download": "2021-07-30T11:04:42Z", "digest": "sha1:RHLZ4NS7V2EWHOREJDRYZ76PQ2HEAAZD", "length": 11755, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "WTC Final: India Vs NZ | न्यूझीलंडने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nसासूने न्यायालयालाच धरलं वेठीला मग न्यायव्यवस्थेचीही सटकली; पुढे झालं असं की…\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nWTC Final: India Vs NZन्यूझीलंडने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय\nया सामन्यात भारताने अश्विन आणि जडेजा हे दोन स्पिनर उतवले आहेत, तर फास्ट बॉलिंगची जबाबदारी इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तिघांवर असेल. टेस्ट क्रिकेटला आणखी रोमांचक करण्यासाठी आयसीसीने 2019 साली या स्पर्धेला सुरुवात केली.\nसाऊथम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकला आहे. केन विलियमसनने पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होत आहे.\nया सामन्यात भारताने अश्विन आणि जडेजा हे दोन स्पिनर उतवले आहेत, तर फास्ट बॉलिंगची जबाबदारी इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तिघांवर असेल. टेस्ट क्रिकेटला आणखी रोमांचक करण्यासाठी आयसीसीने 2019 साली या स्पर्धेला सुरुवात केली.\nमहाराष्ट्राच्या हितासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली थेट येडियुरप्पांची भेट ; अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी समन्वय साधण्यासाठी झाली चर्चा\nमॅचचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाल्यानंतर आता साऊथम्पटनमध्ये उन्ह आलं आहे, ज्यामुळे क्रिकेट रसिक सुखावले आहेत. पहिला दिवस पावसामुळे फुकट गेला असला तरी आयसीसीने या सामन्यासाठी सहावा दिवस राखीव ठेवला आहे. पुढचे चार दिवस दिवसाला 8 ओव्हर म्हणजेच अर्धा तास जास्त खेळ होईल.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/tristan-milos-trump-sadesati-report.asp", "date_download": "2021-07-30T09:56:18Z", "digest": "sha1:YSVENOSZXLR3FSFSN2QHSFPXCJPTXC6A", "length": 17508, "nlines": 334, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "ट्रिस्टन मिलोस ट्रम्प शनि साडे साती ट्रिस्टन मिलोस ट्रम्प शनिदेव साडे साती Tristan Milos Trump", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nट्रिस्टन मिलोस ट्रम्प जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nट्रिस्टन मिलोस ट्रम्प शनि साडेसाती अहवाल\nनाव ट्रिस्टन मिलोस ट्रम्प\nलिंग पुस्र्ष तिथी षष्ठी\nराशि वृश्चिक नक्षत्र ज्येष्ठा\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n3 साडे साती वृश्चिक 11/03/2014 01/26/2017 शिखर\n4 साडे साती धनु 01/27/2017 06/20/2017 अस्त पावणारा\n5 साडे साती वृश्चिक 06/21/2017 10/26/2017 शिखर\n6 साडे साती धनु 10/27/2017 01/23/2020 अस्त पावणारा\n12 साडे साती वृश्चिक 12/12/2043 06/22/2044 शिखर\n14 साडे साती वृश्चिक 08/30/2044 12/07/2046 शिखर\n15 साडे साती धनु 12/08/2046 03/06/2049 अस्त पावणारा\n16 साडे साती धनु 07/10/2049 12/03/2049 अस्त पावणारा\n23 साडे साती वृश्चिक 02/06/2073 03/30/2073 शिखर\n25 साडे साती वृश्चिक 10/24/2073 01/16/2076 शिखर\n26 साडे साती धनु 01/17/2076 07/10/2076 अस्त पावणारा\n27 साडे साती वृश्चिक 07/11/2076 10/11/2076 शिखर\n28 साडे साती धनु 10/12/2076 01/14/2079 अस्त पावणारा\n35 साडे साती वृश्चिक 12/03/2102 11/29/2105 शिखर\n36 साडे साती धनु 11/30/2105 02/24/2108 अस्त पावणारा\n37 साडे साती धनु 07/29/2108 11/22/2108 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nट्रिस्टन मिलोस ट्रम्पचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत ट्रिस्टन मिलोस ट्रम्पचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, ट्रिस्टन मिलोस ट्रम्पचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nट्रिस्टन मिलोस ट्रम्पचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. ट्रिस्टन मिलोस ट्रम्पची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. ट्रिस्टन मिलोस ट्रम्पचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व ट्रिस्टन मिलोस ट्रम्पला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nट्रिस्टन मिलोस ट्रम्प मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nट्रिस्टन मिलोस ट्रम्प दशा फल अहवाल\nट्रिस्टन मिलोस ट्रम्प पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/tie-business/karthiki-ekadashi-vitthal-mahapuja-ajit-pawar/cid3905537.htm", "date_download": "2021-07-30T11:03:42Z", "digest": "sha1:VVVHSMLUBGCGG5CKCASREMKX2VZV5D3O", "length": 5355, "nlines": 52, "source_domain": "cmnews.co.in", "title": "कार्तिकी एकादशी निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा", "raw_content": "\nकार्तिकी एकादशी निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा\nपंढरपूर दि 26 प्रतिनिधी\nकार्तिकी एकादशी निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक महापूजा करण्यात आली.यावेळी त्यांनी जगावर देशावरचे कोरोनाचे संकट आहे, ते संकट दूर होऊ दे. कोरोनाची लवकर लस मिळू दे असे साकडे राज्यातील सर्व जनतेच्या वतीने विठ्ठलाला घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\nकार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी मानाचे वारकरी कवडुजी भोयर, कुसुमबाई भोयर, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे उपस्थित होते.\nकोणामुळे लोक डाऊन पडले आहे. त्यामुळे शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर छोटे-छोटे कामगार, हातावरचे पोट असणारे लोक यांनादेखील काम करता येत नाही. यामुळे त्यांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न गंभीर होत आहेत. ही परिस्थिती लवकर बदलू दे. कोरोनाचे संकट दूर होऊ दे.\nकोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बळ मिळू दे, असे साकडे पांडुरंगाकडे घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.\nवेगळे वळण देणाऱ्याला वारकरी संप्रदायाने दिली नाही साथ\nवारकर्‍यांची संबंध महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल आहे. त्यामुळे सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाची आतुर झालेले असतात. जरी कोरोनाचे संकट असले तरी चर्चेतून चांगल्या पद्धतीचा मार्ग काढण्याचे प्रयत्न करायचा असतो. कोणी याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला तरी वारकरी संप्रदायाने त्याला साथ दिली नसल्याचे पवार यांनी सांगितले.\nहेही वाचा:हत्या करून बिबट्या मोकाट; गाव अजूनही बिबट्याच्या दहशती खाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6", "date_download": "2021-07-30T11:42:43Z", "digest": "sha1:3C4UHNGLMYARFZRFHHUKJCOBIDXCJUPQ", "length": 4339, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अवकाश - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअवकाश, अंररिक्ष किंवा अंतराळ म्हणजे १. विश्वाच्या जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा मितींचा संच की ज्यात सर्व दृश्य वस्तू आहेत, त्यांना विशिष्ट आकार आहे आणि त्या हलू शकतात.\n२. विश्वातील कुठल्याही वस्तूच्या वातावरणाबाहेरील जवळजवळ रिकामी पोकळी. यालाच दुसऱ्या शब्दात पृथ्वी सभोवतालच्या वातावरणाची अथांग पोकळी असेही म्हणतात.\n३.अंतरिक्षला इंग्लिशमध्ये स्पेस म्हणतात. पृथ्वीच्या बाहेरील जागेस अंतराळ, अंतरिक्ष जिंवा अवकाश म्हणतात.\n४.अवकाशात आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला व अनेक तारकासमूह आहेत. अवकाशातील ग्रह त्यांच्या नैसर्गिक उपग्रहांसोबत सूर्याभोवती किंवा अन्य मोठ्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असतात.\nअंतरिक्षाच्या अंतरंगात (लीना दामले)\nवेध अंतराळाचा (लीना दामले)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०२० रो��ी १०:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/hindi-booklet-hanuman/", "date_download": "2021-07-30T11:32:33Z", "digest": "sha1:FTT6GFEJJJUN7DRFSD27YNKKI3DUCSO3", "length": 16082, "nlines": 362, "source_domain": "sanatanshop.com", "title": "श्री हनुमान (अध्यात्मशास्त्रीय विवेचन एवं उपासना) – Sanatan Shop", "raw_content": "\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Hindi Books / हिन्दू धर्म एवं संस्कार / देवता : उपासना एवं शास्त्र\nश्री हनुमान (अध्यात्मशास्त्रीय विवेचन एवं उपासना)\nमारुतिका नाम ‘हनुमान’ कैसे पडा \nहनुमानजीका कार्य तथा विशेषताएं क्या हैं \nहनुमानजीको नारियल क्यों और कैसे अर्पित करें \nसंतोंने हनुमानजीकी महिमाका वर्णन किसप्रकार किया है \nहनुमानजीकी कितने प्रकारकी मूर्तियां पाई जाती हैं \nहनुमानजीको तेल, सिंदूर, मदार क्यों अर्पित करते हैं \nहनुमानजीकी मूर्ति अधिकतर लाल क्यों होती है हनुमानजीकी उपासना किन कारणोंसे की जाती है \nभूतबाधा, शनिकी साढेसाती इत्यादि दूर करनेके लिए हनुमानजीकी उपासना क्यों और कैसे की जाती है \nश्री हनुमान (अध्यात्मशास्त्रीय विवेचन एवं उपासना) quantity\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी\nBe the first to review “श्री हनुमान (अध्यात्मशास्त्रीय विवेचन एवं उपासना)” Cancel reply\nश्रीरामरक्षास्तोत्र ���वं हनुमानचालीसा (अर्थसहित)\nभगवान शिव (अध्यात्मशास्त्रीय विवेचन, उपासना एवं शिवचालीसा)\nश्रीविष्णु, श्रीराम एवं श्रीकृष्ण\nभगवान शिवसम्बन्धी अध्यामशास्त्रीय विवेचन\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_174.html", "date_download": "2021-07-30T10:09:00Z", "digest": "sha1:PKGKIQFIN5NZGHZ6EZKNSJRR7CAS2737", "length": 7312, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या नगर दौर्‍यावर. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या नगर दौर्‍यावर.\nभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या नगर दौर्‍यावर.\nभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या नगर दौर्‍यावर.\nमनपा विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय होणार..\nअहमदनगर ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या (दि 23) नगर शहराच्या दौर्‍यावर असून ते नगर शहर, दक्षिण, उत्तर जिल्ह्यातील भाजपचा संघटनात्मक आढावा घेणार असून नगर मनपा विरोधी पक्ष नेता कोण असणार याबाबत नगरसेवकांशी चर्चा करणार आहेत. पाटील हे उद्या दिवसभर नगर शहरात असून ते उद्या भाजपची भूमिका स्पष्ट करणार आहेत.\nनगर शहर, दक्षिण व उत्तर नगर जिल्हा भाजपचा संघटनात्मक आढावा बूथ रचनेची माहिती घेणार आहेत. मनपा विरोधी पक्षनेतापदाबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. मनपा विरोधी पक्षनेतापदासाठी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी सभापती मनोज कोतकर यांची नावे चर्चेत आहेत. विरोधी पक्षनेतापदाचा निर्���य भाजप प्रदेश स्तरावरून होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाटील हे आता नगर शहरात येत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेताबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE", "date_download": "2021-07-30T11:56:03Z", "digest": "sha1:A5XRNNNSETZZK3PYLQQ4DJX7LATH2KIM", "length": 6555, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोसेटा अवकाश मोहिम - विकिपीडिया", "raw_content": "\nयुरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाश मोहिम आखली होती. ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतू‎ या वर फिली अवतरक उतरवणे हा या मोहिमेतील महत्त्वाचा भाग होता. या मोहिमेत अमेरिकेच्या नासा या संस्थेचाही सहभाग आहे. या मोहिमे अंतर्गत रोसेटा मोहिमेत धूमकेतूच्या गाभ्यापासून शेपटीपर्यंतच्या भागाचा अभ्यास केला जाणार आहे. १२ नोव्हेंबर २०१४ मध्ये पोहोचलेले रोसेटा हे यान ६७ पी/च्युरयुमोव- गेरासिमेन्को या धूमकेतू ला प्रदक्षिणा घालते आहे. या मोहिमेची सुरुवात २ मार्च २०१४ मध्ये झाली. इ.स. २०१४ मध्ये रोसेटा यान ध��मकेतूच्या कक्षेत पोहोचले. सौरमालेची निर्मिती कशी झाली, पृथ्वीची निर्मिती कशी झाली व धूमकेतूंमधून जीवसृष्टी पृथ्वीवर आली काय, अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्या साठी ही मोहिम आखली गेली आहे.\nरोसेटा स्टोन या पुरातन इजिप्त येथील दगडावरून युरोपीय अवकाश संस्थेने रोसेटा अवकाश मोहिम हे नाव दिले. लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात हा रोसेटा स्टोन ठेवलेला आहे. या दगडातून प्राचीन इजिप्तची संस्कृती उलगडण्यास मदत होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०१७ रोजी ०६:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_184.html", "date_download": "2021-07-30T10:01:55Z", "digest": "sha1:TEXL4KALZQDSRGUSLIZK6K5OELQWUEQF", "length": 10339, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "गायिका सौ.माधुरीताई कुलकर्णी यांनी नायिका म्हणून गायलेले आले पांडुरंगा देवा भक्तीगीत लोकार्पण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar गायिका सौ.माधुरीताई कुलकर्णी यांनी नायिका म्हणून गायलेले आले पांडुरंगा देवा भक्तीगीत लोकार्पण\nगायिका सौ.माधुरीताई कुलकर्णी यांनी नायिका म्हणून गायलेले आले पांडुरंगा देवा भक्तीगीत लोकार्पण\nगायिका सौ.माधुरीताई कुलकर्णी यांनी नायिका म्हणून गायलेले आले पांडुरंगा देवा भक्तीगीत लोकार्पण\nनेवासा ः पनघट प्रॉडक्शन निर्मित गीतकार सूर्यकांत भालेराव लिखित नेवासे येथील गायिका सौ.माधुरीताई कुलकर्णी यांनी येणार्‍या आषाढी एकादशीचे औचित्य साधून गायलेले व नायिका म्हणून ही चित्रित केलेले आले पांडुरंगा देवाहे व्हिडिओ भक्तीगीताचे लोकार्पण येथील प्रसिद्ध डॉक्टर गिताराम कुलकर्णी यांच्या हस्ते लॅपटॉपवरील कळ दाबून करण्यात आले.\nया व्हिडिओ भक्तीगीताला प्रसिध्द संगीतकार अतुल दिवे यांनी संगीत दिले आहे.तर अनिकेत हरेर यांनी दिग्दर्शन केले आहे.डॉ.कुलकर्णी यांच्या निवासस��थानी झालेल्या लोकार्पण प्रसंगी डॉ.गीताराम कुलकर्णी समवेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे विश्वस्त रामभाऊ जगताप, गीतकार सीआयडी विभागातील माजी अधिकारी नेवासा येथीलसूर्यकांत भालेराव, गायिका सौ.माधुरी कुलकर्णी,पनघट प्रॉडक्शनच्या निर्मात्या प्रा.सौ. मंदाकिनी थावरे(भालेराव)नितीन कुलकर्णी, पत्रकार सुधीर चव्हाण, पत्रकार शंकर नाबदे,अभिषेक गाडेकर उपस्थित होते.\nयावेळी बोलतांना गीतकार सूर्यकांत भालेराव म्हणाले की माझ्या गितरचनेचे आले पांडुरंगा देवाहे सहावे भक्तिगीत असून पनघट प्रोडक्शन्स यू ट्यूब चॅनल तर्फे पंढरीचे पांडुरंग चरणी ते अर्पण केलेले आहे हे भक्तीगीत सर्व भाविक भक्तांसाठी सादर करताना खूप आनंद होत आहे. रसिकांचे उदंड प्रेमळ प्रतिसादाने आम्हास नवीन नवीन गाणी सादर करण्यास अमोल अशी प्रेरणा मिळत राहील त्यामुळे आपणास जास्तीत जास्त चांगली गाणी देण्याची जबाबदारी वाढत राहील आपल्या आशिर्वादाने ही जबाबदारी नक्कीच पार पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nगायिका सौ.माधुरी कुलकर्णी म्हणाल्या की नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर व विठ्ठल रुख्मिनी मंदिर येथे या भक्तिगीतासाठी चित्रीकरण करण्यात आले.औरंगाबाद येथील ए एम डी रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये गाणे तयार करण्यात आले.स्वाती कुलकर्णी यांनी संकलन केले. मी प्रथमच गायिका व नायिका बनून हे व्हिडिओ चित्रित भक्ती गीत पांडुरंगाच्या चरणी सादर केलेले आहे ते गीत गोड मानून घ्यावे अशी विनंती करत त्यांनी आपले अभिप्राय रूपी आशिर्वाद यू ट्यूब चॅनल मधुन द्यावेत असे आवाहन यावेळी बोलतांना केले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोव��ड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/tie-life-style/beed-district-receives-heavy-monsoon-rainfall-of-62-mm/cid3905447.htm", "date_download": "2021-07-30T11:31:44Z", "digest": "sha1:JQVGMCNSU2HUARCP5DF62NMPBD2ASJGV", "length": 3443, "nlines": 49, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*बीड जिल्ह्यात मान्सूनची दमदार हजेरी 62 मिलिमीटर पावसाची नोंद*", "raw_content": "\n*बीड जिल्ह्यात मान्सूनची दमदार हजेरी 62 मिलिमीटर पावसाची नोंद*\nबीड दि 12 जून टीम सीएमन्यूज\nराज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली.जिल्ह्यात 62 मिलिमीटर इतका पाऊस पडला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.\nबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूरघाट, नेकनूर, यासह पाटोदा तालुक्यातील लिंबागणेश या भागात जोरदार पाऊस झाला.बीड तालुक्यातील अनेक नद्यांना पाणी वाहिले, तर ओढे नाले भरून वाहिले, शेतामध्ये पाणी साचले असून शेतकरी सुखावला आहे .एक तासाहून अधिक वेळ झालेल्या पावसामुळे छोटे नाले भरून वाहू लागल्या आहेत.\nअनेक भागात छोट्या ओढ्यांना पूर आला तसेच अनेक शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणी घुसल्यामुळे शेत वाहून गेल्याचे घटना घडल्या आहेत. केज तालुक्यातील कोरेगाव येथील ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेतातून पाणी वाहिले.\nपावसामुळे केज मांजरसुम्बा रस्त्यावर नांदूर घाट नजीक चिखलात रुतून ट्रक खाली कोसळला ,या रस्त्याचे काम सुरू असल्यानं कच्चा रस्त्यावरून जावे लागत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/a-major-decision-has-been-taken-on-wedding-in-pune-mhas-441429.html", "date_download": "2021-07-30T10:22:08Z", "digest": "sha1:NF4FZ4IBFCEU5VBZ2RPSYNEV7XHAYDLK", "length": 7394, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अरेरे! पुण्यात आता नवरा-नवरीमध्ये ठेवावं लागणार 3 फुटाचे अंतर, असे आहेत नवे नियम– News18 Lokmat", "raw_content": "\n पुण्यात आता नवरा-नवरीमध्ये ठेवावं लागणार 3 फुटाचे अंतर, असे आहेत नवे नियम\nएकीकडे पुण्यातून ही दिलासादायक बातमी आलेली असताना कोरोनाच्या धोक्यामुळे प्रशासनाला एक वेगळाच निर्णय घ्यावा लागला आहे.\nएकीकडे पुण्यातून ही दिलासादायक बातमी आलेली असताना कोरोनाच्या धोक्यामुळे प्रशासनाला एक वेगळाच निर्णय घ्यावा लागला आहे.\nपुणे, 14 मार्च : पुणेकरांसाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला आहे. कारण पुण्यातील कोरोना व्हायरसची (coronavirus)लागण झालेल्या दहाही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील कोरोनाव्हायरसग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. एकीकडे पुण्यातून ही दिलासादायक बातमी आलेली असताना कोरोनाच्या धोक्यामुळे प्रशासनाला एक वेगळाच निर्णय घ्यावा लागला आहे. सामूहिक लग्नासाठीची एसओपी विभागीय आयुक्तांनी सांगितली आहे. त्यामध्ये वधू आणि वर हे एकमेकांपासून 3 फूट अंतर ठेऊन उभे राहतील. दोघेच आत जातील , नातेवाईकांनी लग्नाला जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, सामूहिक लग्नांबाबत प्रशासनानं हा निर्णय घेतला असताना लोकांमधून एक अनोखी मागणी समोर आली आहे. लग्न रद्द करण्यासाठी मंगल कार्यालयाकडून रिफंड मिळवून देण्याची खात्री द्या अशी मागणी काही नागरिकांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. कोरोनाबद्दल काय आहे राज्यातील स्थिती राज्यात कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला होता. आतापर्यंत पुण्यात कोरोनाव्हायरसचे एकूण 10 रुग्ण आहेत. तर राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (covid-19) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक coronavirus चे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हेही वाचा- Corona ची 'आपत्ती' - कायदा मोडणाऱ्यांना तुरुंगवास; मृतांच्या कुटुंबांना मिळणार 4 लाख मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या 26 वर पोहोचली आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं.\n पुण्यात आता नवरा-नवरीमध्ये ठेवावं लागणार 3 फुटाचे अंतर, असे आहेत नवे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/2021/03/", "date_download": "2021-07-30T09:19:04Z", "digest": "sha1:4IVIWXTMIWQGKAFEQDSDELUK26KEO3C5", "length": 9315, "nlines": 143, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "March | 2021 | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nरूपं बदलणारा विषाणू आणि स्वरूप बदलणारी गुन्हेगारी यांच्याशी लढण्याचे पोलिसांचे शौर्य...\nभारत एक नवी विकास वित्तीय संस्था बनण्यासाठी सज्ज – निर्मला सीतारामन\nराज्यातल्या आठ शहरांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश\n२३ मे ला होणार पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा\nएसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ\nशरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी\nएकनाथ खडसेंना ईडीने नोटीस बजावली की… – गिरीश महाजन\nवाचा, लॉकडाऊनविषयी आनंद महेंद्रा काय म्हणतात\nशरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावेत\nनांदेडमधील ‘हल्ला मोहल्ला’ कार्यक्रमात मिरवणूक काढू न दिल्याने पोलिसांवर हल्ला\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/target-2021-will-be-number-one-position-world-said-ritika-thakkar-392132", "date_download": "2021-07-30T11:49:56Z", "digest": "sha1:ITBYKK5PQRJFSACTXTOPFDPF7WNHNGMM", "length": 10934, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | टार्गेट २०२१: देशात अव्वल स्थान पटकावून दाखवणार'; आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रितिका ठक्करचा निर्धार", "raw_content": "\nशहरातील इतर खेळाडूंप्रमाणे रितिकालाही कोरोनाचा जबर फटका बसला. रितिका म्हणाली, मार्चमध्ये लॉकडाउन लागल्यानंतर सुरुवातीला घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरीच फिटनेस करावा लागला.\nटार्गेट २०२१: देशात अव्वल स्थान पटकावून दाखवणार'; आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रितिका ठक्करचा निर्धार\nनागपूर : कोरोना व त्यानंतर लागलेल्या लॉकडाउनमुळे प्रचंड त्रास झाला. चार-पाच महिने कोर्टवरच जाता आले नाही. त्यामुळे घरीच फिटनेस करून दुधाची तहान ताकावर भागवावी लागली. आता नियमित प्रॅक्टिस सुरू झाल्याने २०२१ मधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दुहेरीत जास्तीतजास्त विजेतीपदे मिळविण्यासोबतच, देशात अव्वल स्थान पटकावण्याचा निर्धार नागपूरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू रितिका ठक्करने व्यक्त केला आहे.\nशहरातील इतर खेळाडूंप्रमाणे रितिकालाही कोरोनाचा जबर फटका बसला. रितिका म्हणाली, मार्चमध्ये ���ॉकडाउन लागल्यानंतर सुरुवातीला घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे घरीच फिटनेस करावा लागला. सरांनी दिलेल्या शेड्युलनुसार स्कीपिंग, स्ट्रेचिंग, योगा व मेडिटेशन करून स्वतःला तंदुरुस्त ठेवत होती. बॅडमिंटन कोर्टवर जाणं बंद झाल्याने स्पर्धा व प्रॅक्टिसचे व्हिडिओ पाहून त्याद्वारे शिकण्याचा प्रयत्न करीत होती. गेल्या चार-पाच महिन्यांत सरावासोबतच स्पर्धाही न झाल्याने मी आणि माझ्या पार्टनरला (सिमरन सिंघी) एकत्र प्रॅक्टिसच करता आली नाही. त्यामुळे निश्चितच फरक पडणार आहे. कोरोनाकाळात स्पर्धा होऊ न शकल्याचेही दुःख आहे. उशिरा का होईना नियमित सराव सुरू झाल्याने हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत आहे, जे खेळाडूंसाठी शुभसंकेत आहे.\nLook Back 2020: वर्षभरात तब्बल ९० हत्याकांडांनी हादरली उपराजधानी; अनैतिक संबंधामुळे हत्याकांडात वाढ\nभविष्यातील स्पर्धा व टार्गेटबद्दल विचारले असता रितिका म्हणाली, भारतीय बॅडमिंटन संघटनेने अद्याप कॅलेंडर जाहीर केले नाही. कोरोनामुळे स्पर्धा केव्हा होईल, याबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. पण आमची तयारी आहे. येत्या काळात स्पर्धा सुरू होतील, अशी आशा करायला हरकत नाही. १९ वर्षीय रितिकाला २०२१ मध्ये जास्तीतजास्त स्पर्धा जिंकून आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करायची आहे. दुहेरीत देशात नंबर वन बनण्यासोबतच जागतिक क्रमवारीत पहिल्या पन्नासमध्ये स्थान मिळवायचे आहे. त्यासाठी कोरोनाचे संकट लवकर जाणे आवश्यक आहे. रितिकाचे २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न असून, मुंबईकर सिमरनच्या मदतीने देशाला पदक मिळवून द्यायचे आहे.\nअजय दयाल व रॉबिन सायमन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी रितिका व सिमरन या 'चॅम्पियन' जोडीने आतापर्यंत सबज्युनिअर, ज्युनिअर व सिनियर गटातील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक विजेतीपदे जिंकलेली आहेत. यात आयव्हरी कोस्ट, इजिप्त व मॉरिशसमधील चार अजिंक्यपदाचा मुख्यत्वे समावेश आहे. याशिवाय त्यांनी तीनवेळा राष्ट्रीय ज्युनिअर व सबज्युनिअर स्पर्धांमध्ये उपविजेतेपद व वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. उल्लेखनीय म्हणजे, रितिका व सिमरन सलग पाच वर्षांपासून राज्य स्पर्धांमध्ये 'चॅम्पियन' आहेत.\nहेही वाचा - दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा संभ्रम दूर करा; भाजप शिक्षक आघाडीचे निवेदन\n' सरत्या वर्षात कुणीही कोरोनासारख्या भयंकर संकटाची अपेक्षा केली नव्हती. प्रत्येकाने या अनाहूत संकटाला धैर्याने तोंड दिले. झाले गेले सर्व विसरून आता नव्या उमेदीने मी कोर्टवर उतरून आपले स्वप्न साकार करणार आहे.'\nसंपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmsingapore.org/event-2883058", "date_download": "2021-07-30T10:46:05Z", "digest": "sha1:QW5TE52SI7GU4JD6ZNDZNU4QAZPXPMOJ", "length": 4723, "nlines": 78, "source_domain": "www.mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - MMS Marathi Library - Volunteer Training Session", "raw_content": "\nमराठी ग्रंथालय हा आपल्या मंडळाचा एक यशस्वी उपक्रम आहे. ३००० पेक्षा जास्त पुस्तकं असलेलं हे ग्रंथालय दर शनिवारी ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, क्वीन्सटाउन इथे सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत वाचकांसाठी खुलं असतं. दर शनिवारी एक प्रशिक्षित स्वयंसेवक 'ग्रंथपाल' म्हणून ग्रंथालयाचे कामकाज बघतो. ग्रंथालयासाठी निरपेक्ष बुद्धीने आपला वेळ देणार्‍या स्वयंसेवकांमुळे हे ग्रंथालय अनेक वर्षांपासून नियमित सुरु आहे.\nपुस्तकांची देवाणघेवाण आणि ग्रंथालयाचा इतर व्यवहार बघण्यासाठी आपण जी संगणकप्रणाली वापरतो ती शिकून घेण्यासाठी आणि ग्रंथालयामध्ये जमेल तेंव्हा स्वयंसेवक म्हणून काम करता येण्यासाठी आमच्या इच्छुक सभासदांसाठी आम्ही एक प्रशिक्षण सत्र आयोजित केले आहे. ग्रंथालयासाठी वेळ देऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांना ह्या प्रशिक्षण सत्राला उपस्थित राहण्याची आमची विनंती आहे.\nस्थळ : ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, क्वीन्सटाउन, १ मे चीन रोड\nतारीख : शनिवार २८ एप्रिल २०१८\nवेळ : सकाळी ११ ते दुपारी १\nजेवणाची सोय मंडळातर्फे केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/Nagar_179.html", "date_download": "2021-07-30T11:08:19Z", "digest": "sha1:QGFZDLL354VSCB4FZ67US7NYN42CQGJ2", "length": 13232, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "रात्री राडा; सकाळी गुलाल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nरात्री राडा; सकाळी गुलाल\nरात्री राडा; सकाळी गुलाल\nशिवसेनेच्या दोन नगरसेवकांत हाणामारी; कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल\nकाल रात्री शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. नगरसेविकेचा पती निलेश भाकरे यांनी मला मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांनी मारहाण केल्याचा आरोप निलेश भाकरे यांनी केला आहे. निलेश भाकरे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये ’मुख्यमंत्र्यांच्या दारात मी माघार घेतली होती. मला जातीवरून शिव्या देऊन मारहाण केली. अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांनी आपल्याला दिवसभर दारू पाजली. आमच्यात बोलणं सुरू असताना वाद झाला होता. त्यामुळे या दोघांनी मला बेदम मारहाण केली’, असे सांगणारा निलेश भांगरे याचा व्हिडिओ प्रसिद्धी माध्यमांमध्ये रात्रीच व्हायरल झाला आहे.\nअहमदनगर ः अहमदनगर महापालिकेचे महापौर, उपमहापौर यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज सकाळी होण्यापूर्वीच रात्री शिवसेना नेत्यांमध्ये राडा झाला शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत हाणामारी होत असतानाच शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनाही धक्काबुक्की झाली असल्याच्या बातम्या प्रसिध्दीमाध्यमातून प्रसारित झाल्या. काल मध्यरात्रीदरम्यान प्रसिद्धी माध्यमांसमोर हाणामारीचे व्हिडिओ प्रसारित होत असतानाच संपर्कप्रमुखांनी मला याबाबत काही माहिती नाही व मला धक्काबुक्की झाली नसून शिवसेनेत कोणतेही गटतट नसल्याचे सांगितले. रात्री राडा झाल्यानंतर सकाळी महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांच्या निवडीची घोषणा होताच शिवसैनिकांनी, शिवसेना नेत्यांनी, नगरसेवकांनी गुलाल उधळला.\nअहमदनगरचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्यासमोर ही घटना घडली, त्यांनाही धक्काबुक्की झाल्याची चर्चा होती. मात्र मला धक्काबुक्की झाली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, नगरसेविकेच्या पतीला मारहाण केली असून याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सध्या तरी गुन्हा दाखल झालेला नाही. आज ऑनलाईन पद्धतीने महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक होणार आहे. त्याआधीच या राड्यामुळे नगरमध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान, एकमेंकांमधील काही वैचारिक वादाचे जे काही रूपांतर घडले त्याची मी संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया संपर्कप्रमुख कोरेगावकर यांनी दिली आहे. परंतु निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्याच दोन नगरसेवकात झालेल्या या हाणामारीमुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. नगर पालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवरही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसन�� एकत्र येण्याची भूमिका घेतली. नगरमध्ये तिन्ही पक्षांनी एकमेकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नगरमध्ये महापौरपदाची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचा निर्णय झाला आहे. यात महापौर पद हे शिवसेनेला तर उपमहापौर पद हे राष्ट्रवादीला देण्याचे ठरले. मात्र शिवसेनेकडून महापौर पदासाठी नगरसेविका रोहिणी शेंडगे आणी रिता भाकरे हे दोन उमेदवार इच्छुक असल्याने शिवसेनेतील मतभेदाबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या होत्या.अखेर त्या चर्चेवर पडदा टाकत शिवसेनेच्या नगरसेविका रिता भाकरे यांनी महापौर पदाच्या रिंगणातून माघार घेतली.\nशिवसेनेच्या भाकरे यांनी माघार घेतल्याने नगरसेविका शेंडगे यांचा महापौर पदाचा मार्ग मोकळा देखील झाला. मात्र निवडणुकीच्या पूर्वसंध्येला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक अनिल शिंदे आणी निलेश भाकरे यांच्यात चांगलीच हाणामारी झाली. मी महापौर पदाच्या निवडणुकीतुन माघार घेतल्यानंतर देखील मला मारहाण करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया निलेश भाकरे यांनी दिली आहे तसा तक्रार अर्ज देखील त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिला आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.axgreenhouse.com/installation-guidance/", "date_download": "2021-07-30T10:03:13Z", "digest": "sha1:TYFXO7WSPQJIXID74MCER7W7P6KMXCYZ", "length": 7238, "nlines": 171, "source_domain": "mr.axgreenhouse.com", "title": "स्थापनेचे मार्गदर्शन - सिचुआन ऐक्सियांग टेक्नॉलॉजी कं, लि.", "raw_content": "\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nफॅक्टरी ऑनलाईन भेट द्या\nस्थापना मार्गदर्शनासाठी आमच्याकडे ग्राहकांकडे दोन मार्ग निवडण्याचे आहेत.\nपहिला मार्ग: रिमोट व्हिडिओ मार्गदर्शक स्थापना.\nही पद्धत वापरण्यासाठी, आपणास प्रथम आमच्या अभियंत्यांसह संप्रेषण सुलभ करण्यासाठी व्हिडिओ वेळची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.\nमग, आपण ग्रीनहाऊसच्या प्रोजेक्ट साइटवर जावे म्हणजे आमचे अभियंते आपली समस्या पाहू शकतील. आपण आपली समस्या अधिक द्रुतपणे सोडवू शकता.\nजर, अभियंता आपल्या भाषेच्या संप्रेषणाची समस्या वेळेत सोडवू शकत नाहीत. तो बांधकाम रेखाचित्र जारी करेल किंवा संबंधित भागांचे प्रतिष्ठापन व्हिडिओ घेईल.\nदुसरा मार्ग: अभियंते आपल्या प्रकल्पात भाग घेतात\nया मार्गाने निवडण्यासाठी प्राथमिक संप्रेषण देखील आवश्यक आहे. ग्रीनहाऊसचे बांधकाम क्षेत्र, ग्रीनहाऊसचा प्रकार आणि आपण भाड्याने घेतलेल्या कामगारांची संख्या स्पष्ट करा.\nत्यानंतर अधिक माहितीसह, आमचे अभियंते व्यवहार्य बांधकाम अहवाल तयार करतात. या अहवालात बांधकाम कालावधी आणि ग्राहकांच्या सहकार्याची आवश्यकता असलेल्या काही गोष्टींचा समावेश आहे.\nशेवटी, आपल्या आवडीचा अभियंता आपल्या प्रकल्प साइटवर जाईल आणि आपल्या गरजेनुसार ग्रीनहाऊसची अंमलबजावणी करेल\nनक्कीच, संवादाबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. आमचे अभियंते इंग्रजीमध्ये कुशलतेने संवाद साधू शकतात.\nग्रीनहाऊस उत्पादनास चांगले आणि ग्रीनहाऊस बांधकामात चांगले\nग्राहकांशी आणि कामगारांशी सक्रियपणे संवाद साधा.\nवेळ खर्च कमी करताना प्रकल्पाची बांधकाम गुणवत्ता सुनिश्चित करा\nआमच्याबरोबर काम करायचे आहे\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: NO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhool.com/2011/09/2_29.html", "date_download": "2021-07-30T11:21:11Z", "digest": "sha1:RQEYUG4H3RUQJSJ2HJ2JUGCH5T5DP7H4", "length": 13567, "nlines": 115, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Coorg Diary -Part II", "raw_content": "\nनेहमीप्रमाणेच पहाटे 5 च्या सुमारास जाग आली. कूर्गची हवा मोठी छान आहे. दुपारी 30 ते 31 सेल्सस च्या पुढे कमाल तपमान जात नाही. रात्री सुद्धा फार गार होत नाही. त्यामुळेच सर्वच वेळ हवामान मोठे सुखद भासते. रात्री झोपताना अंगावर पांघरूण ओढून झोपावे असे वाटले होते. त्यामुळे पहाटे एवढ्या लवकरच जाग येईल असे काही वाटले नव्हते पण जाग आली हे मात्र खरे. बाहेर काहीतरी मोठा कोलाहल चालू आहे असे वाटले. जरा लक्ष देऊन ऐकल्यावर खात्रीच पटली की बाहेर कसली तरी प्रचंड गडबड, गोंधळ चालू आहे. निरनिराळे चित्र विचित्र व पूर्वी मी कधीच न ऐकलेले आवाज ऐकू येत आहेत. काय भानगड आहे म्हणून फ्रेंच विंडोवरचा पडदा बाजूला सारला. बाहेर तर काहीच गडबड दिसेना. सगळे कसे शांत व नीरव भासत होते. पण कानावर प्रचंड कोलाहल तर पडतच होता. शेवटी राहवेना. उठलो व बाल्कनीचे दार उघडले. सोसाट्याचा वारा एकदम आत घुसावा तसा आवाजाचा एक प्रचंड कोलाहल खोलीत घुसला. इंग्रजीमधे एक शब्द आहे Cacophony म्हणून. या शब्दाचा अर्थ मला कधीच नीट समजला नव्हता. आता या क्षणाला कानावर पडणारे ते आवाज ऐकून या शब्दाचा खरा अर्थ मला उमजतो आहे असे वाटले. बाहेर सगळे स्तब्ध होते. मग हा कोलाहल कसला असावा बरे पण लगेचच डोक्यात प्रकाश पडला. हा सगळा कोलाहल आजूबाजूच्या गर्द झाडीत लपलेल्या पक्षीगणांचा होता. पक्षी एवढ्या विविध प्रकारचे व एवढे मोठे आवाज काढू शकतात हे मला आतापर्यंत ज्ञातच नव्हते.\nआम्ही मुक्काम ठोकला आहे त्या रिसॉर्टची रचना मोठी छान आहे. खरे म्हणजे एका दरीतच हा रिसॉर्ट आहे. दरीच्या वरच्या टोकाला, परिमितीवर, निवासी संकुले आहेत. थोड्या खालच्या पातळीवर निरनिराळी रेस्टॉरंट्स, बच्चे मंडळींसाठी Fun Zone यांची व्यवस्था आहे. त्याच्या खालच्या पातळीवर ऍडव्हेंचर झोन, Gym आणि मसाज पार्लर आहे. या सर्वांच्या मधे व आजूबाजूला गर्द झाडी, इतकी गर्द की या इमारती काही वेळा दिसतही नाहीत. थोडक्यात म्हणजे भेट देणार्‍या पाहुण्यांना, सतत गुंतवून कसे ठेवता येईल हे बघितले आहे. या नि���ासी संकुलांना, निरनिराळ्या पण अनकॉमन वृक्षांची नावे दिली आहेत. त्यामुळे आम्ही जोजुबा किंवा लोकूचा मधे राहतो आहे हे सांगायला मलाही जरा गंमत वाटली.\nया जिल्ह्याचे कूर्ग हे नाव जास्त प्रचलित असले तरी ते आंग्लाळलेले नाव आहे. कन्नड भाषेत या जिल्ह्याचे नाव आहे कोडागु. या कोडागु लोकांची निराळी संस्कृती आहे. ती कन्नड लोकांच्या पेक्षा केरळी लोकांना जास्त जवळची आहे असे माझे तरी मत झाले आहे. या कोडागु जिल्ह्यातले सर्वात महत्वाचे ठिकाण कोणते असे जर स्थानिकांना विचारले तर एक मुखाने उत्तर येते, तालकावेरी. उत्तर हिंदुस्थानात गंगा नदीला जे महत्व आहे ते इथे दक्षिणेत कावेरी नदीला आहे. गंगेला गंगामैय्या म्हणून संबोधण्यात येते. त्याच धर्तीवर कावेरीला कावेरी ताई म्हणतात. खरे तर कन्नड मधे आईला अम्मा असा शब्द आहे. पण कावेरी अम्मा म्हणत नाहीत. मी आमच्या इनोव्हाच्या चालकाला हा प्रश्न विचारायला विसरलो नाही. पण त्याचे म्हणणे पडले की कन्नड मधे ताई म्हणजे सुद्धा आईच. खरे खोटे ते कन्नड भाषीय सांगू शकतील. ही कावेरी ताई उगम पावते कोडागु जिल्ह्यातल्या तालकावेरी या स्थानामधे व म्हणूनच दक्षिण भारतामधे, उत्तरेच्या गंगोत्री सारखेच, तालकावेरी या स्थानाला महत्व आहे. तालकावेरीला उगम पावल्यावर या कावेरी ताई प्रथम श्रीरंगपट्टण जवळून वहातात. या ठिकाणी कृष्णराज सागर हे धरण या नदीवर बांधलेले आहे. प्रसिद्ध वृंदावन बाग याच ठिकाणी आहे. कावेरी नदीवर दुसरे महत्वाचे धरण मेट्टूर येथे तामिळनाडू मधे आहे. शेवटी ही नदी बंगालच्या उपसागराला तंजौरच्या जवळ जाऊन मिळते.\nलवकर निघायचे असे म्हणत म्हणत शेवटी सकाळी 11 च्या सुमारास आम्ही तालकावेरीला जायला निघालो आहोत. मडिकेरीच्या साधारण नैऋत्येला जाणारा हा रस्ता अतिशय वळणावळणाचा आणि अरूंद आहे. परंतु आमच्या इनोव्हाच्या चालकाची तो मारुती 800 चालवतो आहे अशी प्रामाणिक समजूत दिसते आहे. साधारण 40 किलोमीटर अंतरावर आमची गाडी थांबते. कावेरी नदीला या ठिकाणी आणखी दोन नद्या येऊन मिळतात असे आमच्या चालकाचे म्हणणे आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर हा संगम लागतो.\nकृपया आपण कोणत्या रेसोर्ट मध्ये होता ते सांगितले तर बरे होईल कारण बरेच होटेल जाहिरात खुपच करतात व प्रत्यक्ष गेल्यावर निराशा होते बाकी वर्णन सुरेख आहे\nमी कूर्गला महिंद्र क्लब रिसॉर्ट मधे राहिलो होतो.\nखुप सुंदर लेख..फोटोही आवडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/chhattisgarh-cm-tenure-speculation-will-go-if-asked-to-says-bhupesh-baghel-congress", "date_download": "2021-07-30T09:38:46Z", "digest": "sha1:7LPJ4LQNLAWRNPW2UOGVTBM65I2UWXKX", "length": 6835, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ’\nरायपूरः छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे मुख्यमंत्रीपद राहणार की त्यांच्या जागी राज्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते टी.एस. सिंहदेव येणार याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला प्रतिक्रिया म्हणून बघेल यांनी पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास आपण राजीनामा देण्यास तयार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले.\n१५ वर्षानंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी भूपेश बघेल व टी. एस. सिंहदेव यांच्यात रस्सीखेच सुरू झाली होती. त्यावेळी तोडगा म्हणून पहिल्या अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद बघेल यांच्याकडे राहील व नंतरच्या अडीच वर्षांसाठी सिंहदेव मुख्यमंत्री होतील असा फॉर्म्युला ठरला होता. आता पुढील आठवड्यात बघेल यांची मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे पुरी होत आहे. त्यामुळे त्यांची जागा सिंहदेव घेतील की हे पद बघेल यांच्याकडे कायम राहील याची चर्चा सुरू होती, त्यावर बघेल यांनी आपल्याला पदाचा मोह अजिबात नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली होती त्याचे पालन केले गेले. पक्षाश्रेष्ठींनी आदेश दिल्यास राजीनामा देऊ असे ते म्हणाले.\nसिंहदेव हे आरोग्यमंत्री असून त्यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा होईल त्यावर ठरेल असे स्पष्ट केले. अशा गोष्टींची सार्वजनिक पातळीवर चर्चा करणे योग्य नाही. पक्षश्रेष्ठींकडे कामाचा तपशील जातो, त्यावर चर्चा होते मग निर्णय घेतला जातो, असे त्यांनी सांगितले.\nपरदेशी पाहुणे आणि त्यांचा कायापालट\nमोदी म्हणतात, कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T11:54:19Z", "digest": "sha1:MWKH656ELZAM63FVYA3RWYAZX5YSJUAJ", "length": 12187, "nlines": 65, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सेंट थॉमस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(संत थॉमस या पानावरून पुनर्निर्देशित)\nसेंट थोमा ज्यांना संत थॉमस सुद्धा बोलतात हे येशू ख्रिस्ताचे १२ प्रेषिताला एक आहे. थॉमस सामान्यपणे \"डॉब्टिंग थॉमस\" म्हणून ओळखला जातो कारण येशूच्या पुनरुत्थानाबद्दल जेव्हा त्याने प्रथम सांगितले तेव्हा त्याला संशय आला (एकट्या योहनाच्या शुभवर्तमानात); नंतर, त्याने येशूच्या वधस्तंभाच्या जखमा पाहून “माझा प्रभु व माझा देव” याची कबुली दिली.\nभारतातील आधुनिक काळातील केरळमधील सेंट थॉमस ख्रिश्चनांच्या पारंपारिक माहितीनुसार थॉमस यांनी रोमन साम्राज्याबाहेर सुवार्तेचा उपदेश करण्यासाठी प्रवास केला होता आणि आधुनिक काळातील केरळमधील मलबार किनारपट्टीपर्यंत प्रवास केला होता असा विश्वास आहे [१][२][३][४] त्यांच्या परंपरेनुसार, थॉमस इ.स. ५२ मध्ये मुझिरीस (आधुनिक काळातील उत्तर परावूर आणि केरळ, भारतातील कोडुंगलूर) येथे पोचले.१२८८ मध्ये, काही अवशेष इटलीच्या अ‍ॅब्रुझो येथील ऑर्टोना येथे आणण्यात आले, जेथे ते सेंट थॉमस दी अपोसेल चर्चमध्ये ठेवले गेले होते. त्यांना बर्‍याचदा भारताचे संरक्षक संत मानले जाते आणि थॉमस हे नाव भारतातील संत थॉमस ख्रिश्चनांमध्ये अजूनही लोकप्रिय आहे.[५][६][७]\n^ जोशी, अनिरुद्ध. \"st thomas | ईसा मसीह के 12 शिष्य : सेंट थॉमस को जानिए\". hindi.webdunia.com (हिंदी भाषेत). 23 जून 2020 रोजी पाहिले.\n^ \"गिरिजाघर ने कहा: सेंट थॉमस भारत आए थे\". Navbharat Times (हिंदी भाषेत). 23 जून 2020 रोजी पाहिले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०२० रोजी २१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपल��� सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/development-funds-coming-beed-district-do-not-reach-villages-kshirsagars-complaint", "date_download": "2021-07-30T10:30:07Z", "digest": "sha1:6JVAUF3UUZLUE5LJSRGLDWSKSRN4XHJG", "length": 19352, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "बीड जिल्ह्यात येणारा विकास निधी गावांपर्यंत जात नाही; क्षीरसागरांची ठाकरेंकडे तक्रार.. - Development funds coming to Beed district do not reach the villages; Kshirsagar's complaint to Thackeray .. | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबीड जिल्ह्यात येणारा विकास निधी गावांपर्यंत जात नाही; क्षीरसागरांची ठाकरेंकडे तक्रार..\nबीड जिल्ह्यात येणारा विकास निधी गावांपर्यंत जात नाही; क्षीरसागरांची ठाकरेंकडे तक्रार..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nबीड जिल्ह्यात येणारा विकास निधी गावांपर्यंत जात नाही; क्षीरसागरांची ठाकरेंकडे तक्रार..\nरविवार, 13 जून 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या निवडक नेत्यांशी ऑनलाईन संवाद साधला. मराठवाडा आणि जिल्ह्याच्या विकासाचे अनेक मुद्दे जयदत्त क्षीरसागर यांनी मांडले.\nबीड : विकास कामांसाठी आलेला निधी गावांपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत जाणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यात मात्र तसे होत नाही, अशी तक्रार शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त\nक्षीरसागर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. (Development funds coming to Beed district do not reach the villages; Kshirsagar's complaint to Thackeray) शनिवारी (ता. १२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या निवडक नेत्यांबरोबर ऑनलाईन संवाद साधला. यावेळी क्षीरसागर यांनी विविध मुद्दे मांडले. त्यांनी विकास कामांच्या निधीवरुन चांगलाच बॉम्ब टाकला.\nराज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी जिल्ह्यातील सत्तासमिकरणांत शिवसेनेचा एक गट कायम दुर आहे. जिल्ह्याचे पालक���ंत्रीपद राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडे असून दोघेही पुर्वी राष्ट्रवादीत असताना एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले जात. (Ex Minister Shivsena Leader Jaydatta Kshisrsagar) आता जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणेच बीड विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने या मतदार संघातील विकास कामे, निधी वाटपात संदीप क्षीरसागर यांच्याच शिफारशींना स्थान आहे.\nत्यामुळे राज्यातील व जिल्ह्यातील नव्या सत्तासमिकरणा नंतर जयदत्त क्षीरसागर दुरच आहेत. त्यामुळे संधी मिळताच त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच तक्रार केली. (Cm Uddhav Thackeray) मराठा आरक्षण नक्कीच द्यायला हवे, परंतु ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये, अशी मागणीही त्यांनी केली.\nमराठवाड्यासाठी १५२ टीएमसी पाणी मिळावे. मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. हा प्रकल्प मराठवाड्याचे भाग्य बदलू शकतो. संथगतीने सुरु असलेल्या कामाला गती द्यावी. जिल्ह्यात १६०० कोटींचा खरीप पिक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून आतापर्यंत केवळ ९४ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. याबाबत बँकांना स्पष्ट सूचना द्याव्यात, विकास कामासाठी आलेला निधी थेट गावापर्यंत जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.\nपंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाच्या पालखली सोहळ्याला मर्यादित वारकऱ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. महावितरण कंपनीकडून बीड नगरपालिकेला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. पथदिव्यांचे वीज देयक इतर शहरांपेक्षा चार पट आकारले जाते. शहरात अमृत अटल आणि भुयारी गटार योजनेचा निधी वेळेवर मिळत नसल्याने काम संथगतीने सुरु असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगीतले.\nहे ही वाचा ः शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना तपासणी सुरूच ठेवावी..\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यमंत्री सत्तार `शेठ`यांचा शिवसेनेच्याच साबेर भाईशी `थेट` पंगा..\nऔरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या फटकाळ स्वभाव आणि समोरच्याची टर उडवण्यासाठी नेहमीच ओळखले जातात. मग ते दुसऱ्या पक्षातील विरोधक...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n''नाहीतर रेल भरो आंदोलन करावे लागेल'' मनसेचा सरकारला इशारा\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यां���ी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लोकल सुरु करण्याबाबत...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nजेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर येतात...\nकोल्हापूर : पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (ता. ३० जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत....\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nराणेंचं डोकं फिरलया...पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर मीच दिली\nजळगाव : पूरपरिस्थती तसेच, राज्यावर आलेल्या संकट काळात कोणतेही राजकारण केले जात नाही, परंतु नारायण राणे (Narayan Rane) यांची सरकारवरील टीका म्हणजे...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n‘यिन’चे नाशिकमध्ये आजपासून अधिवेशन\nनाशिक : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या (Sakal media Group) ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) (Young inspirator network) माध्यमातून राज्यभरातील...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nबॅंकेत खाती नसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्तांना रोख रकमेची मदत द्या.....\nकऱ्हाड : मुसळधार पावसासह आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची भरपाई होणे अशक्य आहे. मात्र, तरीही सरकार बाधितांसाठी...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे' तर 25 जिल्हे होणार अनलॉक\nमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nनवीन मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्यास माजी मुख्यमंत्र्यांचा जाहीर नकार\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बदलानंतर आता नवीन मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजपमध्ये (BJP) जोरदार हालचाली सुरू आहेत. मंत्रिमंडळात स्थान...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला = 8+7+7+7+4\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) नवीन मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजप (BJP) हाय कमांडने पाच सूत्री नियमावली तयार केली आहे. समुदायानुसार मंत्रिमंळात...\nगुरुवार, 29 जुलै 2021\n स्वतंत्र्य लढणार ; राष्ट्रवादीला दिल्या शुभेच्छा\nमुंबई : येत्या वर्षाच्या सुरवातीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ( Assembly Election 2022 ) होत आहेत. या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nपरमबीर सिंग यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त Mumbai Police परमबीर सिंग Parambir Singh यां��्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nडाॅ. शिंगणेंनी ठोके तपासले आणि ब्रीच कॅंडित जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा जयंतरावांना सल्ला\nमुंबई : जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना मंत्रीमंडळाच्या बैठकीतच त्रास सुरू झाल्याने त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात...\nबुधवार, 28 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.abmarathiprakashaksangh.org/online-vyakhanmala/", "date_download": "2021-07-30T10:49:08Z", "digest": "sha1:KCJVO27RT2R5ZDMXGLVUFLQREH4EGJRW", "length": 4225, "nlines": 35, "source_domain": "www.abmarathiprakashaksangh.org", "title": "Online व्याख्यानमाला - अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ", "raw_content": "\n(Facebook Live/Zoom App यांच्या माध्यमातून)नमस्कारकोरोनाचे संकट दूर झाल्यानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्याबाबत तज्ञ व अनुभवी मंडळींचे विचार व मार्गदर्शन घरबसल्या आपल्या सर्वांना देण्याच्या संघाचा विचार अापणास कळवला होताच.\nयाबाबतची आखणी झालेली असून येत्या शनिवारपासून (दि. १३ जून) दर शनिवारी सकाळी अकरा वाजता फेसबुक लाईव्ह व झुम अॅपद्वारे आपण याचे प्रसारण करणार आहोत.\nपहिल्या तीन विषय व वक्त्यांची माहिती पुढील प्रमाणे:-\n*शनिवार दि. १३ जून – सकाळी ११ वाजताविषय १ :- कोरोनानंतरचे व्यावसायिक जीवनवक्ते :- मा. श्री. दीपक शिकारपूर(माध्यम – झुम ‍अॅप)\nशनिवार दि. २० जून – सकाळी ११ वाजताविषय २ :- Lockdown – प्रकाशकांसाठी आपत्ती की संधी (परिसंवाद)वक्ते :- मा. श्री. सुनील मेहता, मा. श्री. मंगेश वाडेकर(माध्यम – फेसबुक लाईव्ह)\nशनिवार दि. २७ जून – सकाळी ११ वाजताविषय ३ :- Lockdownच्या अनुभवातून प्रकाशन व्यवसायाच्या आर्थिक नियोजनाबाबत घ्यावयाचे धडेवक्ते :- मा. श्री. बाबा भांड(माध्यम – फेसबुक लाईव्ह)(सर्व सदस्यांनी कृपया १३ जूनपूर्वी आपल्या भ्रमणध्वनीवर झूम अॅप डाऊनलोड करून घ्यावे ही विनंती.)*\nअखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ\nउत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा २०२० निकाल\nअ. भा. मराठी प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री. दत्तात्रय पाष्टे यांची एकमताने निवड \nप्रकाशकांसाठी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२१\nउत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२१साठी वर्ष २०२० मधील पुस्तकं पाठवण्याबाबत\nउत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा २०१९ निकाल\nअखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/protestors-pelt-stones-at-the-vehicle-of-bjp-leader-j-p-naddas-in-diamond-harbour-update-news-mhsp-503875.html", "date_download": "2021-07-30T09:35:18Z", "digest": "sha1:NVCUFQEOUAYCVIBYS3R5TEB3SMIZB27L", "length": 8114, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BREAKING: भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा थोडक्यात बचावले, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ताफ्यावर चढवला हल्ला– News18 Lokmat", "raw_content": "\nBREAKING: भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा थोडक्यात बचावले, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ताफ्यावर चढवला हल्ला\nभारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P Nadda)यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याचं समजते.\nभारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P Nadda)यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याचं समजते.\nकोलकाता, 10 डिसेंबर: भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P Nadda) यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आल्याचं समजतं. पश्चिम बंगालच्या अयोध्या नगरजवळ जे.पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा यात हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा सुखरूप आहेत. मात्र, भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. हेही वाचा...शिवसेनेचं अखेर ठरलं स्थानिक स्वराज्य निवडणुका लढण्याबाबत घेतला मोठा निर्णय जेपी नड्डा यांचा पश्चिम बंगाल दौऱ्याचा आज गुरुवारी दुसरा दिवस आहे. ते मुख्यमंत्री ममता बनर्जी याचे पुतणे आणि खासदार अभिषेक बनर्जी यांचा मतदार संघ डायमंड हार्बर जात होते. या दरम्यान, जेपी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. त्याच्या ताफ्यावर तुफान दगडफेक केली. #WATCH Protestors pelt stones at the vehicle of BJP leader Kailash Vijayvargiya in Diamond Harbour\nदक्षिण 24 परगनामध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. नड्डा यांचा ताफा रोखण्याचा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केला. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या ताफ्यावर दगडफेक केली. या घटनेनंतर भाजपनं टीएमसीवर गंभीर आरोप केले आहेत. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनीच जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. मात्र, टीएमसीनं भाजपचे सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, आगामी वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी भाजप राज्यात सक्रिय झालं असल्याचे बोलले जात आहे. हेही वाचा...भारतात येण्यासाठी नेपाळमध्ये बनवले जातात बनावट आधार कार्ड या घटनेनंतर भाजपनं टीएमसीवर गंभीर आरोप केले आहेत. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनीच जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. मात्र, टीएमसीनं भाजपचे सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, आगामी वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी भाजप राज्यात सक्रिय झालं असल्याचे बोलले जात आहे.\nBREAKING: भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा थोडक्यात बचावले, तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी ताफ्यावर चढवला हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/pm-cares-fund-armed-forces-staff-contributed-one-day-salary", "date_download": "2021-07-30T09:47:50Z", "digest": "sha1:ZYACTCOBYTES3RJGB674ZZQ3MAT4VXM2", "length": 8047, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "तिन्ही दलांचा एक दिवसाचा पगार पीएम केअरमध्ये जमा - द वायर मराठी", "raw_content": "\nतिन्ही दलांचा एक दिवसाचा पगार पीएम केअरमध्ये जमा\nनवी दिल्लीः केवळ सार्वजनिक सरकारी कंपन्या, सार्वजनिक बँका, अन्य सरकारी खात्यांकडून नव्हे तर देशाच्या तिन्ही सैन्यदलातील सैनिकांचे एक वेळचे वेतन कापून ते वादग्रस्त पीएम केअर्स फंडामध्ये जमा करण्यात आले आहे. ही रक्कम २०३.६७ कोटी रु. इतकी असून भारतीय हवाई दल व नौदलाने माहिती अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे पण भारतीय भूदलाने माहिती अधिकाराचा अर्ज फेटाळून लावला आहे. मात्र भूदलाने १५ मे रोजी ट्विटरवरून पीएम केअरमध्ये पैसे दिल्याची माहिती दिली होती.\nभारतीय हवाई दलाच्या सैनिकांचे एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान एक दिवसांचे वेतन २९.१८ कोटी रु. व भारतीय नौदलाच्या सैनिकांचे एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान एक दिवसांचे वेतन १६.७७ कोटी रु. पीएम केअर फंडमध्ये जमा केले गेले आहे.\nभारतीय भूदलाच्या एडीजी पीआय विभागाने १५ मे रोजी ट्विटरवर आपल्या सैनिकांचे एक दिवसाचे १५७.७१ कोटी रु. वेतन पीएम केअरला दिल्याचे म्हटले होते.\nसंरक्षण खात्याच्या २९ मार्चच्या प्रसिद्धीपत्रकात संरक्षण दलातील जवानांचे व अन्य कर्मचार्यांचे एक दिवसाचे वेतन पीएम केअरमध्ये जमा करण्यास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिल्याचे नमूद केले होते. या प्रसिद्धी पत्रकात संरक्षण मंत्रालयांतर्गत येणार्या अन्य सार्वजनिक उद्योगातून ५०० कोटी रु. जमा केले जातील असे म्हटले होते. पण ही रक्कम कर्मचार्यांसाठी ऐच्छिक असून ज्यांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी जमा करावी अशी सवलत देण्यात आली होती.\nया अगोदर आरबीआय व अन्य सार्वजनिक बँकांच्या कर्मचार्यांकडून पीएम केअरसाठी २०४.७५ कोटी रु. जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारच्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्यांकडून २१.८१ कोटी रु. व १००हून अधिक सार्वजनिक उद्योगांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांच्या वेतनातून १५५ कोटी रु. रक्कम पीएम केअरमध्ये जमा करण्यात आले आहेत.\nत्याव्यतिरिक्त सरकारने ३८ महारत्न व नवरत्न कंपन्यांकडून २१०५ कोटी रु.ही पीएम केअरसाठी घेतले आहेत.\nमोदींच्या कार्यालयाची ‘ओएलएक्स’वर जाहिरात\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T11:22:26Z", "digest": "sha1:YES6YWCDHNWFY7AS2WPT33CHRITN3GD6", "length": 25508, "nlines": 338, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०११ इटालियन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nअटोड्रोमो नझिओनल डी मोंझा\nसप्टेंबर ११, इ.स. २०११\n२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी १३ शर्यत.\nग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया\nअटोड्रोमो नझिओनल डी मोंझा\nसर्किटचे प्रकार व अंतर\n५.७९३ कि.मी. (३.६ मैल)\n५३ फेर्‍या, ३०६.७२० कि.मी. (१९०.५८ मैल)\n(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)\n(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\n२०११ इटालियन ग्रांप्री (अधिक्रुत्या ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ११ सप्टेंबर २०११ रोजी मोंझा येथील अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची १३वी शर्यत आहे.\n५३ फेर्यांची हि शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. जेन्सन बटन ने दुसर्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली व फर्नांदो अलोन्सो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी हि शर्यत जिंकली.\n२.१ चालक अजिंक्यपद गुणतालीका\n२.२ कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका\nडॅनियल रीक्कार्डोने विटांटोनियो लिउझीला पहील्यांदा मात दिली\nमुख्य शर्यतीत सुरवात स्थान\n१ सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:२४.००२ १:२२.९१४ १:२२.२७५ १\n३ लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२३.९७६ १:२३.१७२ १:२२.७२५ २\n४ जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२४.०१३ १:२३.०३१ १:२२.७७७ ३\n५ फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:२४.१३४ १:२३.३४२ १:२२.८४१ ४\n२ मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:२४.१४८ १:२३.३८७ १:२२.९७२ ५\n६ फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:२४.५२३ १:२३.६८१ १:२३.१८८ ६\n१० विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:२४.४८६ १:२३.७४१ १:२३.५३० ७\n७ मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२५.१०८ १:२३.६७१ १:२३.७७७ ८\n८ निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:२४.५५० १:२३.३३५ १:२४.४७७ ९\n९ ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ १:२४.९१४ १:२४.१५७ वेळ नोंदवली नाही. १०\n१५ पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२४.५७४ १:२४.१६३ ११\n१४ आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२४.५९५ १:२४.२०९ १२\n११ रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२४.९७५ १:२४.६४८ १३\n१२ पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२४.७९८ १:२४.७२६ १४\n१७ सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२५.११३ १:२४.८४५ १५\n१८ सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२५.१६४ १:२४.९३२ १६\n१६ कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२४.८७९ १:२५.०६५ १७\n१९ जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२५.३३४ १८\n२१ यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:२६.६४७ १९\n२० हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ १:२७.१८४ २०\n२४ टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:२७.५९१ २१\n२५ जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:२७.६०९ २२\n२२ डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ १:२८.०५४ २३\n२३ विटांटोनिय�� लिउझी एच.आर.टी एफ.१-कॉसवर्थ १:२८.२३१ २४\nसेबास्टियान फेटेलने २००८ इटालियन ग्रांप्री जिंकल्या नंतर, २०११ इटालियन ग्रांप्री जिंकुन इटालियन ग्रांप्री दुसर्‍यांदा जिंकली.\n१ सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ५३ १:२०:४६.१७२ १ २५\n४ जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५३ +९.५९० ३ १८\n५ फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ५३ +१६.९०९ ४ १५\n३ लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५३ +१७.४१७ २ १२\n७ मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ५३ +३२.६७७ ८ १०\n६ फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ५३ +४२.९९३ ६ ८\n१९ जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १८ ६\n१५ पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी ११ ४\n९ ब्रुनो सेन्ना रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १० २\n१८ सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १६ १\n१२ पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ५२ +१ फेरी १४\n११ रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ५२ +१ फेरी १३\n२० हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ५१ +२ फेर्या २०\n२१ यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ५१ +२ फेर्या १९\n२४ टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५१ +२ फेर्या २१\n२२ डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ ३९ +१४ फेर्या[३] २३\n१७ सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ३२ गियरबॉक्स खराब झाले १५\n१६ कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी २१ गियरबॉक्स खराब झाले १७\n१४ आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ९ हाड्रोलीक्स खराब झाले १२\n२ मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ४ आपघात ५\n२५ जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १ गियरबॉक्स खराब झाले २२\n१० विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ० टक्कर ७\n८ निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ० टक्कर ९\n२३ विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ ० टक्कर २४\n१ सेबास्टियान फेटेल २८४\n२ फर्नांदो अलोन्सो १७२\n३ जेन्सन बटन १६७\n४ मार्क वेबर १६७\n५ लुइस हॅमिल्टन १५८\n१ रेड बुल रेसिंग -रेनोल्ट स्पोर्ट एफ१ ४५१\n३ स्कुदेरिआ फेरारी २५४\n५ रेनोल्ट एफ१ ७०\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n^ \"२०११ फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ सान्तान्देर ��ी'इटालिया - पात्रता फेरी निकाल\".\n^ \"२०११ फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया - निकाल\".\n^ डॅनियल रीक्कार्डोने ९०% पेक्शा कमी अंतर पार केल्यामुळे, त्याला अपात्र घोषित करण्यात आले.\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n२०११ बेल्जियम ग्रांप्री २०११ हंगाम पुढील शर्यत:\n२०१० इटालियन ग्रांप्री इटालियन ग्रांप्री पुढील शर्यत:\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\nसेबास्टियान फेटेल (३९२) • जेन्सन बटन (२७०) • मार्क वेबर (२५८) • फर्नांदो अलोन्सो (२५७) • लुइस हॅमिल्टन (२२७)\nरेड बुल रेसिंग-रेनोल्ट स्पोर्ट एफ१ (६५०) • मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ (४९७) • स्कुदेरिआ फेरारी (३७५) • मर्सिडीज जीपी (१६५) • रेनोल्ट एफ१ (७३)\nक्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री • पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री • यु.बि.एस. चिनी ग्रांप्री • डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री • ग्रान प्रिमीयो डी इस्पाना सान्तान्देर • ग्रांप्री डी मोनॅको • ग्रांप्री डु कॅनडा • ग्रांप्री ऑफ युरोप • सान्तान्देर ब्रिटिश ग्रांप्री • ग्रोसर प्रिस सान्तान्देर वॉन डुस्चलँड • एनि माग्यर नागीदिज • शेल बेल्जियम ग्रांप्री • ग्रान प्रीमिओ सान्तान्देर डी'इटालिया • सिंगापूर टेलिकम्युनिकेशन सिंगापूर ग्रांप्री • जपानी ग्रांप्री • कोरियन ग्रांप्री • एअरटेल भारतीय ग्रांप्री • एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री • ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल\nआल्बर्ट पार्क • सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट • शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट • इस्तंबूल पार्क • सर्किट डी काटलुन्या • सर्किट डी मोनॅको • सर्किट गिलेस विलेनेउ • वेलेंशिया स्ट्रीट सर्किट • सिल्वेरस्टोन सर्किट • नुर्बुर्गरिंग • हंगरोरिंग • सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस • अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा • मरीना बे स्ट्रीट सर्किट • सुझुका सर्किट • कोरिया आंतरराष्ट्रीय सर्किट • बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किट • यास मरिना सर्किट • अटोड्रोम जोस कार्लोस पेस\nऑस्ट्रेलियन • मलेशियन • चिनी • तुर्की • स्पॅनिश • मोनॅको • कॅनेडियन • युरोपियन • ब्रिटिश • जर्मन • हंगेरियन • बेल्जियम • इटालियन • सिंगापूर • जपानी • कोरियन • भारतीय • अबु धाबी • ब्राझिलियन\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • ��९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९ • १९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९ • १९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९ • २०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७ • २०१८ • २०१९\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\n२०११ फॉर्म्युला वन हंगाम\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२१ रोजी ०६:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/ban-on-tourism-at-rayareshwar-rohideshwar-forts-decision-of-dawn-administration-nrab-142927/", "date_download": "2021-07-30T10:40:55Z", "digest": "sha1:U4IO3F3V6YV27KIGHYWUW3RZNB2XIF67", "length": 12197, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्ल्यांवर पर्यटनाला बंदी ; भोर प्रशासनाचा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पै��े देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपुणेरायरेश्वर, रोहिडेश्वर किल्ल्यांवर पर्यटनाला बंदी ; भोर प्रशासनाचा निर्णय\nकाही मद्यपी पर्यटक किल्ल्याचा पायथा रोड, टेकडी, धरणाचा बॅकवॉटर परिसरात मोकळ्या जागेत बसून मद्यपान करतात, अशा पर्यटकांचा त्रास स्थानिकांना होऊ नये, यासाठी काही काळासाठी तालुक्यांतील गड- किल्ल्यांवर पर्यटनास बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश काढण्यात येणार असून पोलीस व स्थानिक ग्रामपंचायत ला देण्यात येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.\nभोर: तालुक्यातील रायरेश्वर, रोहिडेश्वर या किल्ल्यांवर पर्यटकांना बंदी करण्याचा निर्णय तालुका प्रशासनाने घेतला असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले. सध्या तालुक्यात पडलेल्या पावसाने डोंगररांगावर चढलेला हिरवळीचा साज व दाट धुके असे वातावरण यामुळे भोर व परिसरात पर्यटकांचा लोट येऊ लागला आहे. तोरणा किल्ल्यावर पर्यटकांनी केलेल्या उपद्रवामुळे वेल्हे तालुका प्रशासनाने राजगड व तोरणा किल्ल्यावर पर्यटकांना बंदी केली आहे. त्यामुळे पर्यटकांनी आपला मोर्चा भोर तालुक्यातील रायरेश्वर रोहिडेश्वर भाटघर धरण, नीरा-देवघर धरण, महाड- रोड वरांधा घाट, मांढरदेव घाट कडे वळविला आहे.\nकाही मद्यपी पर्यटक किल्ल्याचा पायथा रोड, टेकडी, धरणाचा बॅकवॉटर परिसरात मोकळ्या जागेत बसून मद्यपान करतात, अशा पर्यटकांचा त्रास स्थानिकांना होऊ नये, यासाठी काही काळासाठी तालुक्यांतील गड- किल्ल्यांवर पर्यटनास बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश काढण्यात येणार असून पोलीस व स्थानिक ग्रामपंचायत ला देण्यात येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, क��लाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/home-minister-dilip-valse-patil-visits-yerawada-central-jail-yerawada-to-provide-funds-for-new-jail-building-nrab-157287/", "date_download": "2021-07-30T10:48:56Z", "digest": "sha1:ZFJH3UKYLZRXLFU5JBVMDJIBN4LB2PEP", "length": 12172, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | शिकागोच्या धर्तीवर मुंबईत बहुमजली इमारत बांधणार ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपुणेशिकागोच्या धर्तीवर मुंबईत बहुमजली इमारत बांधणार ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट\nयेरवडा कारागृहाच्या नवीन इमार���ीसाठी निधी उपलब्ध करून देणार ; महिला बंद्यासाठी खुली वसाहत बांधणार\nपुणे : महाराष्ट्र कारागृह विभागाचे जुन्या इमारतीत असलेले मुख्यालय येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडे असणाऱ्या जागेवर नवीन कारागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी दिली.\nपुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट देऊन पाहणी केली. तसेच आढावा घेतला, त्यावेळी श्री वळसे पाटील बोलत होते. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, अधीक्षक यु. टी. पवार उपस्थित होते.\nगृहमंत्री पाटील पुढे म्हणाले, मुंबई मध्ये शिकागोच्या धर्तीवर बहुमजली इमारत बांधण्यात येईल. आटपाडी येथे पुरुष बंद्यासाठी खुली वसाहत आहे, त्याचप्रमाणे महिला बंद्यासाठी खुली वसाहत निर्माण करण्यात येईल. कोरोनाच्या काळात न्यायालयीन प्रकरणे जलदगतीने निपटारा होण्यासाठी बंद्याना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करावे, जेणेकरून शासनाचा बंदी न्यायालयात ने- आन करण्याचा खर्च आणि मनुष्यबळ वाचेल, असेही ते म्हणाले. यावेळी कारागृहात कोरोनाच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nए�� नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/tie-business/the-leopard-jumped-up-and-killed/cid3905429.htm", "date_download": "2021-07-30T10:12:07Z", "digest": "sha1:KWHKFTUF4Q3LEGN7BQFS6CRX36Z7GAOU", "length": 11290, "nlines": 62, "source_domain": "cmnews.co.in", "title": "बिबट्याने झेप घेतली अन त्याचा खात्मा झाला..11 बळी घेणाऱ्या बिबट्याचा अंत.", "raw_content": "\nबिबट्याने झेप घेतली अन त्याचा खात्मा झाला..11 बळी घेणाऱ्या बिबट्याचा अंत.\n.बिबट्याने झेप घेतली अन त्याचा खात्मा झाला…\nकरमाळा दि 18 डिसेंबर प्रतिनिधी\nसायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास\nबिबट्या च्या शोधात शार्प शूटरची गाडी\nरांखुडे वस्तीवर बिबट्याला शोधत होती.अचानक केळीतुन बिबटया पळताना या शूटरला दिसला दोघे चालत्या गाडीतून खाली पळाले..अवघ्या 50 फुटावर तो होता.एकाने एक गोळी बिबट्याच्या दिशेने झाडली. त्या गोळीच्या आवाजाने बिबट्याने थांबून, मागे झेप घेतली अन धाड.. धाड करत दोन गोळ्या बिबट्याच्या कानशिलात गेल्या. बिबटया गतप्राण झाला आणि धाडकन खाली कोसळला…”काम झालं” ही होती धवलसिंह मोहिते पाटील यांची पहिली प्रतिक्रिया.\nधवलसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन तावरे आणि चंद्रकांत मंडलिक या तीन शार्प शूटरने पाच जिल्ह्यात 11 बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून अखेर ठार केले.\nकरमाळा तालुक्यातील वांगी नं.4 येथे रांखुडे वस्ती वर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या शेतात त्याला ठार मारण्यात आले. हा थरार याची देही याची डोळा पाहिलेले सुरज कोरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी बिबट्याचा अखेर कसा झाला त्याबद्दल सांगितले.\nरांखुडे वस्तीवर सुरज कोरे याचे घर आहे. वन विभागाने नागरिकांना बिबट्या पासून संरक्षण करण्यासाठी घरात राहण्याचे आवाहन केल्यानंतर सुरज हे आपल्या घराच्या गच्चीवरून हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यात साठवून ठेवत होते.\n“आमच्या गच्चीवरून मी पाहत होतो,लागणीची केळी आणि खोडाची केळी या दोन्ही केळाच्या मध्ये रस्ता असल्याने शूटरची गाडी या रस्त्याने जात होती.\nबिबटया लागणीच्या केळीतुन खोडाच्या केळीकडे चालला होता,हे त्यांनी पाहिल्यानंतर पटकन उघड्या जीप मधून धडाधड उड्या टाकल्या.पहिली गोळी हर्षवर्धन तावरे यांनी झाडली.गोळी बिबट्याच्या दिशेने गेल्यावर बिबट्याने आपला मोर्चा मागे घेत मागे वळून धवलसिंह यांच्यावर झेप घेतली.पुढचा धोका लक्षात घेऊन क्षणार्धात धवलस���ंह यांनी बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या.अन बिबट्या जमिनीवर कोसळला” सुरज कोरे यांनी हा वृत्तांत प्रतिनिधीला सांगितला.\nगुरुवारी सायंकाळी वांगी भागातून गेलेला बिबटया परत आला.या भागात आल्याचे गुरुवारी एका जीप चालकाच्या नजरेस पडला त्यानंतर सायंकाळी या भागात तो आल्याचे कळताच वन विभाग आणि शार्प शूटर यांनी नियोजन करून रात्री हा परिसर धुंडाळण्यास सुरूवात केली ,जोडीला या परिसरात नागरिक ही होते.रात्रभर शोधूनही हा बिबट्या सापडला नाही,पुन्हा सकाळी रांखुडे वस्तीच्या दुसऱ्या बाजूला एका ट्रॅक्टर चालकाला नांगरताना दिसला.त्याने तेथून पळ काढला.या बिबट्याचा आज खात्मा करण्याचा चंग बांधला होता.आणि तो तडीस नेला.\nगेल्या 14 डिसेंबर ला बिबट्याने सुरू केलेल्या हल्ल्याना एक महिना पूर्ण झाला होता.\nहेही वाचा:11 बळी घेणाऱ्या बिबट्याला घातल्या गोळ्या\nबिबट्याने केला असा प्रवास\nवन विभागाच्या महितीनुसार या बिबट्याने जालना जिल्ह्यात महिला ठार केल्यानंतर पैठण तालुक्यातील अपेगाव येथे पितापुत्राला ठार केले होते .त्यानंतर त्याने हा भाग सोडला तो पाथर्डी तालुक्यातील भगवानगड तांड्यावर एका महिलेवर हल्ला केला .तेथून शिरूर तालुक्यातील जटवड येथे हल्ला करून आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे आला .तिथे त्याने नागनाथ गर्जे यांच्या वर हल्ला केल्यानंतर तो कींन्ही येथे आला त्याने स्वराज वर हल्ला केला त्यानंतर नगर जामखेड हायवे ओलांडून त्याने मंगरूळ मध्ये प्रवेश केला.मंगरूळ मध्ये ऐका महिलेवर हल्ला केल्यानंतर तो पारगाव मध्ये गेला तिथे दोन हल्ले केले .त्यामध्ये एक यशस्वी झाला त्यामध्ये सुरेखा बळे यांचा मृत्यू झाला .\nकुंदेवाडी येथील कल्याण फुंदे, अंजनडोह येथील सौ जयश्री शिंदे आणि चिकलठाण येथील ऊस तोडणी मजुराची नऊ वर्षाची मुलगी कुमारी फुलाबाई कोटली यांचा या नरभक्षक बिबट्याने बळी घेतला होता.\nसोलापूर ,पुणे, अहमदनगर येथील वनखात्याची टीम याशिवाय 21 पिंजरे 32 कॅमेरे 42 ट्रॅप कॅमेरे पाच शार्प शूटर दोन बेशुद्ध करणारे पथक एक डॉग स्कॉड अशा 16 वेगवेगळ्या टीम द्वारे रात्रंदिवस दीडशे कर्मचारी कोंबिंग ऑपरेशन करत होते. आज झालेल्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये वन व महसूल प्रशासनाला तब्बल 17 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला ठार मारण्यात यश आले आहे. यामध्ये जिल्हा वन अधिकारी धैर्यशील पाटील करमाळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नागराळे,शार्प शूटर डॉक्टर चंद्रकांत मंडलिक, हर्ष वर्धन तावरे यांनी विशेष मोलाची कामगिरी बजावली तसेच वन खात्यातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस यांनी देखील महत्वाची कामगिरी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/654889", "date_download": "2021-07-30T11:51:03Z", "digest": "sha1:QXTGCI2ILJJ23CJHQOPZH4TISJXFBV3B", "length": 3046, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"राष्ट्रीय महामार्ग ४५ बी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"राष्ट्रीय महामार्ग ४५ बी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nराष्ट्रीय महामार्ग ४५ बी (संपादन)\n२१:१५, ८ जानेवारी २०११ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n→‎बाह्य दुवे: clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे using AWB\n०८:४३, ८ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nछो (correction as हेसुद्धा पाहा, replaced: हे सुद्धा पहा → हेसुद्धा पाहा using AWB)\n२१:१५, ८ जानेवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nछो (→‎बाह्य दुवे: clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे using AWB)\n# [http://www.nhai.org/ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ]\nlinkid=135&langid=2 भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/the-fight-for-dhanagara-reservation-across-the-state-will-start-from-august-1-community-leaders-warning/07301458", "date_download": "2021-07-30T09:26:21Z", "digest": "sha1:K5PRZRLIWV5VRKQEP7N4N4XWEPUUDN2E", "length": 5347, "nlines": 31, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "आरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर आंदोलन पेटणार , १ ऑगस्‍टपासून एल्गार - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » आरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर आंदोलन पेटणार , १ ऑगस्‍टपासून एल्गार\nआरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर आंदोलन पेटणार , १ ऑगस्‍टपासून एल्गार\nपुणे : मराठा आरक्षणानंतर आता आता धनगर समाजाकडूनही अारक्षणाच्या मुद्द्यावर १ ऑगस्‍टपासून आंदोलन पेटणार आहे .\nराज्यातील दीड कोटी धनगर समाजाला गेल्या ७० वर्षापासून घटनादत्त आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अस्तित्वात नसलेली धनगड आदिवासी जमात उभी करुन समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे.\n२०१४ साली राज्यातील ��नगर समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यावर ठाम विश्वास ठेवून सरकार आणले. परंतु, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा धनगरांना आरक्षण मिळूच नये अशी कायदेशीर तयारी चालविली असल्याचा आरोप उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.\nपडळकर म्हणाले, मागील तीन वर्षापासून राज्यातील सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी, जातपडताळणी समिती, आदिवासी मंत्रालयाकडून माहिती अधिकारात माहिती घेतली असता एकही धनगड आढळून आला नाही. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचीत ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून ९३ हजार धनगड, तर एकूण १९ लाख ५० हजार बोगस आदिवासी दाखविले आहेत.\nयावर आदिवासी समाजाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न मिळणारे ३० टक्के अनुदान, ३० टक्के नोकऱ्या या इतर समाजाने बोगसगिरी करुन हडपल्या आहेत, त्यामुळे सर्व आदिवासी मंत्री, आमदार व बोगस लाभधारक व नोकरीधारकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nसमस्त धनगर समाजाच्या वतीन सरकारला हा अंतिम इशारा असून सरकारने राज्यात एकतरी धनगड दाखवावा अन्यथा १ सप्टेंबर २०१८ पूर्वी महाराष्ट्रातील धनगरांना एसटीचा दाखला द्यावा, अशी मागणी जानकर यांनी यावेळी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/sonia-gandhi-has-testified-that-there-will-be-no-problem-from-the-congress-nana-patole-nrab-145368/", "date_download": "2021-07-30T09:21:59Z", "digest": "sha1:GZNJURFT3FGCZ67UKGYSVXUQAOVCJOGT", "length": 14082, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | काँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गे��्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nमुंबईकाँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे : नाना पटोले\nस्वबळाच्या मुद्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी ही आमची भूमिका नाही असे मत मांडल्याबद्दल विचारले असता पटोले यांनी स्पष्ट केले की, प्रभारींनी तशी भूमिका मांडलीच नाही. ते म्हणाले की,“विधानभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुकांविषयी दिल्लीत निर्णय होतात असे प्रभारीना म्हणायचे होते.\nमुंबई : महाविकास आघाडीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा कलगीतुरा गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाहायला मिळत आहे. आघाडीत बिघाडी असल्याचे चित्र राज्यात दिसू लागले आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या ना-याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी परखड शब्दांत सुनावल्यानंतर कॉंग्रेसकडून नमते घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना “काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंसोबत पूर्ण ताकदीनिशी आहे. काँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे”, असे म्हटले आहे.\nते म्हणाले की, “ या आधीचे सरकार ५ वर्ष चालले, त्यावेळी देखील ते प्रत्येक ठिकाणी स्वबळावर चालत होते तरी ते सरकार चालले. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हे सरकार निर्माण करताना एकच भूमिका मांडली होती की, भाजपला थांबविण्यासाठी या सरकारमध्ये सामील झालो आहोत. त्यामुळे आम्ही पर्मनंट आहोत असा उल्लेख त्यावेळी कुठेही केला नव्हता. उद्धव ठाकरे जे बोलले, ते शिवसेना प्रमुख म्हणून बोलले आहेत. मुख्यमंत्री म्हणून बोलले नाहीत. त्यांची एक ठाकरे शैली आहे, भाषा आहे. मी त्या दोघांची (भाजपा आणि शिवसेना) भाषा निवडणुकीच्या वेळी ऐकली आहे कोणत्या पातळीवर गेली होती. त्यामुळे आज आम्ही म्हणतो की, त्यांचा नेमका इशारा कोणाकडे आहे ते कळले पाहिजे”, असे नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.\nप्रभारीच्या म्हणण्याचा चुक��चा अर्थ नको\nस्वबळाच्या मुद्यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी ही आमची भूमिका नाही असे मत मांडल्याबद्दल विचारले असता पटोले यांनी स्पष्ट केले की, प्रभारींनी तशी भूमिका मांडलीच नाही. ते म्हणाले की,“विधानभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुकांविषयी दिल्लीत निर्णय होतात असे प्रभारीना म्हणायचे होते. काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. काँग्रेस लढणार आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होत आहे. काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेस स्वबळावर लढेल”, असे नाना पटोले म्हणाले.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/mothers-police-complaint-against-father-who-married-a-girl-crime-in-saswad-police-nrab-145069/", "date_download": "2021-07-30T09:38:03Z", "digest": "sha1:FTMRLQY73G2BU7ZID4VWFHP6IHBZKH66", "length": 14070, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | मुलीचा बालविवाह लावणाऱ्या वडिलांविरोधात आईचीच पोलीसात तक्रार ; सासवड पोलीसांत गुन्हा दखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला कि��ी पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nपुणेमुलीचा बालविवाह लावणाऱ्या वडिलांविरोधात आईचीच पोलीसात तक्रार ; सासवड पोलीसांत गुन्हा दखल\nफिर्यादी ममता पवार या आपल्या तिन्ही मुलांसह आपल्या आईकडे मु. पो. केंदळी (ता. मंटा जि.जालना) येथे राहतात. त्यांचा नवरा आरोपी राजु पवार हा मोलमजुरीचे फिरते स्वरुपाचे काम करतो, तसेच फिर्यादी देखील मोलमजुरी करतात आरोपी हा आपल्या १३ वर्षीय मुलीला घेऊन पुरंदर तालुक्यातील चांबळी येथे आला होता. आरोपी सोबत त्याची मुलगी देखील सहा महिन्यापासून आपल्या वडिलांसोबत पुरंदर तालुक्यातील चांबळी येथे राहत आहे.\nसासवड: पुरंदर तालुक्यातील चांबळी येथे मुलीचा बालविवाह लावून देणाऱ्या वडिला विरोधात मुलीची आई ममता पवार यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात मुलीचे वडील आरोपी राजू रंगलाल पवार याच्यासह इतर ५ आरोपीं विरोधात सासवड पोलिसांनी बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.\nया संदर्भात सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ममता पवार या आपल्या तिन्ही मुलांसह आपल्या आईकडे मु. पो. केंदळी (ता. मंटा जि.जालना) येथे राहतात. त्यांचा नवरा आरोपी राजु पवार हा मोलमजुरीचे फिरते स्वरुपाचे काम करतो, तसेच फिर्यादी देखील मोलमजुरी करतात आरोपी हा आपल्या १३ वर्षीय मुलीला घेऊन पुरंदर तालुक्यातील चांबळी येथे आला होता. आरोपी सोबत त्याची मुलगी देखील सहा महिन्यापासून आपल्या वडिलांसोबत पुरंदर तालुक्यातील चांबळी येथे राहत आहे.\nगुरुवारी (दि.१७) जून २०२१ रोजी फिर्यादी ममता पवार यांना त्यांचे मामा प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की तुझा मालक राजू पवार यांने तुझ्या मुलीचं लग्न सुरेश ताराचंद चव्हाण यांच्यास��बत लावून दिला आहे. हे समजताच फिर्यादी या त्यांच्या नातेवाईकांसोबत चांबळी येथे आले असता त्यांना त्यांच्या मामाने मोबाईल मध्ये मुलीच्या लग्नाचे फोटो दाखवले. आपल्या मुलीचा बालविवाह लावून दिली याची खात्री झाल्यानंतर त्यांनी या संदर्भात सासवड पोलीस ठाण्यामध्ये बाल विवाह प्रतिबंध कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे.\nपोलिसांनी मुलीचे वडील आरोपी राजु रंगलाल पवार रा. असुंबा तालुका जिल्हा जळगाव, राजकन्या सदाशिव पवार, अबु रमेश पवार, मुकेश रमेश पवार, अजय रमेश पवार सर्व रा. असलगाव तालुका जिल्हा बुलढाणा, नवरदेव सुरेश ताराचंद चव्हाण व नवरदेवाचे आई वडील यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, भारतीय दंड विधान कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सासवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खोमणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/exclusive/bihar-election-bjps-3-m-factor-which-changes-game-11479", "date_download": "2021-07-30T10:13:17Z", "digest": "sha1:JQBHHPLD5NN6QJNQMO7WGQV3HALBENE6", "length": 4011, "nlines": 21, "source_domain": "www.saamtv.com", "title": "जाणून घ्या एनडीएच्या विजयाचे 3 M फॅक्टर, बिहारमधे मोदी कसे ठरले गेमचेंजर? वाचा सविस्तर...", "raw_content": "\nजाणून घ्या एनडीएच्या विजयाचे 3 M फॅक्टर, बिहारमधे मोदी कसे ठरले गेमचेंजर\nबिहारमध्ये भाजपला मिळालेल्या यशात मोदींचा करिष्��ा दिसून आला. मात्र त्यापेक्षाही अधिक परिणामकारक ठरलं ते भाजपने पडद्यामागे केलेलं नियोजन.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने बिहारमध्ये ऐतिहासिक आघाडी घेतलीय. भाजपच्या या कामगिरीसाठी 3 एम फॅक्टर कारणीभूत ठरलेत.\nफॅक्टर क्रमांक 1 - नरेंद्र मोदी\nखरं तर सलग 15 वर्ष सत्ता उपभोगलेल्या नितीश कुमारांना अॅन्टी इन्कम्बसीचा फटका बसेल असे अंदाज सर्वांनीच वर्तावले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या प्रचाराचं नेतृत्व करत सभांचा धडाका लावला. त्यामुळे जेडीयुच्या जागा घटल्या, तरीही भाजपने सरशी साधली.\nफॅक्टर क्रमांक 2 - महिला\nनितीश कुमार यांना सायलेंट वोटर असलेला महिला मतदारांचा मोठा पाठिंबा आहे. याशिवाय केंद्र सरकारने महिलांसाठी जाहिर केलेल्या उज्वला योजना, मोफत धान्य योजना, आणि पक्की घरे यासारख्या योजनांमुळे बिहारमधला महिला मतदार एनडीएच्या पाठिशी उभा राहिला.\nफॅक्टर क्रमांक 3 - मुस्लिम मतदार\nबिहारमध्ये 17 टक्के मुस्लिम मतदार असून आजवर हा एकगठ्ठा मतदार लालूप्रसाद यांच्या राजदच्या पाठिशी होता. पण यंदाच्या निवडणुकीत हा मतदार विविध पक्षांमध्ये विभागला गेल्याने त्याचा फायदा एनडीएला झाला.\nबिहारच्या निकालानंतर भाजप हा बिहारमधला एक मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. त्यामुळे इथून पुढची भाजपची बिहारमधली पावलं अधिक आक्रमक असतील हे नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/tie-business/only-13-month-old-chimukali-and-70-year-old-grandmother/cid3905980.htm", "date_download": "2021-07-30T10:34:12Z", "digest": "sha1:YEYUIVZKMZI7PCIOMOUNXREIBUAQIYGX", "length": 5612, "nlines": 49, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*अवघी १३ महिन्यांची चिमुकली आणि ७० वर्षाच्या आजीबाई…दोघींनीही केली कोरोनावर मात*", "raw_content": "\n*अवघी १३ महिन्यांची चिमुकली आणि ७० वर्षाच्या आजीबाई…दोघींनीही केली कोरोनावर मात*\nअहमदनगर, दि. १२ जून टीम सीएमन्यूज\nनगर शहरातील माळीवाडा येथील एका ७० वर्षांच्या आजीबाईना कोरोनाने गाठले. वयाच्या या टप्प्यावर आजाराने गाठल्यावर खरे तर कोणाचेही अवसान गळाले असते.. मात्र, आजीबाईनी अगदी कणखरपणा दाखवत आणि धैर्याने सामोरे जात या आजारावर मात केली. डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत त्या आज बरे होऊन घरी परतल्या आहेत.. हीच गोष्ट संगमनेर येथील कोल्हेवाडी रोड येथील एका १३ महिन्यांच्या चिमुकलीची कुटुंबातील सदस��याला झालेला कोरोना तिच्यापर्यंत पोहोचला. मात्र, तीही यावर मात करीत पुन्हा सुखरूप घरी परतली आहे. उपचारांना योग्य प्रतिसाद दिला तर कोरोना पराभूत होऊ शकतो हेच या आजीबाई आणि चिमुकलीने दाखवून दिले आहे.\nया दोघी सोबतच एकूण १९ रुग्ण आज कोरोनातून बरे झाले. बूथ हॉस्पिटलमधून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी यांनी या रुग्णांना निरोप दिला आणि पुढील चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा दिल्या.\nया आजीबईंच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोनाने गाठले आणि तो त्यांच्यामार्फत आजीबाई पर्यंत पोहोचला. त्यानंतर त्यांना बूथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. येथेही त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला. मनाचा ठाम निग्रह ठेवत त्यांनी आता या आजारावर मात केली आहे. या आजीबाई सोबत संगमनेर येथील ही चिमुकली बरी झाली. तिलाही तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या मार्फत कोरोनाचा संसर्ग झाला. तिने डॉक्टरांच्या उपचारांना योग्य प्रतिसाद दिला आणि तीही या आजारातून बरी होऊन आज घरी परतली.\nया दोघींनीही कोरोनातून बरे होऊन या आजाराला आपण हरवू शकतो, असा आत्मविश्वास इतरांमध्ये ही निर्माण केला आहे. हा आजार लपवून न ठेवता त्यावर योग्य वेळी उपचार घेतले पाहिजेत. लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतले पाहिजेत योग्य वेळी उपचार घेतले तर कोरोनावर मात करू शकतो एवढे नक्की\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T10:54:04Z", "digest": "sha1:J6IJYZO5HGTU3UYYHVSIRQOGWLZSOXRJ", "length": 7278, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "असोदा रेल्वेगेट ते प्रजापत नगरचा रस्ता होणार! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअसोदा रेल्वेगेट ते प्रजापत नगरचा रस्ता होणार\nअसोदा रेल्वेगेट ते प्रजापत नगरचा रस्ता होणार\nमहापौरांसह आयुक्तांनी केली पाहणी\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nजळगाव: शहरातील असोदा रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असून नागरिकांना महाराष्ट्र रेल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करून दिला जाणार आहे. महापौर भारती सोनवणे व आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी रस���त्याची पाहणी केली. असोदा रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम लवकरच सुरू होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे आवश्यक आहे. रेल्वे रुळाला लागूनच असलेल्या रस्त्यावर पुढे काही इमारती असल्याने तूर्तास त्याठिकाणी सरळ आणि विस्तीर्ण रस्ता तयार करणे शक्य नाही. नागरिकांना वाहतुकीसाठी महाराष्ट्र रेल्वे इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून असोदा रेल्वे गेट ते सुनंदिनी पार्कपर्यंत 6 मीटरचा रस्ता करून दिला\nसध्या त्याठिकाणी असलेल्या कच्च्या रस्त्याची महापौर भारती सोनवणे, आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, एमआरआयडीसीचे व्यवस्थापक, अभियंता, मक्तेदार प्रतिनिधी बाला खटोड आदी उपस्थित होते. सध्या असलेला रस्ता पूर्णतः कच्चा असून रस्त्याची मोजणी मनपाच्या नगररचना विभागाकडून करण्यात आलेली आहे. महापौर, आयुक्तांनी रस्त्याची पाहणी करून पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना केल्या जाणार आहे.\n‘त्या’ महिला सफाई कर्मचारी महिलेला महापौरांची मदत\nएमएसपी आहे, होता आणि राहील; मोदींचे संसदेत ठोस आश्वासन\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.atulkulkarni.in/swacha-manane-jj-madhe-kaam-karnari-doctor", "date_download": "2021-07-30T10:29:39Z", "digest": "sha1:MDLM33AE7UVBJ4NZFPFH4PXXRNOLLKTU", "length": 20920, "nlines": 232, "source_domain": "www.atulkulkarni.in", "title": "स्वच्छ मनाने जेजे मध्ये काम करणारी डॉक्टर(नवरात्रीच्या आठव्या माळेच्या निमित्ताने) | अतुल कुलकर्णी", "raw_content": "शुक्रवार, ३० जुलै २०२१\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग��रजी)\nस्वच्छ मनाने जेजे मध्ये काम करणारी डॉक्टर\n(नवरात्रीच्या आठव्या माळेच्या निमित्ताने)\nखरे तर तिला कधीच जे जे हॉस्पिटल मध्ये नोकरी करायची नव्हती. शिकताना देखील या हॉस्पिटलच्या ऐवजी दुसरे हॉस्पिटल मिळाले तर बरे, असे तिला वाटत असे. मात्र ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, त्याच कॉलेजमध्ये डोळ्याच्या विभागाचे विभाग प्रमुख होण्याची संधी तिला मिळाली. या संधीचे तिने सोने केले. लॉकडाउनच्या काळात ७० दिवस ती जेजे हॉस्पिटलमध्ये राहिली. प्रशासनाचे आणि रुग्णसेवेचे काम केले. आजही तिच्यासमोर एखादा वयोवृद्ध रुग्ण आला तर त्याच्यात ती स्वतःच्या आजोबांना पाहते. तथाकथित व्यवहार तिला कधीच कळला नाही. मात्र रुग्णसेवेचा व्यवहार तिच्या अंगात ठासून भरला आहे. तिचे नाव डॉक्टर रागिनी पारेख.\nमध्यमवर्गीय कुटुंबातील ही मुलगी. जेवढे जवळ पैसे आहेत तेवढ्या विषयाची ट्यूशन आपण लावू शकतो, अशा वातावरणात रागिनी आलेली. १९८४ मध्ये तिला एम बी बी एस साठी जेजे हॉस्पिटलमध्ये गुणवत्तेवर प्रवेश मिळाला. रागिणीला स्त्रीरोगतज्ञ व्हायचे होते, पण ते सोडून बाकी सगळ्या ठिकाणी तिला प्रवेश मिळत होता. ज्युपिटर हॉस्पिटल चे सीईओ डॉक्टर अजय ठक्कर हे रागिणीच्या ओळखीचे होते. त्यांनी तिला ओप्थोमोलॉजी हा विषय घ्यायला सांगितला. त्या काळात जे जे मध्ये डॉक्टर किरीट मोदी, आणि डॉक्टर आर सी पटेल हे दोन खूप मोठे नावाजलेले डॉक्टर होते. त्यांचे मार्गदर्शन रागिणीला मिळाले. १९८८ मध्ये एमबीबीएसची परीक्षा दिली. त्या काळात तिच्या आजोबांना मोतीबिंदू झाला. त्यांची शुगर वाढल्यामुळे दिसेनासे झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट रागिणीच्या मनावर खूप खोलवर रुतून बसली. त्यामुळे आजही एखादा वयोवृद्ध पेशंट दिसला की रागिनी या रुग्णांमध्ये स्वत: च्या आजोबाला पाहते.\nपुढे एम. एस. देखील रागिनी ने जेजे मधून केले. त्यानंतर एक वर्ष राजावाडी मध्ये प्रॅक्टिस केली. जुलै १९९४ मध्ये डॉ. तात्याराव लहाने यांची अंबाजोगाईहून मुंबईत बदली झाली. त्यावेळी काही मित्रांनी रागिणीला सांगितले, की तू जे जे मध्ये जॉईन होऊ नकोस. तिची देखील दुसऱ्या रुग्णालयात जाण्याची इच्छा होती. मात्र योगायोगाने ती जेजेमध्ये कामाला आली. सरकारी हॉस्पिटलचे जे राजकारण असते, त्यातून रागिनीही गेली. त्याचा फटका बसला. मात्र मन लावून काम करणे एवढा एक सद्गुण तिच्या जवळ होता. १९९६ मध्ये जेव्हा जेजे हॉस्पिटलमध्ये फेको मशीन आली तेव्हापासून रागिनी ने प्रचंड काम सुरू केले.\nराजावाडी हॉस्पिटल मधील डॉक्टर अंजना खोकानी तर सेंट जॉर्ज हॉस्पिटल मधील यास्मिन भगत यांनी रागिणीला खूप मदत केली. १९९४ पासून आजपर्यंत आपण किती ऑपरेशन केले, याची सगळी नोंद रागिनी कडे आहे.आजपर्यंत तिने ७५,००० ऑपरेशन्स केले आहेत. जे जे हॉस्पिटल आणि वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या नेत्र शिबिरांमधून वर्षाला १ लाख रुग्ण तपासण्याचे कामही तिने केले आहे.\nडॉक्टर तात्याराव लहाने जेव्हा जेजेमध्ये आले, त्यावेळी त्यांना अनेकांनी रागिनी विषयी आणि रागिणीला डॉक्टर लहाने यांच्या विषयी उलट-सुलट सांगितले होते. मात्र निष्ठेने काम करणाऱ्या रागिणीला पाहून डॉक्टर लहाने यांनी तिला एकेदिवशी सांगितले, तू मला छोट्या बहिणीसारखी आहेस. मन लावून काम कर, कोण काय बोलतो याकडे लक्ष देऊ नकोस… आणि त्या एका प्रसंगाने रागिनी आणि डॉक्टर लहाने यांचे नाते मजबूत झाले. दोघांनी मिळून जे जे हॉस्पिटल मध्ये डोळ्यांचा विभाग राज्यभर गाजवला. डॉक्टर लहाने आपले आदर्श आहेत. त्यांच्याकडून रुग्णांशी कसे बोलावे, रुग्णांना कसे तपासावे, याचे ज्ञान मी घेतले. हे सांगताना तिच्या चेहर्‍यावर सतत कौतुक असते. डॉक्टर लहाने यांनीदेखील रागिणीला काम करण्याचे स्वातंत्र्य दिले, त्यामुळे रागिनीने विविध ठिकाणी आपल्या ज्ञानाचे कौशल्य दाखवले. गेल्या तेरा वर्षापासून रागिणी पारेख बॉम्बे ओप्थोमोलॉजी असोसिएशनची सायंटिफिक चेअरमन आहे. आजपर्यंत रागिने ५५ वेळा लाईव्ह सर्जरी केल्या आहेत.\nकोरोनामुळे लॉक डाऊन लागू झाले, तेव्हा सलग ७० दिवस रागिनी जेजे हॉस्पिटलमध्ये राहिली. तिथेच एका रूममध्ये बेड बनवला. स्वयंपाक बनवण्याची सोय केली. सकाळचा ब्रेकफास्ट, रात्रीचे जेवण तिथेच बनवायचे. दुपारचा डबा फक्त घरून यायचा. घरी वयोवृद्ध आई-वडील असल्यामुळे त्यांना त्रास होऊ नये यासाठी रागिने हा मार्ग निवडला. या काळात रागिने जे रुग्ण येतील त्यांना तपासले प्रशासनाचे काम केले. शनिवार रविवार डॉक्टर्स आपापल्या घरी आराम करत असतात त्या काळात देखील रागिनी वेगवेगळ्या ग्रामीण भागात जाऊन रुग्ण तपासणी चे कॅम्प करत असते.\nरागिनी खोटे बोलत नाही. जे आहे ते तोंडावर बोलते. अनेकांना त्या बोलण्याचे ���ाईटही वाटते. मात्र तिच्या बोलण्यात कोणतेही राजकारण नसते. अत्यंत स्वच्छ मनाने ती जेजेमध्ये काम करताना दिसते. येणाऱ्या रुग्णांशी हसत-खेळत बोलताना दिसते. रुग्णांवर प्रेम करणारी डॉक्टर, अशी तिची ओळख आहे. जगात वावरण्यासाठी आवश्यक असणारे व्यवहारज्ञान तिच्याकडे कदाचित नसेलही, मात्र रुग्णांवर प्रेम करण्याचा अतिशय सुंदर असा गुण रागिनी कडे आहे. सरकारी हॉस्पिटल मध्ये असे डॉक्टर्स पाहायला मिळणे हा आजच्या काळातला दुर्मिळ गुण. मात्र तो अशा चांगल्या रीतीने दिसला की अशा रणरागिनी ना नमन करावे वाटते. नवरात्रीच्या आठव्या माळेच्या निमित्ताने ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल…\nपहिली ते चौथीच्या मुलांना मोफत पुस्तके\nराज्य कामगार विमा रुग्णालयांना जीवदान\nसलीम अली सरोवराविषयी औरंगाबाद खंडपीठाने विशेष समिती नेमली\nऔरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे आरोग्य सुधारले…\nसिडकोतील ग्रीन बेल्ट वाचले… आता मात्र पुन्हा…\nऔरंगाबाद जिल्हा बँकेतील गैरव्यवहारांवरील पीआयएल\nमतीमंद मुलांना प्रमाणपत्र देणार कोण\nसिडकोतील २६ हजार अतीक्रमणे पाडली गेली \nआरटीओ कार्यालयातील भोंगळ कारभार\nसार्वजनिक आरोग्य विभागातील औषध खरेदी\nआता मुंबईत क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी\nआयसीएमआर व एनएबीएल मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब\nअतुल कुलकर्णी लोकमत / शुभवर्तमान मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता…\nलॉकडाऊन दहा दिवसांनी वाढवणार\nसप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता\nअतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्ण संख्या…\nऑक्सीजनची मागणी चौपट वाढली\nरुग्णांना पुरवठा करण्यामुळे उद्योगावर परिणाम अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात…\nकेंद्र सरकारने राज्य सरकारचे किती पैसे थकवले..\nकेद्र सरकारची राज्याचा सापत्न वागणूक अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई…\nराज्य वीज नियामक आयोगाच्या\nअध्यक्षपद निवडीसाठी सरकारची लगीनघाई\nअतुल कुलकर्णी मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी)…\nकोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण – डॉ. ओक\nलॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..\nबॉयकोट चायना म्हटले तरते आत्महत्या केल्यासारखे होईल..\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गु���राती/इंग्रजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-education-agriculture-rural-development-culture-114370", "date_download": "2021-07-30T10:50:57Z", "digest": "sha1:TBZS76DNIKULBEFH4VD7ASYE7DK7BI4S", "length": 18624, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शिक्षण, शेती अन ग्रामविकासात संस्कृती संवर्धन मंडळाची साथ", "raw_content": "\nशिक्षण, शेती अन ग्रामविकासात संस्कृती संवर्धन मंडळाची साथ\nनांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) सारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा गावात आणणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळाचा सर्वदूर नावलौकिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या मंडळाने शैक्षणिक कार्यासोबतच शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. लोकसहभागातून जलसंधारणाच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.\nसगरोळी (जि. नांदेड) हे महाराष्ट्र आणि तेलगंणा या दोन राज्यांच्या सीमेवरील गाव. गावशिवारात एका बाजूने डोंगर तर दुसऱ्या बाजूने मांजरा नदी वाहते. दुर्गम भागात शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागत असे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेतून के. ना. ऊर्फ बाबासाहेब देशमुख यांनी १९५९ मध्ये स्वतःची शंभर एकर जमीन आणि गावकऱ्यांनी १०० एकर जमीन संस्कृती संवर्धन मंडळाच्या नावे करून सगरोळी येथे शिक्षण संस्था सुरू केली. प्रारंभीच्या काळात एका झोपडीत प्राथमिक शिक्षणाचे रोपटे लावलेल्या या संस्थेचा गेल्या ५९ वर्षांत वटवृक्षात रूपांतर झाले. संस्थेचे हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. समाजातील अनाथ, निराधार, निराश्रीत मुलांचे ‘आनंद बालग्राम`च्या माध्यमातून संगोपन केले जाते. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी सेंद्रिय शेती तसेच विविध शेतीविषयक प्रयोग सुरू केले. सध्या संस्कृती संवर्धन मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रमोद देशमुख, संचालक रोहित देशमुख यांनी या भागातील शेती आणि शेतकरी तसेच गावांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.\n१९९२-९३ पासून पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम तसेच गावात उपलब्ध नैसर्गिक संसाधनाच्या माध्यमातून गावे पाण्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण करण्यासोबतच शाश्वत ग्राम विकासाठी मंडळाने नाबार्ड सोबत विविध उपक्रम सुरू केले.\nदुष्काळ निवारणासाठी मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातील संस्थांना एकत्रित करून जलसंधारणाच्या कामांवर भर. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, सगरोळी, आदमपूर, काटकळंबा, बिजेवाडी, खानापूर, काठेवाडी, नरंगल, रामपूर, कंधार या ठिकाणी डोह पध्दतीने नैसर्गिकरित्या नाल्याची दुरुस्ती तसेच निजामकालीन तलावातील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य.\nसगरोळी येथील सहा किलोमीटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम. यासाठी मंडळाने ५० टक्के आणि शेतकऱ्यांनी ५० टक्के खर्चाचा वाटा उचलला. हा नाला २० फूट रुंद आणि एक फूट खोल करण्यात आला. नाल्यामध्ये १५० मीटर अंतरानंतर २० मीटरचा बांध ठेवल्यामुळे डोहनिर्मिती झाली. प्रत्येक १५० मीटर अंतरावरील डोहामध्ये सुमारे सात लाख ५० हजार लिटर पाणीसाठवण क्षमता तयार झाली.\nनाला खोलीकरण, रुंदीकरणामुळे सगरोळी गावातील २०० ते ३०० एकर पडीक जमीन लागवडीखाली आली.\nकाठेवाडी, काटकळंबा या गावातील प्रत्येकी एक किलोमीटर आणि आदमपूर येथील सात किलोमीटर असे एकूण चार गावातील १५ किलोमीटर नाल्याचे पुनरुज्जीवन डोह पद्धतीने करण्यात आले.\nगाव तलावांची वाढली क्षमता\nकंधार येथील जलतुंग तलावाचे २५० एकर साठवण क्षेत्र आहे. या तलावातून गतवर्षी ४५ हजार ब्रास गाळ काढण्यात आला. त्यामुळे १२ कोटी ७३ लाख ५० हजार लिटर पाणीसाठा निर्माण होणार आहे.\nखानापूर तलावातून १६ हजार ब्रास, नरंगल तलावातून ५ हजार ब्रास, बिलोली तलावातून ४ हजार ब्रास, बीजेवाडी तलावातून १० हजार ब्रास गाळ काढण्यात आला.\nसगरोळी तलावातून २००७, २०१२ आणि २०१५ या वर्षी गाळ काढण्यात आला. लोक सहभागातून गाळ शेतामध्ये मिसळण्यात आल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढत आहे. यावर्षीही जिल्ह्यातील गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानात मंडळाचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.\nमंडळामार्फत माथा ते पायथा जलसंधारणाची कामे केली जात आहेत. सलग समतल खोल चर, अनघड दगडी बांध, नाला खोलीकरण, बंधाऱ्यातील गाळ काढणे आदी उपाययोजनांवर भर दिलेला आहे.\nजलसंधारणाची कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने केली जातात. यामुळे अपेक्षित फायदा होत आहे. सगरोळी परिसरातील पाणी टंचाई असणारी तीस गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी पीक पध्दतीत बदल केले. यामुळे हळदीसह अन्य नगदी पिकांच्या लागवडीकडे शेतकरी वळले.\nसगरोळी गावाच्या ५० वर��षे जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या उद्भव विहिरी मांजरा नदी पात्रात आहेत. नदी पात्रातून केला जाणारा बेसुमार वाळू उपसा आणि कमी पाऊस यामुळे विहिरींना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसे. या विहिरीजवळ भूमिगत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आल्यामुळे पात्रातून वाहून जाणारे पाणी अडले. परिणामी विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे.\nमहिला कौशल्य विकास कार्यक्रम\nस्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन. संस्थेने कार्यक्षेत्रातील गावात ६०० बचत गट स्थापन केले असून ९००० महिला संस्थेच्या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत.\nकौशल्य विकास कार्यक्रमांतर्गंत ग्रामीण भागातील युवक, युवतींना कृषी अवजारे निर्मिती, शिवणकाम, अन्नप्रक्रिया, इलेक्ट्रीशियन आदी व्यवसायांचे प्रशिक्षण.\nशेती आणि शेतकरी विकासासाठी विविध उपक्रम\nसंस्कृती संवर्धन मंडळाने २०१२ मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली. नांदेड जिल्ह्यातील आठ तालुके कार्यक्षेत्र असलेल्या या ‘केव्हिके` मार्फत शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षी २५ हजारांवर शेतकरी ‘केव्हिके`ला भेटी देतात.\nदरवर्षी सुमारे ८ ते १० हजार माती नमुन्यांचे परीक्षण करून शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप.\nशेतकऱ्यांना विविध पिकांच्या सुधारित जातीचे बियाणे, भाजीपाला रोपे, चारा पिकांचे ठोंबांची उपलब्धता.\nशेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून बीजप्रक्रिया तसेच स्वच्छता, प्रतवारी युनिटची उभारणी.\nविविध पिकांबाबत माहिती देण्यासाठी २२ व्हाॅट्‌सअप ग्रुपची स्थापना.‘केव्हिके` पोर्टलच्या माध्यमातून आठवड्याला नांदेड जिल्ह्यातील १ लाख ३० हजार शेतकऱ्यांना कृषी संदेश पाठविले जातात.\nसत्तर गावातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन.\nविविध गावांमध्ये पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन. दरवर्षी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन.\nरेशीम शेती, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, हायड्रोपोनिक चारा निर्मिती, अझोला, गांडूळ खत, निंबोळी अर्क, खत निर्मिती आदी विषयाचे प्रशिक्षण.\nपिकांच्या देशी जातींचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र जीन बॅंक उपक्रम.\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाच्या वारसांना शेळीपालन व्यवसायासाठी मदत.\nवरताळा(ता. मुखेड) हे गाव रेशीम ग्राम करण्यात येत आहे.\nनैसर्गिक संसाधनातून ग्रामविकासावर भर\nमंडळाची गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाची संकल्पना आहे. बालाघाट डोंगररांगातील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी मंडळामार्फत प्रयत्न केले जातात. ‘केव्हिके`च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन कृषी तंत्रज्ञान पोचविले जाते. विविध गावांमध्ये जलसंधारणावर भर दिला आहे.\n- रोहित देशमुख : ९१५८९८७७८७ ( संचालक, संस्कृती संवर्धन मंडळ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/trend-farmers-buldana-district-traditional-farming-experimentation-akola-marathi-news", "date_download": "2021-07-30T11:56:31Z", "digest": "sha1:JBED6MNQRFVKVLD6LNH46SMU7XHVTNO3", "length": 10031, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : अरे वाह! पारंपरिक शेतीकडून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रयोगशिलतेकडे कल; या पिकांची लागवड", "raw_content": "\nजिल्ह्यात सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर कपाशीचे उत्पादन केले जायचे. खामगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा हे तालुके कपाशीसाठी अत्यंत पोषक होते. कपाशीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत होते.\nVideo : अरे वाह पारंपरिक शेतीकडून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रयोगशिलतेकडे कल; या पिकांची लागवड\nबुलडाणा : पारंपरिक शेतीकडून मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आता प्रयोगशील पिकांकडे वळू लागला आहे. या हंगामात सुमारे पाचशे हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी अद्रक व हळद या मसाला वर्गीय पिकांची लागवड केली आहे.\nजिल्ह्यात सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर कपाशीचे उत्पादन केले जायचे. खामगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा हे तालुके कपाशीसाठी अत्यंत पोषक होते. कपाशीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत होते. मात्र कपाशीचा लागवड खर्च त्याची निगा राखण्याचा खर्च व इतर बाबींमुळे कपाशी कडून जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन या नगदी पिकाकडे वळला होता. आजही जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर सोयाबीनची लागवड केली जाते.\nआवश्यक वाचा - माहित आहे का मागील वर्षीच्या दमदार पावसाचा असाही झाला परिणाम...वाचा\nकमी अधिक पाऊस असला तरी सोयाबीन हमखास उत्पन्न देते. म्हणून शेतकरी या पिकाकडे वळला. आजमितिला सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, मका, आदी पिके प्रामुख्याने घेतली जातात. गेल्या दोन-तीन वर्षात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी अद्रक व हळद मसाला वर्गीय पिकाकडे वळू लागले आहेत. या वर्षी या प्रमा��ामध्ये निश्चितच वाढ झाली आहे.\nजिल्ह्यातील सुमारे 500 हेक्‍टरवर शेतकऱ्यांनी अद्रक व हळदीच्या पिकाची लागवड केली आहे. साधारणपणे मे महिन्याच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात अद्रक व हळदीची लागवड केली जाते. दहा ते अकरा महिने कालावधी असलेल्या या पिकातून चांगले उत्पन्न घेण्याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांच्या गाठीशी असल्याने सर्वसामान्य शेतकरीही या पिकांकडे वळत असल्याचे आशादायक चित्र जिल्ह्यात दिसत आहे.\nआवश्यकता पाहून पीक पॅटर्न बदलणे ही काळाची गरज\nसोयाबीन, तूर , मका या पिकांच्या लागवडी पेक्षा अद्रक हळदीच्या लागवडीला खर्च जास्त येत असला तरी त्यातून उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांना पसंती द्यायला सुरुवात केली आहे. प्रयोगशीलता ही सकारात्मक बाब जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच प्रयोगशीलतेकडे वळून मसाला वर्गीय हळद व अद्रक पिकाची लागवड करतात. ही निश्चितच चांगली बाब आहे. योग्य ती काळजी घेऊन व तांत्रिक मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांनी या पिकांपासून अधिकाधिक उत्पादन घेतले पाहिजे. बाजाराची आवश्यकता पाहून पीक पॅटर्न बदलणे ही काळाची गरज आहे.\n- नरेंद्र नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलडाणा.\nउत्पादनापासून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात\nजास्त पैसा देणारी पिके अद्रक व हळद या लागवडीकडे शेतकरी वळण्याचे कारण म्हणजे या पिकांच्या उत्पादनापासून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात. शिवाय या दोन्ही पिकांना जनावरांचा किंवा इतर कुणाचाही धोका नाही. विशेषतः हळदीचे उत्पादन हे हमखास फायदा देणारे आहे. एखादेवेळी भाव नसला तरी त्याची साठवणूक करून आपण बाजाराच्या तेजी-मंदी नुसार त्याची विक्री करू शकतो.\n- नंदकिशोर ठेंग, हळद उत्पादक, शेतकरी बुलडाणा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_537.html", "date_download": "2021-07-30T09:56:22Z", "digest": "sha1:UTRTUUDEETZ4L2F3MZOBQDCGPYRK7UFZ", "length": 8328, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेची ऑनलाईन शाळेस सुरूवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेची ऑनलाईन शाळेस सुरूवात\nहिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेची ऑनलाईन शाळेस सुरूवात\nहिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेची ऑनलाईन शाळेस सुरूवात\nहिंद सेवा मं��ळाच्या बगडपट्टीतील प्राथमिक शाळेच्या ऑनलाईन शाळा कामकाजास मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी सरस्वती पूजनाने सुरूवत केली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.\nअहमदनगर ः जून महिन्यात नवे शैक्षणिक वर्षास सुरूवात होऊन सर्व शाळा सुरु होत असतात. मात्र करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसर्‍या वर्षी सर्व शाळा बंद आहेत. हिंद सेवा मंडळाच्या बगडपट्टीतील प्राथमिक शाळेत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शाळेस सुरूवात केली आहे. शाळेत विद्यार्थी नसले, तरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेची आकर्षक सजावट करून व रांगोळ्या रेखाटून सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी विद्येची देवता सरस्वती पूजनाने शालेय कामकाजास सुरूवत केली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.\nमुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शाळेस सुरवात झाली आहे. मागच्या वर्षीही शिक्षकांनी ऑनलाईन ्द्वारे साध्या व सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे ज्ञान दिले होते. मुलांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये म्हणून जोवर शासन दैनदिन शाळा सुरु करत नाही तोवर याही वर्षी ही शाळा याच पद्धतीने ऑनलाईन चालणार आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बं�� नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/megabharti-mahabharti-date-declare/", "date_download": "2021-07-30T09:27:37Z", "digest": "sha1:VAOIB6WF7VY3GC7JLVWMSEYESMVU6HYF", "length": 7196, "nlines": 165, "source_domain": "careernama.com", "title": "महाभरतीच्या तारखा जाहीर - Careernama", "raw_content": "\nपोटापाण्याची गोष्ट | महाभरतीच्या तारखांचा महाराष्ट्रातील तरूण वर्ग खूप आतुरतेने वाट पाहत होता. त्यातही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा तरुण वर्ग जास्त उत्साही होता. त्या सर्वासाठी आनंदाची बातमी आहे. वनरक्षक, तलाठी, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभागच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि इतर पदाच्या तारखा अजून तरी जाहीर झाल्या नाहीत.\nक्र.१ वनरक्षक – जून २०१९\nक्र.२ तलाठी – जून-जुलै २०१९\nक्र.3 पशुसंवर्धन विभाग – जुलै-ऑगस्ट 2019\nक्र.४ आरोग्य विभाग – जुलै-ऑगस्ट 2019\nअधिकृत संकेतस्थळावर अधिक माहिती मिळेल.\nहे पण वाचा -\nठाकरे सरकारची मोठी घोषणा MPSC मार्फत 15,500 जागांसाठी लवकरच…\nअसंख्य अडी-अडचणींवर मात करत अखेर राहुल बनला PSI; मिळविले…\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरिक्षक पदासाठीच्या…\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात पदवीधरांना संधी\nजलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंतापदासाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती, अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख\nब्रॉडकास्ट अभियांत्रिकी कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये भरती\nजगभर फिरण्याची हौस करीयर करून पूर्ण करा\nराष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये 587 जागांसाठी भरती\nवायुसेनेमध्ये १२ वी पास तरुणांना सुवर्णसंधी\nतेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात पदवीधरांना संधी\nआरोग्याकडे लक्ष देताय ना \nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती\nMNLU Nagpur Recruitment 2021 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई अंतर्गत भरती\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ ��ंजिनियरिंग पुणे येथे विविध…\nBECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स…\nRCFL Recruitment 2021 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स…\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/new-hope/", "date_download": "2021-07-30T10:20:31Z", "digest": "sha1:B5ZRJFOHTEBLMKFQWPD3MD3K3PN67RGV", "length": 5766, "nlines": 92, "source_domain": "hirkani.in", "title": "नवी उमेद – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nअष्टभुजा हिरकणी, साप्ताहिक आपल्या हाती देताना मनस्वी हर्ष होत आहे. विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांच्या सहकार्याने आणि प्रोत्साहनाने हे साप्ताहिक नवी उमेद घेऊन उभी आहे.\nआज समाजात सर्वत्र विविध वाईट प्रव्रतीला उधाण आलं आहे. महिला आणि मुलींवर लैंगिक शोषण तसेच अत्याचार हे दिवसागणिक वाढतच जात आहे. हा सर्वच प्रकार प्रचंड निंदनीय आहे. आशा प्रकारा मुळे भावी पिढी आणि समाज बिघडत चालला आहे. याचबरोबर मानवाला नितीमुल्यांचा विसर पडत आहे. हि ह्रदयद्रावक चाल आपण महिला साहित्यिकांनी विचारविनिमयातुन हाणून पाडली पाहिजे आणि सामाजात महिलांवर होणार्‍या अत्याचारवर वाच फोडली पाहिजे. तेव्हा कुठे समाज जागा होईल.\nएकीकडे होणारे अत्याचार आणि दुसरीकडे स्त्रिया ना वावरताना होणारी घालमेल आशी आहे की, सांगता ही येत नाही आणि दाखवता ही येत नाही आशा परिस्थिती त काही महिला धाडस करू आपली प्रतिमा ऊंचावतात आणि झळकवतात . ह्या आश्या नारी जातीचा सन्मान या साप्ताहिकातुन प्रत्यक्ष पणे केला जाणार आहे. अष्टभुजा हिरकणी साप्ताहिक हे प्रत्येक महिलांना व्यक्त होण्यासाठी व्यसपीठ देण्यात यशस्वी ठरत आहे. हे साप्ताहिक सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे, हिच अपेक्षा.\nमुख्य कार्यकारी संपादक, नांदेड.\nसंत साहित्य : माझी जनाई…एक अभ्यास\nजालन्याचे जिल्हाधिकारी का आलेत चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T12:12:58Z", "digest": "sha1:5XSH3PEDCAJQYTSGR5XNRBNFVCA5NHLR", "length": 6984, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माढा रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nमाढा हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा गावामधील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात.\nसोलापूर जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ सप्टेंबर २०१६ रोजी १५:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/an-earthquake-with-a-magnitude-of-5-4-hit-myanmar-india-border-region/", "date_download": "2021-07-30T10:14:51Z", "digest": "sha1:Q3AOGU6UHCFXYV5R4MEDT73JCPRXOH4H", "length": 7057, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फणी चक्रीवादळानंतर ‘आसाम’ला भूंकपाचा धक्का – Dainik Prabhat", "raw_content": "\nफणी चक्रीवादळानंतर ‘आसाम’ला भूंकपाचा धक्का\nनवी दिल्ली – फणी चक्रीवादळानंतर आता आसामला शनिवारी संध्याकाळी 4.33 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी नोंदवण्यात आली आहे.\nभूकंपाचा केंद्रबिंदू भारत-म्यानमार सीमा क्षेत्राच्या (नागालँड) आसपास होता. भूंकपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे कोणतेही वृत्त आलेले नाही.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nबंदी असतानाही मांगूर माशाचे उत्पादन सुरूच\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’…\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\nपेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा\nआसाम-मिझोराममधील संघर्ष: दोन शतकांचा वाद आणि वांशिक किनार\n एका दिवसात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; ‘या’…\nबसवराज बोम्मई यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; बनले २३ वे मुख्यमंत्री\nममता बॅनर्जी-सोनिया गांधी भेट संजय राऊत म्हणाले, “भेटीगाठी…”\nजम्मू-काश्मीर; किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे ४ ठार तर ४० जण बेपत्ता; बचावकार्य सुरू\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-guard-of-the-guard-wall-in-dudulgaon/", "date_download": "2021-07-30T09:41:20Z", "digest": "sha1:HNYOMP7V36HK2XS2VXCT5R3JYT3JO55G", "length": 9260, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संरक्षक भिंतीचे कवच डुडुळगावमधील जागेला – Dainik Prabhat", "raw_content": "\nसंरक्षक भिंतीचे कवच डुडुळगावमधील जागेला\nपाईपलाईन टाकण्यासाठी मावळातील जमीन वळती\nमावळ तालुक्‍यातील कोंडिवडे गावातील राजीव राऊत यांच्या जागेत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी या ठिकाणी असलेली वन विभागाची जमीन वळती करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सर्व्हे क्र. 46 मधील 0.01 हेक्‍टर जमीन अटी, शर्तीच्या अधीन राहून राखीव वनासाठी असलेली ही जमीन वळती करण्यास अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी मान्यता दिली आहे.\nपिंपरी – डुडुळगाव येथील वन विभागाच्या मालकीच्या जागेला संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. त्याकरिता 41 लाख, 84 हजार, 700 रुपये खर्च येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व्हे क्र. 11 मध्ये ही जागा आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण आठ ठिकाणच्या जमिनीला अशा प्रकारची भिंत उभारण्यात येणार आहे. त्याकरिता एकूण 3 कोटी, 24 लाख, 56 हजार, 200 रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे होणारे अतिक्रमण वन विभागाला थोपविता येणे शक्‍य होणार आहे.\nवन विभागाच्या वतीने आपल्या मालकीच्या पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जमिनींचा आढावा घेण्यात आला. त्याकरिता याठिकाणी भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर एकूण आठ जागांना संरक्षक भिंत बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.\nया सर्व जमिनींना संरक्षक भिंत उभारताना मालकी हक्काची पूर्तता करुन घ्या, तसेच सविस्तर अंदाजपत्रक तयार करताना काम सुरू करण्यापूर्वी संरक्षक भिंतीचे संकल्पन तयार करुन, त्यास प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊनच निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे काम करत असताना पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार काम करण्याची देखील सूचना करण्यात आली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसातारा, माढ्यात सरासरी 60 टक्के मतदान\nपैशाच्या वादातून मित्रानेच केली हत्या\nपिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन\nऐतिहासिक गर्दीच्या रॅलीने शेळके यांच्या प्रचाराची सांगता\nभयमुक्त भोसरीसाठी आम्ही पोलीस आयुक्तालय केले\nशहरात 2387 टपाली मतदान\nखोट्या टिमक्‍या वाजविणे बंद करा – विलास लांडे\nशहरात पोलिसांचा “ऑल आऊट’ धमाका\nमावळसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nपिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.njreborn.com/mr/light-stabilizer-coating-additives/", "date_download": "2021-07-30T11:08:04Z", "digest": "sha1:COXUMJRM776ZG7I3BIV5L535KGMDMHHU", "length": 20882, "nlines": 208, "source_domain": "www.njreborn.com", "title": "लाइट स्टॅबिलायझर फॅक्टरी - चायना लाइट स्टेबलायझर मॅन्युफॅक्चरर्स, पुरवठा करणारे", "raw_content": "\nतांत्रिक आणि विक्रीनंतरची सेवा\nलिक्विड लाइट स्टेबलायझर डीबी 117\nवैशिष्ट्यः डीबी 117 ही एक प्रभावी, द्रव उष्णता आणि लाइट स्टॅबिलायझर प्रणाली आहे, ज्यामध्ये प्रकाश ��्टॅबिलायझर आणि अँटीऑक्सिडेंट घटक आहेत, ज्यामुळे अनेक पॉल्युरेथेन सिस्टम त्याच्या वापरा दरम्यान उत्कृष्ट प्रकाश स्थिरता प्रदान करते. शारीरिक गुणधर्मांचे स्वरूप: पिवळा, चिपचिपा द्रव घनता (20 डिग्री सेल्सियस): 1.0438 ग्रॅम / सेमी 3 व्हिस्कोसिटी (20 डिग्री सेल्सियस) : 35.35 मिमी 2 / एस अनुप्रयोग डीबी 117 रिएक्शन इंजेक्शन मोल्डिंग, थर्माप्लास्टिक पॉलीयुरेथेन सिंथेटिक लेदर, कास्ट पॉलीयुरेथेन्स सारख्या पॉलीयुरेथेन्समध्ये वापरला जातो , ई ...\nलिक्विड लाइट स्टेबलायझर डीबी 75\nकॅरेक्टरायझेशन डीबी 75 ही पॉलीयुरेथेन्ससाठी तयार केलेली द्रव उष्णता आणि लाइट स्टॅबिलायझर सिस्टम आहे. हे मिश्रण सीलेंट आणि चिकट अनुप्रयोगांमध्ये देखील वापरले जाऊ शकते, तिरपे आणि फ्लोअरिंगवरील पॉलीयुरेथेन कोटिंगमध्ये तसेच कृत्रिम लेदरमध्ये देखील. वैशिष्ट्ये / फायदे डीबी 75 पॉलीयुरेथेन उत्पादनांची प्रक्रिया, प्रकाश आणि हवामानाद्वारे प्रेरित र्‍हास रोखत ...\nलाइट स्टेबलायझर यूव्ही -3853\nरासायनिक नाव: 2, 2, 6, 6-टेट्रॅमेथिल-4-पिपरिडिनिल स्टीरेट (फॅटी idsसिड मिश्रण) सीएएस नाही. १7070०78-०6-० आण्विक फॉर्म्युला: C27H53NO2 आण्विक वजन: 423.72 तपशील स्वरूप: लहरी घन वितळणे बिंदू: 28 ℃ मि सॅपोनिफिकेशन मूल्य, एमजीकेओएच / जी: 128 ~ 137 राख सामग्री: कोरडे झाल्यावर 0.1% कमाल तोटा: ≤ 0.5% सपोनिकेशन मूल्य, एमजीकेओएच / जी: 128-137 ट्रान्समिशन,%: 75% मि @ 425nm 85% मिनिट 450 एनएम गुणधर्म: ते रागाचा झटका, गंधहीन आहे. त्याचा वितळण्याचा बिंदू 28 ~ 32 डिग्री सेल्सियस आहे, विशिष्ट गुरुत्व (20 डिग्री सेल्सियस) 0.895 आहे. हे ...\nलाइट स्टॅबिलायझर यूव्ही -3529\nरासायनिक नाव: लाइट स्टॅबिलायझर यूव्ही -3529: एन, एन-बीस (2,2,6,6-टेट्रॅमेथिईल-4-पिपरिडिनिल) -1,6-हेक्सेनेडामाइन पॉलिमर मॉर्फोलाइन-2,4,6-ट्रायक्लोरो -1, 3,5-ट्रायझिन प्रतिक्रिया उत्पादने मेसिलेटेड सीएएस नाही .: 193098-40-7 आण्विक फॉर्म्युला : (C33H60N80) एन आण्विक वजन : / विशिष्ट स्वरुपाचे स्वरूप: पांढर्‍या ते पिवळट रंगाचे काच संक्रमण तापमान: 95-120 डिग्री सेल्सियस कोरडे कमी होणे: 0.5% जास्तीत जास्त टोल्यूने न विरघळणारे: ओके अनुप्रयोग पीई-फिल्म, टेप किंवा पीपी-फिल्म, टेप किंवा पीईटी, पीबीटी, पीसी आणि पीव्हीसी.\nलाइट स्टेबलायझर अतिनील -3546\nरासायनिक नाव: पॉली [(--मॉर्फोलिनो-ट्रायझिन-२,4-डाययल) [२,२,6,6-टेट्रॅमेथिईल-- पिपरिडिल] इमिनो]-हेक्सामेथिलीन [(२,२,6,6-टेट्रॅमेथिल -4-पाइ��ेरिडिल) इमिनो], सायटेक सायसॉर्ब यूव्ही-334646 C सीएएस क्रमांक: 45२4545१--48-7 आण्विक फॉर्म्युला (31 C31H56N8O) n आण्विक वजन : 1600 ± 10% विशिष्टता स्वरूप: पांढरा पावडर किंवा पेस्टिल कलर (एपीएचए): 100 कोरडे केल्यावर जास्तीत जास्त तोटा, 0.8% जास्तीत जास्त मेल्टिंग पॉईंट: / ℃: 90-115 अनुप्रयोग 1. किमान रंग योगदान 2. कमी अस्थिरता 3. इतर एचएएलएस आणि यूव्हीएसह उत्कृष्ट अनुकूलता 4. चांगले ...\nरासायनिक नाव: पॉली [[6-- [[(१,१,3,3-टेट्रामेथिलब्युटिल) अमीनो] -१,3,5-ट्रायझिन-२,4-डाययल] [(२,२,6,6-टेट्रॅमेथिल-4 -पिपरिडिनिल) इमिनो] -1,6-हेक्सेनेडिआइल [(2,2,6,6-टेट्रॅमेथिईल -4-पिपरिडिनिल) इमिनो]]) सीएएस नाही .:70624-18-9 आण्विक फॉर्म्युला : [सी 35 एच 64 एन 8] एन (एन = 4-5) आण्विक वजन :> 9000 विशिष्ट स्वरूप: पांढरा किंवा फिकट गुलाबी पिवळा पाउडर किंवा ग्रॅन्युल्ट मेल्टिंग रेंज (℃): 100 ~ 125 अस्थिरता (%): .80.8 (105 ℃ 2 एचआर) राख (%): .10.1 हलकी ट्रान्समिटन्स ( %): 425nm 93 min 500nm 97 min (10g / 100ML toluene) अॅप ​​...\nरासायनिक नाव: पॉली [[6 - [(1,1,3,3-टेट्रामेथिलब्यूटिल) अमीनो] -1,3,5-ट्रायझिन-2,4-डाययल] [(2,2,6,6-टेट्रॅमेथिल -4 -पिपरिडिनिल) इमिनो] -1,6-हेक्सेनेडिआइल [(2,2,6,6-टेट्रॅमेथिईल -4-पिपरिडिनिल) इमिनो]] सीएएस क्रमांक ::71878-19-8 / 52829-07-9 आण्विक फॉर्म्युला : C35H69Cl3N8 & सी २H एच 2२ एन २ ओ Mo आण्विक वजन n एमएन = 8० &..33434996 आणि 480०.70० Spec तपशील तपशील: पांढर्‍या ते किंचित पिवळ्या दाणे, गंधहीन वितळण्याची श्रेणी: साधारण. 55 डिग्री सेल्सियस प्रारंभ विशिष्ट गुरुत्व (20 डिग्री सेल्सियस): 1.0 - 1.2 ग्रॅम / सेमी 3 फ्लॅशपॉईंट:> 150 डिग्री सेल्सियस वाष्प दाब (...\nरासायनिक नाव: पॉली [[6 - [(1,1,3,3-टेट्रामेथिलब्यूटिल) अमीनो] -1,3,5-ट्रायझिन -2,4 डीआयएल] [(2,2,6,6-टेट्रॅमेथिल-4-पिपरिडिनल ) इमिनो] -1,6-हेक्सेनेडिआइल [(2,2,6,6-टेट्रामेथिईल -4-पिपरिडिनिल) इमिनो]]) सीएएस क्रमांक ::65447-77-0 &70624-18-9 आण्विक फॉर्म्युला- C7H15NO & C35H69Cl3N8 आण्विक वजन N एमएन = 2000-3100 ग्रॅम / मोल आणि एमएन = 3100-4000 ग्रॅम / मोल विशिष्टता स्वरूप: पांढर्‍या ते किंचित पिवळ्या रंगाच्या पेस्टल्स वितळण्याची श्रेणी: 55-140 डिग्री सेल्सियस फ्लॅशपॉईंट (डीआयएन 51758): 192 डिग्री सेल्सियस बल्क घनता: 514 ग्रॅम / एल अर्जदाराची क्षेत्रे ...\nरासायनिक नाव: बीस (2,2,6,6-टेट्रॅमेथिल-4-पिपरिडिनिल) सेबेट सीएएस नाही .:52829-07-9 आण्विक फॉर्म्युला : C28H52O4N2 आण्विक वजन : 480.73 तपशील स्वरूप: पांढरा पावडर / दाणेदार शुद्धता: 99.0% मिनिट पिघलना बिंदू: -१-8585 min Cmin राख: ०.१% कमाल प्रेषण: 5२nnm:%%% मिनिट 5050०nm: minola% मिनिट अस्थिरता: ०.२% (१०° डिग्री सेल्सियस, २ तास) Lightप्लिकेशन लाइट स्टॅबिलायझर 7070० एक अत्यंत प्रभावी रेडिकल स्कॅव्हेंजर आहे जे सेंद्रीय पॉलिमरपासून संरक्षण करते अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे होणारी विघटन. हलकी स्टॅबिली ...\nरासायनिक नाव: एन, एन-बीस (2,2,6,6-टेट्रॅमेथिईल -4-पिपरिडिनिल) -1,3-बेन्जेडेनिकारबॉक्साइड 1,3-बेन्जेन्डिकारबॉक्साइड, एन, एन-बीस (2,2,6,6 -टेट्रॅमेथिल-4-पिपरिडिनिल); नायलोस्टाब एस-ईड; पॉलिमाइड स्टेबलायझर; 1,3-बेन्झेनेडिकारबॉक्सामाईड, एन, एन-बीस (2,2,6,6-टेट्रामेथिईल -4-पिपरिडिनिल) -; 1,3-बेन्जेडेनिकारबॉक्साइड, एन, एन-बिस (2,2,6, 6-टेट्रामेथिल-4-पिपरडिनाइल); एन, एन ”-बीआयएस (2,2,6,6-टेट्रॅमेथील -4-पिपरिडिनल) -1,3-बेन्जेनेडिकारबॉक्सामिडे; एन, एन-बीस (2,2,6, 6-टेट्रामेथिल-4-पिपरिडिल) आयसोफॅथालामाइड; प्रकाश स्थिर ...\nउच्च कार्यप्रदर्शन लाइट स्टेबलायझर डीबी 886\nकॅरेक्टरायझेशन डीबी 886 पॉलीयुरेथेन सिस्टमसाठी डिझाइन केलेले एक उच्च कार्यक्षमता यूव्ही स्टेबलायझेशन पॅकेज आहे (उदा. टीपीयू, सीएएसई, रिम लवचिक फोम applicationsप्लिकेशन्स). डीबी 866 थर्माप्लास्टिक पॉलीयुरेथेन (टीपीयू) मध्ये विशेषतः कार्यक्षम आहे. डीबी 866 टारपॉलिन आणि फ्लोअरिंगवरील पॉलीयुरेथेन कोटिंग्जमध्ये तसेच कृत्रिम लेदरमध्ये देखील वापरला जाऊ शकतो. अनुप्रयोग डीबी 886 पॉलीयुरेथेन प्रणाल्यांना अतिनील स्थिरता प्रदान करते. पारंपारिक अतिनील स्टॅबिलायझर सिस्टमवरील वाढती प्रभावीता विशेषतः ...\nरासायनिक नाव: बीस (1,2,2,6,6-पेंटामेथिल-4-पिपरिडिनिल) सेबॅकेट मेथिल 1,2,2,6,6-पेंटामेथाइल-4-पिपरिडिनिल सेबेट सीएएस नाही .:41556-26-7+82919 -37--7 आण्विक फॉर्म्युला : C30H56N2O4 + C21H39NO4C30 आण्विक वजन : 509 + 370 तपशील स्वरूप: हलका पिवळा चिकट द्रव समाधानाचा स्पष्टपणा (10 ग्रॅम / 100 मिली टोल्युइन): द्रावणाचा स्पष्ट रंग: 425 एनएम 98.0% मि (प्रसारण) 500 एनएम 99.0% मिनिट (जीसीद्वारे): १. बिस (१,२,२,6,6-पेंटामेथिल---पिपरिडिनिल) सेबॅकेट: +० +%% २.मिथिल १,२,२,6,6-पेंटामेथिल-pip-पिपरिडि. ..\nपत्ता: कक्ष 1409, 20 झिंगहू रोड, पुकोऊ जिल्हा, नानजिंग सिटी, जिआंग्सु प्रांत, चीन 210032\nआपण आमच्याशी येथे संपर्क साधू शकता\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/news-behind-news/fir-registered-kalaburagi-police-against-mim-leader-waris-pathan-controversial-comment-9586", "date_download": "2021-07-30T11:36:18Z", "digest": "sha1:VZDUZ665N4YZCH572U225W3AXCLYBQO7", "length": 4177, "nlines": 18, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | 100 कोटींवर 15 कोटी भारी म्हणणाऱ्या वारिस पठाणांवर गुन्हा", "raw_content": "\nVIDEO | 100 कोटींवर 15 कोटी भारी म्हणणाऱ्या वारिस पठाणांवर गुन्हा\nबंगळूर : देशातील शंभर कोटींवर पंधरा कोटी भारी पडतील, असे वाद्ग्रस्त वक्तव्य करणारे एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्याविरोधात कलबुर्गी पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.\nवारिस पठाण हे वक्तव्य केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. गुलबर्गा येथील आयोजित सभेत बोलताना त्यांनी ही गरळ ओकली होती. विशेष म्हणजे या वेळी व्यासपीठावर पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हेदेखील उपस्थित होते. मुस्लिम समुदायाला स्वातंत्र्य देण्यात आले नाही तर ते त्यांना हिसकावून घ्यावे लागेल, असे सांगताना पठाण म्हणाले की, ‘‘आम्ही आमच्या माता, भगिनींना पुढे करून स्वत: मात्र लपून बसल्याचा दावा काही जण करत आहेत; पण प्रत्यक्षात मात्र आता फक्त सिंहीणीच रस्त्यावर उतरल्या असताना तुम्हाला घाम फुटला आहे. कल्पना करा आम्ही सर्व रस्त्यावर उतरलो तर काय होईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. पंधरा कोटी हे शंभर कोटींना भारी पडतील.’’\nवारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कलबुर्गी पोलिसांनी कलम 117,153 (दंगलीसाठी भडकावना) आणि कलम 153 ए (दोन समाजात तेढ निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.\nवारिस पठाण यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, ते तसे करणार नसतील तर राज्य सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. देशात शंभर कोटी हिंदू असल्यानेच येथे अल्पसंख्याक सुरक्षित असून त्यांना स्वातंत्र्य उपभोगता येत आहे. हिंदू समाज सहनशील असून आमच्या सहनशीलतेस कुणीही आमचा कमकुवतपणा समजू नये.\n- देवेंद्र फडणवीस, नेते भाजप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.srtmun.ac.in/mr/schools/school-of-chemical-sciences/10942-research-guides-2.html", "date_download": "2021-07-30T10:57:26Z", "digest": "sha1:HNBFQTJLP45A6J4X6SSZCA34YAFC3ZNY", "length": 9707, "nlines": 219, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "Research Guides", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे स��कुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinknonsense.com/bb/tag/savarkar/", "date_download": "2021-07-30T11:25:52Z", "digest": "sha1:ZQ2KVJRQXNE33C4EK632D26XUFZOWYHE", "length": 6776, "nlines": 128, "source_domain": "www.thinknonsense.com", "title": "savarkar | The Nonsense Blog", "raw_content": "\nगेली कित्येक वर्षे मला हे पुस्तक वाचावेसे वाटत होते. या संचारबंदी मुळे हा योग जुळून आला. शरद पोंक्षेच्या नावाने एक संदेश फिरवला जात होता जिथे ते म्हणत की या संचारबंदीत “माझी जन्मठेप” वाचायला घ्या. ठरवले. पण पुस्तक माझ्याकडे नव्हते. आता काय तेव्हाच लक्षात आले की काही दिवसांपूर्वी मला या पुस्तकाचे ध्वनिमुद्रण केलेले युट्यूब लिंक सापडले. ते ऐकायला सुरू करताच सावरकरांच्या संकेतस्थळावर पीडिएफ पण सापडले. ध्वनिमुद्रित केलेले पुस्तक वाजवून आणि पुढे पीडिएफ ठेवून ते वाचू लागलो.\nएका व्यक्तिच्या आयुष्यात किती हे त्रास किती म्हणून एका माणसाची सहनशक्ती किती म्हणून एका माणसाची सहनशक्ती हे दोन प्रश्न सर्वात आधी माझ्या मनात आले. पुस्तकाच्या पहिल्या पानापासून जी पीडा कथित केली आहे ती शेवट पर्यंत तशीच आहे. कधी कधी थोडी मात्रा वर खाली होते. पण शून्य कधीच नाही. सावरकरांनी दहा वर्षे अंदमानात अपार शारीरिक आणि मानसिक यातना सहन केल्या. जिथे एका बाजूला धडधाकट व्यक्ती या यातना सहन न होवून वर्ष दोन वर्षांतच आत्महत्या करीत किंवा त्यांचा मृत्यू होई तिथे दहा वर्षे काढणे एक चमत्कारच.\nहे सगळं सहन करण्यामागे एकच गोष्ट कारणीभूत. ती म्हणजे प्रचंड राष्ट्रप्रेम. आपल्या राष्ट्रासाठी जगावे, स्वातंत्र्य मिळवून राष्ट्राची प्रगती करावी हे ध्येय. समाजात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी कारागृहात असतानाच प्रयत्न सुरू केले. कैद्य���ंना शिक्षण, वाचनाची आवड निर्माण करणे, राजकारणाची समज. शुध्दिकरण इ. यासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. बहुतांश वेळा त्यांना या उपक्रमात यश सुध्दा मिळाले.\nपुस्तक वाचताना सावरकरांच्या चिवट इच्छाशक्तीची आणि मनोधैर्याची जाणीव होते. खून, दरोडा घातलेल्यांना, आपल्या नंतर कारावास झालेल्यांना लवकर सुटका मिळल्यावर काय वाटत असेल त्यांना सर्व बदिंना काही ना काही सुट मिळत असे पण त्यांना नाही. अगदी अंदमानातून सुटका झाल्यानंतर सुध्दा भारतात तीन वर्षे कारावास सहन केल्यानंतर सुटका झाली.\nशेवटी शेवटी अजून एक गोष्ट जाणवली की भारताने एक दूरदृष्टी असलेल्या या नेत्याला म्हणावे ते स्थान आणि महत्व दिले नाही.\nआता संचारबंदी लागू असताना हे पुस्तक वाचल्याने त्याचा वेगळा प्रभाव पडला. आपण जे सहन करतोय ते काहीच नाही असे वाटू लागले. मराठी वाचता येत असेल तर नक्कीच वाचा. तुमचा दृष्टिकोन बदलणारे पुस्तक ठरेल हे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/natavarya-prabhakar-panashikar-rangbhumi-lifetime-achievement-award-announced-to-late-ratnakar-matkari/", "date_download": "2021-07-30T10:02:03Z", "digest": "sha1:34XDI4FV2UMNLQBP5URITLPE7QZ32KCV", "length": 13376, "nlines": 143, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome Uncategorized नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर\nनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर\nराज्य शासनामार्फत देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, आस्वादक स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. रु.५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.\nसांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रत्नाकर मतकरी यांच्या रंगभूमीवरील बहुमूल्य योगदानाचा गौरव, २०१९-२० या वर्षासाठीच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराने करण्यासाठी शिफारस केली होती, परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू झाल्याने पुरस्काराची घोषणा आणि प्रदान समारंभ होण्यापूर्वीच रत्नाकर मतकरी यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे\n२०१९-२० या वर्षा��ाठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय रत्नाकर मतकरी याना मरणोत्तर घोषित करण्यात आला आहे.\nश्री. मतकरी यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कांदबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा सर्व साहित्य प्रकारांत दर्जेदार आणि सातत्यपूर्ण लेखन केले. साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान आहे. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहुर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करुन बालनाट्यांची निर्मिती केली. मतकरी यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कार आणि सन्मान देऊन करण्यात आला आहे. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांत त्यांचा समावेश होतो.\nनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, राकमकृष्ण नायक, लीलाधर कांबळी, बाबा पार्सेकर आणि जयंत सावरकर यांना प्रदान करण्यात आला आहे.\nPrevious article‘या’ योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत लाभ..\nNext articleबॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर यांचे निधन..\n‘या’ ठिकाणी पाहा दहावीचा निकाल\nमुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येय्यासाठीचे पाऊल – मुख्यमंत्री\nआदिवासी बांधवांसाठी विकासाच्या योजना व नवनवीन संकल्पना आणा – मुख्यमंत्री\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरो���ाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/satara-crime-news-police-shirwal-investigation", "date_download": "2021-07-30T11:43:57Z", "digest": "sha1:GJ6VP5L7PVIY7M4VAC24XL4WKCFPCDAS", "length": 5686, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून", "raw_content": "\n आठ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून\nशिरवळ (जि. सातारा) : नायगाव (ता. खंडाळा) येथे प्रशांत चन्नपा जामदार (मूळ रा. बिगदगुडेवाडी, ता. कल्याण, जि. बिदर, कर्नाटक) या आठ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या मुलास डोक्‍यालाही मार लागला आहे. साेमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस पथक घटनास्थळी ठाण मांडून तपास करत होते.\nयाबाबत शिरवळ पोलिसांनी सांगितले, की नायगाव येथील प्रशांत गुजर यांच्याकडे कर्नाटक राज्यातील हे कुटुंब शेतावर कामाला होते. आईवडील शेतावर काम करत असताना फळाच्या पॅकिंगसाठी पेपरची रद्दी आणायला हा मुलगा घरी आला होता. जामदर यांच्या राहत्या घराशेजारील पपईच्या बागेत मुलाचा मृतदेह सायंकाळी आढळून आला. या घटनेचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.\nहेही वाचा: Maharastra Government (GR) : या आठवड्यातील राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय पहा एका क्लिकवर..\nदरम्यान, हा प्रकार साेमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. यानंतर पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे, उपनिरीक्षक सागर अरगडे व वृषाली देसाईसह सर्व पोलिस कर्मचारी व गुन्हे अन्वेषणचे धुमाळ, तसेच ठसे तज्ज्ञ येथे तत्काळ हजर झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची चौकशी पोलिस करत होते.\nसातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/more-hundred-suspension-driver-carriers-nashik-marathi-news-374549", "date_download": "2021-07-30T10:40:21Z", "digest": "sha1:5ZKVQ22C3IWO4NI225FMQEUNMDXU3KXA", "length": 10565, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ड्यूटीला न जाणे पडले महागात! शंभरपेक्षा जास्त दांडीबहाद्दर चालक-वाहकांचे निलंबन", "raw_content": "\nकाही कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अनेक जण भीतीपोटी ड्यूटी करण्यास धजावत नसल्याचे प्रकार सुरू आहेत. याशिवाय अन्य कारणांमुळे, तर काहींनी कुठलीही अडचण नसतानाही दांड्या मारल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.\nड्यूटीला न जाणे पडले महागात शंभरपेक्षा जास्त दांडीबहाद्दर चालक-वाहकांचे निलंबन\nयेवला (नाशिक) : राज्यभरातून मुंबईत राज्य परिवहन महामंडळाच्या बससह चालक-वाहकांना प्रवाशांच्या वाहतुकीच्या सेवेसाठी पाठविले जात आहे. मात्र, कोरोनाची भीती व अन्य कारणांमुळे दांड्या मारणाऱ्या जवळपास शंभरावर चालक-वाहकांवर जिल्ह्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.\nभीतीपोटी ड्यूटी करण्यास धजावत नसल्याचे प्रकार सुरू\nमुंबईत लोकल सुरू असली, तरी काही निकषांमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. परिणामी, बेस्टची वाहतूक सेवा अपुरी पडत असल्याने बेस्ट व परिवहन महामंडळात करार झाला असून, राज्यातील अनेक बससह चालक-वाहक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातूनही प्रत्येक आगारातून दहा दिवसांसाठी ४० ते ४५ जणांची टीम आलटूनपालटून मुंबईला ड्यूटीसाठी पाठविली जाते. मात्र, येवल्यासह अन्य तालुक्यांत मुंबईहून परतल्यानंतर काही कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अनेक जण भीतीपोटी ड्यूटी करण्यास धजावत नसल्याचे प्रकार सुरू आहेत. याशिवाय अन्य कारणांमुळे, तर काहींनी कुठलीही अडचण नसतानाही दांड्या मारल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.\nयेवल्यातील तीन वाहक व चार चालकांवर कारवाई\nअशा पार्श्‍वभूमीवर मनमाड, सिन्नर, इगतपुरी, लासलगाव, सटाणा, येवला, नांदगाव आदी आगारांतील शंभरावर कर्मचाऱ्यांवर त्या-त्या आगारप्रमुखांनी निलंबनाची कारवाई केली आहे. यातही गंभीर बाब म्हणजे यातील काही जण मुंबई तर सोडाच; परंतु स्थानिक ड्यूटीसाठीदेखील हजर झाले नाहीत. त्यामुळे ही कारवाई झाली आहे. येवला आगारातही तीन वाहक व चार चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. कर्मचारी संघटनांचा मात्र या कारवाईला विरोध असून, आमच्या अडचणी समजून न घेता निलंबनाची कारवाई केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.\nपाच कर्मचारी पुन्हा बाधित\nप्रासंगिक करारानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या येवला आगारातील बेस्टच्या कामगिरीसाठी पाठविलेल्या आणखी पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. प्रत्येक आठवड्याला एसटीच्या येवला आगारातील २० चालक, २० वाहक, दोन वाहतूक नियंत्रक आणि दोन कार्यशाळा कर्मचारी अशा एकूण ४४ कर्मचाऱ्यांना बेस्टच्या कामगिरीवर पाठविण्यात येत आहे. अशाच पद्धतीने बेस्ट बससेवेची कामगिरी आटोपून परतलेल्या येवला आगाराच्या १६ कर्मचाऱ्यांना मागील आठवड्यात कोरोनाची बाधा झाली होती. हे कर्मचारी बरे होऊन घरी परतत नाहीत, तोच आणखी नव्याने सोमवारी पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या या पाच कर्मचाऱ्यांमध्ये तीन चालक आणि दोन वाहकांचा समावेश आहे.\nहेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान\nसूचना व संधी देऊनही अनेक जण मुंबई, तसेच स्थानिक पातळीवरही ड्यूटीसाठी हजर झाले नाहीत. यामुळे फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यातून आगाराला लाखो रुपयांचे नुकसान सहन करण्याची वेळ आली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. एसटी अडचणीत असल्याने कर्मचाऱ्यांनीही समजून घेऊन सेवा द्यावी. - प्रशांत गुंड, आगार व्यवस्थापक, येवला\nहेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-akola/central-government-killed-people-during-corona-period-said-nana-patole-77800", "date_download": "2021-07-30T10:54:21Z", "digest": "sha1:GC2TMGZ2LNKSPEDL4ORAG2NGULZO7NFT", "length": 21603, "nlines": 223, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "केंद्र सरकारने कोरोना काळात माणसं मारण्याचे काम केले : नाना पटोले - central government killed people during corona period said nana patole | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्र सरकारने कोरोना काळात माणसं मारण्याचे काम केले : नाना पटोले\nकेंद्र सरकारने कोरोना काळात माणसं मारण्याचे काम केले : नाना पटोले\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nकेंद्र सरकारने कोरोना काळात माणसं मारण्याचे काम केले : नाना पटोले\nशनिवार, 12 जून 2021\nअसे झाले असेल तर ते निराशाजनक आहे. जे आहे ते पळवू नये. तुम्हाला काही हवे असेल तर नव्याने निर्माण करण्याची भूमिका असली पाहिजे.\nअकोला : देशभरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यात to control the corona situation केंद्र सरकारला सपशेल अपयश आले. या काळात अक्षम्य निष्काळजीपणा करण्यात आला. राज्याराज्यांत दुजाभाव करण्यात आला. the difference was done between states महाराष्ट्राकडे तर केंद्राने साफ दुर्लक्ष केले. एकप्रकारे कोरोना काळात केंद्र सरकारने माणसे मारण्याचे काम केले, central government killed the people during corona period अशा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काल प्रथमच अकोला जिल्हा दौऱ्यावर आलेले नाना पटोले यांनी काल स्वराज्य भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, नाना गावंडे, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील धाबेकर, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, माजी आमदार नातिकोद्दीन खतीब, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश तायडे, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, माजी महापौर मदत भरगड, मनपा विरोधी पक्ष नेते साजीद खान, रमाकांत खेतान, अविनाश देशमुख, कपील ��ावदेव आदींसह नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.\nयावेळी नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर कोरोना नियंत्रणात निष्काळजीपणा करीत माणसं मारण्याचे काम केल्याचा आरोप केला. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या विषयांवरही केंद्राकडून निराशाच झाल्याचे ते म्हणाले. एकीकडे इंधनाचे दर वाढले असताना शेतीसाठी लागणारी औषध, खतं, बियाणे यांच्या वाढलेल्या दरांचा विचार न करता केंद्र शासनाने जाहीर केलेले हमीभाव हा शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले.\nहमीभावात केंद्राकडून शेतकऱ्यांची निराशा\nकेंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावात दरवर्षी किमान १० टक्के वाढ अपेक्षित असते. मात्र, यावर्षी केंद्राने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांना निराश करणारे असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. कोरोना नियंत्रणात अपयशी ठरलेले केंद्र सरकारने पीक विमा शेतकऱ्यांच्या नव्हे तर विमा कंपन्यांच्या फायदाचा कसा ठरेल यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही नानांनी केंद्र सरकारवर केला.\nओबीसी आरक्षणाबाबत खोट्या वल्गना\nस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओडिसीचे आरक्षण रद्द होण्यामागे यापूर्वीच्या देवेंद्र फडणवीस सरकारला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जबाबदार ठरविले. ओबीसी आरक्षणाबाबत आता खोट्या वल्गना फडणवीस करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nसोयाबीन पीक विम्याबाबत केंद्राकडे बोट\nअकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या चुकीच्या सर्वेमुळे सोयाबीन पीक विम्यापासून वंचित रहावे लागले. याबाबत राज्य सरकार हस्तक्षेप करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले यांनी केंद्राकडे बोट दाखविले. पीक विम्याचे नियम हे शेतकऱ्यांना लाभ देणारे नव्हे तर विमा कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला. पीक विम्यासाठी आता ‘बीट पॅटर्न’ राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ज्या सोयाबीन उत्पादकांना यावर्षी पीक विम्याचा लाभ मिळाला नाही, त्यांच्याबाबत राज्य सरकार काय करणार किंवा काँग्रेस त्यासाठी प्रयत्न करणार का, या प्रश्नाला उत्तर देण्याचे नानांनी टाळले.\nहेही वाचा : भारतीय संघातील निवडीवर ऋतुराज म्हणाला, छान वाटतंय, मेहनतीचे फळ मिळाले...\nजे आहे ते पळवू नये\nअकोला जिल्ह्यातून पशुधन आर्थिक विकास मंडळ नागपूरला घेऊन जाण्यात काँग्रेसमधील तुमच्याच सहकाऱ्याने प्रयत्न केले. अकोला जिल्ह्याला काँग्रेसने नवीन काही दिले नाही. मात्र, आहे तेही येथून घेऊन गेले. याबाबत नाना पटोले यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत संपूर्ण माहिती घेतो, असे झाले असेल तर ते निराशाजनक आहे. जे आहे ते पळवू नये. तुम्हाला काही हवे असेल तर नव्याने निर्माण करण्याची भूमिका असली पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज; पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना\nमुंबई : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या (Heavy Rain) इशाऱ्यानंतर कोंकण विभागात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nआम्ही पाणी मागीतले, अजितदादांनी धरण दिले\nनाशिक : मी खासदार असतानाचा हा प्रसंग आहे. टंचाईमुळे शेतकरी संकटात होते. पाण्याच्या संकटामुळे द्राक्षबागा आणि शेती अडचणीत होती. (Grape Gardens and...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nसख्ख्या भावानेच लाटले बहिणीचे २७ कोटी रुपये, बॅंक मॅनेजरही सामील…\nयवतमाळ : सख्ख्या बहिणीच्या नावे बॅंकेत बनावट खाते Froud Account उघडून भावाने २७ कोटी रुपये Rs. 27 crore हडपल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक...\nबुधवार, 14 जुलै 2021\nराज्यातील अधिकाऱ्यांच्या कुठे झाल्या बदल्या ; वाचा सविस्तर\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारने आयएएस IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यावर भर दिला आहे. नुकत्याच सात अधिकाऱ्यांच्या बदल्या...\nबुधवार, 14 जुलै 2021\nअर्धांग वायूच्या सौम्य झटक्यातून आमदार अमोल मिटकरी बचावले...\nअकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी Amol Mitkar यांना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास हिंगणा येथील पक्षाच्या...\nसोमवार, 12 जुलै 2021\nवर्षा गायकवाडांच्या वाहनाला अपघात; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली\nहिंगोली : अकोला ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर हिंगोली येथे असलेल्या पीपल्स बँकेजवळ मोंढ्यातून भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाचा राज्याच्या शालेय...\nशनिवार, 10 जुलै 2021\nअकोल्याला पहिल्यांदाच मिळालेला मंत्रि‍पदाचा मान ठरला औटघटकेचा...\nअकोला : सन २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात वऱ्हाडातील अकोला जिल्ह्याला For Akola District ��हिल्यांदाच राज्यमंत्रिपदाचा मान संजय धोत्रे Sanjay...\nबुधवार, 7 जुलै 2021\nअंतर्गत राजकारणामुळेच घेतला संजय धोत्रेंचा राजीनामा...\nअकोला : अकोला लोकसभा मतदार संघातून सलग चार वेळा निवडून आलेले संजय धोत्रे Sanjay Dhotre यांना केंद्रीय मानव संसाधन व शिक्षण राज्यमंत्री पदावर 19...\nबुधवार, 7 जुलै 2021\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने पद गेलेल्यांना पुन्हा व्हायचंय झेडपीचे कारभारी\nअकोला : इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसींसाठी असलेल्या २७ टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले...\nगुरुवार, 1 जुलै 2021\nशिवसेना-राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडूंची दांडी\nअकोला : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोटनिवडणूक आघाडी करून लढण्यावर जळवपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, एक...\nबुधवार, 30 जून 2021\nकाँग्रेसने साथ सोडताच राजेंद्र शिंगणेंचा बच्चू कडूंना फोन\nअकोला : अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीची पोटनिवडणूक स्वळावर लढायची की आघाडीच्या माध्यमातून सामोरे जायचे, यावर चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच...\nमंगळवार, 29 जून 2021\nअकोला कॉंग्रेसने पाळला नाना पटोलेंचा नारा, स्वतंत्र लढणार...\nअकोला : जिल्हा परिषद, पंचायत समितीची पोटनिवडणूक स्वबळावर लढायची की, आघाडीच्या माध्यमातून सामोरे जायचे, यावर चर्चेच्या फेऱ्या सुरू असतानाच...\nमंगळवार, 29 जून 2021\nअकोला कोरोना सरकार महाराष्ट्र नाना पटोले काँग्रेस यशोमती ठाकूर नगर आमदार खत विषय इंधन शेती हमीभाव आरक्षण देवेंद्र फडणवीस सोयाबीन कृषी विभाग विभाग पशुधन विकास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://barshiparivartan.in/narkhed-grampanchaytivar-umesh-patil-yanche-varchswa/", "date_download": "2021-07-30T11:33:28Z", "digest": "sha1:ULK3NSPROQNQQIANHFSKRQ5QTKTLOILH", "length": 15301, "nlines": 86, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "नरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध – barshi parivartan", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई व��रोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nमोहोळ (प्रतिनिधी)मोहोळ तालुक्यातील नरखेड च्या वार्ड क्रमांक ५ मध्ये उमेश पाटील गटाच्या ओपन महिलेचा फॉर्म चुकून ओपन पुरुष मधून भरल्याने तो बाद ठरला होता , त्या जागेची पोटनिवडणुक व्हावी म्हणून ‘नोटा ‘ ला म्हणजे यापैकी कुणीही नाही ‘या पर्यायाला निवडून आणायचे असे पाटील गटाचे अगोदरच ठरले होते व तसा प्रचारही करण्यात आला होता . ‘नोटा ‘ ची पण जागा उमेश पाटील यांचीच येणार यात शंकाच नव्हती . या मुळे नरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते मिळाली आहेत .\nवार्ड क्रमांक ५ मध्ये एकूण ३ जागा असून ओपन महिला , ओपन पुरुष , व ओबीसी पुरुष असे आरक्षण आहे . यात सचिन शिंदे व अकबर इनामदार यांचा विजय झाला असून ते पाटील गटाचेच उमेदवार आहेत .\nनरखेड ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष – उमेश पाटील गटाने वर्चस्व सिद्ध केले असून १३ पैकी १२ जागांवर विजय मिळवित एकहाती सत्ता स्थापन केली आहे . विजयी ‘नोटा’ जागेबद्दल लवकरात -लवकर पोट निवडणूक घेणेबाबत विनोद बलभिम पाटील यांनी निवडणूक विभागाला तातडीचा अर्ज दिला आहे.\nविनोद बलभीम पाटील नरखेड ता. मोहोळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नरखेड यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की , नरखेड ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकित प्रभाग क्रमांक पाच मधील सर्वसाधारण महिला प्रवर्गातील निवडणुकीत ‘नोटा’ ला (म्हणजे यापैकी कुणीही नाही ‘या पर्यायाला ) सर्वाधिक मतदारांनी पसंती दिल्याने सदर जागेची फेरनिवडणूक घेणेत यावी .\nवार्ड क्रमांक पाच मध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातील मतमोजणी मध्ये अनुक्रमे पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे – १) नोटा मतदान 434 २ ) कोल्हाळ दिपाली अविनाश – 143 ३ )खंदारे सविता हरिदास – 163 वरील वस्तूस्थितीच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 16 नोव्हेंबर 2018 च्या संदर्भातील आदेशान्वये असे नमूद केले आहे , जर नोटा ला लगतच्या उमेदवारापेक्षा जास्त मतदान झाल असेल तर त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेण्याची तरतूद आहे .सदर बाब लक्षात घेता नरखेड मधील प्रभाग 5 मध्ये नोटाला सर्वाधिक मते असल्याने मतदारांनी उर्वरित दोन्ही उमेदवारांना नाकारले असून त्या ���ागेसाठी पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवावी व निवडणूक घेण्यात यावी . याबाबत विनोद बलभिम पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त , जिल्हाधिकारी सोलापूर ,उपविभागीय अधिकारी पंढरपूर व तहसीलदार मोहोळ यांना निवेदन दिले आहे .\nरात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खंदारे सविता हरिदास – 163 मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले .\n← शेळगांवची सायली बादगुडे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धत लातूर जिल्हात तृतीय\nखरीप विम्याची रक्कम त्वरित दया अन्यथा तीव्र आंदोलन – शंकर गायकवाड →\nयोगशिक्षक आणि मुल्यांकनकर्ता परीक्षेत प्रणित देशमुख यशस्वी\nपंढरपुरात धनगर समाजाचे ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन\nतीन साहेबांचे ‘धोरण’ सर्जापूर ग्रामपंचायतीने बांधले बिनविरोधचे “तोरण”\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\n८००० झाडांचा वाढदिवस साजरा ,मॉर्निंग फाउंडेशनमुळे पर्यावरण संतुलनास होणार मदत\nमळेगावात वृक्षारोपणाने कृषी दिन साजरा\nसेवानिवृत्ती निमित्त वैराग- उस्मानाबाद प्रवासी संघटनेच्या वतीने देवकते व क्षिरसागर यांचा सत्कार\nलोकमंगल पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक ठोकळ यांचा सत्कार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T11:51:24Z", "digest": "sha1:GR3NYDR7R4PR7AEIOY5TRYNO2SMSSJ3S", "length": 5573, "nlines": 94, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर आडवे पडू - मंगेश चव्हाण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअन्यथा मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर आडवे पडू – मंगेश चव्हाण\nअन्यथा मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर आडवे पडू – मंगेश चव्हाण\nचाळीसगाव (जीवन चव्हाण) – ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकारला सापशेल अपयश आले असून हे ओबीसी समाजावर अन्याय आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुर्नयाचिका दाखल करून तमाम ओबीसी बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा मुंबईला येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीसमोर आडवे पडून आंदोलन करू असा इशारा चाळीसगाव भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.\nभुसावळात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार : दोघा आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी\nपिंपरी चिंचवडला पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपाचा चक्काजाम\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%B9%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%9D", "date_download": "2021-07-30T11:48:59Z", "digest": "sha1:6MM3425UW5GNSQXSIKPHG5JZKAUWRFPY", "length": 8908, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहम्मद हफीझ - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव मोहम्मद हफीझ\nजन्म १७ ऑक्टोबर, १९८० (1980-10-17) (वय: ४०)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक\nक.सा. पदार्पण (१७३) २० ऑगस्ट २००३: वि बांगलादेश\nशेवटचा क.सा. १५ जानेवारी २०११: वि न्यू झीलँड\nआं.ए.सा. पदार्पण (१४४) ३ एप्रिल २००३: वि झिम्बाब्वे\nशेवटचा आं.ए.सा. १४ मार्च २०११: वि झिम्बाब्वे\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने १५ ६९ १४० १५७\nधावा ८४९ १५१६ ७६७१ ४९१८\nफलंदाजीची सरासरी ३१.४४ २२.६२ ३३.७९ ३२.७८\nशतके/अर्धशतके २/४ १/७ १६/३८ ६/३१\nसर्वोच्च धावसंख्या १०४ ११५ १८० १३७*\nचेंडू ११२८ २४३५ १००८० ६७४५\nबळी ८ ५३ १५६ १४१\nगोलंदाजीची सरासरी ६०.२५ ३४.८१ २९.६८ ३३.७३\nएका डावात ५ बळी ० ० ४ ०\nएका सामन्यात १० बळी ० n/a १ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी २/३१ ३/१७ ८/५७ ४/२३\nझेल/यष्टीचीत ५/- २६/- १२१/- ७०/-\n१४ मार्च, इ.स. २०११\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nमोहम्मद हफीझ (उर्दू: محمد حفیظ; १७ ऑक्टोबर, १९८०:पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे..\nमोहम्मद हाफिजचा कसोटी शतके\n[1] 102* 2 बांगलादेश पेशावर, पाकिस्तान स्टेडियम 2003\n[2] 104 7 वेस्ट इंडीज कराची, पाकिस्तान नॅशनल स्टेडियम 2006\n[3] 119 18 झिम्बाब्वे बुल��वायो, झिंबाब्वे स्पोर्ट्स क्लब 2011\n[4] 143 22 बांगलादेश चिटगांग, बांग्लादेश अहमद स्टेडियम 2011\n[5] 196 27 श्रीलंका कोलंम्बो, श्रीलंका सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राउंड 2012\nमिस्बाह उल हक पाकिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट कर्णधार (T20I)\n२०१२ – उपस्थित पुढील\nपाकिस्तान संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१० आफ्रिदी •२३ कामरान(य) •१२ रझाक •३६ रहेमान •१९ शहजाद •८१ शफिक •२२ मिस्बाह •८ हफिझ •५० अजमल •१४ अख्तर •९ जुनैद •९६ उमर •५५ गुल •४७ रियाझ •७५ खान •प्रशिक्षक: वकार गुडघ्याच्या दुखापतीमुळे सोहेल तनवीर ऐवजी जुनैद खानला संघात स्थान मिळाले.\nपाकिस्तान संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n१ इंझमाम (क) • २ युनिस • ३ अझहर • ४ कणेरिया • ५ राव • ६ नझिर • ७ अकमल • ८ हफिझ • ९ सामी • १० युसुफ • ११ हसन • १२ आफ्रिदी • १३ मलिक • १४ गुल • १५ अराफात • प्रशिक्षक: वूल्मर\nबॉब वूल्मरच्या मृत्यूनंतर एका सामन्यासाठी मुश्ताक अहमद प्रशिक्षक होता.\nइ.स. १९८० मधील जन्म\nइ.स. १९८० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१७ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nपाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जुलै २०२० रोजी ०९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/raj-thackeray-should-not-drum-names-muslims-adv-prakash-ambedkar-9412", "date_download": "2021-07-30T10:33:59Z", "digest": "sha1:6FNJZF7F2CAFP3KDQ5624GXIGGKQRUTO", "length": 6107, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "राज ठाकरे यांनी मुस्लिमांच्या नावावे ढोल बडवू नयेत : ऍड. प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nराज ठाकरे यांनी मुस्लिमांच्या नावावे ढोल बडवू नयेत : ऍड. प्रकाश आंबेडकर\nमुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फटकारले आहे. राज ठाकरे यांच्याकडे भारतामध्ये किती पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोक आले आहेत, याचा नेमका आकडा आहे का, अन्यथा त्यांनी तथ्यहीन बोलू नये. तसेच उगाच मुसलमानांच्या नावानेही ढोल बडवू नये, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी केली.\nनागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी व केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात वंचित ने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यांना प्रसिद्धी देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची मदत करू नये, असे आवाहनही केले.\nकोण राज ठाकरे, असा खोचक सवाल करून शिवसेना आता देशभर वाढणार असल्याचे प्रतिपादन समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले.\nआमदार अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दिल्याने अबू आझमी आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे कोण आहेत, मनसेचा फक्‍त एक आमदार आहे. राज ठाकरेंना मीडियाने मोठे केले आहे. शॅडो कॅबिनेट वगैरे हे केवळ नाटक आहे. आता राज ठाकरेंचे कोणतेही स्थान नाही, असे अबू आझमी म्हणाले.\nमला बदबू आझमी म्हणणारे राज ठाकरे त्रस्त आहेत आणि त्यांचे आमदारच निवडून येत नाहीत. ना आमदार, ना नगरसेवक. थकलेल्या, हरलेल्या राज ठाकरेंना कुणीच जवळ न केल्याने, ते भाजपसोबत जात आहेत. शिवसेना तीस वर्षापासून कार्यरत आहे. त्यांना भाजपने धोका दिला आहे. आता शिवसेना केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये वाढणार आहे, याची मला खात्री आहे, असे आझमी म्हणाले.\nराज ठाकरे आता भाजपसोबत जाऊन धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. जो माणूस तडीपार होता, गुजरातच्या जेलमध्ये बंद होता, आज तो देशातील लोकांची नागरिकता तपासत आहे, असे म्हणत अबू आझमींनी अमित शाहांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. शिवसेनेविरुद्ध उभे राहून शिवसेनेची जागा घेण्याचा मनसे प्रयत्न करीत आहे. फोन टॅपिंग प्रकरण असो अथवा इतर कोणताही गैरमार्ग, महाविकास आघाडी यामध्ये लक्ष घालेल, असेही अबू आझमींनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/AMINA/778.aspx", "date_download": "2021-07-30T11:27:41Z", "digest": "sha1:CPXNJE3DIQHR2QZPLKURIJULQZ6TJRCD", "length": 13623, "nlines": 193, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "AMINA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nनायजेरियाच्या उत्तर भागातील लेखकांनी इंग्रजीत लिहिलेल्या कादंब-यांची संख्या अत्यल्पच आहे, त्यामुळे अशा प्रकारची एखादी कादंबरी प्रकाशित होणे म्हणजे साहित्यिक विश्वातली एक महत्त्वाची घटनाच ठरते. कथानायिका आणि तिच्या साथीदारांनी नायजेरियाच्या समाजव्यवस्थेतील महिलांच्या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या या नाट्यपूर्ण कथेतून - कथा-कादंबNयांतून अभावानेच आढळणारा राजकीय समस्यांचा आलेख - मुस्लीम महिलांचे कायद्याच्या दृष्टीने असलेले स्थान, परंपरांनी आणि धार्मिक रूढी, समजुतींनी त्यांच्यावर लादलेल्या मर्यादा, आर्थिक व्यवहाराच्या कामांमधील त्यांच्या सहभागावर असणारी बंधने, भ्रष्ट पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचे एकूणच समाजावर आणि विशेषत: स्त्रियांवर होणारे विघातक परिणाम, व्यक्तिगत आयुष्यातही पुरुषी ताकदीच्या बळावर महिलांना दिली जाणारी अत्यंत अपमानास्पद वागणूक- असा विस्तृत पट एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर उलगडतो. आत्मपरीक्षणातून बंधमुक्ती साधणा-या नायजेरियन स्त्रीची अत्यंत कल्पकतेने आणि कुशलतेने बांधलेली ही कथा आहे. ही कादंबरी निव्वळ सामाजिक दस्तऐवज न राहता वाचकाला त्यातील कथानायिकेच्या - अमिनाच्या सहवेदना भोगायला भाग पाडते. ‘अमिना’ ही एक अत्यंत सुयोग्य वेळी प्रकाशित झालेली कादंबरी आहे आणि हे कथानक इतक्या उत्तम रीतीने आपल्यासमोर आकार घेत जाते की त्याची तुलना ऐतिहासिक दंतकथांमधील १६व्या शतकातील झज्जाऊ येथील साहसी राणी हौसा आणि अमिना यांच्या आयुष्याशी केल्याशिवाय आपण राहात नाही. नायजेरियामध्ये बदल घडून येण्यास वाव आहे असा आशेचा किरण ही कादंबरी निश्चितच दाखवते.\nआंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे उत्कृष्ट अनुवादासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार २००८-०९\nनायजेरियातील महिलांचा आक्रोश... नायजेरियासारख्या फारशा प्रकाशात नसलेल्या भागातील ही साहित्यकृती आहे. धार्मिक रूढी, परंपरा आणि त्यामुळे महिलांना मिळणारी अपमानास्पद वागणूक याबद्दलचे वर्णन अमिना या कादंबरीत येत राहते. महिलांवर होणारे अत्याचार आणि अजिबा हालचाल करता न येणारी परिस्थिती याचा परखड लेखाजोखा या कादंबरीत प्रामाणिकपणे आला आहे. ‘अमिना’ या ���ोहंमद उमर यांच्या पुस्तकाचा उदय भिडे यांनी केलेला अनुवाद महिलांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो. नायजेरियातील महिलांवर टाकलेली बंधने त्यांनी कुशलतेने मांडली आहेत. परखड भाषेत मांडलेला हा आविष्कार आपल्याला अंतर्बाह्य हलवतो. ...Read more\n`अमिना` या मोहम्मद उमर यांच्या पुस्तकाचा उदय भिडे यांनी केलेला अनुवाद महिलांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो. नायजेरियातील महिलांवर टाकलेली बंधने त्यांनी कुशलतेने मांडली आहेत. परखड भाषेत मांडलेला हा अविष्कार आपल्याला अंतर्बाह्य हलवतो.\nनायजेरियासारख्या फारशा प्रकाशात नसलेंल्या भागातील ही साहित्यकृती. धार्मिक रूढी, परंपरा, महिलांवरची असह्य बंधन यांचं हे कुशलतेनं केलेलं प्रामाणिक कथन आहे. मोहंमद उमर यांचा हा कथाविष्कार वाचकाला अंर्तमुख करतो.\nप्रतेक नोकरी करण्यारया व्यक्तीने जरुर वाचावे.. या मधे लेखकाने अतिशय सुंदर पणे विविध व्यक्तींचे अनुभव मांडले आहेत. नोकरी करण्यारया माणसाच्या वेग वेगळ्या छटा त्यांचे जिवनातल आनंद, संघर्ष, प्रोब्लेम सर्व काही आहे यात. वाचताना किती प्रसंग आपल्या सोबतहीघडुन गेले आहे अस वाटत..\nनाथ हा माझा - डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अत्यंत वाचनीय चरित्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_389.html", "date_download": "2021-07-30T10:43:14Z", "digest": "sha1:MB25DKB5GAXMLKUT5NVKT6AJ4R7HBJRR", "length": 9652, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "अनाथ मुलांना राष्ट्रवादीचा आधार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nअनाथ मुलांना राष्ट्रवादीचा आधार.\nअनाथ मुलांना राष्ट्रवादीचा आधार.\nकोरोना काळातील अनाथांसाठी ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना.\nअजित पवारांच्या वाढदिवसासाठी राष्ट्रवादीकडून खास भेट,\n महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या(22 जुलै) वाढदिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री यांना त्यांच्या पक्षाने वाढदिवसासाठी अनोखी भेट दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्ह मधून ही घोषणा केली आहे. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाकडून ‘राष्ट्रवादी जिवलग’ ही योजना सुरु करण्यात येणार आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवारांची ही खास भेट ठरली आहे. करोना काळात अनाथ झालेल्या राज्यातील 450 मुलांसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेतून अनाथ मुलांना प्रेमाचा आधार दिला जाणार आहे. योजनेचा पहिला टप्पा एक वर्षाचा असून यासाठी पक्षातील 450 सहकारी प्रत्येकी एका कुटुंबातील मुलांशी जोडले जाणार आहेत. अनाथ मुलींची जबाबदारी पक्षातील महिला, युवती तर मुलांची जबाबदारी युवक किंवा पुरुष कार्यकर्ता घेणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. अनाथ मुलांसाठीची योजना राबवण्यासाठी पक्षानं ‘राष्ट्रवादी दूत’ तयार केले आहेत. हे दूत 450 अनाथ मुलांच्या घरात जातील. त्यांना काय गरज आहे, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाला देतील. शिवाय, प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांकडं उपलब्ध असलेली या अनाथ मुलांची माहिती जमा केली जाईल आणि यातून एक व्यापक कार्यक्रम हाती घेतला जाईल. संपूर्ण उपक्रमाची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाइटवर व माझ्या फेसबुक पेजवर उपलब्ध असेल, असंही सुळे यांनी सांगितलं आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्ह मधून माहिती दिली असून त्या ाहरपरश्रूर, ‘अनाथ मुलांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी भरून काढण्याचं ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेतून करण्याचा प्रयत्न आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून या योजनेला सुरुवात होणार आहे. या योजनेत सहकार्य करणारे सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंब�� : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/aaj-paha/mumbai-local-mumbais-lifeline-back-track-today-10870", "date_download": "2021-07-30T10:19:40Z", "digest": "sha1:BAKYPXLBLZQJCLQOJXHK63RFSO275D6X", "length": 5684, "nlines": 15, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Mumbai Local | आजपासून मुंबईची लाईफलाईन पुन्हा ट्रॅकवर,पण 'हेच लोक' करू शकतात प्रवास", "raw_content": "\nMumbai Local | आजपासून मुंबईची लाईफलाईन पुन्हा ट्रॅकवर,पण 'हेच लोक' करू शकतात प्रवास\nमुंबई: राज्य सरकारने अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. मुंबई लगतच्या उपनगरांमधून अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी मोठ्या प्रमाणात मुंबईत ड्युटीसाठी ये-जा करतात. करोना विरुद्ध लढ्यात या कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ही मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्येही हा मुद्दा मांडला होता. आज ही मागणी अखेर मान्य झाली असून अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nपश्चिम आणि मध्य रेल्वेने एक संयुक्त निवेदन जारी करून याबाबत घोषणा केली आहे. आजपासून तिन्ही मार्गांवर लोकलसेवा सुरू केली जात आहे. पहाटे ५.३० ते रात्री ११.३० या दरम्यान दोन्ही मार्गांवर लोकल धावतील. दर १५ मिनिटांच्या अंतराने लोकल सोडण्यात येतील, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर अधिकाधिक लोकल चर्चगेट ते विरारदरम्यान धावणार असून मोजक्या लोकल चर्चगेटहून डहाणूसाठी सोडण्यात येणार आहेत. चर्चगेटहून विरारपर्यंत या लोकल जलद धावतील तर तिथून पुढे धीम्या होतील, असेही नमूद करण्यात आले आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान ७३ फेऱ्या तर चर्चगेट ते डहाणूदरम्यान ८ फेऱ्या दिवसभरात असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.मध्य रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर मिळून २०० फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसारा, कर्जत, कल्याण आ��ि ठाण्यासाठी १३० फेऱ्या तर हार्बर मार्गावर सीएसएमटी येथून पनवेलसाठी ७० फेऱ्या असतील, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. या सर्व लोकल जलद असतील व प्रमुख स्थानकांवर थांबतील, असेही नमूद करण्यात आले आहे. लोकलचे वेळापत्रक कर्मचाऱ्यांच्या शिफ्टच्या वेळा ध्यानात ठेवून बनवण्यात आलं आहे.\nगेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आज सोमवारपासून पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वे मार्गांवर लोकल धावणार आहेत. अत्यावश्यक सेवांमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांनाच या लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/news-behind-news/marathi-news-cost-cutting-st-due-economical-poor-condition-11080", "date_download": "2021-07-30T11:04:37Z", "digest": "sha1:YK4CAIXWS2NS2YLTWVEDCUVUKJP7P2FQ", "length": 6375, "nlines": 16, "source_domain": "www.saamtv.com", "title": "एसटीकडून कर्मचारी कपातीची शक्यता, भरती केलेल्यांचं प्रशिक्षणही थांबवण्याचे आदेश", "raw_content": "\nएसटीकडून कर्मचारी कपातीची शक्यता, भरती केलेल्यांचं प्रशिक्षणही थांबवण्याचे आदेश\nआर्थिक संकटात सापडलेल्या एसटीकडून कर्मचारी कपात केली जाण्याची शक्यताय. राज्यातील जवळपास साडेचार हजार जणांची नोकरी जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. कोरोनामुळे एसटी सेवा अनेक ठिकाणी बंद आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसलाय. यामुळे कर्मचारी कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच 2019मध्ये करण्यात आलेल्या भरती करण्यात आलेल्याचंही प्रशिक्षण थांबवण्याचेही आदेश देण्यात आलेत.\nलॉकडाऊनमुळे एसटीचं दररोज तब्बल 22 कोटी रुपयांचं नुकसान होतंय. उत्पन्न ठप्प झाल्यानं एसटी महामंडळ अडचणीत आलंय. दरम्यान, कर्मचारी कपातीच्या शक्यतेवर इंटक संघटनांनीही नाराजी व्यक्त केलीये. याआधीत कर्मचाऱ्यांची 50 टक्के वेतन कपात केल्यानं तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. आणि आता तर कर्मचारी कपातीची टांगती तलवार एसी कर्मचाऱ्यांवर पडण्याची शक्यताय.\n2019 सरळ सेवा भरती अंतर्गत चालक तथा वाहक, सहाय्यक, लिपिक -टंकलेखक, राज्य संवर्ग अधिकारी व अनुकंपा तत्वावरिल विविधपदावर प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीचे देखील प्रशिक्षण थांबण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाले असून पुढील आदेशापर्यंत सर्व प्रक्रिया थ���ंबवण्याचे आदेश उपाध्यक्ष शेखर चित्रे यांनी दिले आहेत.\nजाहिरातीप्रमाणे 8022 संख्या होती प्रत्यक्षात मात्र 4500 कर्मचारी भरती प्रक्रियेद्वारे भरती झालेत. त्यामध्ये 3200 प्रशिक्षण घेत आहेत. प्रत्यक्षात 1300 चालक तथा वाहक कर्तव्यावर आहेत. त्याचबरोबर राज्य संवर्ग - 150 आणि अधिकारी 82 कामावर रुजू झाले आहेत. कोरोना (कोव्हीड-१९) या महामारीमुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने दि. २३ मार्च २०२० पासून एस.टी. बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयामुळे एस.टी. महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयाचे उत्पन्न बुडत असून २१०० कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच एसटीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मे महिन्याचे ५० टक्केच वेतन देण्यात आले होते त्यावर इंटक संघटना आक्रमक झाल्या होत्या. यानंतर आता कामगार कपातीच्या शक्यतेमुळेही इंटक संघटना संतापल्या आहेत. सरल सेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदाची भरती करताना एसटी महामंडळास आवश्यक असलेल्या जागेवरच जाहीरात काढून भरती करण्यात आलेली तर मग आता सेवा तात्पुरती खंडित कश्यासाठी सेवा खंडित करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याने तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/swab-report-of-537-persons-in-the-district-is-positive-387-patients-discharged-from-hospital-after-successful-treatment/", "date_download": "2021-07-30T09:37:07Z", "digest": "sha1:CZOEPLEFOVBV63BKJZ6G64AWQUXH3IFN", "length": 10948, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "जिल्ह्यात 537 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह; 387 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nजिल्ह्यात 537 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह; 387 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.\nजालना :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 387 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –285 ,आंतरवाला 2, मिसपुरी 01, बाजीउमद 01, खांदाईटेपली 01, चंदनझिरा 02, दहीफळ 01, दरेगाव 02, गोलापांगरी 02, हतवण 01, हिसवन 01, हिवर्डी 01, इंदेवाडी 02, कडवदी 01, कुंभेफळ 02, गोती गव्हाण 01, मौजपुरी 02, वडगाव 01, रेवगाव 01, साळेगाव 01, सामनगाव 01, सिंदोकाळेगाव 01, तापेवाडी 01, थेलगाव 1, वाघुळ 01,, मंठा तालुक्यातील मंठा शहर -11, तळणी 01, लिंबोना 01, वही 01, पाटोदा 13, ढोगसळ 01, परतुर तालुक्यातील परतुर शहर -28, आष्टी 01, दैठणा 01, डबरी 01, परतवाडी 02, वाघाउी 01, वाहेगाव 01, वाळखेड01, सुरुमगाव 01, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -5, चिचोंळी 01, राजेटाकळी 01, राजणी 01, घामणगाव 01, अंबड तालुक्यातील अंबड शहर –7, बनटाकळी 05, बेलगाव 01, धनगरप्रिंप्री 01, दुनगाव 01, हस्तपोखरी 05, जामखेड 04, कानडगाव 01, पाथरवाला 03, पिंपरखेडा 05, शहागड 04, महाकाळा 02, लोंढेवाडी 01, लोणार भायेगाव 01, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -11, अंबड गाव 02, दाभाडी 02, ढोकसळ 03, जवसगाव 02, खडकवाडी 01, खामगाव 01, किन्होळा 01, सागरवाडी 01, सेलगाव 02, सिंदीपिंपळगाव 01, सोमढाणा 01, तुपेवाडी 02, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -5, आकोलादेव 04, दरेगाव 01, दळेगव्हाण 01, जानेफळ पडींत 01, कुंभारझरी 01, लिंबखेडा 01, सवासणी 01, सोनखेडा 02, तपोवन 01, टेभुर्णी 02, येवता 01, भोकरदन तालुक्यातील भोकदन शहर 04, सावगी 01, अडगाव 02, आव्णा 1, बलसडावरगाव 01, चांदई ऐक्को 01, दगडवाडी 01,धावडा 02, गव्हाण संगमेश्वर 01, हिसोडा 01, जाणेफळ 01, जवखेडा 01, केदारखेडा 03, मेरखेडा 01, पारध (बु) 01, पांरध (खु) 01, पिंपळगाव 01, राजूर 03, वढोना 01, वालसांवगी 12, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -9,औरंगाबाद -5, वाशीम 01 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 427 तर अँटीजेन तपासणीद्वारे 110 असे एकुण 537 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.\nजिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 27101 असुन सध्या रुग्णालयात- 793 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 8465, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2794, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-182809 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-537, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 21728 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 158658 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2091, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -12959.\n14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -32, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-7411 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 40, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 127, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-59, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -793,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-387, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-19457, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1837,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-277878, मृतांची संख्या-434\nजिल्ह्यात चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.\nग्राहकांच्या हक्कासाठी जिल्हा ग्राहक पंचायतने जनजागृती चळवळ उभी करावी ः ना. दानवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/big-news-new-twist-in-vidhan-parishad-elections-audio-clip-of-shiv-sena-leader-went-viral-mhas-501296.html", "date_download": "2021-07-30T09:44:25Z", "digest": "sha1:6VZTCH3DIDRNWRA5BW5S3FUMAHY73HZD", "length": 6757, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोठी बातमी : विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिवसेना नेत्याचा VIDEO झाला व्हायरल– News18 Lokmat", "raw_content": "\nमोठी बातमी : विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिवसेना नेत्याचा VIDEO झाला व्हायरल\nही क्लिप समोर आल्याने राष्ट्रवादीकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.\nही क्लिप समोर आल्याने राष्ट्रवादीकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.\nबीड, 30 नोव्हेंबर : राज्यात विधानपरिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र अशातच आता शिवसेना नेत्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये शिवसेनेचा नेता चक्क अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करत असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे नेते व माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठवाडा पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांना विजयी करा असं आवाहन केल्यामुळे महाविकास आघाडीची पदवीधर निवडणुकीत एकवाक्यता नसल्याने दिसून येत आहे. ही क्लिप प्रचंड व्हायरल होत असल्याने चर्चेला उधाण आले आहे. नरेंद्र पाटील यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने ���रंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. तसंच महाविकासआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चादेखील सुरू आहे. यातच ही क्लिप समोर आल्याने राष्ट्रवादीकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.\nविधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिवसेना नेत्यानं केलं अपक्ष उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन...पाहा VIDEO pic.twitter.com/yhgJHZE27u\n'मराठवाड्यातील उमेदवार रमेश पोकळे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून अनेक लोकांची कर्ज प्रकरणे करून दिली आहेत. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी या रमेश पोकळे या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावं,' असे आवाहन माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केले आहे. यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला असून येत्या तीन तारखेला होणाऱ्या पदवीधर विधानसभा मतदारसंघातील निकालावर याचे परिणाम दिसून येतील का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nमोठी बातमी : विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिवसेना नेत्याचा VIDEO झाला व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ahmednagar-news-marathi/former-mla-%E2%80%8Cbalasaheb-murkute-warned-of-agitation-for-sugarcane-rate-nrka-143125/", "date_download": "2021-07-30T09:48:26Z", "digest": "sha1:GI2N72KYGOYBGEJNXIILNO7IGPB4NZLR", "length": 12672, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अहमदनगर | ऊसाला २८०० रुपये प्रतिटन भाव द्या, अन्यथा...; माजी आमदार मुरकुटे यांचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nअहमदनगरऊसाला २८०० रुपये प्रतिटन भाव द्या, अन्यथा…; माजी आमदार मुरकुटे यांचा इशारा\nनेवासा : भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाने ऊसाला २८०० रुपये प्रति टन भाव द्यावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिला आहे. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना हा माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या व्यवस्थापनाच्या ताब्यात आहे.\nसाखर कारखाना व्यवस्थापनाने अद्यापही अंतिम भाव जाहीर केलेला नाही. ऊसाला २८०० रूपये भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आठ दिवसांत त्यासंदर्भात निर्णय न घेतल्यास कारखाना गेटवर आमरण उपोषण करण्याचा इशारा भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिला आहे.\nभारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक अनिल शेवाळे व व्हाईस चेअरमन पांडुरंग अभंग यांच्याकडे निवेदन देण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी अंकुश काळे, भाऊसाहेब फुलारी, भाऊराव नगरे, अण्णासाहेब गव्हाणे, दत्तुकाका काळे, थोटे पाटील, अमोल कोलते यांनी हे निवेदन दिले.\nनिवेदनात त्यांनी म्हटले आहे की, यावर्षी गाळप झालेल्या ऊसाचे दर राज्यामध्ये सर्वाधिक ३१०० आत्तापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. यावर्षी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने १४ लाख ५१ हजार मेट्रिक टन ऊसाची गाळप केले आहे. कारखान्याने अत्तापर्यंत २१०० रुपये भाव शेतकऱ्यांना दिलेला आहे.\n२०२०-२१ या हंगामाचा ऊस भाव निश्चित करण्यासाठी वेळोवेळी आपणास पत्र दिलेले आहे. मात्र, आपण त्याची दखल घेतली नाही. ऊस हंगाम समाप्ती झालेली असताना अद्यापही अंतिम भाव जाहीर केलेला नाही. आता २८०० रुपये प्रति टन भाव देण्यात यावा. अन्यथा आठ दिवसानंतर कारखाना गेट समोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम���पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T09:45:31Z", "digest": "sha1:BNA47UQCJCJVRIQTVFFXLVDSSOYJYTWM", "length": 4648, "nlines": 94, "source_domain": "ejanshakti.com", "title": "जिल्हात एकही कोरोना मृत्यू नाही | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्हात एकही कोरोना मृत्यू नाही\nजिल्हात एकही कोरोना मृत्यू नाही\nजळगाव – ज्या जळगाव जिल्ह्याला कोरोनाच्या मृत्यूने वेढा घातला होता .त्याच जळगाव जिल्हात आज कोरोनामुळे आज एकही मृत्यू झालेला नाही. तब्बल ४ महिन्यानंतर जळगाव जिल्ह्यात कोरोना मृत्यूची आकडेवारी ० वर आली आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर दिवसाला २० पर्यंत पोहोचला होता. आज तीच आकडेवारी ० वर पोहोचली आहे. यामुळे जिलह्यातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nपाचोऱ्यात कॉंग्रेसने पाडले शिवसेनेला खिंडार\nपिंप्राळ्यातील तरुण कांताई बंधार्‍यातील पाण्यात बुडाला\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने उचलले ‘हे’ मोठं पाऊल\nनिर्बंध शिथिल करण्यास आरोग्य विभाग अनुकूल\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षी�� तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/eventually-the-that-womans-placement-was-approved-under-the-mpda-act/", "date_download": "2021-07-30T10:58:56Z", "digest": "sha1:AWC7WCGLNGD2O7AM2ESARIO6VVKQ4UTD", "length": 7137, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "अखेर “त्या” महिलेच्या स्थानबध्दतेला MPDA कायद्या अंतर्गत मिळाली मंजूरी – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nअखेर “त्या” महिलेच्या स्थानबध्दतेला MPDA कायद्या अंतर्गत मिळाली मंजूरी\nजालना (प्रतिनिधी) :-जालना शहरातील कदीम जालना हद्दीमधील कैकाडी मोहल्ला या भागातील अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या बऱ्याच महिलांवर पोलीसांकडून केसेस करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक महिला चंद्रकला रामलाल जाधव या महिलेवर जास्त केसेस व तिच्यावरती वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा तिचे हात भट्टी बनवण्याचे व विक्रीचे काम सुरूच असल्या कारणाने मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या कडे तिच्याबद्दल स्थानबद्धतीचा प्रस्ताव पाठवला होता, सदरचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या आठवड्यात मंजूर केल्यानंतर तो मंजुरीसाठी मुंबई येथे मंत्रालयात पाठवण्यात आलेला होता. तो प्रस्ताव मंत्रालयातून मंजूर होऊन आलेला आहे. त्यामुळे सदर महिलेची स्थानबद्धता मंजुरी हे आल्याने कन्फर्म झालेली आहे.\nसदर बाबत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दि. 7 डिसेंम्बर रोजी कलम 3 पोटकलम (1)महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड ,हातभट्टीवाले,औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार,धोकादायक व्यक्ती,हकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करण्या-या व्यक्ती विघातक कृत्यांना आळा घालण्या बाबत अधिनिय 1981 अन्वये सदर महिलेस स्थानबध्द करण्याचे आदेश काढल्याने स्थानबध्द करण्यात आलेले आहे.\nतसेच या पुढे कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या इसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55,56,57 व एमपीडीए प्रमाणे मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात येणार आहे. आशा प्रकारे अवैध धंदे करणाऱ्यास चेतावनी आहे की,यापुढे अवैद्य धंदे चालू देणार नाही, असे धंदे करणार्यांनी चांगले जीवन जगावे असेही यावेळी पो.निरि. महाजन यांनी अवाहन केले.\nखूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक\nएम्पॉवर प्रगतीच्या पदाधिकार्‍यांनी दिला कोरोना पासून वाचण्याचा कानमंत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/eknath-khadse-says-wari-shall-be-permitted-nashik-politics-77866", "date_download": "2021-07-30T11:24:18Z", "digest": "sha1:SCGCQPPH7PF47ZDSA5ZPQJRCFIBZ5QVT", "length": 16773, "nlines": 216, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "एकनाथ खडसे म्हणतात, `पायी वारी व्हायला हवी होती` - Eknath Khadse says, wari shall be permitted, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएकनाथ खडसे म्हणतात, `पायी वारी व्हायला हवी होती`\nएकनाथ खडसे म्हणतात, `पायी वारी व्हायला हवी होती`\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nएकनाथ खडसे म्हणतात, `पायी वारी व्हायला हवी होती`\nसोमवार, 14 जून 2021\nपांडुरंगाच्या दर्शनाला हजारो वारकरी आसुसलेले असता. त्यामुळे काही नियम घालून देत पायी वारी व्हायला हवी होती. सरकारने त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित होते, अशी खंत माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.\nजळगाव : पांडुरंगाच्या दर्शनाला हजारो वारकरी आसुसलेले असता. (All Warkaris are Infused for Pandharpur vari) त्यामुळे काही नियम घालून देत पायी वारी व्हायला हवी होती. सरकारने त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित होते, (Government shall be given permission) अशी खंत माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांनी व्यक्त केली.\nकोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा सलग दुसऱ्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्तच्या पायी वारी, पालख्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत बोलताना खडसे म्हणाले, की आ���ल्या जिल्ह्यातून मुक्ताईच्या पालखीसह पायी वारी निघते. शेकडो वर्षांच्या या परंपरेतील वारीत हजारो भाविक सहभागी होतात. ठिकठिकाणी या पालख्यांचे स्वागत, पूजन होते. हजारो भाविकांची श्रद्धा या वारीशी जुळलेली आहे. त्यामुळे यंदातरी सरकारने सकारात्मक विचार करून वारीला परवानगी द्यायला हवी होती, असे खडसे म्हणाले.\nराज्य शासनाने गतवर्षीप्रमाणेच यंदाही राज्यात कोरोनाचा संसर्ग व वाढती रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या वारीवर काही बंधने घातली आहेत. त्यात परंपरेतील व मानाच्या दहा पालख्याना एस.टी. बसने पंढरपूरला जाण्याची परवानगी दिली आहे. त्यावरून भारतीय जनता पक्षाने प्रथेप्रमाणे विरोध दर्शवला आहे. राजकीय भूमिकेतून हा विरोध असल्याने त्याबाबत सरकारने गांभिर्याने पाहिलेले नाही. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी कॅांग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील वारकऱ्यांची खंत व्यक्त केली. ते सत्तेतील पक्षाचे नेते असल्याने त्याची मात्र चर्चा होत आहे.\nकृषिमंत्री दादा भुसेंनी केली खरीपाची पेरणी\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nटुर निघाली रावसाहेब दानवेंच्या भेटीला; बंगला, महाराष्ट्र सदन, रेल्वे गेस्ट हाऊस फुल्ल..\nभोकरदन ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिल्लीत जाऊन भेटणाऱ्यांची आणि त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या काही कमी होईना....\nबुधवार, 28 जुलै 2021\n`भंडारदरा`वर आम्ही सायकलवर जायचो, तेथे आमची मिरवणूक निघायची \nअकोले : माजी आमदार व अशोक कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) यांनी कार्यकर्त्यासोबत राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपिचड यांच्या मागे बावनकुळेंची ताकद, अकोल्यात भाजपची जोरदार बांधणी\nअकोले : अकोले तालुक्याचे माजी आमदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यात अनेक...\nशनिवार, 24 जुलै 2021\n‘नाही कुठेही गजर टाळ’; तेजसने मांडली भक्तांच्या भावबंधांची घालमेल...\nनागपूर : आषाढी वारीवर कोरोना महामारिचे संकट आहे. त्यामुळे विठुरायाचे अगणित भक्त आपापल्या घरातूनच विठुरायाचे स्मरण करीत आहेत. वारकऱ्यांनी तुडूंब...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nमोदी-शहांचा आषाढीनिमित्त मराठीतून सुखद धक्का..\nनवी दिल्ली : आषाढी वारीवर (Aashadhi Wari) यंदा कोरोना महामारीचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर थेट वारीत जाण्याऐवजी वारकरी घरातूनच लाडक्या विठुरायाची...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांनी पूजेला येण्याचं टाळावं, पांडूरंग पुजा स्वीकारणार नाही\nपुणे : वारकरी संप्रदायातील बंडा तात्या कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले आहे. आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांनी...\nरविवार, 18 जुलै 2021\nमानाच्या पालख्यांसाठी शिवशाही सज्ज; सोमवारी पंढरपूरकडे रवाना होणार\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. १९) राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे...\nशनिवार, 17 जुलै 2021\nमाझ्या दिल्ली भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही...\nनागपूर : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Leader of Opposition Devendra Fadanvis नुकतेच दिल्लीला Delhi जाऊन आले. भाजपचे...\nशनिवार, 17 जुलै 2021\nवारकरी आतंकवादी आहेत का इंग्रजांनाही जमले नाही, ते सरकारने करुन दाखविलं\nपिंपरी : ''पालखी सोहळ्यावर Ashadi Wari निर्बंध घालण्याचे जे काम मुघल आणि इंग्रजांनाही जमले नाही, ते महाविकास आघाडी सरकारने करुन दाखविले आहे,''...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nभाजप नेत्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नये याचे आश्चर्य वाटते\nमुंबई : येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशीचा Ashadi Wari सोहळा साजरा होणार आहे. दोन वर्षापासून राज्यात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा आणखी...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलावले तर नक्की जाईन…\nनागपूर : ‘माझ्यावर पाळत ठेवली जात आहे’, हे वक्तव्य मी केले. तेव्हापासून महाआघाडीत धुसफुस सुरू असल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. त्यावरून...\nसोमवार, 12 जुलै 2021\nबंडातात्‍यांच्‍या सुटकेसाठी आमदार महेश शिंदेंचे वारकऱ्यांसमवेत भजन आंदोलन\nसातारा : पंढरपूर येथील पायी वारीत सहभागी होण्‍यासाठी निघालेल्‍या गुरुवर्य बंडातात्‍या कराडकर यांची पोलिसांच्‍या स्‍थानबध्‍दतेतून सुटका करावी,...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T10:25:30Z", "digest": "sha1:PGAYCRE42JPGANWLVDZXD2MLMH7DUVZV", "length": 8691, "nlines": 107, "source_domain": "ejanshakti.com", "title": "लसीकरणासाठी ���िल्हाप्रशासन सज्ज ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\n३३ लसीकरण केंद्रावर होणार लसीकरण , गरज भासल्यास अजून लसीकरण केंद्र उभारणार\nजळगाव – देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. केंद्र सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.ज्यात देशातील १८वर्षावरील सर्व नागरिकांना आता कोरोना प्रतिबंधक लस घेता येंर आहे.१ मेपासून या भव्य लसीकरणाला देशभरात सुरुवात होणार आहे. ज्याची पूर्वतयारी जळगाव जिल्ह्यातही सरू झाली असून जिल्हात योग्यरितीने लसीकरण पूर्ण होईल असे जिल्हाशल्य चिकित्सक चव्हाण यांनी जनशक्ती शील बोलताना सांगितले.\nयाच बरोबर जिल्ह्यात या घडीला १३३ लसीकरण केंद्र आहेत ज्यात खासगी आणि सरकारी अश्या दोन केंद्रांचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर मोठ्या उत्साहात लसीकरण सुरु होते आणि आत्ता हि असणार आहे.मात्र गरज भासल्यास जिल्ह्यात अजून लसीकरण केंद्र देखील सुरू केले जातील अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.\nजळगाव जिल्ह्यात नागरिकांना केवळ दोनच प्रकारच्या लशी यावेळी देण्यात येणार आहे. ज्यात कोविशिल्ड लशीचा आणि कोव्हाक्सीनचा समावेश आहे. भारतामध्ये नोंदणीकृत परवानगी देण्यात आलेल्या दुसऱ्या कोणत्याही लशी अध्यापक जिल्ह्याला मिळालेल्या नाहीत.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nअफवांना बळी न पडता लसीकरण करून घेणे\nलसीकरणाबाबत प्रसारमाध्यमातून बऱ्याच अफवा पसरवल्या जात आहेत. जात मासिक पाळी आल्यावर महिलांनी लसीकरण करू देऊ नये अशा देखील अफवांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता बसिकरण करून घेणे. लसीकरण केल्याने नागरिकांना फायदाच झाला आहे. लसीकरण केल्यावर कोरूना चा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे.लसीकरण केल्याने फायदा झालाचा निष्कर्ष काढणारे असे कित्येक अहवाल आत्ता पर्यंत समोर आले आहेत.\nजिल्हात ज्या ज्या ठिकाणी मोफद लसीकरण होत आहे त्यात्या ठिकाणी नागरिक उत्साहातच लसीकरण करून घेत आहेत. मात्र ज्या ठिकाणी लस विकत घ्यावी लागत आहे अशा ठिकाणी मात्र नागरिक निरुत्साही दिसत आहेत.\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम राबवण्याकरिता महापालिकेनेही कसली कंबर\nमोफत लसीकरण आणि श्रेयाची लढाई\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डी���ीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/a-31-year-old-youth-murder-in-lawns-during-a-wedding-at-nagpur-mhss-508454.html", "date_download": "2021-07-30T09:51:05Z", "digest": "sha1:ZBIK47NBIE22FIUP4EV7ELVXSVDR7J2Z", "length": 7805, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लग्नात वऱ्हाडी जेवणाच्या हॉलकडे वळली अन् दोघांनी सपासप वार करून आचाऱ्याला संपवलं– News18 Lokmat", "raw_content": "\nलग्नात वऱ्हाडी जेवणाच्या हॉलकडे वळली अन् दोघांनी सपासप वार करून आचाऱ्याला संपवलं\nकांलिदी गोल्डमध्ये राहणारी अंशू लग्नाच्या एक महिन्यापूर्वीपर्यंत आरोपी पती हर्ष शर्मा याच्या कंपनीत काम करीत होती. यादरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं व ऑगस्ट महिन्यात दोघांनी आर्य समाजातील मंदिरात लग्न केलं. तो जावरा कंपाऊंडमधील हर्ष शर्मा याच्या घरात राहत होती.\nशहरातील डांगे लॉन्समध्ये एक लग्न सोहळा सुरू होता. मृत अखलेश मिश्रा आणि ओम मिश्रा हे दोघेही लग्न सोहळ्यात आचारीचे काम करत होते.\nनागपूर, 26 डिसेंबर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur) शहरात गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरूच आहे. किरकोळ कारणावरून लग्न समारंभ सुरू असताना लॉनमध्ये घुसून एका तरुणाची हत्या करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत आणखी एक तरुण गंभीर जखमी आहे. शहरातील हुडकेश्वर पिपळा फाट्याजवळ डांगे लॉनमध्ये शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अखलेश मिश्रा ( वय 31) असं मृत तरुणाचं नाव आहे. तर 21 वर्षीय ओम मिश्रा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. कोल्हापुरात वसाहतीजवळ आला रानगव्याचा कळप, LIVE VIDEO शुक्रवारी संध्याकाळी डांगे लॉन्समध्ये ��क लग्न सोहळा सुरू होता. मृत अखलेश मिश्रा आणि ओम मिश्रा हे दोघेही लग्न सोहळ्यात कॅटरर्समध्ये आचारीचे काम करत होते. स्वयंपाक सुरू असताना अचानक धारदार शस्त्र घेऊन हल्लेखोरांनी लग्नात घुसून थेट स्वयंपाक खोली गाठली. त्यानंतर अखलेश याच्यावर चाकूने सपासप वार केले. अखलेशला वाचवण्यासाठी पुढे धावलेल्या ओम मिश्रावरही हल्लेखोरांनी वार केला. अखलेश जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखोर लग्न सोहळ्यातून पसार झाले. भर लग्नसमारंभात खुनाचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत अखलेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तर ओम मिश्रा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. IND vs AUS : रवी शास्त्री रोहित-राहुलची कारकीर्द खराब करतायत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला अखलेशचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृतक अखलेशची कॅटरिंगच्या पैशाच्या वादातून हत्या झाला होता, त्यातून हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आ प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हुडकेश्वर पोलीस करत आहे.\nलग्नात वऱ्हाडी जेवणाच्या हॉलकडे वळली अन् दोघांनी सपासप वार करून आचाऱ्याला संपवलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-30T10:59:14Z", "digest": "sha1:KCPQAHLKKLWGAQX7Y62AVXS2GL7UJWQM", "length": 4565, "nlines": 100, "source_domain": "solapur.gov.in", "title": "महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम (१) व (३) चा आदेश | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम (१) व (३) चा आदेश\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम (१) व (३) चा आदेश\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम (१) व (���) चा आदेश\nमहाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम (१) व (३) चा आदेश\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 26, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/category/more/economics-business/", "date_download": "2021-07-30T11:49:45Z", "digest": "sha1:ZU6CNEO4AR5J74DQX4I3UM3OM65FH7I4", "length": 10549, "nlines": 156, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "अर्थ/उद्योग | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nमहानिर्मितीद्वारे राखेची उपयोगिता वाढविण्यावर भर – उर्जामंत्री\nसंभाव्य तिसऱ्या लाटेतही आपापल्या जिल्ह्यातील उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे – मुख्यमंत्री\nखनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी – सुभाष देसाई\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहामध्ये देशभरातील एक हजार ८४६ स्टार्टअप्सचा सहभाग\nराज्यातील ‘ही’ दुकानं आता आठवड्यातील 7 दिवस सुरू राहणार\n‘वर्क फ्रॉम होम’मुळे गुगलचे वर्षभरात वाचले ७४०० कोटी रुपये\nकामगार दिनाच्या राज्यातील कामगार बांधवांना कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभेच्छा\nराज्याचे उद्योग धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ वेब...\nकारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करावी – मुख्यमंत्री\nतिसऱ्या लाटेचा धोका असल्याने उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी...\nगुढीपाडव्याला म्हाडाची मोठी सोडत\n…तरी मी दुकान उघडे ठेवले असते : उदयनराजे\nकामगार नेते राष्ट्र सेवादल कार्यकर्ते दत्ता इस्वलकर यांच्या निधनाने एक लढाऊ...\nशासन व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही – मुख्यमंत्री\nअघोषित लॉकडाऊनवर फेरविचार करा : देवेंद्र फडणवीस\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.lyricsstack.com/2020/06/ghanta-vajavto-lyrics-email-female.html", "date_download": "2021-07-30T11:29:00Z", "digest": "sha1:AOBED6ZQ3LUVPRL7PKVYJCPJ47TXI7S2", "length": 5923, "nlines": 169, "source_domain": "www.lyricsstack.com", "title": "Ghanta Vajavto Lyrics - Email Female | Mamta Sharma", "raw_content": "\nमौसम मस्ताना फुल्ल टु धिंगाणा\nजेंटलमेन थोडा मेंटल झाला\nनौघटी होताना सबळमाला खेताना\nव्हाट्सअँपचा विडिओ वायरल झाला\nअरे मौसम मस्ताना फुल्ल टु धिंगाणा\nजेंटलमेन थोडा मेंटल झाला\nनौघटी होताना सबळमाला खेताना\nव्हाट्सअँपचा विडिओ वायरल झाला\nसेल्फी खेताना टच मला करताना\nदुसऱ्या हातानी करतोस ��ाय\nघंटा वाजवतो, घंटा वाजवतो, घंटा वाजवतो\nतू घंटा वाजवतो, घंटा वाजवतो, घंटा वाजवतो\nतू घंटा वाजवतो, घंटा वाजवतो, घंटा वाजवतो\nपोरगी पटवाची फुंडा सिम्पल यार\nपहले तो चेटिंग कर थोडा सेटिंग मार\nडेटिंग वर कर जरा तारीफ बार बार\nकरले तू जरा ऐश दिन जवानी के चार\nऑल यु अबाऊट यु स्माइल धिस टाइम\nलिस्टन टु मी बेबी यु गॉट टु बी अ वाइन\nआइ एम स्टुपिड आइ एम क्रेझी आइ एम जस्ट फॉर यु\nवन नाइट वन गेम धेन व्हउ आर यु\nघंटा इस वॉर्निंग घंटा इस बेल\nव्हॉट आर यु थिंकिंग बेबी व्हॉट ध हेल\nयु हेव टु शेक इट शेक रिअली वेल\nवाजोवा नही तर फैल\nनजरेचा पेग जवानीचा स्वेग\nइष्काचा बार ओपन झाला\nओठाचा रंग पाहून दंग\nमामाचा घोडा ड्रॅगन झाला\nनजरेचा पेग जवानीचा स्वेग\nइष्काचा बार ओपन झाला\nओठाचा रंग पाहून दंग\nमामाचा घोडा ड्रॅगन झाला\nसिटी मारून मघ मघ फिरून\nनुस नुस बघून करतोस काय\nघंटा वाजवतो, घंटा वाजवतो, घंटा वाजवतो\nतू घंटा वाजवतो, घंटा वाजवतो, घंटा वाजवतो\nआता वाजवतो का घंटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/Nagar_01514488169.html", "date_download": "2021-07-30T11:35:43Z", "digest": "sha1:SCVKFQFZIDSGL3TILPGKE6V5F2KZFPGQ", "length": 7919, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "सिद्धार्थनगर येथील प्रलंबित समस्यांचे आयुक्तांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar सिद्धार्थनगर येथील प्रलंबित समस्यांचे आयुक्तांना निवेदन\nसिद्धार्थनगर येथील प्रलंबित समस्यांचे आयुक्तांना निवेदन\nसिद्धार्थनगर येथील प्रलंबित समस्यांचे आयुक्तांना निवेदन\nअहमदनगर ः शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने सिद्धार्थनगर मधील विविध समस्यांबाबतचे निवेदन मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. याप्रसंगी दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल शेकटकर, पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, बाळासाहेब जगधने, बाबासाहेब करपे, अक्षय कांबळे, गणेश शेकटकर, आदेश बचारे व नागरिक उपस्थित होते. आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिद्धार्थनगर भागात अनेक नोकरदार वर्ग राहत असल्याने पाण्याची वेळ बदलून पाणी पहाटे 3 ते 4 या वेळेत सोडावे. तसेच या भागातील नाल्यात मैला सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत, त्याचे पॅचिंग होणे गरजेचे आहे. तसेच रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याने अपघात, मुली-महिलांचे छेेडछाड व चोर्यांचे प्रमाणही वाढले आहे. परिसरातील शौचालयाची दुरावस्था झाली असून, दरवाजेही गायब झालेले आहेत आदि समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे परिसरातील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे. तरी याबाबत आपण तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शिव राष्ट्र पक्षाच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/Shirdhi_5.html", "date_download": "2021-07-30T11:35:03Z", "digest": "sha1:DWWUTSKKGBPNJZLNMOUV3GBSASDUZRUX", "length": 12204, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जन्मदिनानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू झाले विनामूल्य खाजगी डिजिटल शिक्षण कोर्सेस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जन्मदिनानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू झाले विनामूल्य खाजगी डिजिटल शिक्षण कोर्सेस\nराज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जन्म��िनानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू झाले विनामूल्य खाजगी डिजिटल शिक्षण कोर्सेस\nराज्यमंत्री बच्चू कडू यांच्या जन्मदिनानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू झाले विनामूल्य खाजगी डिजिटल शिक्षण कोर्सेस\nशिर्डी ः कोविडं महामारीमुळे शालेय शिक्षण व्यवस्थाचं पूर्ण बदलून गेली आहे. अशातच शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या जन्मदिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका पदाधिकार्‍यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे नवे पर्व सुरू केले आहे.\nराहाता तालुक्यातील पिंपळवाडी गावातील गोरगरीब, आदिवासी तसेचं होतकरू अशा दहा विद्यार्थ्यांची निवड करून या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वर्षभराचा सिलाबस कव्हर करणारा महागड्या स्वरूपाचा गुणवत्तापूर्ण खाजगी डिजिटल शिक्षण कोर्से घरबसल्या विनामूल्य स्वरूपात सुरू करून देण्यात आला आहे. बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष विजय काकडे यांच्या संकल्पनेतून नवीन उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमासाठी प्रामुख्याने साई सृष्टी एजुकेशन राहाताचे संचालक प्रो. मयूर कुदळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रहारच्या या उपक्रमामुळे आर्थिक परिस्थिती उत्तम असणार्‍या पालकांनी आपल्या शालेय विद्यार्थ्यांच्या निकालात जसे हमखास दहा ते पंधरा टक्के वाढवणारे गुणवत्तापूर्ण खाजगी शिक्षण कोर्से सुरू करून घेतले होते. ज्या कोर्सेची वर्षभराची अंदाजित रक्कम पाच ते दहा हजार रुपयांची आहे तेच शिक्षण राहाता तालुका प्रहार टीमच्या अथक परिश्रमातून आता सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील शाळकरी विद्यार्थ्यांना विनामूल्य मिळत आहे . तसेच या विद्यार्थ्यांची शिक्षणाविषयी आस वाटून, गुणवत्ता वाढणार आहे. एकअर्थी राहाता तालुका प्रहार टीमने सारे शिकू या, पुढे जाऊ या... ही उक्तीचं बुलंद केली आहे. प्रहारची ही अनोखी शैक्षणिक भेट मिळाल्याने गोरगरीब शाळकरी मुलांच्या चेहर्‍यावर समाधानाचे आर्त हसू फुलले होते. प्रहारच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.\nप्रहार जनशक्ती पक्षाचे राहाता तालुकाध्यक्ष दिनेशराजे शेळके , तालुका उपाध्यक्ष विजय काकडे, तालुका संघटक वसंतराव काळे आणि नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या मतदारसंघात प्रदीर्घ सेवा देणारे सेवानिवृत्त नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुळवे साहेब यांच्या प्रयत्नातुन राहाता तालुक्यातील पिंपळवाडी येथील गोरगरीब, आदिवासी तसेच होतकरू शालेय विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळत आहे गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षण. शिर्डीचे उपविभागीय अधिकारी श्री सातव साहेब यांनी प्रहारच्या सामाजिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार जिल्हा संघटक अभिजित कालेकर, राकेशदादा भोकरे, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, प्रहार दिव्यांग क्रांती तालुकाध्यक्ष भाऊंनाथ गमे दिव्यांग क्रांती उपाध्यक्ष नितीनकुमार भन्साळी, प्रहार जनशक्ती पक्षाचे राहाता तालुका समनवयक जगन्नाथ सरोदे, निमगाव उपाध्यक्ष सचिन आरने, राहाता शहर प्रमुख अविनाश सनासे, रामा पवार यांच्या अथक परिश्रमातून हा उपक्रम यशस्वी झाला.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.axgreenhouse.com/copy-saw-tooth-greenhouse-product/", "date_download": "2021-07-30T11:33:49Z", "digest": "sha1:3CH4I7HP2RQN3YJWNCOMPVC5MHRIOKGG", "length": 10774, "nlines": 215, "source_domain": "mr.axgreenhouse.com", "title": "चीन डोम प्रकार ग्रीनहाउस फॅक्टरी आणि पुरवठादार | ऐक्सियांग", "raw_content": "\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nफॅक्टरी ऑनलाईन भेट द्या\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nब्लॅकआउट / लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस - प्लास्टी ...\nगॉथिक ग्लास-पो फिल्म संयोजन ग्रीनहाउस\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nघुमट प्रकार ग्रीनहाऊस हा बोगद्याचा आकार ग्रीनहाऊस आहे, हा सर्वाधिक वापरलेला प्रकार आहे.\nहे पोल्ट्रीसाठी देखील वापरले जाऊ शकते: डुक्कर, कोंबडी आणि बदक इ.\nही रचना टिकाऊ आहे आणि कमीतकमी 7 वर्षे टिकली जाऊ शकते, आम्ही वायू आणि पाऊस पडेल याची खात्री करण्यासाठी आम्ही उच्च-गॅल्व्हनाइझिंग तंत्रज्ञान स्वीकारतो.\nसिंगल स्पॅन बोगदा ग्रीनहाउस व्यापक प्रमाणात वापरला जातो. हे स्थापित करणे सोपे आहे आणि इतर प्रकारच्या ग्रीनहाऊसपेक्षा किंमत स्वस्त आहे, म्हणूनच जगभरात हे लोकप्रिय आहे, जेव्हा सिंगल स्पान बोगदा ग्रीनहाऊस स्थापित केला जाईल तेव्हा 30 सेमी -50 सेमी भाग खाली असेल. ग्राउंड. आमच्याकडे ग्रीनहाऊस, डोम, गॉथिक आणि सॉ टूथ असे तीन प्रकार आहेत. मुख्यत: ग्रीनहाऊस फ्रेम, ग्रीनहाऊस वेंटिलेशन आणि आच्छादन ही लहान क्षेत्राच्या लागवडीसाठी योग्य आहे.\nयेथे 1 मी, 1.5 मी, 2 मी बे अंतर आहे\nमुख्य अनुप्रयोग भाज्या, फुलं आणि फळांसाठी आहे.\nया प्रकारच्या ग्रीनहाऊससाठी - ते सहसा लहान आकाराचे असते. रुंदी आम्ही 6 मीटर -12 मीटर करू शकतो, लांबी सानुकूलित करतो, आम्ही आपल्या गरजेनुसार डिझाइन करू शकतो. या ग्रीनहाऊसची मानक कमान उंची 1.8 मीटर आहे आणि ती आपल्या विनंतीनुसार डिझाइन देखील केले जाऊ शकते.\nग्रीनहाऊस फ्रेमची सामग्री आणि सामग्रीचा आकार आपल्या स्थानिक हवामानावर अवलंबून असतो.हे तीन प्रकारचे साहित्य आहेतः गॅल्वनाइज्ड स्टील; गरम गॅल्वनाइज्ड स्टील; हॉट डिप गॅल्वनाइज्ड स्टील.\nआम्ही या प्रकारच्या ग्रीनहाऊस कव्हरिंगसाठी नेहमी वापरतो ते म्हणजे प्लास्टिक फिल्म, पीओ फिल्म आणि पीई फिल्म.आपल्या गरजेनुसार आम्ही प्लॅस्टिक फिल्म निवडू शकतो, परंतु आम्ही विनंतीशिवाय 150 मायक्रो प्लास्टिक फिल्मसह करतो. त्यापैकी दोघांना फायदा आहे च्या\nLight उच्च प्रकाश ट्रान्समिटन्स,\nAging सुपर एजिंग प्रतिकार,\nInstall स्थ��पित करणे सोपे आहे\nSteel स्टील पाईप्स गुठळ्या आहेत\n♦ चित्रपट पिशवीत भरला आहे\nLittle इतर लहान सामान बॉक्समध्ये आहेत\nGreen संपूर्ण ग्रीनहाऊस लाकडी प्रकरणात भरलेले आहे.\nमागील: सॉ टूथ ग्रीनहाऊस\nपुढे: गॉथिक प्रकार ग्रीनहाऊस\nग्लास जिओडसिक डोम ग्रीनहाऊस\nपॉली कार्बोनेट डोम ग्रीनहाऊस\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nसॉ टूथ प्रकार ग्रीनहाऊस\nगॉथिक ग्लास-पो फिल्म संयोजन ग्रीनहाउस\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nब्लॅकआउट / लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस - पी ...\nब्लॅकआउट / लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस - व्ही ...\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: NO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T11:33:25Z", "digest": "sha1:Z3ZONP6VD3ZFIFGSVJR7C567UMJSLZWO", "length": 21656, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेजुरी - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख जेजुरी, धार्मिक क्षेत्र याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जेजुरी (नि:संदिग्धीकरण).\n१८° १६′ २०.३८″ N, ७४° ०९′ ३७.४४″ E\nजेजुरी येथील खंडोबाचे मंदिर\nहळदी ची होळी ,खंडोबा मंदिर ,जेजुरी\nपुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.१७१२ सालचे) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. परंतु, औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत.\nसुमारे 200 पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पायऱ्या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गा��ारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्याा व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.\nजेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले. सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले. तुकोजी होळकरांच्या काळात जेजुरीपासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या श्री भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम झाले. काही जुन्या पत्रात जेजुरीच्या ओवऱ्याच्या कामासाठी तयार केलेला चुनखडीचा चुना भुलेश्वरला नेला होता. भुलेश्वर मंदिर अकराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधले.काही काम नंतरच्या काळातही झाले. ब्रम्हेंद्रस्वामी यांनी, भुलेश्वरचा मंडप, माळशिरस गावातील बारव, यासाठी खर्च केला हाेता. साहित्यिक व इतिहासाचे अभ्यासक दशरथ यादव यांच्या यादवकालीन भुलेश्वर या ऐतिहासिक संशोधनपर पुस्तकात कऱ्हा पठाराचाही (कडेपठाराचाही) इतिहास उलगडला आहे. खंडोबा हे भुलेश्वराचे भक्त होते. बळीराज्याच्या काळात खंडोबा हे एका खंडाचे मुख्य होते. लोकदेव खंडोबा व लोकदेव विठोबा हे महाराष्ट्राच्या घराघरात रुजलेली दैवत आहेत.\nनिसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे जेजुरीचच्या खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत���त्वाचे स्थान खाली आहे.\nगेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.\n१ देऊळ व परिसर\n२ खंडोबाची यात्रा व जत्रा\nजेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. दुर्दैवाने शिखर-शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच येथेही दाक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.गडावर जाताना वाटेत नगर पालिकेने सुंदर उद्यान तयार केले आहे.\nदेवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.\nखंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला; बाकी शिल्लक आहेत.\nखंडोबाची यात्रा व जत्रा[संपादन]\nखंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते. कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळी भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वऱ्हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात. खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो. जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात.\nपौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत वर्षानुवर्षे गाढवांचा बाजार भरत आला आहे. विशेष म्हणजे यंत्रांच्या युगात जनावरांचा वापर कमी झाला असला तरी जेजुरीतल्या या गाढवांच्या बाजारात दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असते.\nमैलार लिंगप्पा (खानापूर) (बेल्लारी)\nकाकनबर्डी (ओझर ता. पाचोरा जि. जळगाव)\nश्रीक्षेत्र जेजुरीची धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामजिक अशी सर्वांगीण माहिती देणारे संकेतस्थळ\nमहाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीखंडेरायाची अवतारकथा, कुलाचार, स्थान महाात्म्य आदी संपूर्ण माहिती देणारे संकेतस्थळ\nजेजुरी व जेजुरी परिसराविषयी फोटो व्हिडिओसह मराठी भाषेत अभ्यासपूर्ण माहिती\nअहिल्यादेवी होळकर यांचे जेजुरीमधील कार्य\nअहिल्यादेवी होळकर आणि जेजुरी गड\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ एप्रिल २०२१ रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T12:10:59Z", "digest": "sha1:BNM4RKQ77OK7WO64CIG76CXQSY7TZCZN", "length": 9469, "nlines": 166, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुरुदी मिल्ली - विकिपीडिया", "raw_content": "\nसुरुदी मिल्ली हे ताजिकिस्तान या देशाचे राष्ट्रगीत आहे.\nअफगाणिस्तान • आर्मेनिया • अझरबैजान • बहरैन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • सायप्रस • जॉर्जिया • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • इस्रायल • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • कोरिया, उत्तर • कोरिया, दक्षिण • कुवेत • किर्गिझस्तान • लाओस • लेबॅनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाईन • चीन • फिलिपाईन्स • कतार • रशिया • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सीरिया • तैवान • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कस्तान • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन\nManchukuo (1932–1945) • दक्षिण व्हिएतनाम (1948–1975) • दक्षिण व्हिएतनाम (1975–1976) • सोविएत संघ (1922–1944) • सोवियेत संघ (1944–1991) • आर्मेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1944–1991) • अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1944–1992) • जॉर्जियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1991) • कझाक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1945–1992) • किर्गिझ सोव्हियेत साम्यवादी गणराज्य • ताजिक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1994) • तुर्कमेन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1997) • उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (1946–1992)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१४ रोजी १०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66382", "date_download": "2021-07-30T11:19:44Z", "digest": "sha1:R7XUJJ42CJVSL7IADFNXPJ4WOLYSQNGY", "length": 27083, "nlines": 203, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एक उनाड संध्याकाळ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एक उनाड संध्य���काळ\nएके दिवशी मला 'एक उनाड संध्याकाळ' कशी व्यतीत करावी लागली, त्याचा एक किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचे असे झाले, मी कामावरून रोज संध्याकाळी बरोबर पाचच्या दरम्यान ऑफिसमधून घरी येतो. दुपारी १२ च्या दरम्यान आमच्या सौं.नी मला ऑफिसमध्ये फोन केला. \"अहो आज संध्याकाळी चार वाजता माझ्या आठ दहा मैत्रिणी पार्टीकरीता आपल्या घरी येणार आहेत. आमचं सर्व आटपायला निदान सहा तरी वाजतील. तर आज तुम्ही घरी जरा उशीरा याल का आज संध्याकाळी चार वाजता माझ्या आठ दहा मैत्रिणी पार्टीकरीता आपल्या घरी येणार आहेत. आमचं सर्व आटपायला निदान सहा तरी वाजतील. तर आज तुम्ही घरी जरा उशीरा याल का आणि हो बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या\"\n ऍडजस्ट करणे भागच होते. मी विचार केला, कामावरूनच तासभर उशिरा निघू. पण मग आठवले. कामावर थांबलो तर भेटणाऱ्या प्रत्येकाला उशिरापर्यंत थांबण्याचे कारण समजावून सांगताना नाकी नऊ येणार. तसंच घरी जाताना ट्रेनला गर्दीही वाढत जाणार होती. ट्रेनला होणाऱ्या गर्दीचा विचार करून माझ्या अंगावर काटा आला. म्हणून मी ऑफिसमधून सुटल्याबरोबर माझी नेहमीची गाडी पकडली.\nगाडीत बसल्या बसल्या मी हा तास दीडतासाचा वेळ कसा काढायचा याचा विचार करू लागलो. तीनचार तास काढायचे असते तर नाटक सिनेमा वगैरेचा तरी बेत केला असता. पण मला दीडदोन तासच काढायचे होते. बाकीचा वेळ उगाच फुकट गेला असता. बरं दुसऱ्या दिवशी लवकर उठून परत कामावर जायचे होते. त्यामुळे मी तो विचार रहित केला. बाजारात खरेदी वगैरे काही करायची नसल्याने तसाही वेळ काढणे शक्य नव्हते. बरं विंडो शॉपिंग करण्यात मला काही रस नसतो. ज्या गावी जायचे नाही त्या गावचा रस्ता का पहा देवळात, बागेत वेळ काढायचा म्हटले तरी तिथे एकट्याने जाण्यात काही मजा नव्हती. आणि तसंही म्हटलं तर कल्याणमध्ये देवळं आणि बागांची वानवाच आहे. संसारी माणसाला मित्रमंडळीही अशीही कमीच असतात. आणि आता नेमके ती घरी भेटण्याची शक्यताही नव्हती. वेळ कसा काढायचा हा विचार करून माझं डोकं भणभणायला लागलं. पण निर्णय काही होईना.\nआणि पहाता पहाता कल्याण स्टेशन आलेसुद्धा. मी प्लॅटफॉर्मवर उतरलो. काहीच ठरलेले नसल्याने मला समजेना की मी डावीकडे जाऊ की उजवीकडे मी गोंधळलेलो असताना समोरच माझा नेहमीचा घरी ज���णारा पूल दिसला. माझे पाय आपोआप तिकडे वळले. मी पूलाच्या पायऱ्या चढू लागलो. आता मला वेळच काढायचा असल्याने एक एक पायरी शक्य तितका सावकाश चढत होतो. पण पायऱ्या त्या असून किती असणार मी गोंधळलेलो असताना समोरच माझा नेहमीचा घरी जाणारा पूल दिसला. माझे पाय आपोआप तिकडे वळले. मी पूलाच्या पायऱ्या चढू लागलो. आता मला वेळच काढायचा असल्याने एक एक पायरी शक्य तितका सावकाश चढत होतो. पण पायऱ्या त्या असून किती असणार संपल्या लवकर. मी पूलावर आलो. पूलाचं एक टोक माझ्या घराच्या दिशेने जात होते. तिथून माझे घर मला खुणावत होते. पण मी मोठ्या अनिच्छेनेच दुसऱ्या टोकाच्या दिशेला वळलो. मी शक्य होईल तितके सावकाश पावलं टाकत चालत होतो. पूल जिथे संपतो त्या टोकाला मी जाऊन उभा राहिलो. खाली वाकून पाहिले तर तिथून बाजाराची सुरवात होताना दिसत होती.\n बाजारात चक्कर मारून वेळ काढू. पुन्हा मी शक्य तितके सावकाश पायऱ्या मोजत मोजत खाली उतरलो. बाजार चांगलाच फुललेला होता. रस्त्याकडेला भाजी, फळे विकणारे ओरडून ओरडून माल विकत होते. गिऱ्हाईकांशी हमरीतुमरीवर येऊन मालाचा सौदा करत होते. दुकानांच्या बाहेर माल लटकवलेला होता. त्यांच्या शोकेस नवीन मालांनी सजवलेल्या होत्या. रिक्षा, बस, मोटारगाड्या गर्दीतून हॉर्न वाजवत वाट काढत होत्या. सर्वत्र गडबड गोंधळ चालू होता. आणि मी शक्य तितक्या सावकाश पाय उचलत बाजारात चालत होतो. जो कोणी आडवा येईल, त्याला मोठ्या अदबीने आणि औंदार्याने प्रथम जायला वाट करून देत होतो. निरपेक्ष वृत्तीने दुकानांच्या शोकेसकडे पहात होतो. बाजाराला शक्य तितका मोठ्ठा वळसा घालून पुन्हा स्टेशनच्या पूलाजवळ येऊन पोहोचलो. हातातल्या घड्याळाकडे पाहिले. अरेरे मुश्किलीने फक्त अर्धा तास उलटला होता.\nम्हटलं, इकडेतिकडे विनाकारण हिंडत बसायला नको. सरळ घरीच जाऊया. सावकाश जाऊ म्हणजे वेळ निघेल. मी पुन्हा पूल चढून वर आलो. आणि घराच्या दिशेने निघालो. पूलावरून रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीचे डब्बे मोजले. उभ्या असलेल्या रेल्वे इंजिनाचे बारकाईने निरीक्षण केले. यार्डातल्या तीस चाळीस लाईनी मोजून घेतल्या. चांगला वेळ गेला. आता घरच्या रस्त्याला लागलो. दुतर्फा फेरीवाले आपला माल लावून बसले होते. त्यांच्या मालाचे निरीक्षण करत चालू लागलो. कोण काय विकत घेतंय ते पाहू लागलो. दुकानात असलेल्या गिऱ��हाईकांकडे पाहून घेतले. पुन्हा बरा वेळ गेला.\nअसं करत करत आमच्या बिल्डिंगजवळ येऊन पोहोचलो. बिल्डिंगमध्ये शिरतेवेळी आमचे शेजारी नेमके भेटले. त्यांच्याशी हवापाण्याच्या गोष्टी बोलता बोलता घराच्या दरवाजापाशी पोहोचलो आणि थबकलोच. दरवाजात दहा बारा चपलांचा ढीग पडलेला होता. बंद दरवाजातून बायकांचा जोरजोरात हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. आणि मला आठवले. मिसेस म्हणाली होती, बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या. पण मी शेजाऱ्याशी बोलण्याच्या नादात कधी घरी पोहोचलो होतो ते मला समजलेच नाही. याचा अर्थ सहा वाजून गेले तरी पार्टी अजून संपली नव्हती.\nमी उलट्या पावली जिने उतरून बिल्डिंगच्या बाहेर पडलो. मला पुन्हा प्रश्न पडला. आता काय करावे कुठे जावे मी वाट फुटेल तिथे रस्त्याने चालत राहिलो. अशीच दहा पंधरा मिनिटे चाललो असेन आणि माझा मोबाईल वाजला. मिसेस बोलत होती. \"अहो, कुठे आहात या घरी, सर्व मैत्रीण गेल्यात.\" मला किती आनंद झाला म्हणून सांगू या घरी, सर्व मैत्रीण गेल्यात.\" मला किती आनंद झाला म्हणून सांगू मी परत फिरलो. आणि झपझप चालत घरी गेलो. अक्षरशः उडतच गेलो म्हणाना मी परत फिरलो. आणि झपझप चालत घरी गेलो. अक्षरशः उडतच गेलो म्हणाना हा\nपण फक्त दिड तास घालवायचे किती ते टेंशन. उलट रेल्वे स्टेशनवर एखाद्या बाकावर बसुन मोबाईल मध्ये टाईमपास करता आला असता किंवा त्याहुनही जास्त मजा तर ट्रेनमधुन चढणा-उतरणार्यांचे निरीक्षण करण्यात गेला असता.\nमला तर असा एखादा मोकळा वेळ मिळाला तर फार आवडते. काही क्षण जे फक्त स्वत: चे असतात ते मस्त जगुन घ्यायचे\n@ VB, प्रतिसाद दिल्याबद्दल\n@ VB, प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.\nवास्तविक, मनात इच्छा नसताना मला टाईमपास करावा लागला. त्यामुळे मोकळ्या मिळालेल्या वेळेचा मला आनंद लुटता आला नाही.\nआपला 'एक दिवस असाही' हा लेख मी वाचलाय.\nमिपावर लिहिता येतं म्हणजे\nमिपावर लिहिता येतं म्हणजे किमान वाचनाची संवय असेल असं ग्रुहित धरल्यास्,उनाडपणे भटकण्यापेक्षा, कल्याणमध्ये एखाद्या वाचनालयात बसला असता तर वेळ सत्कारणी लागला असता. रच्याकने बस स्टँड अगर रेल्वे स्टेशनवर्,निवांतपणे बाकावर बसून , इतरांची लगबग्,गडबड बघण्यात काय मजा असते हे मी अनेकवेळा अनुभवून पाहिले आहे, तुम्ही पण एखादेवेळी असा अनुभव घ��यावा.\n@ अक्षय दुधाळ, प्रतिसादाबद्दल\n@ अक्षय दुधाळ, प्रतिसादाबद्दल आपले आभार.\n@ jayantshimpi, आपल्या सुचनेची नोंद घेतली आहे. धन्यवाद.\nआपली लिखाण शैली चांगली आहे.\nआपली लिखाण शैली चांगली आहे. जे अनुभवता ते जसेच्या तसे वाचकाला पोहोचेल असे शब्दबद्ध करता येणे हि सुद्धा मोठी गोष्ट आहे. तुम्ही ती चांगली साधली आहे. पण रेल्वेच्या पटऱ्या मोजल्या वगैरे... ह्म्म्म.... आयुष्याला अनुभवसंपन्न होऊ द्या. बांधून ठेऊ नका. त्यामुळे लेखनाला पण झळाळी येते पुढील लेखनास शुभेच्छा.\nबागेत वेळ काढायचा म्हटले तरी\nबागेत वेळ काढायचा म्हटले तरी तिथे एकट्याने जाण्यात काही मजा नव्हती >>> हे फार आवडले आणि पटले\nसचिनकाका मस्त लिहीलयत... अगदी\nसचिनकाका मस्त लिहीलयत... अगदी जसच्या तसं लिहीलत ते आवडलं...\nफुकटचे सल्ले देणे सोडणार नाही\nफुकटचे सल्ले देणे सोडणार नाही पब्लिक.\nजसा दिवस घालवला तसा लिहिलाय, आता काय टाईम मशीन मध्ये जाऊन चेंज करावा का त्यांनी.\nसचिनजी - छान लिहिलाय.\nटाईम मशीन मध्ये जाऊन चेंज\nटाईम मशीन मध्ये जाऊन चेंज करावा का त्यांनी>>> ...डोरेमाॅन आठवला....\nसर्व प्रतिसादकर्त्यांचे जाहीर आभार.\nकधीकधी टाईम घालवणं खरंच अंगावर येतं..\n@ आनंद, प्रतिसाद दिल्याबद्दल\n@ आनंद, प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.\nफुकटचे सल्ले देणे सोडणार नाही\nफुकटचे सल्ले देणे सोडणार नाही पब्लिक.\nजसा दिवस घालवला तसा लिहिलाय, आता काय टाईम मशीन मध्ये जाऊन चेंज करावा का त्यांनी. >>>>हो न, जसे गरज नाही तिथे जावुन उगाचच तिरकस लिहील्या शिवाय तुम्हाला राहवत नाही तसे नाही राहवत काहींना न मागता सल्ले दिल्याशिवाय. ( याऊपर या आयडीशी किमान मला तरी काही वाद - प्रतीवाद करण्यात वेळ वाया घालवायचा नाही सो, त्यांनी काहिहि लिहीले तरी माझ्याकडुन इग्नोरास्त्र.)\n@ सचिनजी, वरील अवांतराबद्द्ल क्षमस्व, पण मला ते लिहावेसे वाटले. बाकी, मी वर जे लिहीले ते तुम्ही तो वेळ कसा घालवला यावर नसुन ईतर पर्याय सहज सुचविले जे कदाचित पुढे कधीतरी कामी येतील, तुम्हाला किंवा दुसर्या एखाद्या वाचकाला.\nवास्तविक, मनात इच्छा नसताना मला टाईमपास करावा लागला. त्यामुळे मोकळ्या मिळालेल्या वेळेचा मला आनंद लुटता आला नाही. Happy >>>> समजु शकते मी, एखादी गोष्ट मनाविरुद्ध करणे किती क्लेशदायक असु शकते\nआपला 'एक दिवस असाही' हा लेख मी वाचलाय. >>> धन्स, पण ती स्थिती अन तुमच्या लेखातील खुप वेगळी आहे\n@ VB, आपला 'एक दिवस असाही' हा\n@ VB, आपला 'एक दिवस असाही' हा लेख मी वाचलाय. >>> धन्स, पण ती स्थिती अन तुमच्या लेखातील खुप वेगळी आहे >>> हो जाणतो मी. तरी हा लेख लिहिण्यामागची प्रेरणा आपला लेखच आहे.\nVB तुमची फडफड इग्नोर मारतोय\nVB तुमची फडफड इग्नोर मारतोय ☺️\nकधीकधी टाईम घालवणं खरंच अंगावर येतं..>>+१\nतरी हा लेख लिहिण्यामागची\nतरी हा लेख लिहिण्यामागची प्रेरणा आपला लेखच आहे. >>>> सचिनजी खूप छान वाटले हे वाचून. ☺️\nआता कोणीतरी एक उनाड रात्र\nआता कोणीतरी एक उनाड रात्र लिहा\nमला लिहायला सांगू नका.. कित्येक रात्री आहेत. लेखमाला होईल. आणि तुर्तास वेळ नाही..\nसर्व प्रतिसादकांचे पुन्हा एकदा जाहीर आभार.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nअज्ञात गांधी - श्री. नारायणभाई देसाई चिनूक्स\nकायापालट स्पर्धा \"रंग नभाचे\" प्रवेशिका ४ : रंग मत्सराचे - girish kulkarni संयोजक\nवाट पाहिन...पहात राहिन... सुप्रिया जाधव.\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/jeff-bezos-returned-safely-to-earth-from-space-a-new-history-made-by-space-travel-nrms-158867/", "date_download": "2021-07-30T10:11:50Z", "digest": "sha1:2YVXAPOUFVERIE7NECTRQGKUJ7KIX2AM", "length": 11207, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Blue Origin | जेफ बेझोस अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतले, अंतराळ यात्रेने रचला नवीन इतिहास | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nBlue Originजेफ बेझोस अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतले, अंतराळ यात्रेने रचला नवीन इतिहास\nआज सायंकाळी ६.४५ मिनिटांनी रॉकेटने उड्डाण केले. कॅप्सुलने बेझोस यांच्यासह चार जणांना अंतराळात झीरो ग्रॅव्हीटीचा आनंद चार मिनिटांसाठी दिला. यानंतर बेझोस यांची कॅप्सुल ६.५२ मिनिटांनी पृथ्वीवर परतली.\nअंतराळ यात्रेने नवीन इतिहास रचला आहे. जगातील सर्वात मोठे अब्जाधीश जेफ बेझोस (Jeff Bezos) यांची स्पेस कंपनी ब्लू ओरिजिन (Blue Origin) चे रॉकेट न्यू शेफर्ड (New Shepard) ने चार प्रवाशांना सुखरूप अंतराळात पोहोचवले होते. यानंतर 4 मिनिटे ही कॅप्सूल अंतराळात राहून पुन्हा पृथ्वीवर सुखरुप पोहोचली आहे. यामध्ये बेझोसदेखील होते.\nआज सायंकाळी ६.४५ मिनिटांनी रॉकेटने उड्डाण केले. कॅप्सुलने बेझोस यांच्यासह चार जणांना अंतराळात झीरो ग्रॅव्हीटीचा आनंद चार मिनिटांसाठी दिला. यानंतर बेझोस यांची कॅप्सुल ६.५२ मिनिटांनी पृथ्वीवर परतली.\n१९६० च्या दशकामध्ये मर्क्युरी १३ नावाचा एक गट तयार करण्यात आला होता. यामध्ये व्हॅली फ्रॅंक यांचाही समावेश होता. पुरुष अंतराळ प्रवाशांप्रमाणेच या महिलांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आणि स्क्रिनींगची प्रक्रिया पार पाडावी लागली. पण त्यांना अंतराळात जाण्याची संधी देण्यात आली नव्हती.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारने��ी या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/sarkarnaama/retirement-age-government-employees-state-has-been-raised-58-60-11171", "date_download": "2021-07-30T11:31:37Z", "digest": "sha1:UGKIG2NPTFOZABA6AMCRYDRKTR27L7UL", "length": 5078, "nlines": 16, "source_domain": "www.saamtv.com", "title": "निवृत्तीचे वय वाढवा अन् 28 हजार कोटी वापरा! वाचा निवृत्ती वय 58 वर्षांवरून पुन्हा 60 वर्ष करण्याबाबतची महत्वाची अपडेट", "raw_content": "\nनिवृत्तीचे वय वाढवा अन् 28 हजार कोटी वापरा वाचा निवृत्ती वय 58 वर्षांवरून पुन्हा 60 वर्ष करण्याबाबतची महत्वाची अपडेट\nराज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 58 वर्षांवरून पुन्हा 60 वर आणण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघानं केलीय. त्यांच्या या मागणीची कारणं आणि परिणामांबाबत वाचा सविस्तर.\nकरोना साथरोगामुळे राज्याचा कोलमडलेला आर्थिक डोलारा सावरण्यासाठी अधिकारी संघटनेने राज्य सरकारला प्रस्ताव दिला आहे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे केल्यास तातडीने द्यावयाच्या निवृत्तीच्या लाभाचे सुमारे २८ हजार कोटी रुपये वाचणार आहेत, सध्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीत एवढी मोठी रक्कम सरकारला वापरता येईल, असा हा प्रस्ताव आहे.\nराज्य सरकारने सरसकट सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, अशी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. शासनाने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी एक समितीही स्थापन केली होती. मात्र त्याबाबत अद्याप ठोस असा निर्णय झालेला नाही. त्यामुळे अधिकारी वर्गात नाराजी आहे, असे महासंघाचे नेते ग.दि. कुलथे यांनी सांगितले.\nमहासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बुधवारी पुन्हा एक निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे के ल्यास दर वर्षी निवृत्त होणाऱ्या ३ टक्के कर्मचाऱ्यांना द्यावे लागणारे निवृत्तीनंतरचे लाभ दोन वर्षे सरकारकडे ठेवता येतात. ही रक्कम साधारणत: २८ हजार कोटी रुपये होते. सध्याच्या बिकट परिस्थितीत एवढी मोठी रक्कम सरकारला दोन वर्षे वापरता येईल, त्याचबरोबर आणखी दोन वर्षे अनुभवी मनुष��यबळ सेवेत राहिल्यामुळे प्रशासनही बळकट होऊ शकते, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. या प्रस्तावावर राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय करावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/earthquake-shocks-after-volcanic-eruption-114288", "date_download": "2021-07-30T11:49:51Z", "digest": "sha1:ACOKEGM65S4O4RG4LGZ26W7CMQQPYN3S", "length": 5631, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ज्वालामुखीच्या स्फोटानंतर हवाईला भूकंपाचे धक्के", "raw_content": "\nज्वालामुखीच्या स्फोटानंतर हवाईला भूकंपाचे धक्के\nसॅन फ्रान्सिस्को: किलाऊ ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी हवाई प्रांतातील बेटांना आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाच्या धक्‍क्‍यांनतर किलाऊ ज्वालामुखीमध्ये आणखी स्फोट झाले असल्याचे सांगण्यात आले.\nआज बसलेल्या एका भूकंपाच्या धक्‍क्‍याची तीव्रता 6.9 रिश्‍टर स्केल होती. किलाऊ ज्वालामुखीपासून अग्नेय दिशेला या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 1975नंतर हवाईतील बेटांना बसलेला भूकंपाचा सर्वांत मोठा धक्का आहे.\nभूकंपाचे धक्के बसल्यानंतर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. अनेक नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. मात्र, सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. भूकंपाच्या धक्‍क्‍यानंतर किलाऊ ज्वालामुखीचे नव्याने स्फोट झाल्याचे सांगण्यात आले.\nज्वालामुखीतून तप्त शिलारस सुमारे शंभर फूट वर फेकला जात होता. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. ज्वालामुखीच्या जवळच्या भागात विषारी वायू पसरला असून, त्यामुळे बचाव पथकाला काम करणे अवघड बनले आहे. ज्वालामुखीचे आणखी स्फोट होण्याची शक्‍यता अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने वर्तविली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.axgreenhouse.com/design/", "date_download": "2021-07-30T09:35:42Z", "digest": "sha1:NVBDGUUQXLQHK7I6A3MBETH63LOTQVU4", "length": 8193, "nlines": 179, "source_domain": "mr.axgreenhouse.com", "title": "डिझाईन - सिचुआन ऐक्सियांग टेक्नॉलॉजी कं, लि.", "raw_content": "\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nफॅक्टरी ऑनलाईन भेट द्या\nग्रीनहाऊस उद्योगातील 15 वर्षांच्या कामकाजाच्या अनुभवावर आधारित, आमच्याकडे विविध प्रकारचे ग्रीनहाऊस पूर्ण करण्यासाठी संपूर्ण तांत्रिक सहाय्य आहे.\nवापराच्या उद्देशाने, ते फळ आणि भाज्यांच्या उत्पादनासाठी ग्रीनहाऊस असो, बीपासून नुकतेच तयार झालेले रोप संशोधन, ग्रीनहाऊस किंवा पर्यटन स्थळ आणि मनोरंजन यासाठी ग्रीनहाऊस किंवा वैयक्तिक लागवडीच्या गरजांसाठी ग्रीनहाऊस असो, आमच्याकडे डिझाइन, उत्पादन आणि बांधकाम यांचा अनुभव आहे.\nग्रीनहाऊस प्रकार, ब्लॅकआउट ग्रीनहाऊस, प्लास्टिक फिल्म ग्रीनहाऊस, बोगदा ग्रीनहाऊस, पीसी शीट ग्रीनहाउस, ग्लास ग्रीनहाऊस, सौर ग्रीनहाऊस या बाबींच्या संदर्भात आम्ही या उत्पादनांच्या दहापेक्षा जास्त आवृत्त्या अद्ययावत केल्या आहेत.\nग्रीनहाऊस उद्योगात प्रत्येक अभियंताला किमान 10 वर्ष काम करण्याचा अनुभव आहे.\nत्यांना माहित आहे की ग्रीनहाऊसची मर्यादा कोठे आहे. म्हणूनच, स्थानिक भौगोलिक वातावरण आणि हवामानशास्त्रीय वातावरणास अनुरूप एक ग्रीनहाउस प्रोग्राम तयार केला जाऊ शकतो.\nसाधारणत: आमच्या अभियंत्यांनी पुरेशी माहिती घेतल्यानंतर. आपल्यास समर्पित ग्रीनहाऊस योजना आपल्याला 1 आठवड्याच्या आत पाठविली जाईल.\nहे इतके वेगवान का आहे हे अद्याप आमच्या समृद्ध अनुभव आणि अचूक डेटा वर्गीकरण क्षमतेवर आधारित आहे.\nआमच्या विक्रेतेशी आपल्या संवादाच्या सुरूवातीस, आमचे अभियंते या प्रकल्पात हस्तक्षेप करू लागले. ग्रीनहाऊस योजनेची पुष्टी होईपर्यंत.\nलोकांना चांगले ग्रीनहाऊस तयार करण्यात मदत करण्यासाठी.\n100,000 चौरस मीटरचे उत्पादन ग्लास ग्रीनहाउस प्रोजेक्ट डिझाइन\n20,000 चौरस मीटर प्रसार ग्रीनहाऊस प्रकल्प डिझाइन\n60,000 चौरस मीटर पर्यटन स्थळांचे प्रकार ग्रीनहाउस प्रोजेक्ट डिझाइन\nविविध प्रकाश स्टील स्ट्रक्चर ग्रीनहाउस डिझाइन\nस्थानिक आर्किटेक्चर स्कूलमधून पदवी प्राप्त केली\nकामादरम्यान स्वत: चा अभ्यास करा आणि पदवीधर पदवी मिळवा\nएक्सचेंज विद्यार्थी बनताना नेदरलँड्समध्ये ग्रीनहाऊस तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: NO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/the-worlds-first-event-seven-people-have-contracted-bird-flu/", "date_download": "2021-07-30T10:31:49Z", "digest": "sha1:VS5MFAMYFK2TPDTO2PRFVDORSXPAQPK7", "length": 7930, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "जगातील पहिलीच घटना; सात जणांना ‘बर्ड फ्लू’ची लागण – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nजगातील पहिलीच घटना; सात जणांना ‘बर्ड फ्लू’ची लागण\nआतापर्यंत कोंबड्या आणि पक्ष्यांपर्यंत मर्यादीत असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा (एच५एन८) माणसालाही धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांपासून बर्ड फ्लूचा माणसाला संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची ही जगातील पहिलीच घटना असून, या घटनेची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे. त्यामुळे करोना पाठोपाठ आणखी एक नवं संकट उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून रशियासह युरोप, चीन, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये बर्ड फ्लू’चा (एच५एन८) उद्रेक झाला आहे. मात्र, केवळ पोल्ट्री कोंबड्यांना या विषाणूचा संसर्ग होत असल्याचं दिसून येत होतं. मात्र, आता माणसालाही याचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. रशियात पहिल्यादाच बर्ड फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. ग्राहक आरोग्य वॉचडॉक रोस्पोट्रेबनाडझोरचे प्रमुख अॅना पोपोवा यांनी रोशिया २४ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे.\n“अनेक दिवसांपूर्वीच आम्ही आमच्या निष्कर्षांबद्दल निश्चित झालो होतो. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता नाहीत. मात्र, बर्ड फ्लूने संक्रमित जिवंत वा मृत कोंबडीच्या थेट संपर्कात आल्यानं संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थितपणे शिजवून खालेलं अन्न सुरक्षित आहे. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे,” असं पोपोवा म्हणाल्या.\nदक्षिण रशियात एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या सात कामगारांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. या पोल्ट्री फार्ममध्ये डिसेंबरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला होता. मात्र, अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली नाही, असं पोपोवा यांनी सांगितलं. वेगवेगळ्या देशात स्थलांतर करणाऱ्या पक्षांमुळे बर्ड फ्लूचा प्रसार वेगानं झाल्याचं त्या म्हणाल्या. त्यामुळे प्रत्येक देशाने पोल्ट्रीचे प्रकल्प बंदिस्त स्वरूपात किंवा स्थलांतर करणाऱ्या पक्षांचा संपर्क होणार नाही, अशा पद्धतीने करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.\nलग्नाला दिला नकार म्हणून तरूणीला धावत्या लोकलसमोर ढकललं\nकरोनाची लस घेतल्यानंतरही करोनाबाधित झाल्याचे उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/save-the-date-ifpug-virtual-conference-july-29/?lang=mr", "date_download": "2021-07-30T10:28:41Z", "digest": "sha1:FOAD3BJPPGGMVVW5OFIZ5NUN45PTH72W", "length": 27042, "nlines": 369, "source_domain": "www.ifpug.org", "title": "तारीख जतन करा: जुलै 29, आयएफपीयूजी व्हर्च्युअल कॉन्फरन्स – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडि��न शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 ��ॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nतारीख जतन करा: जुलै 29, आयएफपीयूजी व्हर्च्युअल कॉन्फरन्स\nकरून प्रशासन · प्रकाशित जुलै 15, 2020 · अद्यतनित ऑगस्ट 7, 2020\nआपले सीएफपीएस प्रमाणपत्र लवकरच कालबाह्य होत आहे आपण सीईपी पात्र परिषदा शोधत असता, परंतु काहीही सापडले नाही\nनोंदणी आता खुली आहे IFPUG च्या प्रकारची पहिलीच ‘आभासी परिषद’, जे सीईपी पात्र आहे. आम्हाला ते समजले, आम्ही ज्या कोविड -१ situation स्थितीत आहोत त्यामुळे, थोडी स्थिरता येईपर्यंत कोणतीही वैयक्तिक कॉन्फरन्स घेणे कठीण असू शकते. त्यामुळे, ही संधी हस्तगत करा आणि वर्च्युअल इव्हेंटमध्ये भाग घ्या जे उद्योगसमूहाद्वारे सादर केलेले नेटवर्किंग आणि शैक्षणिक सत्र प्रदान करेल.\nसर्व वेळा ईस्टर्न स्टँडर्ड टाइम असतात – टाइम झोन रूपांतरण चार्ट पहा\n6:45 आहे: आपले स्वागत आहे & परिचय\n7:00 आहे: “सीक्वेन्स डायग्राम म्हणजे काय सायझिंग पॉईंट्ससाठी एफईआर कसे ठरवायचे ”, डॉ. लुई पातळ रस्सा\n8:00 आहे: “सॉफ्टवेअर प्राइसिंगसाठी IFPUG FP – शिफारस आणि पलीकडे ”, Christine ग्रीन, IFPUG अध्यक्ष\n9:00 आहे: ओपन नेटवर्किंग / चर्चा\nसदस्या आणि सदस्या-दोघांनाही विनामूल्य नो��दणी केल्यास नोंदणी.\nपुढील कथाIFPUG सदस्यता नूतनीकरण स्मरणपत्र. ऑगस्ट मुळे 31\nमागील कथावार्षिक सभेची सूचना & नामनिर्देशनासाठी कॉल\nआपण देखील आवडेल ...\nIFPUG CSP परीक्षा (प्रमाणित स्नॅप चिकित्सक) ऑनलाइन उपलब्ध\nकरून प्रशासन · प्रकाशित एप्रिल 9, 2017 · गेल्या बदल मे 30, 2019\nISMA14: क्लीव्लॅंड आपण पाहू\nकरून प्रशासन · प्रकाशित जुलै 21, 2017 · गेल्या बदल सप्टेंबर 22, 2017\nAbstracts सादर करण्याची अंतिम मुदत एप्रिल विस्तारित कॉल 20, 2012\nकरून प्रशासन · प्रकाशित एप्रिल 10, 2012\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nसंचालक मंडळाच्या वार्षिक बैठकीची नोटीस आणि कॉल\nज्युलियन गोमेझ, आयएफपीयूजी संप्रेषण आणि विपणन समितीसाठी नवीन खुर्ची\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nपॉल Radford: मेमोरियम मध्ये आणि खूप खूप धन्यवाद\nसिन्झिया फेरेरो, आयएफपीयूजी प्रमाणपत्र समितीसाठी नवीन खुर्ची\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा जुलै 2021 जून 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 न���व्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62847", "date_download": "2021-07-30T09:36:16Z", "digest": "sha1:DOXORYP5ULBCMZY4RWV7TREPLRNRFZEI", "length": 6330, "nlines": 131, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मरणोत्तरी जळावे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मरणोत्तरी जळावे\nमरणोत्तरी जळावे इतुकेच ज्ञात होते\nजळणे जितेपणीचे मी ऐकलेच नव्हते\nजगलो अतावरी मी स्वच्छंद मुक्त जीणे\nकैदेत मुक्त असणे कधी काल्पिलेच नव्हते\nज्योतीवरी करीतो जोहार हा पतंग\nप्रीतीस्तवे जळावे मज वाटलेच नव्हते\nघनगच्च मेघ काळे, नभ झांकळोनी आले\nनयनात अश्रू माझ्या कधी दाटलेच नव्हते\nहे का असे घडावे, ही वेदना कशाला\nगंगेतले पवित्र जल आटलेच नव्हते\nडोळे तिचे शराबी, मी मद्यपी जहालो\nहोईल रिक्त सुरई कधी वाटलेच नव्हते\nपण गुलमोहर मधे कवितांसाठी वेगळा समूह आहे. कृपया तिथे पोस्ट करा. हा केवळ गझल समूह आहे\nकिमयागार, ही गझल नाही काय\nमतल्यात होते व नव्हते\nमतल्यात होते व नव्हते आल्यामुळे अलामत बिघडत आहे. त्यामुळे ही गझल ठरू शकत नाही.\nशेरातील खयाल वाचले नाहीत कारण मतल्यातच तांत्रिक दोष आढळला.\nअच्छा. मला वाटतं नवीन\nअच्छा. मला वाटतं नवीन लिहिणाऱ्यांना नाउमेद करू नये. गझल बद्दल नियम वाचावेत असे मी सुचवेन, परंतु छान लिहिलं आहे. चांगला प्रयत्न.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nगिरनार डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://barshiparivartan.in/in-the-presence-of-dattaprabhu-clinic-dr-inauguration-by-satpute/", "date_download": "2021-07-30T09:57:59Z", "digest": "sha1:LX3ESJ7LCYYPODKTX7HF77UA5VWA2WYO", "length": 11791, "nlines": 83, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "दत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन – barshi parivartan", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\nदत्तप्रभू क्लिनिकचे उपळेत डॉ. सातपुते यांचे हस्ते उद्‌घाटन\nउपळे दुमाला (प्रतिनिधी )बार्शी तालूक्यातील उपळे दुमाला येथे डॉ . आकाश जाधव यांचे दत्तप्रभू क्लिनिक उपळे दुमाला व परिसरातील लोकांच्या सेवेत १३ जून पासुन सुरू झाले . याचे उद्घाटन बार्शी येथील डॉ . गणेशकुमार सातपुते (एम डी मेडीशिन ) यांच्या हस्ते व डॉ. मुकूंद कुलकर्णी याच्या प्रमुख उपस्थीतीत करण्यात आले .\nसध्या कोरोना महामारीचे संकट आहे . अशा परिस्थितीत बाहेर कोठेतरी नोकरी करण्यापेक्षा मायभूमितच राहून लोकांना सेवा देवून समाजश्रणाची उतराई करता येईल या उद्देशाने आपण उपळे दुमाला येथे दत्तप्रभू क्लिनिक सुरु केले आहे . असे उद्घाटन प्रसंगी डॉ. आकाश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले .\nकार्यक्रमास उपस्तीथ डॉ .सुनिल काळोखे डॉ. रणजीत बुरगुटे डॉ चंद्रशेखर आंबे डॉ राहुल ताटे व बार्शी मार्केट कमिटीचे संचालक अनिल जाधव , माजी सरपंच – यशवंत बुरगुटे , उपसरंपच -नितीन बुरगुटे ,माजी उपसरपंच – रामेश्र्वर बुरगुटे , प्रा.संजय पुजारी ,जेष्ठ नेते विकास पासले , राजाभाऊ जाधव ,स्वप्नील बुरगुटे आदी मान्यवर उपस्थित होते .\n← बार्शी प्रमाणे वैराग बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार : आ. राजेंद्र राऊत\nबार्शी तालुक्यात बाल कामगार विरोधी सप्ताह →\nइंधन निर्मिती प्रकल्प देणार शेतक-यांना उभारी : डॉ. खपाले\n. . .तर मंत्रालय किंवा कृषी आयुक्तालयात तीव्र आंदोलन करणार…शंकर गायकवाड\nवैराग येथे वंचित आघाडी व सिद्धार्थ मंडळातर्फे मिठाई वाटून भिमजयंती साजरी\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\n८००० झाडांचा वाढदिवस साजरा ,मॉर्निंग फाउंडेशनमुळे पर्यावरण संतुलनास होणार मदत\nमळेगावात वृक्षारोपणाने कृषी दिन साजरा\nसेवानिवृत्ती निमित्त वैराग- उस्मानाबाद प्रवासी संघटनेच्या वतीने देवकते व क्षिरसागर यांचा सत्कार\nलोकमंगल पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक ठोकळ यांचा सत्कार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडू��� पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kamal-nathmp-sc-orders-floor-test-at-5-pm-on-friday", "date_download": "2021-07-30T11:03:43Z", "digest": "sha1:KLYEFSJV6GBBUIEAVOV6JAD2YI3SFIUD", "length": 5511, "nlines": 67, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कमलनाथ सरकारचे भवितव्य आज ठरणार - द वायर मराठी", "raw_content": "\nकमलनाथ सरकारचे भवितव्य आज ठरणार\nनवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारला आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपले बहुमत विधानसभेत सिद्ध करून दाखवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोणत्याही सरकारला आपले विधानसभेतील बहुमत सिद्ध करून दाखवावे लागते व पर्याप्त सदस्य संख्या सरकारच्या बाजूची असल्याचे सांगावे लागते. हाच योग्य पर्याय असल्याने कमलनाथ सरकारने या एकाच अजेंड्यावर बहुमत सिद्ध करावे असे न्यायालयाने सांगितले.\nहे बहुमत सिद्ध सात निर्देश न्यायालयाने दिले आहेत, त्यानुसार विधानसभेत हात वर करून मतदान घ्यावे, मतदानाचे व्हीडिओ चित्रण व्हावे व त्याचे थेट प्रक्षेपण केले जावे, मतदान शांततेत व्हावे, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान व्हावे, कर्नाटकात असलेल्या १६ बंडखोर काँग्रेस आमदारांनी संरक्षण मागितल्यास त्यांना तसे संरक्षण म. प्रदेश आणि कर्नाटकच्या पोलिसांनी द्यावे, असे नमूद केले आहे.\nमणिपूरमधील मंत्र्याची न्यायालयाकडून हकालपट्‌टी\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.japan77.net/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T10:30:54Z", "digest": "sha1:W37MKYYTSTCGXD3LPI6I7NUP4DIY2L6L", "length": 42375, "nlines": 559, "source_domain": "mr.japan77.net", "title": "माझ्याबद्दल - Best of Japan", "raw_content": "\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाल��� \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nनमस्कार, मी बॉन कुरोसावा आहे.\nमी माझ्या कुटुंबासमवेत टोकियोमध्ये राहतो.\nमी आणि माझी पत्नी यांना दोन मुले आहेत. मी एक सामान्य जपानी व्यक्ती आहे जो माझ्या कुटुंबासाठी आनंदाची अपेक्षा करतो.\nमी 31 वर्षांपासून जगातील सर्वात मोठे आर्थिक वृत्तपत्र असलेल्या निहोन कीझाई शिंबुन (एनआयकेकेई) साठी स्टाफ लेखक म्हणून काम करत आहे. त्या काळात मी टोकियो, ओसाका आणि मॅट्यू शहर, शिमाने प्रांतातील विविध लेख लिहिले. टोकियो मुख्यालयात मी सांस्कृतिक संबंधित लेख प्रभारी आणि जीवनशैली संबंधित विषयांचा प्रभारी विभागात संपादक म्हणून काम केले. मी जपानच्या संदर्भात व्हिज्युअल मीडिया चीफ अनुभवी संपादक आहे.\nमला साहसी आवडते. मला नवीन गोष्टींना आव्हान देण्यास आवडते. म्हणूनच मी एनआयकेकेआय सोडले आणि टोकियोच्या शिबुया येथे एका उद्यम कंपनीत बदलले, जिथे मला वेब लेखक म्हणून नवा अनुभव मिळाला.\nमाझ्याकडे असलेल्या मोठ्या प्रमाणात अनुभवाचा उपयोग करून मी आता या वेबसाइटचे व्यवस्थापन करीत आहे. ही साइट अद्याप प्रगतीपथावर आहे आणि माझ्याकडे संपादनाची जास्त क्षमता नाही परंतु आपण येथे शोधू शकणार्‍या लेखांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मी बराच वेळ घालवणार आहे. वाचक, आपल्यासाठी उपयुक्त असलेली साइट बनविणे हे माझे ध्येय आहे.\nजगातील प्रत्येक देशात जशी एक वेगळी संस्कृती आहे, तशी जपानची एक अद्भुत जीवनशैली आहे आणि\nस्वतःची संस्कृती. जगातील इतर देशदेखील काय देतात याचा विचार करता तेव्हा जपान खूप विलक्षण आहे असे मला वाटत नाही. त्याऐवजी जपानी जीवन आणि संस्कृती सुधारण्यासाठी मला जगभरातील लोकांकडून सल्ला घ्यावा असे मला वाटते. मी बर्‍याच मुलाखती घेतल्या आहेत आणि जपानबद्दल बरीच माहिती जमा केली आहे. ज्याचे परिणाम मी आपल्यासह सामायिक करू आणि संस्कृतींमध्ये शांततापूर्ण संबंध निर्माण करू इच्छितो.\nआग्नेय आशिया, युरोप आणि अगदी अमेरिकेतील बर्‍याच देशांना भेटी दिल्यानंतर, मला चांगलेच माहित आ��े\nकी जगभरातील लोक त्यांच्या कुटुंबासाठी दररोज कठोर परिश्रम करतात. मला थोडी काळजी आहे की लोक खूप परिश्रम करू शकतात आणि स्वत: साठी वेळ घेण्यास विसरतात. आपणास अस्वस्थ वाटत असल्यास कृपया आपले मन व शरीर रीफ्रेश करण्यासाठी जपानला जा. ही साइट आपल्याला ती प्राप्त करण्यात मदत करू शकत असल्यास मला खरोखर आनंद होईल.\nशेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.\n जपानी रेस्टॉरंट्स आणि सण\nशिफारस केलेली जपानी स्थानिक साइट पश्चिम जपान (चुगोकू, शिकोकू, क्युशु, ओकिनावा)\nआपल्या जपान सहलीची तयारी करताना उपयुक्त साइट्सची शिफारस केली जाते\nजपानी जीवन आणि संस्कृती निसर्ग आणि लोक यांच्याशी जुळवून घ्या\nशिफारस केलेली स्थानिक साइट पूर्व जपान (होक्काइडो, तोहोकु, कांटो)\n पारंपारिक मानवी संबंध मोठ्या प्रमाणात बदलले आहेत\n जपानच्या बदलत्या asonsतूंमध्ये जीवन\nशिफारस केलेले जपानी स्थानिक साइट\n आपण ज्या आश्चर्यकारक आचरणांना साक्ष देऊ शकता\nजपानी चलन पैशाची देवाणघेवाण कशी करावी आणि त्यासाठी पैसे कसे द्यावे\nजपानचा सम्राट आणि जपानी ध्वज\n आपल्या देशातील वेळ फरक\nसर्व सहलीची योजना बनवा कधी जायचे (16) कार्यक्रम कॅलेंडर (15) हवामान आणि हवामान (65) सर्वोत्कृष्ट प्रवासाचा कार्यक्रम (30) निवास (3) तिकीट आणि टूर्स (2) परिवहन (11) कपडे (6) भाषा (1) चलन (1) वेळ फरक (1) इंटरनेट (1) निकासी (3) () 83) जाणून घ्या जीवन आणि संस्कृती ()१) इतिहास (4) संबंधित साइट (7)\nसर्व क्षेत्रे होक्काइडो (62) होन्शु: तोहोकू (47) अओमोरी प्रीफेक्चर (9) अकिता प्रीफेक्चर (11) इवाटे प्रीफेक्चर (5) मियागी प्रीफेक्चर (5) यमगाता प्रीफेक्चर (5) फुकुशिमा प्रीफेक्चर (8) होन्शु: कांटो (81) टोकियो (31) टोकियो महानगर (5) कानगावा प्रीफेक्चर (8) चिबा प्रीफेक्चर (4) सैतामा प्रीफेक्चर (3) इबाराकी प्रीफेक्चर (8) गुन्मा प्रीफेक्चर (6) तोचिगी प्रीफेक्चर (7) होन्शु: चुबू (66) शिझुओका प्रीफेक्चर (6) यमनाशी प्रीफेक्चर (11) नागानो प्रीफेक्चर (15) निगाता प्रीफेक्चर (4) टोयामा प्रीफेक्चर (7) इशिकावा प्रीफेक्चर (7) फुकुई प्रीफेक्चर (4) गिफू प्रीफेक्चर (13) आयची प्रीफेक्चर (3) माई प्रीफेक्चर (5) होन्शु: कंसाई (78) शिगा प्रीफेक्चर (6) क्योटो (33) क्योटो प्रीफेक्चर (2) नारा प्रीफेक्चर (6) वाकायमा प्रीफेक्चर (4) ओसाका (7) ओसाका प्रीफेक्चर (4) ह्योगो प्रीफेक्चर (8) होन्शु: चुगोकू (33) ओकायमा प्रीफेक्चर (6) हिरोशिमा प्रीफेक्चर (11) यामागुची प्रीफेक्चर (2) तोतोरी प्रीफेक्चर (4) शिमाने प्रीफेक्चर (8) शिकोकू (17) टोकुशिमा प्रीफेक्चर (5) कागवा प्रीफेक्चर (4) एहिम प्रीफेक्चर (3) कोची प्रीफेक्चर (1) क्यूशु (37) फुकुओका प्रीफेक्चर (5) सागा प्रीफेक्चर (1) नागासाकी प्रीफेक्चर (7) कुमामोटो प्रीफेक्चर (8) ओइटा प्रीफेक्चर (8) मियाझाकी प्रीफेक्चर (3) कागोशिमा प्रीफेक्चर (3) ओकिनावा प्रीफेक्चर (13)\nसर्व स्वारस्ये तिकीट आणि टूर्स (2) फॅशन (8) खरेदी (14) जपानी फूड्स (15) बर्फ गंतव्ये (77) चेरी ब्लॉसम (34) फुले (32) जपानी गार्डन (16) शरद Leaतूतील पाने () 54) ओन्सेन (22) प्राणी आणि मासे (10) हायकिंग (67) निसर्गरम्य प्रवास (29) मनोरंजन पार्क (6) रात्रीची दृश्ये आणि प्रदीपन (39) सण (23) मंदिर आणि तीर्थस्थान ()१) किल्ले () 33) ऐतिहासिक साइट ())) समुराई आणि निन्जा (14) पारंपारिक हस्तकला (5) संग्रहालये (8) मंगा आणि अ‍ॅनिमे (7) समुद्रकिनारे (11) खेळ (14) उद्योग आणि वाणिज्य (8) परिवहन (12)\nसर्व सीझन हिवाळा (52) डिसेंबर (18) जानेवारी (15) फेब्रुवारी (18) वसंत (47) मार्च (12) एप्रिल (17) मे (13) उन्हाळा (37 XNUMX) जून (12) जुलै (16) ऑगस्ट (15) शरद (तूतील (47) सप्टेंबर (16) ऑक्टोबर (16) नोव्हेंबर (17)\nसर्व टॅग आबाशिरी (1) निक्को (1) आयस तीर्थ (1) शिरेटोको (14) डेसेत्सुझान (5) असिहिमा प्राणीसंग्रहालय (1) फुरानो (17) बीआय (१)) सप्पोरो (22) ओटारू (14) निसेको (7) हाकोडाटे (16) अओमोरी (3) ओरस प्रवाह (3) चुसनजी मंदिर (3) काकुनोदाटे (5) सेंडाई (3) जिन्झान ओन्सेन (4) झाओ (5) आयझु-वाकमात्सू (2) निक्को तोशो-गु (4) हिटाची समुद्रकिनारा पार्क (4) आशिकागा फ्लॉवर पार्क (3) ओझे (4) टोकियो डिस्ने (1) टोकियो स्कायट्री (3) इडो-टोक्यो संग्रहालय (2) आसाकुसा (3) सेन्सोजी मंदिर (3) येनो (1) टोकियो राष्ट्रीय संग्रहालय (2) अकिहाबारा (4) इम्पीरियल पॅलेस (2) जिन्झा (3) ओडाइबा (2) टोकियो टॉवर (3) शिबुया (2) मेजी-जिंगू तीर्थ (4) शिंजुकू (4) शिंजुकू ग्येन नॅशनल गार्डन (2) माउंट टाकाओ (3) योकोहामा (2) कामाकुरा (6) हसेदेरा मंदिर (1) एनोशिमा (3) हाकोण (4) हाकोण ओपन एअर संग्रहालय (1) माउंट फुजी (13) फुजी-क्यू हाईलँड (2) कावागुचिको (2) जिगोकोदानी स्नो माकी पार्क (3) मत्सुमोटो किल्ला (4) हाकुबा (6) कामिकोची (5) तातेयामा कुरोबे अल्पाइन मार्ग (6) तकायमा (4) शिराकावागो (9) कानाझावा (5) केनक्रोकुईन गार्डन (6) नबाना नाही सातो (3) Ise ग्रँड तीर्थ (2) जिओन (1) किंकाकूजी मंदिर (4) किओमीझुडेरा मंदिर (7) फुशिमी इनारी-तैशा तीर्थ (4) एकान्डो झेनरंजी मंदिर (4) अरशीयमा (4) तोडाईजी मंदिर (4) नारा पार्क (4) माउंट योशिनो (4) कोयसान (4) कुमानो कोडो (4) उमेद (1) ओसाका किल्ला (3) डॉटनबोरी (1) यूएसजे (3) कैयुकन (1) कोबे (3) हिमेजी किल्ला (4) हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियम (4) मियाजीमा (10) इझुमो तैशा (5) फुकुओका (3) हुइस टेन बॉश (1) नागासाकी (3) कुमामोटो किल्ला (2) असो (5) बप्पू (6) युफुइन (3) तकाचीहो गॉर्ज (3) सकुराजीमा बेट (2) यकुशिमा (2) ओकिनावा (9)\nकृपया निवडल्यानंतर \"सबमिट करा\" वर क्लिक करा\nजपानमधील उत्तम पर्यटन स्थळे हिवाळा, वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील\nया साइटवर, माझ्याकडे जपानच्या विविध भागात स्वतंत्रपणे परिचय देण्यासाठी पृष्ठे आहेत. आपण मेनू पाहून आणि आपल्याला स्वारस्य असलेल्या शीर्षकांवर क्लिक करून पृष्ठांवर जाऊ शकता. तथापि, मी ही पृष्ठे खाली सूचीबद्ध केली. पुढील पहा आणि आपल्या पृष्ठावर काही असल्यास ...\n 26 सर्वोत्कृष्ट आकर्षणे: फूशिमी इनारी, किओमीझुडेरा, किंकाकूजी इ.\nपारंपारिक जपानी संस्कृतीने वारसा घेतलेला क्योटो एक सुंदर शहर आहे. आपण क्योटोमध्ये गेल्यास, आपल्या अंत: करणातील सामग्रीनुसार आपण जपानी पारंपारिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी विशेषतः क्योटोमध्ये शिफारस केलेल्या पर्यटन आकर्षणांचा परिचय देईन. हे पृष्ठ लांब आहे, परंतु आपण हे पृष्ठ वाचले तर ...\n 21 लोकप्रिय पर्यटन क्षेत्रे आणि 10 विमानतळ\nहोक्काइडो हे होन्शुनंतर जपानमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. आणि हे सर्वात उंच आणि सर्वात मोठे प्रीफेक्चर आहे. जपानमधील इतर बेटांपेक्षा होक्काइडो थंड आहे. कारण जपानी लोकांच्या विकासास उशीर झाला आहे, होक्काइडोमध्ये एक विस्तीर्ण आणि सुंदर निसर्ग आहे. या पृष्ठावरील, मी बाह्यरेखाचा परिचय देऊ ...\nटोकियोमध्ये करण्याच्या सर्वोत्तम गोष्टीः असाकुसा, जिन्झा, शिंजुकू, शिबुया, डिस्ने इ.\nटोक्यो ही जपानची राजधानी आहे. पारंपारिक संस्कृती अद्याप शिल्लक असतानाही, समकालीन नावीन्यपूर्ण सतत होत आहे. कृपया येऊन टोक्योला भेट द्या आणि उर्जा अनुभवा. या पृष्ठावरील, मी पर्यटन क्षेत्रे आणि विशेषतः टोक्योमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रेक्षणीय स्थळांची ओळख करून देईन. हे पृष्ठ खूप लांब आहे. आपण हे पृष्ठ वाचल्यास, ...\nमाउंट फुजीः जपानमधील 15 दृश्ये पाहण्याची ठिकाणे\nया पृष्ठावर, मी तुम्हाला माउंट पाहण्याचा सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन दर्शवितो. फुजी. माउंट फूजी हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे, ज्य��ची उंची 3776 XNUMX मीटर आहे. माउंटनच्या ज्वालामुखीय क्रियाकलापांनी बनविलेले तलाव आहेत. फुजी आणि त्याभोवती एक सुंदर लँडस्केप तयार करत आहे. आपण पाहू इच्छित असल्यास ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट हिम स्थळेः शिराकावागो, जिगोकोदानी, निसेको, सप्पोरो हिमोत्सव ...\nया पृष्ठावर, मी जपानमधील आश्चर्यकारक हिम देखाव्याबद्दल परिचय देऊ इच्छितो. जपानमध्ये बर्फाचे बरेच भाग आहेत, त्यामुळे सर्वोत्तम हिम स्थळांचा निर्णय घेणे अवघड आहे. या पृष्ठावर, मी प्रामुख्याने परदेशी पर्यटकांच्या लोकप्रिय ठिकाणी, सर्वोत्कृष्ट क्षेत्राचा सारांश दिला. मी ते सामायिक करेल ...\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nया पृष्ठावर, मी सुंदर चेरी ब्लॉसमसह पर्यटन स्थळांची ओळख करुन देईन. कारण जपानी लोक येथे आणि तेथे चेरी फुलतात, उत्तम क्षेत्र ठरविणे फार कठीण आहे. या पृष्ठावर, मी तुम्हाला त्या भागात परिचय देईन जिथे परदेशी देशातील प्रवासी चेरीच्या मोहोरांनी जपानी भावनांचा आनंद घेऊ शकतात. ...\nविशेषतः जपानी ओन्सेन यांनी परदेशी पर्यटकांसाठी शिफारस केली\nजपान इतके ज्वालामुखींचा देश आहे, भूगर्भात ज्वालामुखीच्या मॅग्माद्वारे गरम केले जाते, ओनसेन (हॉट स्प्रिंग्स) इथून तिकडे झरे वाहतात. सध्या असे म्हटले जाते की जपानमध्ये 3000 हून अधिक स्पा क्षेत्रे आहेत. त्यापैकी परदेशी पर्यटकांमध्ये अनेक ठिकाणी लोकप्रिय आहेत. चालू ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट मंदिरे आणि तीर्थे फुशिमी इनारी, किओमीझुडेरा, तोडाईजी इ.\nजपानमध्ये अनेक मंदिरे आणि मंदिरे आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला नक्कीच शांत आणि रीफ्रेश वाटेल. अशी सुंदर मंदिरे आणि मंदिरे आहेत जी आपण आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करू इच्छित आहात. या पृष्ठावरील, मला येथील काही लोकप्रिय मंदिरे आणि मंदिरे ...\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्पष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्णता कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवर पाने लाल आणि पिवळ्या रंगाची होतात. अखेरीस, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची प्रतीक्षा करतात. हे ...\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nकॉपीराइट © Best of Japan , 2021 सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/seal-18-water-plants-parbhani-many-rolled-their-sleeves-parbhani-news-374725", "date_download": "2021-07-30T11:35:36Z", "digest": "sha1:U3E2HSGOOV2MSHAXWBZG27L4KD765VGR", "length": 8564, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | परभणीतील १८ वॉटर प्लांट्स सील ; अनेकांनी गाशा गुंडाळला", "raw_content": "\nपरभणी महापालिकेच्या पथकाने अनधिकृत मिनरल वॉटर प्लांटचा शोध घेत अठरा प्लांटला सील ठोकले. ही कारवाई गुरुवारी (ता. १९) पथकाने केली.\nपरभणीतील १८ वॉटर प्लांट्स सील ; अनेकांनी गाशा गुंडाळला\nपरभणी : महापालिकेची पथके शहरातील अनधिकृत मिनरल वॉटर प्लांटचा शोध घेत असून गुरुवारी (ता. १९) या पथकांनी अठरा प्लांटला सील ठोकले तर पथकांची चाहुल लागताच जवळपास सात जणांनी आपले साहित्य लंपास केले. ‘सकाळ’मध्ये अनधिकृत मिनरल वॉटर प्लांटच्या शोधासाठी भरारी पथके हे वृत्त प्रसिद्ध होताच शहरातील अनेक प्लांट धारकांनी आपले वॉटर प्लांट बंद केले होते.\nअन्न व औषध प्रशासनाची परवानगी, पाण्याची गुणवत्ता तपासणी या परवानग्यासह अनेकांनी पालिकेची देखील परवानगी घेतली नसल्याचे दिसून येते. तरीदेखील शेकडोच्या संख्येने शहरात वॉटर प्लांट सुरू होते. पाण्याचा दर्जा काय आहे, याची नागरिकांना देखील पुसटशीही कल्पना नव्हती.\nहेही वाचा - हिंगोली : सासू अन पतीने पत्नीचे केले औक्षण, जिजाऊ ब्रिगेडचा उपक्रम\nप्रभाग समितीनिहाय भरारी पथके\nमिनरल वॉटर म्हणूनच नागरिक हे पाणी वापरत होते. वर्षानूवर्षापासून या पाण्याचाच बहुतांश नागरिक वापर करत आहेत. प्लांट बंद झाल्यामुळे त्यांना पालिकेच्या नळाच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागली लागत होती. महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या सूचनेवरून उपायुक्त महेश गायकवाड यांनी अनधिकृत वॉटर प्लांट धारकांचा शोध घेण्यासाठी प्रभाग समितीनिहाय भरारी पथके नियुक्त केली होती. या पथकांनी आता कारवाई सुरू केलेली आहे.\nहेही वाचा - यंदाची सप्तपदीही कोरोनाच्या चक्रव्युहात, ३० नोव्हेंबरला पहिला विवाह मुहूर्त\nप्रभाग क्रमांक बारा व सोळामध्ये पंधरा अनधिकृत वाटर प्लांट\nप्रभात समिती ‘ब’ अंतर्गत सहायक आयुक्त संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत पुरा यांच्या पथकाने प्रभाग क्रमांक बारा व सोळा मधील एकूण पंधरा अनधिकृत वाटर प्लांटला टाळे ठोकले. या पथकात बील कलेक्टर गंगाधर करे, मुकादम प्रकाश काकडे, विनायक बनसोडे, जोगेंदर कागडा यांचा देखील समावेश होता. प्रभाग समिती ‘अ’ मध्ये सहायक आयुक्त शिवाजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी परिसरातील तीन वॉटर प्लांटला सील ठोकले. ही पथके दहा प्लांटवर कारवाईसाठी जाणार होती. परंतू, उर्वरित सात जणांना कारवाईची भनक लागताच त्यांनी आपले साहित्य त्या ठिकाणाहून लंपास केल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रभाग समिती ‘क’ मध्ये मात्र कारवाई सुरु झाली की नाही याची माहिती मिळू शकली नाही.\nसंपादन ः राजन मंगरुळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/membership/committee-membership/committee-descriptions/?lang=mr", "date_download": "2021-07-30T10:43:37Z", "digest": "sha1:N4OOU4O6LN36UOWH62MLGWKLIKGQ3JOG", "length": 36123, "nlines": 383, "source_domain": "www.ifpug.org", "title": "समिती वर्णन – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइ��डियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nप्रमाणपत्र समिती: प्रमाणपत्र समिती चे ध्येय व्यावसायिकांनी मोजणी विकसित आणि एक व्यावसायिक फंक्शन पॉइंट प्रमाणपत्र कार्यक्रम राखण्यासाठी आहे, एक प्रमाणन समिती सदस्य प्रशिक्षण साहित्य आणि सॉफ्टवेअर tools.Requirements: प्रमाणपत्र समिती एक स्वयंसेवक खालील गरजा पूर्ण पाहिजे:\nएक प्रमाणित कार्य पॉइंट स्पेशॅलिस्ट सध्या आहे (CFPS)\nनाही फंक्शन पॉइंट विश्लेषण विक्रेता\nएक वर्ष नवीन सदस्य CFPS प्रमाणपत्र उर्वरित\nएका वेळी जास्त दोन समितीच्या एका कंपनीकडून व्यक्ती असू शकते (बहुभाषिक तोपर्यंत, तीन नंतर पेक्षा अधिक)\nकम्युनिकेशन्स आणि विपणन समिती: कम्युनिकेशन्स आणि विपणन समिती IFPUG वेबसाइट आणि साप्ताहिक eBlasts माध्यमातून आगामी कार्यक्रम देय सदस्यत्व सल्ला देणे जबाबदार आहे. कम्युनिकेशन्स आणि विपणन समिती एक स्वयंसेवक त्या वरील कोणतेही स्पष्ट आवश्यकता IFPUG धोरण आणि प्रक्रियांची मॅन्युअल नमूद पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. मात्र, खालील कौशल्य उमेदवार प्रयत्न केला जात आहे:\nवेबसाइट डिझाइन आणि विकास अनुभव\nपरिषद समिती चे ध्येय परिषद पूर्�� किंवा सांगितलेली उद्दिष्टे व IFPUG यशस्वीरित्या प्रोत्साहन मर्यादा ओलांडली की याची खात्री करण्यासाठी आहे, फंक्शन पॉइंट विश्लेषण, आणि एक संपूर्ण मेट्रिक्स. जसे, समिती एकूण IFPUG दृष्टी समर्थन परिषद नियोजन आणि अंमलबजावणी जबाबदार आहे. एक परिषद समिती सदस्य आवश्यकता: परिषद समितीची स्वयंसेवक खालील गरजा पूर्ण पाहिजे:\nसमिती सदस्य वारंवार पूर्ण करण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे, अनेकदा एकदा दर आठवड्यात म्हणून, एक तास फोन वर समिती व्यवसाय आयोजित करण्यासाठी.\nसमिती सदस्य चांगला फोन कनेक्शन आणि एक संमेलन अनुसूची / GMT सरळ रेषेत सामावून सक्षम असणे आवश्यक आहे -5 तास व्यवसाय तास (यूएस मध्ये पूर्व वेळ), IFPUG सदस्य बहुसंख्य समावेश आहे टाइम झोन. (एक नमुनेदार संमेलनात दुपारच्या एक तास काळापासून 1 एक आठवड्यातील दिवस पंतप्रधान इस्टर्न टाइम.)\nसदस्य सादरीकरण abstracts आणि स्लाइड डेक पुनरावलोकन आणि जाहिरात साहित्य आणि फॉर्म मसुदा सहभागी करणे आवश्यक आहे.\nसमिती सदस्य उपस्थित आणि वार्षिक परिषद आणि इतर प्रादेशिक घटना समर्थन करण्यास सांगितले जाऊ शकते\nकार्यात्मक सायझिंग मानदंड समिती:\nकार्यात्मक सायझिंग मानदंड समिती (FSSC) IFPUG मतमोजणी आचरण मॅन्युअल उपेक्षा आणि देखभाल जबाबदार आहे, मतमोजणी पद्धती समस्या निराकरण करण्यासाठी व्यासपीठ म्हणून सेवा, आणि सदस्यता नियमित मार्गदर्शन सामग्री उत्पादन. एक FSSC सदस्य आवश्यकता: FSSC सदस्य एक स्वयंसेवक सामान्य आवश्यकता खालील व्यतिरिक्त आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक:\nएक IFPUG प्रमाणित कार्य पॉइंट स्पेशॅलिस्ट असणे आवश्यक आहे (CFPS)\nयशस्वीरित्या मोजणी ठेवावी संपूर्ण FSSC एक स्वयंसेवक नेमणूक आणि उपस्थित पूर्ण करणे आवश्यक आहे, सांघिक कार्य आणि संभाषण कौशल्य\nवेळ आणि एक उल्लेखनीय गुणवत्ता पातळी नियुक्त्या पूर्ण करणे आवश्यक आहे\nतेव्हा स्थितीत उपलब्ध होते, FSSC सदस्य FSSC विशिष्ट गरजा आधारित मानले जातात\nचेअर प्रकल्प मासिक स्थिती सादर करणे आवश्यक आहे\nलेखी आणि संवादात्मक इंग्रजी मध्ये अस्खलित असणे आवश्यक आहे\nदोन एक संघटना समितीच्या कमाल सदस्य संख्या जास्त करू शकत नाही (2)\nFSSC सदस्यत्व अतिरिक्त आवश्यकता: FSSC एक मागणी आणि वेळ घेणारे समिती. FSSC आहे 1-2 प्रत्येक महिन्यात सभा (1-4 तास) teleconference द्वारे. बैठक वेळा आठवड्याचे शेवटचे समावेश असू शकतो, स्थानिक पातळीवरील वेळ झोन ���रण्यासाठी रात्री किंवा काम दिवस. याव्यतिरिक्त, FSSC वर्षातून एकदा व्यक्तिश पूर्ण करण्यासाठी प्रयत्न, विशेषत: 3 चर्चा अगोदर इंडियन शुगर मिल असोसिएशनने परिषद.\nअधूनमधून सु स्वीकारार्ह आहेत तरी (पेक्षा जास्त नाही 25%), अगोदर व्यवस्था खुर्ची केले जातात तोपर्यंत FSSC सदस्य सभांना उपस्थित राहणे अपेक्षित आहे. खुर्ची बैठक याची खात्री करण्यासाठी बैठक अगोदर कोणत्याही अनुपस्थितीत सल्ला दिला करणे आवश्यक कार्यक्षमतेने नियोजित जाऊ शकते.\nISO समिती प्रमाण आंतरराष्ट्रीय संघटना IFPUG प्रतिनिधीत्व जबाबदार आहे (ISO) मानके शरीर. प्राथमिक उद्देश IFPUG कार्य गुण मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय मानक आहेत याची खात्री आहे. एक ISO समिती सदस्य आवश्यकता आहे:\nIFPUG कार्यात्मक आकार परिमाण पाठिंबा असणे आवश्यक आहे (FSM).\nमसुदा आयएसओ दर्जा आणि संबंधित दस्तऐवज वर सेट लांबी आत औपचारिक टिप्पण्या पुनरावलोकन आणि प्रदान अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे\nCFPS चालू कार्यक्षम आकार मोजमाप आणि ISBSG मानके परिचित असणे आवश्यक आहे तसेच\nऔपचारिक मूल्यांकन प्रक्रिया मध्ये पार्श्वभूमी असणे आवश्यक आहे – ISO, Baldrige, CMMI, सहा सिग्मा, किंवा समतुल्य\nसॉफ्टवेअर विकास मानके संबंधित अनुभव कमीत कमी एक वर्ष असणे आवश्यक आहे – एकतर अंतर्गत (एक कंपनी आत) किंवा बाह्य (उदा, ISO किंवा IEEE).\nआंतरराष्ट्रीय सदस्यत्व समिती (IMC) सदस्यत्व आवाज आहे. IMC सदस्याच्या अनुभव वाढविण्यासाठी आरोप आहे, सदस्यत्व मूल्य वाढते आणि वाढत सदस्यत्व. आंतरराष्ट्रीय सदस्यत्व समिती एक स्वयंसेवक खालील गरजा पूर्ण पाहिजे:\nत्यांच्या प्रादेशिक सॉफ्टवेअर मापन गरजा संपर्कात\nआयोजित आणि / किंवा स्थानिक पुढाकार आघाडी अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती\nजगभरातील सदस्यत्व सहभाग सुविधा दिवस विचित्र तास परिषद कॉल सभांना उपस्थित अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती\nनॉन फंक्शनल सायझिंग मानदंड समिती:\nNFSS समिती IFPUG स्नॅप मूल्यांकन पद्धती मॅन्युअल उपेक्षा आणि देखभाल जबाबदार आहे, आकार मंच म्हणून सेवा आणि सॉफ्टवेअर नॉन फंक्शनल आवश्यकता अंदाज. समिती देखील स्नॅप मोजणी पद्धती समस्यांचे निराकरण होईल; अशा केस स्टडी म्हणून सदस्य नियमित मार्गदर्शन सामग्री प्रदान, व्हाइट पेपर्स, वेबिनार, आणि उपयुक्त सूचना व्हिडिओ. NFSS समितीचे सदस्य खालील गरजा प��र्ण पाहिजे:\nएक स्नॅप कार्यशाळा उपस्थित असणे आवश्यक आहे\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nसंचालक मंडळाच्या वार्षिक बैठकीची नोटीस आणि कॉल\nज्युलियन गोमेझ, आयएफपीयूजी संप्रेषण आणि विपणन समितीसाठी नवीन खुर्ची\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nपॉल Radford: मेमोरियम मध्ये आणि खूप खूप धन्यवाद\nसिन्झिया फेरेरो, आयएफपीयूजी प्रमाणपत्र समितीसाठी नवीन खुर्ची\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा जुलै 2021 जून 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-mumbai-bjp-leader-prakash-mehta-met-pankaja-munde-8666", "date_download": "2021-07-30T10:53:28Z", "digest": "sha1:YSFK4NYFSUICQMXRM33ZUFSDHCR3KHRP", "length": 4269, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भाजपच्या नाराज नेत्यांचं भेटीचं सत्र सुरुच...", "raw_content": "\nभाजपच्या नाराज नेत्यांचं भेटीचं सत्र सुरुच...\nभाजप नेते प्रकाश मेहता हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भेटीला गेलेत. भाजपमधल्या नाराजांमध्ये भेटीगाठी होतायत. रॉयल स्टोन या पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी प्रकाश मेहता आणि पंकजा मुंडे यांची भेट झालीये. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज आहेत अशा चर्चा आहेत. त्यातच आज प्रकाश मेहता यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतलीये.\nगेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याचा एक सूर पाहायला मिळतोय. अशात अनेक भाजप नेते पंकजा मुंडे यांची भेट घेताना पाहायला मिळतायत. यापूर्वी एकनाथ खडसे, विनोद तावडे या भाजप नेत्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. पंकजा मुंडे भाजप सोडून कुठे जाणार नाहीत, अशा प्रतिक्रिया देखील भाजप नेत्यांकडून आल्याचं पाहायला मिळालं.\nदरम्यान आज झालेली भेट ही वैय्यक्तिक असल्याची माहिती समोर येतेय. स्वतः प्रकाश मेहतांनी, आजची भेट बैयाक्क्तिक असल्याची माहिती दिलीये. दरम्यान खरंच पंकजा मुंडे नाराज आहेत का याची चाचपणी करण्यासाठी प्रकाश मेहता यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली असू शकते, असं राजकीय विश्लेषक सांगतायत. प्रकाश मेहता यांना विधानसभेत तिकीट मिळालं नव्हतं, अशात खुद्द प्रकाश मेहता हे देखील पक्षात नाराज आहेत का याची चाचपणी करण्यासाठी प्रकाश मेहता यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली असू शकते, असं राजकीय विश्लेषक सांगतायत. प्रकाश मेहता यांना विधानसभेत तिकीट मिळालं नव्हतं, अशात खुद्द प्रकाश मेहता हे देखील पक्षात नाराज आहेत का या चर्चांना देखील उधाण आलंय.\nपंकजा मुंडे यांचा मराठवाडा दौरा रद्द :\nदरम्यान पंकजा मुंडे यांनी त्यांचा नियोजित मराठवाडा दौरा रद्द केलाय. मराठवाड्यात पंकजा मुंडे या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होत्या. मात्र तब्येत बरी नसल्याने पंकजा मुंडे यांनी आपला मराठवाडा दौरा आता रद्द केलाय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.abmarathiprakashaksangh.org/category/update/page/4/", "date_download": "2021-07-30T11:39:52Z", "digest": "sha1:I4WW4FATORGE3RCEIBK27B7BF4Y4I6EF", "length": 3639, "nlines": 28, "source_domain": "www.abmarathiprakashaksangh.org", "title": "अपडेट Archives - Page 4 of 4 - अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ", "raw_content": "\n७ सप्टेंबर २०१८ युनिकोड विषयक कार्यशाळा\nदिनांक १७ जून २०१८ रोजी संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या ‘जीवनगौरव’, ‘साहित्यसेवा कृतज्ञता’ व ‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती’ पुरस्कार सोहळ्यामध्ये युनिकोड टाइप याविषयी प्रकाशकांना मार्गदर्शन करण्यात आले होते. या नवीन…\nदिनांक १७ जून २०१८ रोजी संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या ‘जीवनगौरव’, ‘साहित्यसेवा कृतज्ञता’ व ‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती’ पुरस्कार सोहळ्यामध्ये युनिकोड टाइप याविषयी प्रकाशकांना मार्गदर्शन करण्यात आले होते. या नवीन…\nअखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे परचुरे प्रकाशन मंदिरचे अप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्कार आणि जेष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, ‘अंतर्नाद’…\nअखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ\nउत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा २०२० निकाल\nअ. भा. मराठी प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री. दत्तात्रय पाष्टे यांची एकमताने निवड \nप्रकाशकांसाठी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२१\nउत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२१साठी वर्ष २०२० मधील पुस्तकं पाठवण्याबाबत\nउत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा २०१९ निकाल\nअखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://barshiparivartan.in/bhai-uddhavrao-patils-heritage-should-be-preserved-by-the-youth-rohit-pawar/", "date_download": "2021-07-30T10:57:58Z", "digest": "sha1:VYCBQ26AB5SDT6JSFGJVV5EOEQKJPZ3T", "length": 16290, "nlines": 90, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "भाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार – barshi parivartan", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारो��ो\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. उद्धवराव पाटील यांचे सामाजिक काम मोठे आहे. शेतकरी, कष्टकरी हेच जीवनाचे तत्व आयुष्यभर जपले. त्यासाठी भाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे. असे आमदार रोहित पवार यांनी बोलताना सांगितले.\nभाई उद्धवराव पाटील यांच्या १०१ व्या जयंती निमित्त आयोजित कोवीड योध्यांचा सन्मान व व्याख्यान प्रसंगी आमदार रोहित पवार बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर हे होते. प्रसंगी आमदार संजय शिंदे , संयोजक आदित्य पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.\nबदलत्या राजकारणातील युवकां समोरील संधी व आव्हाने या विषयावर आमदार रोहित पवार बोलत होते. गेली शंभर दिवस देशात कृषी कायद्या विरोधात असणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दडपला जातो आहे. सरकार सर्व सामान्य लोकांच्या हितासाठी न लढता, ठराविक लोकांच्या हितासाठी लठणाऱ्यांचा युवकांनी विरोध केला पाहिजे. देशहिता विरुद्ध काम करणाऱ्या अर्णव गोस्वामीच्या विषयावर युवकांनी चर्चा घडवून आणावी. युवकांनी नेहमी सामाजिक विषयांवर, देश हितावर चर्चा घडवून आणायला हवी. भाई उद्धवराव पाटील यांच्या विचारांच्या लढाईने युवकांनी राजकारणातून समाजकारण करावे असे पुढे बोलताना आमदार रोहित पवार यांनी सांगितले.\nतर काळाने उभी केलेले पेच सोडवण्याचा प्रयत्न भाई उद्धवराव पाटील यांच्या जीवन चरित्रातून आपल्याला पहायला मिळतो. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी बोलताना सांगितले.\nकार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणात भाई उद्धवराव पाटील विचार मंच, उस्मानाबाद यांनी केले होते. प्रास्ताविक भाई उद्धवराव पाटील विचार मंचचे सचिव आदित्य पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रवी सुरवसे व अमोल दीक्षित यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापक पी. एन. पाटील यांनी मानले.\nकोरोना योध्यांचा झाला सन्मान\n१ ) कस्तुरचंद चौगुले २ ) बालाजी चौगुले ३ ) चंद्रकांत दवणे ४ ) अजिंक्य जानराव ५ ) दिगंबर डुकरे ६ )जलील शेख ७ ) ८ ) जमील शेख ९ ) एस बी कांबळे १० ) विलास गोरे११ ) १२ ) गाजीमिया शेख १३) आदित्य जानराव १४) बाळासाहेब गोरे आदी सफाई मजूर, फवारणी मजूर व स्वच्छता दूत यांचा यावेळी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल देऊन सन्मान करण्यात आला.\nमहाविद्यालयासाठी उद्धवराव पाटील यांचे नाव द्यावे\nउस्मानाबाद जिल्ह्याला नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून या महाविद्यालयासाठी उद्धवराव पाटील यांचे नाव द्यावे असे निवेदन यावेळी आमदार रोहित पवार यांना देण्यात आले.\nभाई उद्धवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कोविड योध्यांचा सन्मान करताना आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, आमदार संजय शिंदे, संयोजक आदित्य पाटील दिसत आहेत.\n← खरीप विम्याची रक्कम त्वरित दया अन्यथा तीव्र आंदोलन – शंकर गायकवाड\nपुणे शिक्षक संघटनेचे प्रश्न लवकर मार्गी लावणार – शिक्षणाधिकारी – भास्करराव बाबर →\nवात्रटिका- लाल रंग आणि कुत्रं\nकोल्हापूर राष्ट्रवादीच्या निरीक्षक पदी जयमाला गायकवाड यांची निवड.\nयुनियन बँकेच्या वतीने ग्लोबल टीचर ‘रणजितसिंह डिसले’ यांचा सत्कार\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\n८००० झाडांचा वाढदिवस साजरा ,मॉर्निंग फाउंडेशनमुळे पर्यावरण संतुलनास होणार मदत\nमळेगावात वृक्षारोपणाने कृषी दिन साजरा\nसेवानिवृत्ती निमित्त वैराग- उस्मानाबाद प्रवासी संघटनेच्या वतीने देवकते व क्षिरसागर यांचा सत्कार\nलोकमंगल पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक ठोकळ यांचा सत्कार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/6-corona-infect-until-noon-in-ashti-rapid-antigen-test/cid3905555.htm", "date_download": "2021-07-30T11:11:27Z", "digest": "sha1:WQEPK6MFDAHUC3GBLU3MCU5AJBJD7WLP", "length": 4433, "nlines": 51, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*आष्टीत रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये दुपारपर्यंत 7 कोरोना बाधित*", "raw_content": "\n*आष्टीत रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये दुपारपर्यंत 7 कोरोना बाधित*\nआष्टी दि 18 प्रतिनिधी\nआज आष्टी येथील 3 विविध ठिकाणी करण्यात येत असलेल्या कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 7 रुग्ण बाधित आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली .\nबीड जिल्ह्यातील पाच शहरात कोरोना अँटीजन टेस्ट घेतली जात आहे.आष्टी शहरात सकाळपासून या टेस्ट ला सुरुवात झाली .महात्मा ���ांधी विद्यालय ,आष्टी कन्या शाळा आणि आष्टी बॉईज विद्यालयात या टेस्ट घेतल्या जात आहेत.\nयासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष कोठूळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन मोरे, डॉ गुट्टे, डॉ नितीन मोरे,डॉ श्रीमती सुम्बे, डॉ श्री मूळे, डॉ श्रीमती मोरे यांच्यासह तीन आरोग्य सहाय्यक ,18 आरोग्य सेवक आणि 9 लॅब टेक्निशियन कार्यरत आहेत.\nआजपासून आष्टीसह केज, अंबाजोगाई, माजलगाव , आणि परळी वै. या शहरांत रॅपिड अँटीजन टेस्ट होणार*\nआज दुपारपर्यंत चारशेहुन अधिक जणांचे या रॅपिड अँटीजन टेस्ट साठी स्वब घेण्यात आले त्यामध्ये सहा जणांना कोरोना बाधा झाली असल्याचे आढळून आले आहे.\nआष्टी शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक- दुकानदारांची जसे किराणा, कपडे, सराफा, किराणा रिटेल होलसेल, आडत ,सिड्स अँड फर्टिलायझर्स ,परमिट व दारु दुकाने ,मेडिकल, जनरल स्टोअर्स, नाभिक ,फोटो स्टुडिओ, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यासह सर्व प्रकारच्या विविध व्यवसायिकांची कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या संख्येने तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lyricsaddiction.com/abhishek-telang-barasu-de-lyrics-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%82-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T11:32:02Z", "digest": "sha1:7UIDFQWG6JHV7OPMVNQHEAPTFPD7XYXN", "length": 3061, "nlines": 85, "source_domain": "lyricsaddiction.com", "title": "ABHISHEK TELANG - BARASU DE LYRICS | बरसू दे", "raw_content": "\nकावरा बावरा होऊन दिल\nएक झलक ही तुझी\nमाझा दिल मलाच विसरून गेला,\nकाय करु मी काही कळेना\nदिल माझा ना राहिला,\nबरसू दे या नभातुनी आज\nबरसू दे या नभातुनी आज\nजिथे पाऊल तुझे पडले\nहा वाट माझी ती बनली,\nतुझ्या आठवणी मधे कळेना\nरात कशी ही सरली,\nतू श्वास तू , तू तू हवा\nमाझ्या मनाची तू चेतना,\nकाय कारु मी सांग मला\nहा दिल माझा ना राहिला,\nबरसू दे या नभातुनी आज\nबरसुदे या नभातुनी आज\nकावरा बावरा होऊन दिल\nएक झलक ही तुझी\nमाझा दिल मलाच विसरून गेला,\nकाय कारु मी काही कळेना\nदिल माझा ना राहिला,\nबरसू दे या नभातुनी आज\nबरसू दे या नभातुनी आज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/846", "date_download": "2021-07-30T11:17:11Z", "digest": "sha1:BMJUOKPMSKMR7XMXV22E3ZXUWWTHSWQD", "length": 2584, "nlines": 41, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "महाभारताचा कालनिर्णय- भाग २| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमहाभारताचा कालनिर्णय- भाग २ (Marathi)\nमहाभारताचा कालनिर्णय हा एक विद्वा��ांचा दीर्घकाळ चाललेला विषय आहे. त्यातहि, घटनांचा काल आणि ग्रंथलेखनाचा काळ असे दोन प्रकार आहेत. अनेक शास्त्रांच्या सहायाने या विषयांचा अनेक शतके विचार झालेला आहे. गूगल मध्ये थोडा शोध घेतला तर अनेक शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणार्या जगभरातील अनेकानी १९२४ BCE ते ३१३७ BCE असे निरनिराळे निष्कर्ष काढलेले दिसतात. READ ON NEW WEBSITE\nश्री ओक यांचे मत\nअभिजितचे पतन – माझे प्रतिपादन\nअभिजितचे पतन – माझे प्रतिपादन\nमहाभारत युद्धाचे वर्ष व तारीख\nमहाभारतातील उल्लेख व निष्कर्ष\nटाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/take-part-in-the-competition-with-cricket-farrodia/", "date_download": "2021-07-30T10:57:23Z", "digest": "sha1:YCOVPYGJUNIWFDYJUPFQAM2YSUSPKMRJ", "length": 10281, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्रिकेटबरोबर इतरही स्पर्धा घ्याव्यात -फिरोदिया – Dainik Prabhat", "raw_content": "\nक्रिकेटबरोबर इतरही स्पर्धा घ्याव्यात -फिरोदिया\nनगर: सातत्याने गेली 9 वर्ष महावीर चषक क्रिकेट स्पर्धा होत असून, यातून अनेक चांगले खेळाडू निर्माण झालेत. क्रिकेट बरोबरच इतर खेळाच्या स्पर्धाही आता संयोजकांनी घ्याव्यात, तसेच क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून नगरच्याच नव्हे तर, जिल्ह्यातील गुणी खेळाडूना मदत करण्याचे कार्य महावीर चषक परिवाराने हाती घ्यावे, असे मत उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.\nआदर्श व्यापारी मंडळ व मॉर्निंग सीसी क्रिकेट क्‍लब आयोजित भगवान महावीर चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धेला उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते प्रारंभ व जीतोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अवकाशात फुगे सोडून करण्यात आले. यावेळी मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष किशोर गांधी, मर्चंटचे संचालक संजय चोपडा, उद्योजक नकुल चंदे, गाल्कोचे संदेश लोढा, उद्योजक नरेंद्र बाफना, रामकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश चांडक, राजेंद्र चोपडा, विजय गुगळे, आनंद ऋषी हॉस्पिटलचे डॉ. आशिष भंडारी उपस्थित होते.\nयावेळी जितो विजय भंडारी म्हणाले, जेथे युवा तेथे विकास व देशाचे भविष्य, नगरमध्ये सामाजिक कार्यातील युवकांचा ओघ व प्रतिसाद पाहता नगर इतरांना प्रेरणा देईल. नगरमध्ये हुशार लोक असून, आता बदलत्या काळाची पावले ओळखून जितोच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.\nप्रास्ताविक व स्वागत संजय चोपडा यांनी केले. गेल्या 9 वर्षापासून क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्तमरीत्या होत आहेत. या क्रिकेट स्पर्धेत 20 संघांनी सहभाग घेतला. सामाजिक बांधिलकी जोपासत गणपती बंदोवस्तातील पोलिसांना मोफत फूड पॅकेट, आनंदऋषी अपंग कल्याण केंद्रास मोफत किराणा साहित्य, वन्यप्राण्यासाठी पाणी असे विविध उपक्रमही राबविले जातात. कार्यक्रमास मर्चंट बॅंकेचे संचालक अमित मुथा, मोहन बरमेचा, कमलेश भंडारी, अर्बन बॅंकेचे संचालक शैलेश मुनोत, जैन ओसवाल पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, राजेंद्र लुनिया, जॉयचे अध्यक्ष भूषण भंडारी, बॉईजचे अध्यक्ष नवरतन डागा, सोनल चोपडा, शिरूरचे बांधकाम व्यावसायिक परेश गांधी व मान्यवर उपस्थित होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसाडेतीन मुहूर्तातील एक : अक्षय्य तृतीया\nहिमाचल प्रदेशला भूकंपाचा सौम्य धक्‍का\nराज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nउंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई\n‘या’ कारणामुळे माजी मंत्री राम शिंदेंना मोठा हादरा\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परंड्यात रक्तदान शिबीर\nकोपरगाव तालुक्यात वादळी पावसामुळे कोट्यावधीचे नुकसान; जीवित हानी नाही\nरोहित पवारांच्या हस्ते जामखेडला आरोग्य योजनेचे उद्घाटन\nकोपरगावात मद्यपींनी वाईनशॉपकडे फिरवली पाठ\nदोन महिन्यानंतर कोपरगावचा सराफ बाजार गर्दीने फुलला\nपुन्हा जामखेड शहरातील ‘हॉटस्पॉट’ १० मे पर्यंत वाढला\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nराज्यातील सरपंचाच्या आर्थिक सत्तेला कात्री\nजामखेडमध्ये राष्ट्रवादीने पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला\nउंब्रजजवळ गुटखा वाहतूकप्रकरणी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-party-offered-the-opportunity-and-it-turned-out-to-be-an-opportunity-rohit-pawar-criticizes-sachin-ahir/", "date_download": "2021-07-30T11:25:12Z", "digest": "sha1:2VJBRZ6HCQ3EOF4P6BQXNEPHGIGYOGNZ", "length": 8876, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले; सचिन अहिरांवर रोहित पवारांची खोचक टीका – Dainik Prabhat", "raw_content": "\nपक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले; सचिन अहिरांवर रोहित पवारांची खोचक टीका\nपुणे – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी दोन दिवसापूर्वी शिवबंधन हातात घेत शिवसेनेत प्रवेश घेतला. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर रोहित पवार यांनी आज फेसबुक पोस्टद्वारे खोचक टीका केली आहे.\nरोहित पवार यांनी ट्विट केले आहे की,’ संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असं लावलं जातं आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. हे त्यांना देखील माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आलं नसतं. तसंही पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतील देखील पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं.’ असे ही म्हटलं आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nराष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी ‘रुपाली चाकणकर’\nबाजाराचा मूड पाहून मालमत्ता विक्रीचा निर्णय (भाग-1)\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nपालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे…\n मराठी अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यास सांगणाऱ्या उत्तर प्रदेशच्या चार…\nममतांनी सगळ्यांना जागे करण्याची भूमिका बजावली – शिवसेना\nपायाभूत सुविधांच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे – आरोग्यमंत्री…\nशिवसेनेचे एकला “चलो रे’\nकेंद्र सरकारने गुजरातला दिल्याप्रमाणेच पूरग्रस्त महाराष्ट्रालाही तातडीने मदती द्यावी…\n” शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत”; अतुल…\nजलप्रलयानंतर चिपळूण���ा ‘हा’ धोका; एकनाथ शिंदे म्हणाले,…\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nपालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/boyfriend-abuses-air-hostess-353473", "date_download": "2021-07-30T11:42:04Z", "digest": "sha1:TYNLAG33W7X4PDGP5IXUSZ5HPSDR3E4Y", "length": 8328, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एअर हॉस्टेसवर प्रियकराने केला बलात्कार", "raw_content": "\nचतूर असलेल्या मोहितने नीताला आपल्या घरी नेऊन कुटुंबीयांशी ओळख करून दिली. त्यानंतर मोहितने तिला विश्‍वासात घेत तिची आई घरी नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्याच पैशावर ऐश करण्याची सवय पडलेल्या मोहितने तिला मुंबई, दिल्ली, गोवा आणी अन्य ठिकाणी नेण्यास भाग पाडले.\nएअर हॉस्टेसवर प्रियकराने केला बलात्कार\nनागपूर : हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेत असलेल्या युवतीवर प्रियकराने बलात्कार केला. तिचे नग्न फोटो आणि व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन युवतीकडून साडेसात लाख रुपये हडपले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहित दिनकरराव येरपूडे (२४, रा. संघबिल्डिंगजवळ, महाल) व प्रणय दिनकर येरपूडे (२१) अशी आरोपींची नावे आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय युवती नीता (बदललेले नाव) ही मानेवाडा रोडवर राहते. तिच्या आईचा कपड्याचा व्यवसाय आहे. सध्या ती एअर हॉस्टेसचे प्रशिक्षण घेत आहे. तिच्या वर्गात मोहित येरपूडे हा युवक शिकत होता. नीता ही घरची श्रीमंत असल्यामुळे मोहितने तिच्याशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या पैशावर मोहितने आपले शिक्षण पूर्ण केले. दोघांचेही प्रेमसंबंध निर्माण झाले.\nजाणून घ्या - नागपूरात सुरू आहे कोव्हॅक्‍सिन लसीचा प्रयोग\nचतूर असलेल्या मोहितने नीताला आपल्या घरी नेऊन कुटुंबीयांशी ��ळख करून दिली. त्यानंतर मोहितने तिला विश्‍वासात घेत तिची आई घरी नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्याच पैशावर ऐश करण्याची सवय पडलेल्या मोहितने तिला मुंबई, दिल्ली, गोवा आणी अन्य ठिकाणी नेण्यास भाग पाडले. तेथे नीताशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना मोहितने तिचे नग्न फोटो आणि अश्‍लील चित्रफित बनवली.\nतिला लग्नाचे आमिष दाखवून सेटल होण्यासाठी ज्वेलरीचे दुकान टाकण्यासाठी नीताच्या आईला पैसे मागितले. अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मानसिक छळ केला. पैसे न दिल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्‍यामुळे नीताच्या आईने स्वताचा फ्लॅट विकून मोहित येरपूडेला साडेसात लाख रुपये दिले.\nअधिक माहितीसाठी - पोलिसानेच केला घटस्फोटित प्रेयसीवर बलात्कार, मुख्यालयातून अटक\nतरीही तो वारंवार पैशाची मागणी करीत होता. त्यानंतर त्याचा भाऊ प्रणय येरपूडे यांनेही तिला पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे शिवीगाळ करून नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची माहिती अजनी पोलिसांनी दिली. दोघेही भावांविरूद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nसंपादन - नीलेश डाखोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_11.html", "date_download": "2021-07-30T10:39:25Z", "digest": "sha1:TCPKE6IHWYHRMSNRJWUWL7VVFEUISGXR", "length": 13711, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "आमदार निलेश लंके स्वीकारणार होतकरू आणि गरजू ’स्पर्धा परीक्षार्थींचे’ पालकत्व - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar आमदार निलेश लंके स्वीकारणार होतकरू आणि गरजू ’स्पर्धा परीक्षार्थींचे’ पालकत्व\nआमदार निलेश लंके स्वीकारणार होतकरू आणि गरजू ’स्पर्धा परीक्षार्थींचे’ पालकत्व\nआमदार निलेश लंके स्वीकारणार होतकरू आणि गरजू ’स्पर्धा परीक्षार्थींचे’ पालकत्व\nपारनेर ः जनहितासाठी दिवसातले चोवीस तास कार्यरत असणारे लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण राज्यात ओळखले जाणारे आणि आपल्या धडाडीच्या कार्यशैलीमुळे विशेषतः बहुसंख्य तरुणांनी त्यांना आपले आयडॉल मानले आहे. आमदार निलेश लंके हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा रोजचा संघर्ष त्यांना ज्ञात आहे. याच जाणिवेतून त्यांनी शिक्षण आणि आरोग्य आणि पायाभूत प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा स���कल्प त्यांनी सोडलेला आहे यातूनच पुढील वाटचाल करत असताना हेच आपले जीवितकार्य म्हणून त्यांनी निवडलेले आहे. आपल्या मतदार संघातील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक युवक-युवती पदवीचे शिक्षण घेत असताना आणि पदवी पूर्ण झालेवर प्रशासनात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. बहुतांश विद्यार्थी क्षमता असूनही केवळ आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पूर्ण क्षमतेने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांत त्यांना यश मिळवता येत नाही. यातून एका कुटुंबाचा भविष्यातील आधार आणि प्रशासनातील कर्तृत्वान अधिकारी आपण गमावून बसतो हि खंत आमदार निलेश लंके यांना कायम लागून राहिली होती. कोरोनाच्या उद्रेकाच्या काळात त्यांनी उभारलेल्या प्रचंड कामामध्ये आणि एकंदरीत त्या काळात शासन स्तरावर ’प्रशासकीय अधिकार्‍यांचे’ व प्रशासनाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले हते. याच जाणिवेतून त्यांनी आपल्या पारनेर मतदार संघातील आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या प्रशिक्षण क्लासचा पूर्ण खर्च ते उचलणार आहेत. यासाठी त्यांनी पुणे येथील नामवंत आणि यशस्वी निकालाची परंपरा असणार्‍या ’द इन्फिनिटी अकॅडेमी’च्या सहकार्याने ’स्पर्धा परीक्षा विद्यार्थी दत्तक योजना’ हि अभिनव संकल्पना राबिवली आहे यातून हुशार मात्र गरजू आणि आर्थिक दुर्बल असणार्‍या विद्यार्थ्यांची निवडप्रक्रियेतून निवड करून त्यांना पुणे येथे संपूर्ण एक वर्षाचा पूर्णवेळचा क्लास मोफत उपलब्ध करून देणार आहेत. द इन्फिनिटी अकॅडेमीचे पुणे येथील तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांच्या टीम मार्फत स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. प्रत्येक विषयाला स्वतंत्र एक मार्गदर्शक असतील, विषयाच्या परिपूर्ण दरमहा चालू घडामोडींचे मॅगेझीन आणि उपलब्ध करून देणार आहेत. लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर टेस्ट सिरीज घेतल्या जातील शिवाय अभिरूप मुलाखत पॅनल द्वारे मुलाखतीची विशेष तयारी करून घेतली जाईल. प्रशासनातील कार्यरत असणारे व अनुभवी अधिकार्‍याचे विशेष मार्गदर्शन आणि विद्यार्थी संवाद देखील आयोजित केले जाणार आहेत. ’स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ’प्रशासकीय सेवेत करियर घडविण्यासाठी हि एक संधी आमदार निलेश लंके यांनी उपलब्ध करून दिली असून पारनेर मतदार संघातील व परिसरातील ग्रामीण व शहरी भागातील हुशार, होतकरू, गरजू आणि मेहनती विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.\n’स्पर्धा परीक्षा विद्यार्थी दत्तक योजनेद्वारे चझडउ : राज्यसेवा आणि झडख-डढख-डज (कम्बाईन) हे दोन्ही कोर्स पुणे येथे विद्यार्थ्यांना पुण्यातील नामवंत असलेल्या ’द इन्फिनिटी अकॅडेमी’मध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत यामध्ये फक्त विद्यार्थ्यांनी निवास आणि भोजनाची सोय मात्र स्वतः करावयाची आहे.\nया योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपली नाव नोंदणी 25 जुलै पर्यंत गुगल फॉर्म लिंक - हीींिीं://षेीाी.सश्रश/वइ9डछुलगर्गीं4र49षर यांवर करावी व अधिक मार्गदर्शनसाठी संपर्क - 9665210675 यांवर करा. मा.आमदार निलेश लंके यांच्या दूरदृष्टीतून सिद्ध झालेला आणि पारनेर मतदारसंघातील ’समाजभान’ असणारे विद्यार्थी प्रशासनात यावेत यासाठी विद्यार्थ्यांच्या ध्येयसिद्धीस बळ देणारा उपक्रम आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-jilha-adhikari/krishna-factory-election-undalkar-group-backs-avinash-mohites-panel-78043", "date_download": "2021-07-30T11:05:59Z", "digest": "sha1:LXJO6P32CKBXTI34DILT5IDLYZH4C4CD", "length": 19155, "nlines": 222, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कृष्णा कारखाना निवडणूक : उंडाळकर गटाचा अविनाश मोहितेंच्या पॅनेलला पाठींबा - Krishna factory election: Undalkar group backs Avinash Mohite's panel | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृष्णा कारखाना निवडणूक : उंडाळकर गटाचा अविनाश मोहितेंच्या पॅनेलला पाठींबा\nकृष्णा कारखाना निवडणूक : उंडाळकर गटाचा अविनाश मोहितेंच्या पॅनेलला पाठींबा\nकृष्णा कारखाना निवडणूक : उंडाळकर गटाचा अविनाश मोहितेंच्या पॅनेलला पाठींबा\nकृष्णा कारखाना निवडणूक : उंडाळकर गटाचा अविनाश मोहितेंच्या पॅनेलला पाठींबा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nकृष्णा कारखाना निवडणूक : उंडाळकर गटाचा अविनाश मोहितेंच्या पॅनेलला पाठींबा\nबुधवार, 16 जून 2021\nसर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर ॲड. पाटील यांनी पक्षातील वरिष्ठ नेते, जेष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेवु असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ऍड पाटील यांनी पक्षातील नेते व गटाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांशी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करून अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला जाहीर पाठींबा दिला आहे.\nकऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत युवानेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर Udaysinh Patil Undalkar यांनी कॉग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रहानुसार अविनाश मोहिते Avinash Mohite यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. अॅड. उंडाळकरांनी कार्यकर्त्यांना तशा सुचना दिल्या आहेत. त्यामुळे संस्थापक पॅनेलची ताकद वाढणार आहे. Krishna factory election: Undalkar group backs Avinash Mohite's panel\nकृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या गटाच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु होत्या. त्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आमद��र पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी प्रयत्नही केले. मात्र दोन्ही नेत्यांचे एकमत झाले नाही. त्यामुळे उंडाळकर गटाचा पर्यायाने काँग्रेसचे पाठिंबा कोणाला द्यायचा यासाठी युवानेते ॲड. पाटील यांच्या उपस्थितीत कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक झाली.\nहेही वाचा : ...तर पुण्यात पुन्हा कडक निर्बंध; अजित पवार\nत्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी संस्थापक पॅनेलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर ॲड. पाटील यांनी पक्षातील वरिष्ठ नेते, जेष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेवु असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ऍड पाटील यांनी पक्षातील नेते व गटाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांशी कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करून अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला जाहीर पाठींबा दिला आहे. या निर्णयामुळे उंडाळकर समर्थकासह अनेक कॉग्रेस कार्यकर्ते संस्थापक पॅनेलच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. पाठींब्याचा या निर्णयामुळे संस्थापक पॅनेलला अधिक बळकटी मिळणार आहे.\nकाकांच्या पश्च्यात पहिलीच निवडणूक\nमाजी सहकार मंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या पश्च्यात ही पहिलीच निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उंडाळकर समर्थकांसह कॉग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली होती. त्यांनी अविनाश मोहिते यांना पाठिंबा दिला हे. त्यामुळे संस्थापक पॅनेलची ताकद वाढणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबॅंकेत खाती नसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्तांना रोख रकमेची मदत द्या.....\nकऱ्हाड : मुसळधार पावसासह आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची भरपाई होणे अशक्य आहे. मात्र, तरीही सरकार बाधितांसाठी...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराजकारणाची ही वेळ नाही; शरद पवारांची सूचना योग्यच : फडणवीस\nकऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली सुचना योग्य आहे. बचाव कार्यात अडथळा येवू नये, यासाठी त्यांनी केलेली सुचना महत्वाची आहे, असे मत विरोधी...\nबुधवार, 28 जुलै 2021\nरोहित पवार करणार भूस्खलनग्रस्तांचे दुःख हलकं; उद्या कऱ्हाड, पाटण दौऱ्यावर\nकऱ्हाड : कऱ्हाड, पाटण तालुक्यात निर्माण झालेली पुरस्थिती व भूस्खलन झालेल्या भागा��ी पहाणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nपृथ्वीराज चव्हाण म्हणतात, अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा...\nकऱ्हाड : आसाम आणि मिझोरामच्या सीमांवर्ती भागातील हिंसाचाराची जबाबदारी स्विकारुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nमाझं मुंडक तेवढं बाहेर होतं...चोवीस तास चिखलात रूतलेल्या सरसाबाईंची थरारक कहानी....\nकऱ्हाड : ''माझ मुंडक तेवढ बाहेर होत... बाकी सगल चिखलात रूतले होते. चोवीस तासानंतर चिखलाचा विळखा कमी झाला. त्यामुऴे जीव वाचला.. पोरा मी माझ मरण माझ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nखराब हवामानामुळे सातारा दौरा रद्द; उद्धव ठाकरे ही म्हणाले, मी पुन्हा येईन....\nकऱ्हाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयनानगर दौऱ्यावर होते. हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकॉप्टर परत पुण्याकडे...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकृषी सन्मान योजनेतील त्रुटीवरून श्रीनिवास पाटलांनी उठवला लोकसभेत आवाज\nकऱ्हाड : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सदोष माहिती भरल्याने आणि प्रलंबित डेटा पडताळणीमुळे त्यांना योजनेच्या लाभापासून मुकावे...\nबुधवार, 21 जुलै 2021\nविरोधकांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न\nकऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी भेट घेतली. (Sharad Pawar meets PM Modi On Sunday) काही दिवसांपूर्वी...\nरविवार, 18 जुलै 2021\nसरकारी मालमत्ता विकुन चाललाय देश; इंधन दरवाढीच्या बोजाने सामान्य माणूस मोडलाय\nकऱ्हाड : देशाची अर्थव्यवस्था हातळण्यात केंद्र सरकारची अक्षम्य चुक झाली आहे. सरकारी कंपन्या, इमारती, मालमत्ता विकुन सरकार चालले आहे. सामान्य माणसांवर...\nशनिवार, 17 जुलै 2021\nवारकऱ्यांवरील अन्याय सहन न झाल्यानेच भिडे गुरूजी भेटीला : बंडातात्या कऱ्हाडकर\nकऱ्हाड : तीन दिवसांपूर्वी प्रशासनाने देहूमध्ये वारकऱ्यांचे आंदोलन राक्षसी पद्धतीने मोडीत काढून मला गाडीत घालून येथे करवडीत आणले. येथे २० जुलैपर्यंत...\nसोमवार, 5 जुलै 2021\nवारीबाबत शासनाची कृती दुर्योधन, दुःशासनासारखीच : संभाजी भिडे\nकऱ्हाड : वारीला बंदी म्हणजे हिंदुस्थानच्या श्वासालाच बंदी घातल्यासारखे आहे. वारीबाबत राज्य शासनाची कृती दुर्योधन व दुःशासनासारखीच आहे, असा आरो���...\nसोमवार, 5 जुलै 2021\nसुरेश भोसले यांनी आधीचे सर्व रेकॉर्ड मोडत कृष्णा कारखाना राखला...\nकऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भोसले गटाच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने बाजी मारली. अनेक दिग्गजांचा धोबीपछाड...\nशनिवार, 3 जुलै 2021\nकऱ्हाड karhad साखर मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan अजित पवार ajit pawar निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-07-30T10:22:59Z", "digest": "sha1:EM6ZYS5XWKIESNUORUJIYXK55FTMNFJ4", "length": 2497, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३२० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १३२० मधील जन्म\n\"इ.स. १३२० मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nLast edited on १६ एप्रिल २०१३, at ००:१९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी ००:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_21.html", "date_download": "2021-07-30T10:38:40Z", "digest": "sha1:TAGVZHYBUAQQZ7RSDX7FJ2PQXCB7USNP", "length": 10508, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "पर्यावरण प्रेमी नाना डोंगरे यांनी मुलीच्या लग्नात झाडे लाऊन केले कन्यादान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar पर्यावरण प्रेमी नाना डोंगरे यांनी मुलीच्या लग्नात झाडे लाऊन केले कन्यादान\nपर्यावरण प्रेमी नाना डोंगरे यांनी मुलीच्या लग्नात झाडे लाऊन केले कन्यादान\nपर्यावरण प्रेमी नाना डोंगरे यांनी मुलीच्या लग्नात झाडे लाऊन केले कन्यादान\nअहमदनगर ः निमगाव वाघा (ता. नगर) येथे सामाजिक कार्यकर्ते तथा पर्यावरण प्रेमी पै. नाना डोंगरे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात झाडे लाऊन कन्यादान केले. नवदाम्पत्यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन आगळ्या-वेगळ्या पध्दतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतलेल्या डोंगरे यांनी गावात तब्बल दीड हजार पेक्षा झाडे लाऊन ती जगवली आहेत. मुलीच्या लग्नात वर्हाडी मंडळींसह वृक्षरोपण करुन मुलीच्या संसारासह निसर्ग देखील बहरण्यास हातभार लावला.\nआमदार निलेश लंके यांनी लग्नास हजेरी लाऊन वधू-वरांना आशिर्वाद दिले. यावेळी आमदार लंके यांच्या उपस्थितीत प्रियंका डोंगरे व अक्षय ठाणगे या नवदाम्पत्यांनी झाडे लाऊन आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. गावातील न्यू मिलन मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी वन परीक्षेत्र अधिकारी दिलीप जिरे, वनरक्षक अफ्सर पठाण, माजी सरपंच साहेबराव बोडखे, दैठण गुंजाळचे सरपंच बंटी गुंजाळ, उप महाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, अनिल डोंगरे, भागचंद जाधव, सुरेश खामकर, भाऊसाहेब ठाणगे, जालिंदर बोरुडे, बाळू भापकर, उद्योजक दिलावर शेख, डॉ. विजय जाधव, संतोष कदम, अतुल फलके, संदीप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, नयन ठाणगे, गणेश येणारे, दादा डोंगरे, एकनाथ डोंगरे, राजू शिंदे, अक्षय पवार आदी उपस्थित होते. जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, वाढत्या शहरीकरणामुळे झांडांची कत्तल, निसर्गाचा ढासाळलेला समतोल यामुळे दुष्काळासह अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटांचा सामना सर्वांना करावा लागत आहे. तर कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळाले. ऑक्सिजन एकमेव स्त्रोत झाडे असून, पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असल्याने पै. नाना डोंगरे गावाच्या पंचक्रोशीत वृक्षरोपण व संवर्धनाचे कार्य करीत आहे. डोंगरे संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी ते योगदान देत आहे. जन्म, वाढदिवस, विवाह, मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ तसेच सण, उत्सव काळात वृक्षरोपण करुन ही चळवळ व्यापक होण्याच्या उद्देशाने त्यांचा नेहमीच पुढाकार सुरु आहे. त्यांच्या सामाजिक व पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक करुन मुलीच्या लग्नात राबवलेला वृक्षरोपण अभियान प्रेरणादायी असल्याचे सांगितले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहत��ल 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_638.html", "date_download": "2021-07-30T10:44:42Z", "digest": "sha1:YKWZAEI7XKSEB2PIILNXUIQQ7XGNFVMI", "length": 7175, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "सोने व पैशांवर मारला डल्ला मारून दरोडेखोर पसार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar सोने व पैशांवर मारला डल्ला मारून दरोडेखोर पसार.\nसोने व पैशांवर मारला डल्ला मारून दरोडेखोर पसार.\nसोने व पैशांवर मारला डल्ला मारून दरोडेखोर पसार.\nश्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात दरोडेखोरांनी माजी वनाधिकारी सुरेश दौंड निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड यांच्या घरात घुसून रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत तसेच घरातील व्यक्तींना वेठीस धरत साडे नऊ तोळे सोने व 1 लाख 35 हजार रोकड लुटली.\nघटनेची माहिती समजताच श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच अहमदनगर येथील एलसीबी पथक पाचारण करण्यात आले होते. सदर दरोडेखोरास तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे करत आहेत.\nवनाधिकारी दौंड तसेच निपाणी वडगाव येथील माजी सरपंच आशिष दौंड यांनी घटन���ची माहिती परिसरातील नातेवाईक यांना फोनवरून कळविली. परिसरात नातेवाईक व शेजारी यांच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेतला असता ते फरार झाले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/CHASE-YOUR-DREAMS/2478.aspx", "date_download": "2021-07-30T09:41:47Z", "digest": "sha1:42XGVV35CZU5S7CMP5NHJFBJKP56QT7B", "length": 12570, "nlines": 187, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "CHASE YOUR DREAMS", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nअवघ्या अकराव्या वर्षी सचिनच्या क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा त्याला तरी कुठे माहीत होतं, की पुढील २४ वर्षं २२ यार्डांच्या खेळपट्टीशी आपलं नातं जोडलं जाणार आहे. ‘प्लेइंग इट माय वे’ या सचिनच्या आत्मचरित्राची (क्रिकेटचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या) तरुणांसाठीची आवृत्ती असंच ‘चेस युअर ड्रीम्स’या छोट्या आत्मचरित्राचं स्वरूप आहे. या छोट्या चरित्रातून सचिन आपली अवघी कारकीर्द... आपला अवघा जीवनपट वाचकांपुढे मांडतो. ‘प्लेइंग इट...’मधून दिसणारा सचिन या पुस्तकातूनही तितकाच उत्कटपणे दिसतो. सुरुवातीच्या काळी इतर देशांची काहीशी कुाQत्सत धारणा होती, की भारतीय संघ जलदगती गोलंदाजीपुढे नांगी टाकतो... बचावात्मक खेळतो. अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालील संघाने विंडीजला त्यांच्याच मातीत धूळ चारत चमत्कारसदृश विजय मिळवले. लिटिल मास्टर सुनील गावसकरने आपल्या तंत्रशुद्ध सरळ बॅटच्या फलंदाजीने तेज बोलर्सना निष्प्रभ करीत भारतीय संघाची प्रतिमा उजळवली. गावसकरची हीच शास्त्रशुद्ध फलंदाजी सचिनसाठी प्रेरणा होती. सीमारेषा खुणावत असली तरी चांगल्या चेंडूला मान देत त्याने आपल्या नैसर्गिक फटकेबाजीला मुरड घातली. चकवणाऱ्या चेंडूना बॅकफूटवर जात सीमारेषा दाखवण्याची त्याची शैली प्रक्षणीय असायची. स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, फ्लिक, हुक, रिव्हर्स स्वीप अशी सर्व अस्त्रं त्याच्या भात्यात होती.\n#CHASE YOUR DREAMS# SACHIN TENDULKAR# BORIA MAJUMDAR# DEEPAK KULKARNI# ANJALI TENDULKAR#SARA TENDULKAR#ARJUN TENDULKAR# ONE DAY CRICKET #चेस युअर ड्रीम्स #सचिन तेंडुलकर # बोरिआ मजुमदार# दीपक कुळकर्णी# रमेश तेंडुलकर#आचरेकर सर# अंजली तेंडुलकर# सारा तेंडुलकर#अर्जुन तेंडुलकर#कसोटी# वन-डे क्रिकेट\nमास्टर ब्लास्टरच्या जीवनातील क्षण... क्रिकेटच्या इतिहासातील विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकर म्हणजे देशातील आबालवृद्धांचा लाडका विषय. आपल्या चोवीस वर्षांच्या कारकिर्दीतील प्रतिभाशाली घणाघाती फटकेबाजी आणि जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही धावांचा पाऊस पाडण्याच सचिनची जादूई क्षमता याबद्दलच्या कथा न संपणाऱ्या आहेत. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘चेस युवर ड्रीम्स’ या पुस्तकातून असाच विलक्षण सचिन आपल्यासमोर उभा राहतो. ही सचिनच्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्राची तरुण वाचकांसाठी विशेष आवृत्ती आहे. सचिनच्या जीवनप्रवासातील तपशील व यशामागची गुपितं पुस्तकात कप्प्याकप्प्यातून उलगडताना त्याला खास कॉमिक टच दिला आहे. बालपणीचा काळापासून सुरू झालेली ही कथा निरोपाच्या भाषणावर विसावते तेव्हा एक कृतार्थ जीवनपट पाहिल्याचा फील येतो. – राजेश हेन्द्रे ...Read more\nप्रतेक नोकरी करण्यारया व्यक्तीने जरुर वाचावे.. या मधे लेखकाने अतिशय सुंदर पणे विविध व्यक्तींचे अनुभव मांडले आहेत. नोकरी करण्यारया माणसाच्या वेग वेगळ्या छटा त्यांचे जिवनातल आनंद, संघर्ष, प्रोब्लेम सर्व काही आहे यात. वाचताना किती प्रसंग आपल्या सोबतहीघडुन गेले आहे अस वाटत..\nनाथ हा माझा - डॉ. काशिनाथ घ��णेकर यांचे अत्यंत वाचनीय चरित्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-kolhapur/avinash-mohite-and-dr-indrajith-mohites-integration-efforts-stopped", "date_download": "2021-07-30T10:04:13Z", "digest": "sha1:RAMG342GRVG5HJMLMUOL56FATSFIRDLN", "length": 19149, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "दोन मोहित्यांपुढे पृथ्वीराज चव्हाणांनी टेकले हात! - Avinash Mohite and Dr. Indrajith Mohite's integration efforts stopped: Prithviraj Chavan | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदोन मोहित्यांपुढे पृथ्वीराज चव्हाणांनी टेकले हात\nदोन मोहित्यांपुढे पृथ्वीराज चव्हाणांनी टेकले हात\nदोन मोहित्यांपुढे पृथ्वीराज चव्हाणांनी टेकले हात\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nदोन मोहित्यांपुढे पृथ्वीराज चव्हाणांनी टेकले हात\nसोमवार, 7 जून 2021\nत्याची कल्पना संबंधितांना दिली आहे.\nकऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र यावे, यासाठी गेली दोन महिन्यांपासून आम्ही प्रयत्न केले. मात्र, त्या प्रयत्नांना यश आलेले नाही. रविवारी (ता. ६ जून) रात्री अखेरची बैठक झाली; परंतू त्यातही यश न आल्याने एकत्रीकरणाच्या चर्चेतून मी बाहेर पडलो आहे, त्याची कल्पना संबंधितांना दिली आहे, असे माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले. (Avinash Mohite and Dr. Indrajith Mohite's integration efforts stopped: Prithviraj Chavan)\nसातारा व सांगली जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीत अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या गटाच्या एकत्रिकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्य मंत्री विश्वजीत कदम, अॅड. उदय पाटील-उंडाळकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. कॉँग्रेसकडून अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या एकत्रिकरणासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र आज त्या प्रक्रियेतून माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी बाहेर प���त असल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.\nहेही वाचा : ...एवढे करूनही काही असंतुष्ट आत्मे ठाकरेंवर टीका करतात\nआपण बाहेर पडल्याने एकत्रिकरण फिसकटले असे म्हणता येईल का, त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, एकत्रिकरणाचे प्रयत्न माझ्या परिने थांबवले आहेत. त्यामुळे एकत्रिकरण फिसकटले, असे कसे म्हणता येईल. दोन महिन्यांपासून कृष्णा कारखाना निवडणुकीत दोन्ही मोहिते गटात आघाडी व्हावी; म्हणून प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. सभासद आता निर्णय घेतील. आजपासून चर्चेत सहभागी होणार नाही, ही माझी भूमिका आहे. अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांनाही त्याची कल्पना दिली आहे.\nआपल्या गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता आपण कोणती भूमिका घेणार, या प्रश्नावर ते म्हणाले. यावर आत्ताच काही भाष्य करणार नाही. सभासद योग्य तो निर्णय घेतील. आपण चर्चेतून बाहेर पडला म्हणेज आघाडी होणार नाही, असे म्हणावे का, त्या प्रश्नावरही आघाडी होणार नाही, असे मी सांगू शकत नाही. संबंधित त्याचा निर्णय घेऊ शकतात, याचा आमदार चव्हाण पुनरूच्चार केला.\nएकत्रिकरणाच्या चर्चेत आजपासून मी नसणार\nकृष्णा कारखान्यात कॉंग्रेस पक्षाची भूमिका काय राहणार, त्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ही निवडणूक आर्थिक संस्था, सहकारी संस्थेची निवडणूक आहे. त्यामुळे त्याचा निर्णय त्या त्या पातळीवर होईलही. मात्र समविचारी लोकांनी एकत्र यावे, यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात अपेक्षित यश न आल्याने आजच्या तारखेपासून त्या विषयात मी सहभागी होणार नाही.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबॅंकेत खाती नसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्तांना रोख रकमेची मदत द्या.....\nकऱ्हाड : मुसळधार पावसासह आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची भरपाई होणे अशक्य आहे. मात्र, तरीही सरकार बाधितांसाठी...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराजकारणाची ही वेळ नाही; शरद पवारांची सूचना योग्यच : फडणवीस\nकऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली सुचना योग्य आहे. बचाव कार्यात अडथळा येवू नये, यासाठी त्यांनी केलेली सुचना महत्वाची आहे, असे मत विरोधी...\nबुधवार, 28 जुलै 2021\nरोहित पवार करणार भूस्खलनग्रस्तांच��� दुःख हलकं; उद्या कऱ्हाड, पाटण दौऱ्यावर\nकऱ्हाड : कऱ्हाड, पाटण तालुक्यात निर्माण झालेली पुरस्थिती व भूस्खलन झालेल्या भागाची पहाणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nपृथ्वीराज चव्हाण म्हणतात, अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा...\nकऱ्हाड : आसाम आणि मिझोरामच्या सीमांवर्ती भागातील हिंसाचाराची जबाबदारी स्विकारुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nमाझं मुंडक तेवढं बाहेर होतं...चोवीस तास चिखलात रूतलेल्या सरसाबाईंची थरारक कहानी....\nकऱ्हाड : ''माझ मुंडक तेवढ बाहेर होत... बाकी सगल चिखलात रूतले होते. चोवीस तासानंतर चिखलाचा विळखा कमी झाला. त्यामुऴे जीव वाचला.. पोरा मी माझ मरण माझ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nखराब हवामानामुळे सातारा दौरा रद्द; उद्धव ठाकरे ही म्हणाले, मी पुन्हा येईन....\nकऱ्हाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयनानगर दौऱ्यावर होते. हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकॉप्टर परत पुण्याकडे...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकृषी सन्मान योजनेतील त्रुटीवरून श्रीनिवास पाटलांनी उठवला लोकसभेत आवाज\nकऱ्हाड : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सदोष माहिती भरल्याने आणि प्रलंबित डेटा पडताळणीमुळे त्यांना योजनेच्या लाभापासून मुकावे...\nबुधवार, 21 जुलै 2021\nविरोधकांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न\nकऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी भेट घेतली. (Sharad Pawar meets PM Modi On Sunday) काही दिवसांपूर्वी...\nरविवार, 18 जुलै 2021\nसरकारी मालमत्ता विकुन चाललाय देश; इंधन दरवाढीच्या बोजाने सामान्य माणूस मोडलाय\nकऱ्हाड : देशाची अर्थव्यवस्था हातळण्यात केंद्र सरकारची अक्षम्य चुक झाली आहे. सरकारी कंपन्या, इमारती, मालमत्ता विकुन सरकार चालले आहे. सामान्य माणसांवर...\nशनिवार, 17 जुलै 2021\nवारकऱ्यांवरील अन्याय सहन न झाल्यानेच भिडे गुरूजी भेटीला : बंडातात्या कऱ्हाडकर\nकऱ्हाड : तीन दिवसांपूर्वी प्रशासनाने देहूमध्ये वारकऱ्यांचे आंदोलन राक्षसी पद्धतीने मोडीत काढून मला गाडीत घालून येथे करवडीत आणले. येथे २० जुलैपर्यंत...\nसोमवार, 5 जुलै 2021\nवारीबाबत शासनाची कृती दुर्योधन, दुःशासनासारखीच : संभाजी भिडे\nकऱ्हाड : वारीला बंदी म्हणजे हिंदुस्थानच्या श्वासालाच बंदी घातल्यासारखे आहे. वारीबाबत राज्य शासनाची कृती दुर्योधन व दुःशासनासारखीच आहे, असा आरोप...\nसोमवार, 5 जुलै 2021\nसुरेश भोसले यांनी आधीचे सर्व रेकॉर्ड मोडत कृष्णा कारखाना राखला...\nकऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भोसले गटाच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने बाजी मारली. अनेक दिग्गजांचा धोबीपछाड...\nशनिवार, 3 जुलै 2021\nकऱ्हाड karhad साखर आमदार पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan prithviraj chavan सांगली sangli मुख्यमंत्री निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/deforestation-of-mars-offices-and-coaching-classes-by-the-municipality-strict-instructions-given-to-follow-the-rules-2/", "date_download": "2021-07-30T11:23:49Z", "digest": "sha1:25X2EFRQHX3I3YZYRHPPMOG5XAV6YJE5", "length": 9039, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "नागपूरसह राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये लागणार नाईट कर्फ्यू – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nनागपूरसह राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये लागणार नाईट कर्फ्यू\nराज्याचा गाडा पूर्वपदावर येत असतानाच करोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून, विदर्भातही करोना झपाट्यानं वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांनी उपाययोजना हाती घेण्यास सुरूवात केली आहे. आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनही नियंत्रणासाठी पावलं उचलत असून, तीन जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे विदर्भातील या तीन जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला जाण्याची शक्यता आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत.\nराज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले जात असतानाच करोनाचं संकट उभं राहताना दिसत आहे. मागील काही दिवसांत औरंगाबाद पुणे, अमरावती, अकोला वर्धा, यवतमाळ आणि नागपूर शहरात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे यातील काही शहरांमध्ये संध्याकाळी सहा ते पहाटेपर्यंत संचारबंदी लावण्याचा विचार सुरू आहे. राज्य सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत.\nदरम्यान, विदर्भातील नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, रुग्णसंख्येतही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले, “त्या त्या जिल्ह्यतील परिस्थितीनुसार तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. मात्र, त्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने लोकांनी काळजी घेतली नाही, तर संचारबंदी लावण्याची वेळ येऊ शकते. सध्या विरोधक-सत्ताधारी असे सर्वच आंदोलन करीत आहेत. करोनाचा वाढता प्रकोप पाहता सर्वच पक्षांनी आंदोलनापासून दूर राहिले पाहिजे. नेत्यांनीही अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे,” असे वडेट्टीवार म्हणाले.\nतिन्ही जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकारन विचार करत आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर निर्णय जाहीर केला जाईल. अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यत मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. सर्व माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार आहे. विदर्भ वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात नसले तरी विदर्भाचे मंत्री असल्याने आम्ही विदर्भाच्या वाट्याचा निधी कोणीही पळवणार नाही याबद्दल दक्ष आहोत,” असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.\nनगरपालिकेकडून मंगल कार्यालये व कोचिंग क्लासेसची झाडाझडती; नियम पाळण्याच्या दिल्या कडक सूचना\nलग्नाला दिला नकार म्हणून तरूणीला धावत्या लोकलसमोर ढकललं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/trp-scam-mumbai-police-arrest-republic-media-networks-ceo-vikas-khanchandani", "date_download": "2021-07-30T11:05:57Z", "digest": "sha1:KQUKUMUMBV5ZOFWWEMTVWZYFDO6AD6K5", "length": 14967, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "टीआरपी घोटाळाः रिपब्लिक इंडियाच्या सीईओस अटक - द वायर मराठी", "raw_content": "\nटीआरपी घोटाळाः रिपब्लिक इंडियाच्या सीईओस अटक\nमुंबईः टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी रविवारी रिपब्लिक इंडिया मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना अटक केली.\nआपल्या कार्यक्रमाची लोकप्रियता बनावट रेटिंगच्या माध्यमातून वाढवायची व त्यावर जाहिराती मिळवायचा असा टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी शोधून काढला होता. त्यावेळी दोन मराठी वाहिन्या व रिपब्लिक इंडियाच्या विरोधात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कॉन्सिल (बार्क)ने बनावट टीआरपी संदर्भात तक्रार नोंदवली होती. आतापर्यंत या प्रकरणात चार जणांना अटक झालेली आहे.\nटीआरपी घोटाळा नेमका काय होता\nगेल्या ऑक्टोबर महिन्यात ‘रिपब्लिक टीव्ही’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ या तीन टीव्ही वाहिन्यांनी एका टीआरपी एजन्सीच्या मार्फत ग्राहकांना महिना ४०० ते ५०० रु. देऊन आपला टीआरपी वाढवला असल्याचा खळबळजनक खुलासा मुंबई पोलिसांनी केला होता. या प्रकरणात त्या दिवशी पोलिसांनी ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ या वाहिन्याच्या मालकांना अटक केली होती व त्यांच्याकडून ८ लाख रु.ची रक्कम जमा करण्यात आली होती. या रॅकेटमध्ये आढळलेल्या या वाहिन्यांमधील प्रमोटरपासून कोणाही वरिष्ठ, कनिष्ठाची चौकशी केली जाईल, असे मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग स्पष्ट केले होते. त्यानुसार पोलिसांनी चौकशीही सुरू केली होती.\nमुंबई पोलिसांच्या मते, ‘रिपब्लिक टीव्ही’च्या हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्या, ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ यांनी हंसा या टीआरपी एजन्सीला हाताशी धरून आपला टीआरपी वाढवला होता. या एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांनी या वाहिन्या पाहाव्यात म्हणून त्यांना दर महिना ४०० ते ५०० रु. दिले जात होते. अशिक्षित घरांना इंग्रजी वाहिनी बघण्यास सांगितले जात होते. टीआरपीच्या आकडेवारीत बदल केले जात होते. या रॅकेटमध्ये ‘फक्त मराठी’ व ‘बॉक्स सिनेमा’ वाहिन्यांचे चालकही आढळल्याचा पोलिसांचा संशय होता. ‘रिपब्लिक टीव्ही’ने पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवल्याचे पुरावे हाती लागल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले होते.\nया वाहिन्यांनी टीआरपी वाढवण्यासाठी ग्राहकांना पैसे दिले असून ती फसवणूक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते.\nपण टीआरपी रॅकेटमध्ये ‘रिपब्लिक टीव्ही’चे नाव आल्यानंतर या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई पोलिस आयुक्तांवरच आरोप करत सुशांत सिंह आत्महत्येच्या संदर्भातल्या चौकशीवरून परमबीर सिंग यांना सतत प्रश्न विचारल्याने त्यांनी असे आरोप केल्याचा आरोप केला. परमबीर सिंग यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी अन्यथा न्���ायालयीन खटल्याला सामोरे जावे, असा इशारा गोस्वामी यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला होता.\nगेल्या नोव्हेंबर महिन्यात रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन मराठी वाहिन्यांनी केलेल्या कथित टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी सुमारे १४०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या आरोपपत्रात १४० साक्षीदारांची नावे होती. त्यात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क)चे अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ, फॉरेन्सिक ऑडिटर, जाहिरातदार, बॅरोमीटर लावणारे ग्राहक व अन्य काही जणांचा समावेश आहे. या ३ वाहिन्यांनी आपल्याला फसवले असा आरोप जाहिरातदारांचा आहे.\nमुंबई पोलिसांनी या प्रकरणी अगोदरच रिपब्लिक टीव्हीच्या पश्चिम भागाचे वितरण प्रमुख व दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांसह १२ जणांना अटक केली आहे.\nपोलिसांनी रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन वाहिन्यांचे फॉरेन्सिक ऑडिटही तपासात नोंद केली आहे. या नोंदीवर पुढे आणखी २ हजार पाने आरोपपत्रात समाविष्ट केली जातील. यात फॉरेन्सिक व तंत्रज्ञांच्या साक्षी असतील. पोलिसांनी आरोपींचे फोन, लॅपटॉप व त्यांच्या कम्प्युटरमधील संभाषण, ईमेल, मेसेज व अन्य माहिती जप्त केली आहे.\nटीआरपी काही काळासाठी स्थगित\n‘रिपब्लिक टीव्ही’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ या तीन टीव्ही वाहिन्यांनी एका टीआरपी एजन्सीच्या मार्फत ग्राहकांना महिना ४०० ते ५०० रु. देऊन आपला टीआरपी वाढवल्याचा घोटाळा लक्षात आल्यानंतर ऑक्टोबरमध्येच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) या टेलिव्हिजन रेटिंग कंपनीने ८ ते १० आठवड्यांसाठी टीआरपी जाहीर करणे बंद केले होते. बीएआरसीचा हा निर्णय इंग्रजी, हिंदी व प्रादेशिक भाषा व बिझनेस टीव्ही चॅनेलवर लागू झाला आहे. बीएआरसीने एक पत्र प्रसिद्ध करून आपल्या तांत्रिक समितीने टीआरपी घोटाळ्याची दखल घेत आपल्या कार्यप्रणालीमध्ये दुरुस्त्या, माहिती योग्य रितीने गोळा करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.\nबीएआरसी इंडियाचे संचालक पुनीत गोयंका यांनी टीआरपी प्रसिद्ध करण्यावर स्थगिती आणण्यामागे टीव्ही इंडस्ट्री व बीएआरसी यांच्यातील संबंधांची नव्याने तपासणी व्हावी, एकमेकांवर विश्वास राहावा, नियमांचे कठोर पालन व्हावे, अशी कारणे दिली होती. टीव्ही बाजारपेठेत स्पर्धात्मक वातावरण पारदर्शी राहावे ���ेणेकरून या उद्योगाला आपल्या वाढीसाठी विविध घटकांवर लक्ष्य केंद्रीत करता येईल, असेही ते म्हणाले होते.\nबीएआरसीच्या या निर्णयाचे न्यूज ब्रॉडकास्टर असोसिएशनने स्वागत केले होते.\nइज्जतीचा प्रश्नः सीबीआयच्या ताब्यातील १०० किलो सोने चोरीस\nपरदेशी पाहुणे आणि त्यांचा कायापालट\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/document/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T09:58:04Z", "digest": "sha1:CVKRT57JPTWYGPBCMXMYFHJ2VED4N3BD", "length": 4180, "nlines": 96, "source_domain": "solapur.gov.in", "title": "राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nराष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प\nराष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प\nराष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प\nराष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प 01/04/2018 पहा (421 KB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 26, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2021-07-30T11:34:15Z", "digest": "sha1:EGWQ5V5RMEV7OKAF72XWABZJCU3NEBYL", "length": 22061, "nlines": 122, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मास्टर कृष्��राव - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर कृष्णराव ('मास्तर कृष्णराव' हे नाव अधिक प्रचलित) (जानेवारी २०, १८९८ - ऑक्टोबर २०, १९७४) हे हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील गायक व मराठी संगीतनाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे ते शिष्य होते.\nमास्तर कृष्णराव / मास्तर कृष्णा / कृष्णा मास्तर / मास्तर\nमाधव उर्फ राजा फुलंब्रीकर, वीणा चिटको, अनुपमा सुभेदार\nशास्त्रीय गायक, संगीत नट, संगीतकार\nपुणे भारत गायन समाज\nपुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष व सात भागांचे सरकारमान्य रागसंग्रहमाला लेखन,सुलभ संगीत व्याकरण पद्धतीचे निर्माते,स्वतंत्र संगीतरचना,अनवट राग,जोड राग व बंदीशींचे निर्माणकर्ते, राष्ट्रगीताकरिता सांगीतिक लढा. बुद्ध वंदना भारतात प्रथम संगीतबद्ध केली.\nसाहित्य अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णुदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक\n३ सन्मान व पुरस्कार\nमास्तर कृष्णरावांचा जन्म पुणे जिल्ह्यात आळंदी येथे आजोळी झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते इ.स. १९१० मध्ये मास्तर कृष्णरावांनी पंडित भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वतः सवाईगंधर्वांनी मास्तरांना बुवांकडे सोपवले होते .\nआपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष (गायक नट) भूमिका आणि बऱ्याच स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या.\nगुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.\nनंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा', 'कोणे एके काळी' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली.\nमास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'वहॉं', 'गोपाळकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'वसंतसेना' चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या.\nसंगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी इ.स. १९२२ ते इ.स. १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी/झिंझोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद���रणेही प्रकाशित केली गेली.\nअखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे इ.स. १९४० ते इ.स. १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रहमाला' नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत. या रागसंग्रहमालेस भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे.\n'वंदे मातरम्' हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरम् अनेकानेक विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेऊन व त्यांच्यासमोर संसदेत प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. नेहरूंनी आधीच 'जन गण मन ' हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम्' ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला.या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् ची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता मास्तर कृष्णरावांनी पाली भाषेचा अभ्यास केला होता.\nआकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य व आकाशवाणीवरील प्रमुख संगीतरचनाकार म्हणून देखील मास्तरांनी भरीव कामगिरी केली.\nपुणे येथे ऑक्टोबर २०, इ.स. १९७४ रोजी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.\nवीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली. त्या मराठी भावगीत विश्वातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून ओळखल्या जातात.\nमधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, हरिभाऊ देशपांडे, बापूराव अष्टेकर, दत्तोपंत भोपे, पित्रे बुवा, डॉ. पाबळकर, जयमाला शिलेदार, मोहन कर्वे, माणिकराव ठाकूरदास, सुरेश हळदणकर, आर.एन. करकरे, राम मराठे, योगिनी जोगळेकर, अंजनीबाई कळगुटकर,जयश्री शांताराम, रामभाऊ भावे,सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चि��को हे मास्तर कृष्णरावांच्या शिष्यवर्गापैकी काही शिष्य होत.\nसन्मान व पुरस्कारसंपादन करा\n'संगीत कलानिधि' ही पदवी\nपद्मभूषण पुरस्कार, भारत सरकार\nसंगीत नाटक अकादमी फेलोशिप\nविष्णुदास भावे सुवर्ण पदक\nपुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मास्टर कृष्णराव यांचे स्मरणार्थ पुतळा उभारण्यात आला आहे.\nजालना येथे एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.\nपुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी मास्टर कृष्णराव यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते.\nमसाप तर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ग्रंथकारास 'संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार २०१६' हा विशेष जाहीर केलेला पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथास देण्यात आला.\nमास्टर कृष्णराव (इंग्रजी मजकूर) विदागारातील आवृत्ती\nइंडिया नेट झोन संस्थळ(इंग्रजी मजकूर)\n७८ आर पी एम ध्वनिमुद्रिकांची यादी\nसंगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ जुलै २०२१ रोजी १५:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/if-you-make-objectionable-criticism-on-the-mns-chief-by-watching-challenge-the-mns-chiefs/", "date_download": "2021-07-30T09:51:04Z", "digest": "sha1:Z47CK2VDK6NXKTXSKBEBKDVDV3LFOEUH", "length": 12545, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मनसे अध्यक्षांवर आक्षेपार्ह्य टीका केल्यास फटकेच; करून तर बघा – मनसेचे शेलारांना आव्हान – Dainik Prabhat", "raw_content": "\nमनसे अध्यक्षांवर आक्षेपार्ह्य टीका केल्यास फटकेच; करून तर बघा – मनसेचे शेलारांना आव्हान\nमुंबई ��� मुंबई येथील रंगशारदा सभागृहामध्ये आज भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे प्रमुखांच्याच ‘स्टाईलमध्ये’ कार्पोरेट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज ठाकरेंवर खोटारडेपणाचा आरोप लावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यापासून महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सभा घेत भाजप नेतृत्वावर सडकून टीका केली होती. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर सभा घेत असताना एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीला शोभेल असं प्रेझेंटेशन सादर करत भाजप नेत्यांचे व्हिडीओ उपस्थितांना दाखवले होते. ‘लाव रे तो व्हिडीओ’ या मनसे प्रमुखांच्या ‘राज’गर्जनेची क्रेझ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये सुरु झाल्याने भाजपतर्फे आज राज ठाकरे यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात आलं.\nभाजपचे नेते आशिष शेलार यांनी रंगशारदा सभागृहात दोन स्क्रीन लावून राज ठाकरेंमार्फत लावण्यात आलेले आरोप कशाप्रकारे खोटेपणाचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी १९ व्हिडीओ क्लिप्स दाखविल्या. यावेळी बोलताना शेलार यांनी, “राज ठाकरेंनी जमवलेली माहिती ही अनन्व्हेरीफाईड सोर्सेसद्वारे जमवली असल्याने ती माहिती खोटी आहे.” असं देखील सांगितलं.\nदरम्यान, शेलार यांनी मनसे अध्यक्षांवर लावलेल्या खोटारडेपणाच्या आरोपांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संदीप देशपांडे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. देशपांडे यांनी शेलारांच्या आजच्या सभेवर एका पत्रकार परिषदेद्वारे हल्ला चावला असून ते म्हणतात, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जर कोणी आक्षेपार्ह्य भाषेत टीका केली तर आम्ही त्याला मरणारच, अनुभवायचं असेल तर करून पहा. शेलार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मनसे अध्यक्षांवर केलेले खोटारडेपणाचे आरोप साफ चुकीचे आहेत. त्यांनी सादर केलेले व्हिडीओ म्हणजे जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. शेलार यांनी महाराष्ट्रातील बलात्काराची आकडेवारी सांगणारा मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ दाखवला मात्र मनसे अध्यक्ष देशातील बलात्कारांच्या संख्येबाबत बोलले होते.”\nदरम्यान, संदीप देशपांडे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एका महिलेला बोलावलं होतं. सदर महिला ही भाजपाच्या एका वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये एका योजनेची लाभार्थी म्हणून दाखविण्यात आली होती. यावेळी त्या महिलेने सरकारने जाहिरातीद्वारे माझ्या बा���त खोटी माहिती प्रसिद्ध केल्याचा आरोप केला.\nआता संदीप देशपांडे यांनी भाजपवर केलेल्या सहपुरावा आरोपांवर भाजप कशाप्रकारे उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nख्रिसमस दरम्यान अक्षय कुमार आणि सलमान खान यांची बॉक्स ऑफिसवर टक्कर\nपहिल्याच दिवशी ‘अ‍ॅव्हेंजर्स एन्डगेम’ची रेकॉर्डब्रेक कमाई\n“संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, नाही तर…”;उद्धव…\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला…\n“मंत्रीपद मिळण्यासाठी मला ४२ वर्ष लागली पण तुम्हाला सहा महिन्यात पद…\n“पर्यावरणमंत्री आहात ना तुम्ही, कोकणात काय चाललंय बघा जरा’, तुम्ही कधी…\nकोकण दौऱ्यात नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना फटकारल्यानंतर आता सांगितले कारण\n पुढच्या चार दिवासात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता\n“पाकड्यांच्या दहशतवादप्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी स्वतःच जगाला दिला”;…\nपालकांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा करोना काळात खासगी शाळांचे शुल्क कमी करण्याचा…\n“भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता…\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\n“संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, नाही तर…”;उद्धव ठाकरेंनी…\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bjp-family-members-marriages-come-under-definition-love-jihad-bhupesh-baghel-375485", "date_download": "2021-07-30T11:20:26Z", "digest": "sha1:YTCSYWI2IQWTHNDRDLPG5T27ZMLPQTQK", "length": 7989, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भाजप नेत्यांच्या घरात झालेली आंतरधर्मीय लग्नं 'लव्��� जिहाद' आहेत का?", "raw_content": "\nलव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे.\nभाजप नेत्यांच्या घरात झालेली आंतरधर्मीय लग्नं 'लव्ह जिहाद' आहेत का\nनवी दिल्ली- लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. भाजपचे सरकार असलेल्या अनेक राज्यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी आंतरधर्मीय विवाह केले आहेत. मी भाजप नेत्यांना विचारतो की, हे सर्व विवाह आता लव्ह जिहादच्या व्याख्येत येणार आहेत का, असा सवाल त्यांनी केला आहे.\nलव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. केंद्र सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी, भाजप शासित राज्यांमध्ये याची सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्ये या विरोधात कायदा आणण्याचा मसुदा तयार करत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे सरकार असलेले राज्ये अशा कायद्यांना विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि काँग्रेस नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे.\nअशोक गेहलोत यांची टीका\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लव्ह जिहादवरुन शुक्रवारी भाजपच्या नेत्यांनर निशाणा साधला. लव्ह जिहाद देशाला विभागण्यासाठी आणि सांप्रदायिक सौहार्द बिघडवण्यासाठी पुढे करण्यात आला आहे, असं ते म्हणाले आहेत. दुसरीकडे, भाजप नेत्यांनी गेहलोतांवर वोट बँकेचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. गेहलोत ट्विटमध्ये म्हणालेत की, ''विवाह हा वैयक्तिक विषय असून यासंबंधी कायदा बनने पूर्णपणे असंवैधानिक आहे. कोणत्याही न्यायालयात हे टिकणार नाही. प्रेमामध्ये लव्ह जिहादचे कोठेही स्थान नाही.''\n'लव्ह जिहाद' रोखण्यासाठी योगी सरकार आणतंय कायदा; काय असतील तरतुदी\nदरम्यान, उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा तयार करण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. यासाठी योगी सरकार आक्रमक झालं असून उत्तर प्रदेशात कायदा आणला जात आहे. याअंतर्गत जबरदस्ती धर्मांतरासाठी 5 वर्षांची तर सामूहिक धर्मांतर करायला लावल्यास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्याचा विचार आहे. हा गुन्हा अजामिनपात्र असणार आहे. गृह व���भागाने लव्ह जिहादबाबत अध्यादेशाचा मसुदा तयार केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/corona-report-team-work-nonstop-373-days-nashik-marathi-news-423537", "date_download": "2021-07-30T11:26:30Z", "digest": "sha1:HPRPIFYG3CBK2QFPJPEH73QC6UHS2HFA", "length": 10514, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोना आल्यानंतर रिपोर्ट ‘टीम’ ३७३ दिवस नॉनस्टॉप! घेतली फक्त ३ दिवस सुटी", "raw_content": "\nजिल्ह्यात पहिला रुग्ण २७ मार्च २०२० ला आढळला आणि नाशिक, मालेगाव महापालिका, ग्रामीण व जिल्हाबाह्य अशी विभागवार दैनंदिन अहवालाला सुरवात झाली. ‘टीम’ ३७३ दिवस नॉन स्टॉप कार्यरत आहे. विशेष म्हणजे या दिवसांमध्ये जिल्हा रुग्णालयातील अहवालाच्या कक्षातील मनुष्यबळाने आजवर दिवाळीतील लक्ष्मीपूजन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशी तीन दिवस सुटी घेतली आहे.\nकोरोना आल्यानंतर रिपोर्ट ‘टीम’ ३७३ दिवस नॉनस्टॉप घेतली फक्त ३ दिवस सुटी\nनाशिक : शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाविषयक दैनंदिन अहवालाची सुरवात झाली. १७ मार्च २०२० पासून. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्यासह सहा जणांची ‘टीम’ ३७३ दिवस नॉन स्टॉप कार्यरत आहे. विशेष म्हणजे या दिवसांमध्ये जिल्हा रुग्णालयातील अहवालाच्या कक्षातील मनुष्यबळाने आजवर दिवाळीतील लक्ष्मीपूजन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशी तीन दिवस सुटी घेतली आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण २७ मार्च २०२० ला आढळला आणि नाशिक, मालेगाव महापालिका, ग्रामीण व जिल्हाबाह्य अशी विभागवार दैनंदिन अहवालाला सुरवात झाली.\nकोरोनाविषयक अहवालाचे ‘नॉन स्टॉप’ ३७३ दिवस\nकोरोनाविरुद्धच्या संघर्षात ग्राउंडवर लढणाऱ्या वॉरिअर्सच्या खांद्याला खांदा लावून जिल्हा रुग्णालयातील कक्षाने अहवालामधील सातत्य राखले आहे. सुरवातीच्या काळात डॉ. स्वप्नील दैवज्ञ, डॉ. अविनाश देवरे, दीपक जाधव यांनी या कक्षात सेवा दिली आहे, तसेच रुग्णसंख्या वाढेपर्यंत डेडिकेटेड कोरोना केअर सेंटरच्या अहवालाचे कामकाज डॉ. राहुल आडपे यांनी पाहिले आहे. आता डॉ. पवार यांच्यासमवेत डॉ. पवन बर्दापूरकर, रवी सावंत, संदीप शेटे, संदीप पाटील, विशाल सोनार कार्यरत आहेत. कक्षातून दैनंदिन अहवाल जारी होताच, प्रसारमाध्यमांच्या जोडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून तो शहरवासीयांप्रमाणे जिल्हावासीयांपर्यंत पोचत राहिला आहे. त्यामुळे सायंका��� झाली, की कोरोनाग्रस्त रुग्ण किती, किती जणांवर उपचार सुरू आहेत, मृत्यू किती झाले आहेत इथपासून ते ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांची स्थिती काय आहे, इथपर्यंतची माहिती जनतेपर्यंत पोचत असल्याने जनजागृतीला एक प्रकारचा हातभार लागला आहे.\nहेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न\nजिल्हा रुग्णालयातील मनुष्यबळाने घेतली फक्त तीन दिवस सुटी\nविशेष म्हणजे, हे सारे कामकाज करत असताना कक्षातील कुणीही आपली माहिती जनतेपर्यंत पोचावी यादृष्टीने प्रयत्न केला नाही. त्यामुळे गुरुवारी थेट कक्षात संपर्क साधून ही माहिती संकलित करण्यात आली. दैनंदिन अहवालासाठी स्वॅब तपासणीची माहिती खासगी आणि सरकारी प्रयोगशाळेतील संकलित केली जाते, तसेच खासगी आणि सरकारी रुग्णालयातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवरील रुग्णांची आकडेवारी मिळविण्यात येते. एवढेच नव्हे, तर कुठल्या प्रयोगशाळेकडे किती स्वॅब चाचणीविना प्रलंबित आहेत, याची माहिती प्रत्येक दिवशी घेतली जाते.\nहेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह हा तर जिवासोबत खेळ\nसहा लाख ७० हजार जणांची माहिती संकलित\nखासगी आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये होणाऱ्या चाचण्यांचे विश्‍लेषण जिल्हा रुग्णालयातील दैनंदिन अहवाल कक्षात केले जाते. त्यातून पॉझिटिव्ह किती, निगेटिव्ह किती याची माहिती पुढे येते. आतापर्यंत या कक्षाच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेली सहा लाख ७० हजार जणांची माहिती संकलित झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/eight-and-half-thousand-crimes-city-lockdown-310865", "date_download": "2021-07-30T11:44:47Z", "digest": "sha1:BWU25AVNJLHMVQGIAKPTG6XSCY34EP32", "length": 9927, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लॉकडाउनमध्ये चक्क इतके गुन्हे दाखल? अद्यापही कारवाई सुरूच!", "raw_content": "\nमार्चपासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे 22 मार्चला जनता कर्फ्यू, तर 23 मार्चपासून ते आतापर्यंत देशभरात लॉकडाउन करण्यात आले. प्रारंभीचे तीन लॉकडाउन अत्यंत कठोर स्वरूपाचे, तर चौथ्या लॉकडाउनपासून काहीशी शिथिलता देण्यात आली. असे असले तरी रात्रीसाठी जमावबंदीचे आदेश कायम आहेत.​\nलॉकडाउनमध्ये चक्क इतके गुन्हे दाखल\nनाशिक : मार्चपासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे 22 मार्चला जनता कर्फ्यू, तर 23 मार्चपासून ते आतापर्यंत देशभरात लॉकडाउन करण्यात आले. प्रारंभीचे तीन लॉकडाउन अत्यंत कठोर स्वरूपाचे, तर चौथ्या लॉकडाउनपासून काहीशी शिथिलता देण्यात आली. असे असले तरी रात्रीसाठी जमावबंदीचे आदेश कायम आहेत.\nशहर पोलिसांकडून अद्यापही कारवाई\nमार्चपासून सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे 22 मार्चला जनता कर्फ्यू, तर 23 मार्चपासून ते आतापर्यंत देशभरात लॉकडाउन करण्यात आले. प्रारंभीचे तीन लॉकडाउन अत्यंत कठोर स्वरूपाचे, तर चौथ्या लॉकडाउनपासून काहीशी शिथिलता देण्यात आली. असे असले तरी रात्रीसाठी जमावबंदीचे आदेश कायम आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यांत तब्बल साडेआठ हजार नागरिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. आता, सर्वच दुकाने सुरू झाल्याने अनेक नागरिक जीवनावश्‍यक वस्तूंचे कारण पुढे करत फिरण्यासाठी, किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. यातील काही बेशिस्त नागरिकांवर शहर पोलिस अद्यापही कारवाई करीत आहेत. लॉकडाउनच्या काळात जमावबंदीचे उल्लंघन करणे अनेकांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी शहरातील सुमारे साडेआठ हजार नागरिकांविरोधात गुन्हे दाखल केले असून, दोन हजारांहून अधिक वाहनेही जप्त करण्यात आलेली आहेत.\nत्यानुसार परिमंडळ एकच्या सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पाच हजार 249, तर परिमंडळ दोनमधील सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तीन हजार 170 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक एक हजार 313 गुन्हे सरकारवाडा पोलिस ठाणे, तर त्याखालोखाल एक हजार 280 गुन्हे गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे शहर पोलिसांनी दोन हजार 213 वाहनेही जप्त केली आहेत. यात सर्वाधिक 295 वाहने नाशिक रोड, त्याखालोखाल 292 वाहने सातपूर पोलिसांनी जप्त केली आहेत. ही वाहने बॉंडद्वारे परत केली जात आहेत.\nहेही वाचा > निर्दयीपणाचा कळस तीन दिवसाचे बाळ टाकले शेतात...अन् मग..\nमास्क न वापरणारेही अडकले...\nत्याचप्रमाणे, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात मास्कचा वापर बंधनकारक आहे. असे असले तरीही मास्कचा वापर न करणाऱ्या एक हजार 587 नागरिकांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावर अफवा पसरविल्याप्रकरणी आठ जणां���र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nहेही वाचा > \"पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय\" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट\nपोलिस ठाणेनिहाय दाखल गुन्हे (कंसात गुन्ह्यांची संख्या) :\nभद्रकाली (808), सरकारवाडा (1,313), गंगापूर (1,280), आडगाव (307), म्हसरूळ (241), पंचवटी (363), मुंबई नाका (937), अंबड (493), इंदिरानगर (464), सातपूर (745), उपनगर (504), नाशिक रोड (555), देवळाली कॅम्प (409).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/devendra-fadnavis-made-allegations-against-state-government-386830", "date_download": "2021-07-30T11:47:19Z", "digest": "sha1:QGLQREQPUZU6XLR2PUR46FWSNYFWR72O", "length": 10009, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : सरकारचे सल्लागार निघाले राज्याला बुडवायला; असे का म्हणाले देवेंद्र फडणवीस?", "raw_content": "\nवार्षिक देखभालीचाही खर्च पाच ते सहा पट वाढणार आहे. भलतेसलते निर्णय घेऊन पोरखेळ करून मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र सुरू आहे. यामध्ये महाराष्‍ट्राचे मोठे नुकसान आहे. महाराष्ट्राचे प्रोजेक्ट अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही फडणवीस म्हणाले.\nVideo : सरकारचे सल्लागार निघाले राज्याला बुडवायला; असे का म्हणाले देवेंद्र फडणवीस\nनागपूर : महाविकासआघाडी सरकारचे सल्लागार कोण आहेत, ते कळत नाही. जे कुणी आहेत, ते राज्य बुडवायला निघाले आहे. तसेच सरकारलाही ते बुडवत आहे. महाराष्ट्रात फक्त पोरखेळ चालला आहे. सरकारने चुकीचे काम करायचे आणि न्यायालयाने चूक दाखविल्यावर न्यायव्यवस्थे दोष द्यायचे हे न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.\nबुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी सरकार बीकेसीची जागा घेत आहे. बीकेसीची जागा प्राईस लॅंड आहे. बीकेसीमध्ये यापूर्वी जी शेवटची विक्री केली, ती १,८०० रुपये प्रतिहेक्टरच्या भावाने केली आहे. २५ हेक्टर जागा या कारशेडसाठी लागेल. म्हणजे २५ ते ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त महाग जागा कारशेडसाठी द्यावी लागेल.\nअधिक वाचा - Big Breaking : वाढदिवस साजरा करायला गेले, पण वाटतेच काळाने घातला घाला, कारच्या भीषण अपघातात ४ ठार, एक जखमी\nबुलेट ट्रेनचे स्टेशन जमिनीच्या आत तीन लेव्हलवर होणार आहे. जमिनीवर केवळ ५०० मीटरची जागा ते घेत आहेत. त्याच्यावर इंटरनॅशनल सेंटरच्या इमारती होणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.\nआता जर आपण बुले�� ट्रेनचे स्टेशन जमिनीच्या खाली करायचे ठरवले तर त्याचा खर्च किमान पाच ते सहा हजार कोटी रुपये असेल. त्यामुळे आता ५०० कोटी रुपयांत तयार होणाऱ्या डेपोसाठी सहा हजार कोटी रुपये लागले आणि राज्याला मोठा भुर्दंड बसेल.\nसविस्तर वाचा - घरी काम करणाऱ्या मजुरांनी स्लॅब टाकण्याची केली तयारी अन् तेवढ्यात आला धडकी भरवणारा आवाज\nवार्षिक देखभालीचाही खर्च पाच ते सहा पट वाढणार आहे. भलतेसलते निर्णय घेऊन पोरखेळ करून मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र सुरू आहे. यामध्ये महाराष्‍ट्राचे मोठे नुकसान आहे. महाराष्ट्राचे प्रोजेक्ट अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही फडणवीस म्हणाले.\nसरकारच प्रोजेक्ट बंद करायला निघाली\nबुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी सरकार बीकेसीची जागा घेत आहे, बीकेसीची जागा ही प्राईस लँड आहे. त्यामुळे २५ हेक्टर जागेसाठी २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा खर्च लागेल. तसेच जमिनीखाली डेपो करीत असल्याने पाचशे कोटी रुपयांचे काम पाच हजार कोटींवर नेले जात आहे. त्यामुळे सरकारच राज्यातील सर्व प्रोजेक्ट बंद करायला निघाली आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.\nक्लिक करा - पवित्र नात्याला काळिमा सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार; नातवाला जीवे मारण्याची दिली धमकी\nन्यायालयाच्या बाबतीत बोलताना संयम ठेवला पाहिजे\nन्यायालयाच्या बाबतीत बोलताना प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे. आपण चुका करायच्या अन् न्यायालयाने विरोधात निकाल दिला की त्याचे खापर न्यायालयावर फोडायचे, हा प्रकार बंद केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या निर्णयाबाबत केलेल्या वक्तव्यावर नाव न घेता दिली.\nसंपादन - नीलेश डाखोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/faryd-mondragon-career-horoscope.asp", "date_download": "2021-07-30T11:55:48Z", "digest": "sha1:J5IJHGRNZHCDN6UNIPPP6USTBLWP5TYO", "length": 12454, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "फॅरड मॉन्ड्रॅगन करिअर कुंडली | फॅरड मॉन्ड्रॅगन व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » फॅरड मॉन्ड्रॅगन 2021 जन्मपत्रिका\nफॅरड मॉन्ड्रॅगन 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 76 W 34\nज्योतिष अक्षांश: 3 N 24\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nफॅरड मॉन्ड्रॅगन प्रेम जन्मपत्रिका\nफॅरड मॉन्ड्रॅगन व्यवसाय जन्मपत्रिका\nफॅरड मॉन्ड्रॅगन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nफॅरड मॉन्ड्रॅगन 2021 जन्मपत्रिका\nफॅरड मॉन्ड्रॅगन ज्योतिष अहवाल\nफॅरड मॉन्ड्रॅगन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nफॅरड मॉन्ड्रॅगनच्या करिअरची कुंडली\nतुमच्या कार्यक्षेत्राने तुम्हाला बौद्धिक समाधान आणि वैविध्य देणे अपेक्षित असते. एकाच वेळी तुम्हाला अनेक गोष्टी करायला आवडतात आणि त्यामुळे तुम्ही कदाचित दोन व्यवसायात काम कराल.\nफॅरड मॉन्ड्रॅगनच्या व्यवसायाची कुंडली\nतुम्ही एखादे क्षेत्र निवडलेत की त्यात पूर्णपणे समरसून जाल. नंतर त्यात एकसूरीपणा आला की तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि पूर्णपणे बदल करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे ज्या कामात खूप वैविध्य असेल असे क्षेत्र तुम्ही निवडले पाहिजे. तुम्हाला एका ठिकाणी बसवून ठेवणारे काम आवडणार नाही. तुमच्या कामात हालचाल आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायातील काम तुम्हाला आवडू शकेल. पण अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे तुमच्या कामाचे स्वरूप फिरतीचे असेल आणि तुम्ही रोज नव्या लोकांना भेटाल. तुमच्याकडे उत्तम कार्यकारी क्षमता आहे. त्यामुळे वयाच्या पस्तीशीनंतर तुम्ही त्या क्षमतेचा योग्य वापर करू शकाल. त्याचप्रमाणे या वयात कुणाच्याही हाताखाली काम करणे तुम्हाला फार रुचणार नाही.\nफॅरड मॉन्ड्रॅगनची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुम्ही अनेक चढउतार पाहाल. पण याला कारणीभूत तुम्ही स्वतःच असाल आणि तुमच्या आवाक्याबाहेरचे उद्योग केल्यामुळे तुम्हाला ते पाहावे लागतील. तुम्ही चांगले संस्थापक, सल्लागार, वक्ते आणि आयोजक होऊ शकता. तुमच्या पैसे कमविण्याची क्षमता आहे परंतु असे करत असताना तुमचे शत्रूही निर्माण होऊ शकतात. अनुकूल परिस्थितीत तुम्ही व्यवसायामधून संपत्ती निर्माण करू शकता. तुम्ही तुमच्या दुराग्रहावर नियंत्रण ठेवले तर तुम्हाला अर्थार्जनाच्या अनेक संधी प्राप्त होतील. तुमच्या या दूराग्रहामुळे तुमच्या मार्गात अनेक कट्टर शत्रू निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यक्तींना हाताळण्याची आणि वाद टाळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T10:23:41Z", "digest": "sha1:CLCQLXHJ33XSHVGDRCKM5CXMY5PEMMLR", "length": 8874, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये असुविधा; १०० पेक्षा अधिक डॉक्टरांचा राजीनामा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nपुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये असुविधा; १०० पेक्षा अधिक डॉक्टरांचा राजीनामा\nपुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये असुविधा; १०० पेक्षा अधिक डॉक्टरांचा राजीनामा\nपुणे : पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. मात्र दोन आठवड्यातच या जम्बो कोविड सेंटरमधील अनागोदी कारभार समोर आला. असुविधा व अपुऱ्या औषधांच्या पुरवठ्यामुळे येथे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘लाईफलाईन’ या संस्थेकडे जम्बो कोविड सेंटरची जबाबदारी देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात लाईफलाईन या संस्थेला काम जमत नसेल तर दुसऱ्या संस्थांची नियुक्ती करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे महानगरपालिकेने लाईफलाईन या संस्थेकडून ‘ जम्बो’ची जबाबदारी काढून घेतली आहे. त्यामुळे या डॉक्टरांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. काल शनिवारपासून डॉक्टर आणि कर्मचारी राजीनामा देत आहेत. आज रविवारपर्यंत जवळपास शंभरहून अधिक डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nअनेक अपुऱ्या सुविधा, आणि प्रशासन व आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांमधील असमन्वयामुळे रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पालिका प्रशासन व राज्य सरकारवर टीका होऊ लागली आहे. पुण्यात ऑक्सिजन सिलेंडर्स व रुग्णवाहिकांची कमतरता असल्याची कबुली देत अजित पवारांनी लाईफ लाईन संस्थेच्या कामकाजावर ताशेरे ओढत त्यांना जमत नसेल तर काम दुसऱ्याला देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्याप्रमाणे आता लाईफलाईनची जबाबदारी काढून घेतली आहे. त्यामुळे त्या संस्थेमार्फत आलेले सर्व डॉक्टर व कर्मचारी वर्ग आपापले राजीनामे देत आहे.\nपुणे महापालिकेने डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्तीची जबाबदारी स्वतःच्या ��ांद्यावर घेत आत्तापर्यंत ५० च्या वर डॉक्टर आणि १३ मेडिकल पॅरारल स्टाफची नेमणूक केली आहे. ही संख्या वाढवण्यात येणार आहे असे देखील महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.\nVIDEO: आर्थिक सर्वनाशाचे कारण जीएसटीच; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा\nधक्कादायक: अधिवेशनासाठी कोरोना टेस्ट, ११ कर्मचारी पॉझिटिव्ह\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/the-tribal-woman-naked-and-walked-around-the-village-by-the-villagers-stripped-nrvb-142639/", "date_download": "2021-07-30T10:36:13Z", "digest": "sha1:PT5MGUT5QKBXTXEXSPJT5EQ755CNAFDC", "length": 13014, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Tribal Woman Naked | गावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nTribal Woman Nakedगावकऱ्यांनी आदिवासी महिलेला नग्न करून गावभर धिंड काढली आणि पुढे जे घडलं ते तुम्हीच वाचा\nहि संतापजनक घटना ९ जून रोजी घडली असून याप्रकरणी ११ लोकांना अटक झाली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील लोकांनाही या आदिवासी महिलेला घरातून बाहेर काढत विना कपडे संपूर्ण गावात फिरवलं आहे. इतकंच नाही तर ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्डदेखील करण्यात आली.\nकोलकाता : अलीपुरद्वार जिल्ह्यातील कुमारग्राम गावामध्ये महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन तिला गावकऱ्यांकडून अजब शिक्षा देण्यात आली आहे. या गावातील लोकांनी विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन महिलेला घराबाहेर काढत विना कपडे संपूर्ण गावात फिरवले आहे.\nहि संतापजनक घटना ९ जून रोजी घडली असून याप्रकरणी ११ लोकांना अटक झाली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील लोकांनाही या आदिवासी महिलेला घरातून बाहेर काढत विना कपडे संपूर्ण गावात फिरवलं आहे. इतकंच नाही तर ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्डदेखील करण्यात आली. या घटनेबाबत माहिती मिळताच याचा तपास सुरू केला.\nविधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; पुढील निर्णय लवकरच होणार\nतपासादरम्यान अशी माहिती समोर आली की,’या आदिवासी महिलेनं विवाहबाह्य संबंधांमुळे सहा महिन्यांपूर्वी आपल्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ती काही दिवसांपूर्वी तिच्या माहेरी परतली मात्र गावातील लोकांनी तिला शिवगाळ करत घराबाहेर काढले तिला संपूर्ण गावात नग्न अवस्थेत फिरत संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील बनवला.’\nझाली ना पंचाईत : चाकरमान्यांना लागले गणेशोत्सवाचे वेध; कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण मिळेना\nयाबाबत महिलेने आरोपींविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत ११ आरोपींना अटक केली. मात्र, अजूनही ५ आरोपी फरार आहेत.\nव्हिडिओ गॅलरी���शा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/diego-calvo-dashaphal.asp", "date_download": "2021-07-30T10:04:40Z", "digest": "sha1:UG7IUTEYNSG62UNLGGX7RJUHKPG3IEFP", "length": 20770, "nlines": 319, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "डिएगो कॅल्वो दशा विश्लेषण | डिएगो कॅल्वो जीवनाचा अंदाज Sport, Football", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » डिएगो कॅल्वो दशा फल\nडिएगो कॅल्वो दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 84 W 15\nज्योतिष अक्षांश: 9 N 37\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nडिएगो कॅल्वो प्रेम जन्मपत्रिका\nडिएगो कॅल्वो व्यवसाय जन्मपत्रिका\nडिएगो कॅल्वो जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nडिएगो कॅल्वो 2021 जन्मपत्रिका\nडिएगो कॅल्वो ज्योतिष अहवाल\nडिएगो कॅल्वो फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nडिएगो कॅल्वो दशा फल जन्मपत्रिका\nडिएगो कॅल्वो च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर November 27, 1995 पर्यंत\nया कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकत��.\nडिएगो कॅल्वो च्या भविष्याचा अंदाज November 27, 1995 पासून तर November 27, 2012 पर्यंत\nतुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.\nडिएगो कॅल्वो च्या भविष्याचा अंदाज November 27, 2012 पासून तर November 27, 2019 पर्यंत\nनोकरी करत असाल तर वर्षाची सुरुवात उत्साही असेल. विकास आणि वाढीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण मात्र तणावपूर्ण असेल आणि वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा काळ फार चांगला नाही कारण मित्र, सहकारी, कुटुंबातील सदस्य हे दूर वाटू लागतील. फार बदल अपेक्षित नाही. तुमचा स्वभाव आणि चुकीची भाषा वापरल्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींचे आणि तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होईल, त्यामुळे जीभेवर ताबा ठेवा.\nडिएगो कॅल्वो च्या भविष्याचा अंदाज November 27, 2019 पासून तर November 27, 2039 पर्यंत\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nडिएगो कॅल्वो च्या भविष्याचा अंदाज November 27, 2039 पासून तर November 27, 2045 पर्यंत\nस्वत:ला व्यक्त करण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा अनुकूल समय आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता आणि हे बदल तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. वरिष्ठ आणि अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता. या कालावधीत तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि तुमची इच्छापूर्ती निश्चित ह���ईल.\nडिएगो कॅल्वो च्या भविष्याचा अंदाज November 27, 2045 पासून तर November 27, 2055 पर्यंत\nआर्थिक लाभ मिळविण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. या कालावधीत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही संभवतात. हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी फलदायी ठरणार आहे.\nडिएगो कॅल्वो च्या भविष्याचा अंदाज November 27, 2055 पासून तर November 27, 2062 पर्यंत\nहा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ आहे. आऱोग्याच्या किरकोळ तक्रांरींकडे दुर्लक्ष करू नका. कारण या समस्यांचे भविष्यात गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकते. अल्सर, संधीवात, मळमळ, डोक्याशी आणि डोळ्यांशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी किंवा एखाद्या धातुमुळे होणारी जखम याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या मार्गात कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, खच्चीकरण होऊ देऊ नका कारण तुमचा आत्मविश्वास तुमचे काम निभावून नेईल. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होण्यीच शक्यता आहे म्हणूनच या संदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला आहे. सट्टेबाजारातील व्यवहार किंवा धोका पत्करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही.\nडिएगो कॅल्वो च्या भविष्याचा अंदाज November 27, 2062 पासून तर November 27, 2080 पर्यंत\nनवीन गुंतवणूक करू नका आणि धोका पत्करू नका. या काळात अडथळे आणि अडचणी समोर येतील. तुम्ही व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर तुम्ही नियमित कष्ट केल्यास आणि बिनधास्तपणे काम केल्यास प्रगती निश्तिच आहे. यशाचा मार्ग सोपा नसतो. चांगल्या परिणामांसाठी तुमचा स्वभाव स्थिर असणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी कुरबुरी असतील. या काळात तुम्ही फार झेप घेण्याचा किंवा नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्ही दिलेली आश्वासने पाळणे शक्य होणार नाही. आरोग्याची तपासणी करा आणि तापाचा त्रास होण्याची शक्यता आहे.\nडिएगो कॅल्वो च्या भविष्याचा अंदाज November 27, 2080 पासून तर November 27, 2096 पर्यंत\nतुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.\nडिएगो कॅल्वो मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nडिएगो कॅल्वो शनि साडेसाती अहवाल\nडिएगो कॅल्वो पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2021-07-30T11:50:28Z", "digest": "sha1:WYIFK6M3QIK5LK24AFJ3QOSSKO46YVZY", "length": 7796, "nlines": 59, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एर्विन श्र्यॉडिंगर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.\n(एर्विन श्रॉडिंगर या पानावरून पुनर्निर्देशित)\nएर्विन रूडोल्फ योजेफ आलेक्सांडेर श्र्यॉडिंगर, म्हणजेच एर्विन श्र्यॉडिंगर (चुकीचे रूढ लेखनभेद: एर्विन श्रॉडिंजर, एर्विन श्रॉडिंगर; जर्मन: Erwin Rudolf Josef Alexander Schrödinger) (१२ ऑगस्ट, इ.स. १८८७ - ४ जानेवारी, इ.स. १९६१) हे पुंज यामिकी या भौतिकशास्त्रीय शाखेच्या प्रणेत्यांपैकी एक मानला जाणारे ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी मांडलेले श्र्यॉडिंगर समीकरण पुंज यामिकीत पायाभूत मानले जाते. पुंजयामिकीतील योगदानासाठी त्यांना इ.स. १९३३ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याशिवाय श्र्यॉडिंगरचे मांजर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानसप्रयोगही यानेच मांडला. भौतिकशास्त्रासोबत याने तत्त्वज्ञान व सैद्धान्तिक जीवशास्त्र या विषयांतही लिखाण केले आहे.\nपूर्ण नाव एर्विन श्र्यॉडिंगर\nजन्म १२ ऑगस्ट, इ.स. १८८७\nमृत्यू ४ जानेवारी, इ.स. १९६१\nडब्लिन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nश्र्य्रॉडिंगर यांचा जन्म १२ ऑगस्ट १८८७ रोजी ऑस्ट्रिया या देशातील व्हिएन्ना या शहरात झाला. त्यांचे वडील रुडोल्फ श्र्य्रॉडिंगर हे वनस्पतीशास्रज्ञ तर आई जॉर्जिने एमिलीया ब्रेन्डा या रसायनशास्राच्या प्राध्यापिका होत्या. एर्विन हे या दोघांचे ए���मेव अपत्य. १९०६ ते १९१० या कालावधीत त्यांनी व्हिएन्नामधेच शिक्षण घेतले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील एर्विन श्र्यॉडिंगर यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\n\"एर्विन श्र्यॉडिंगर याचे लघुचरित्र (जर्मन आवृत्ती)\" (जर्मन भाषेत).\n\"एर्विन श्र्यॉडिंगर याचे लघुचरित्र (इंग्लिश आवृत्ती)\" (जर्मन भाषेत).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:३८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/approval-and-settlement-will-get-only-two-months/", "date_download": "2021-07-30T11:42:07Z", "digest": "sha1:OTHPMEVML6QNLUZCHRMKZ3UDSQZWICHT", "length": 10359, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंजुरी, निविदांसाठी मिळणार अवघे दोन महिने – Dainik Prabhat", "raw_content": "\nमंजुरी, निविदांसाठी मिळणार अवघे दोन महिने\nविधानसभा आचारसंहितेआधी विकासकामांचे नियोजन आवश्‍यक\nपुणे – जिल्ह्यातील विकासकामांना गती द्यायची असेल, विकासकामांचा आणि डीबीटीचा निधी वेळेत खर्च व्हावा अशी इच्छा असेल तर जिल्हा परिषद प्रशासनाने आतापासून कामाला लागले पाहिजे. आर्थिक वर्ष सुरू झाले, परंतु लोकसभेच्या आचारसंहितेमुळे नवीन कामांना मंजुरी देता येत नाही. तर अगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता ऑगस्ट महिन्याअखेर लागू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे विकासकामांना मंजुरी देऊन, निविदा काढण्यासाठी प्रशासनाला अवघे दोन ते तीन महिनेच मिळणार आहे. त्यामुळे प्रशासनाने विकासकामांचे नियोजन करणे आवश्‍यक आहे.\nलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 10 मार्चला लागू झाली आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळेत निधी खर्च न झाल्या��ुळे कोट्यवधी रुपयांचा निधी परत शासनाच्या तिजोरीत गेला. यावर्षी (2019-20) हीच परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी प्रशासनाने वेळीच विकासकामांचे आणि निधीचे नियोजन करावे. कारण, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 23 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर ऑगस्ट अखेर किंवा सप्टेबर महिन्याच्या सुरवातीला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना मंजुरी देणे, निविदा काढणे, कोणत्या कामासाठी किती निधी देणे, डिबीटी, शिष्यवृत्ती यासह महिला व बालकल्याण, समाजकल्याण, आरोग्य, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना राबविण्यासाठी प्रशासनाकडे केवळ दोन ते तीन महिनेच मिळणार आहे.\nकमी वेळेमध्ये अधिक कामे उरकावी लागणार\nआचारसंहितेमुळे पुन्हा दोन महिने नवीन मंजुरी आणि निविदा देता येणार नाही. ज्यावेळी आचारसंहिता संपेल, त्यावेळी पुढे काम करण्यासाठी केवळ तीन महिनेच प्रशासनाच्या हातात राहतील. त्यातही शासकीय सुट्ट्या आणि प्रशासनाचा कामाचा वेग पाहता प्रशासनाला कमी वेळेमध्ये अधिक कामे करावी लागणार आहेत. दरम्यान, मार्च महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांच्यासह अन्य सदस्यांनीही प्रशासनाला हा सल्ला दिला आहे. मात्र, प्रशासन याबाबत गंभीर आहे का\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपरवाना व साठा शुल्कात होणार वाढ\nपुणे – अधिकार देऊनही बांधकाम प्रक्रिया ठप्पच\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्‍वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\nरताळी खरेदीस नागरिकांची पसंती\n‘मी पॅकेज घोषित करणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री” ठाकरेंचा फडणवीसांना टोला\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.shree-dnyanopasana.cf/category/dharmik-adhyatmic/", "date_download": "2021-07-30T10:03:35Z", "digest": "sha1:UF56ZFECH4Y6RQNDZHW5E4LNWWYHFMSZ", "length": 9031, "nlines": 83, "source_domain": "www.shree-dnyanopasana.cf", "title": "धार्मिक-अध्यात्मिक Archives » श्री ज्ञानोपासना", "raw_content": "\nश्री शीलनाथ महाराज आरती\nधार्मिक-अध्यात्मिक / By श्री ज्ञानोपासना\nश्री शीलनाथ महाराज आरती, श्री शीलनाथ महाराज धुनी संस्थान देवास मध्य प्रदेश\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nधार्मिक-अध्यात्मिक / By श्रीरंग विभांडिक\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nधार्मिक-अध्यात्मिक / By श्री ज्ञानोपासना\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nधार्मिक-अध्यात्मिक / By श्री ज्ञानोपासना\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nधार्मिक-अध्यात्मिक, बाल जगत / By श्रीरंग विभांडिक\nवसंत पंचमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला वसंत पंचमी किंवा श्रीपंचमी म्हणतात. हा उत्सव देवी सरस्वतीच्या उपासकांमध्ये फार प्रसिद्ध आहे. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीदेवीची पूजा केली जाते. तीदेखील गणरायाप्रमाणे ज्ञान व बुद्धीची देवता आहे. धर्मशास्त्रानुसार या दिवसापासूनच वसंत उत्सवाला आरंभ होतो. हा उत्सव शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो. आयुष्यात ज्ञानाशिवाय कोणत्याही विषयात यश प्राप्त करणे अवघड …\nवसंत पंचमी Read More »\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०७\nश्री गुरुचरित्र, धार्मिक-अध्यात्मिक / By श्री ज्ञानोपासना\nश्री गुरुचरित्र – अध्याय ७\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०६\nश्री गुरुचरित्र, धार्मिक-अध्यात्मिक / By श्री ज्ञानोपासना\nअध्याय – ०६ गोकर्ण महिमा – महाबळेश्वर लिंग स्थापना ॥ श्री गणेशाय नमः॥ नामधारक म्हणे सिद्धासी स्वामी तू ज्योति अंधकारासी स्वामी तू ज्योति अंधकारासी प्रकाश केला जी आम्हांसी प्रकाश केला जी आम्हांसी गुरुपीठ आद्यंत ॥१॥ त्रैमूर्ति होऊनि आपण गुरुपीठ आद्यंत ॥१॥ त्रैमूर्ति होऊनि आपण तीर्थे करावी किंकारण विश���ष असे काय गोकर्ण म्हणोनि गेले तया स्थान ॥२॥ तीर्थे असती अपरंपारी म्हणोनि गेले तया स्थान ॥२॥ तीर्थे असती अपरंपारी \nश्री गुरुचरित्र – अध्याय ०६ Read More »\nगीता जयंती – मोक्षदा एकादशी – मोक्षदायिनी एकादशी\nधार्मिक-अध्यात्मिक / By श्री ज्ञानोपासना\nगीता जयंती, मोक्षदा एकादशी किंवा मोक्षदयिनी एकादशी म्हणजे काय\nअठरा श्लोकी गीता काय आहे\nभगवद् गीतेची मराठी आरती.\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०५\nश्री गुरुचरित्र, धार्मिक-अध्यात्मिक / By श्री ज्ञानोपासना\nअध्याय – ०५ श्री नृसिंह सरस्वती आख्यान श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथा ॥ श्री गणेशाय नमः॥ नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी भक्तजन तारावया ॥१॥ ऐक भक्ता नामधारका अंबरीषाकारणे विष्णु देखा मानुषी नाना रूप घेतसे ॥२॥ मत्स्य कूर्म वराह देख \nश्री गुरुचरित्र – अध्याय ०५ Read More »\nश्री गुरुचरित्र – अध्याय ०४\nश्री गुरुचरित्र, धार्मिक-अध्यात्मिक / By श्री ज्ञानोपासना\nअध्याय – ०४ अनसूया आख्यान श्री दत्त जन्म कथा ॥ श्रीगणेशाय नमः॥ ऐशी शिष्याची विनंती ऐकोन सिद्ध काय बोलती ऐकोन सिद्ध काय बोलती साधु-साधु तुझी भक्ति प्रीति पावो गुरुचरणीं ॥१ ॥ ऐक शिष्यचूडामणी धन्य धन्य तुझी वाणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझिया प्रश्नीं आदि-मध्य-अवसानक ॥ २ ॥ प्रश्न केला बरवा निका सांगेन तुज विवेका \nश्री गुरुचरित्र – अध्याय ०४ Read More »\nमुलांसाठी निवडक पुस्तके (1)\nश्री शीलनाथ महाराज आरती\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nश्री शीलनाथ महाराज आरती\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nअठरा श्लोकी गीता (1) खगोल (1) गीता जयंती (1) गुरु शनी युती (1) मोक्षदा / मोक्षदायिनी एकादशी (1) श्री गुरुचरित्र (8) श्री दत्त जन्म कथा (1) श्री शीलनाथ महाराज (1) स्तोत्र (1) हनुमान (1)\n© 2020-2021 | श्री ज्ञानोपासना | श्रीरंग विभांडिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://mr.axgreenhouse.com/gothic-shape-film-greenhouse-product/", "date_download": "2021-07-30T09:19:03Z", "digest": "sha1:LSPPLTRE7F7N2WSC3KYGY7NRXRF7YUQZ", "length": 9436, "nlines": 213, "source_domain": "mr.axgreenhouse.com", "title": "चीन गॉथिक शेप फिल्म ग्रीनहाउस फॅक्टरी आणि पुरवठादार | ऐक्सियांग", "raw_content": "\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहा���स\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nफॅक्टरी ऑनलाईन भेट द्या\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nब्लॅकआउट / लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस - प्लास्टी ...\nगॉथिक ग्लास-पो फिल्म संयोजन ग्रीनहाउस\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक गटार कनेक्टेड मल्टी-स्पॅन ग्रीनहाउस गरम गॅल्वनाइज्ड स्टीलचे बनलेले आहे जे उत्पादनात चांगले खर्च ठेवताना उच्च बर्फ लोड अनुप्रयोगासाठी उच्च सामर्थ्याने उत्कृष्ट कामगिरीसह आहे.’चे अर्थसंकल्प आणि त्यात चांगले विरोधी-विरोधी फायदे देखील आहेत.\nवारा आणि बर्फ आणि मजबूत गंज विरोध करण्यासाठी मजबूत प्रतिकार. कोणत्या पैलूवरुन काही फरक पडत नाही, उत्पादकांना अधिक किफायतशीर आणि कार्यक्षम गटारी कनेक्ट केलेला हरितगृह सापडणार नाही.\nM 6 मी, 6.5 मीटर, 7 मी, 8 मी, 9 मी, 9.6 मीटर कालावधी रुंदी\nM 3 मी, 4 मी, 5 मीटर बे अंतर\nM 32, ∅42, ∅48, ∅60 गोल कमान किंवा जाडी 1.5 मीटर, 2 मिमी, 2.5 मिमी सह संबंधित ओव्हल कमान\nवेगवेगळ्या स्पॅन रुंदी ग्रीनहाऊसवर runs 2 धावा, 3 धावा, 5 धावा पुलिन\n♦ कव्हर: प्लास्टिक फिल्म, पॉली कार्बोनेट शीट, काच, सँडविच इन्सुलेशन बोर्ड\nपर्यायी उपकरणे आणि प्रणाली\nCirc वायु परिसंचरण प्रणाली\nControl पॉवर कंट्रोल सिस्टम / इंटेलिजेंट कंट्रोल सिस्टम\nआपल्या स्वतःच्या ग्रीनहाऊस सुविधा सानुकूल करा\nआमच्याकडून कोट मिळविण्यासाठी, कृपया आम्हाला खात्री करा की आपल्याला खालील माहितीची आवश्यकता आहे याची आपल्याला कल्पना आहे.\n√ बांधकाम साइट स्थान\nGreen ग्रीनहाऊससाठी जमीन आकारः रुंदी आणि लांबी\nयाव्यतिरिक्त, जर आपण आपले बजेट आपल्यास सांगू शकत असाल तर आम्ही आपल्यासाठी परिपूर्ण योजना बनवू.\nAX GREENHOUSE वरून कोट मिळविण्यासाठी क्लिक करा\nमागील: ग्रीनहाऊस बोगद्याच्या फ्रेमची कमी किंमत - गॉथिक प्रकारचे ग्रीनहाउस - ऐक्सियांग\nपुढे: गॉथिक ग्लास-पो फिल्म संयोजन ग्रीनहाउस\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: NO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/karmala-ujani-man-eater-leopard-left/cid3905367.htm", "date_download": "2021-07-30T10:37:07Z", "digest": "sha1:7FPUZDSCJA4JEQ4J3MADUUM7RZN4WL7S", "length": 4852, "nlines": 53, "source_domain": "cmnews.co.in", "title": "त्या नरभक्षक बिबट्याने तीन गोळ्या हुकविल्या;शोध मोहीम सुरू", "raw_content": "\nत्या नरभक्षक बिबट्याने तीन गोळ्या हुकविल्या;शोध मोहीम सुरू\nत्या नरभक्षक बिबट्याने तीन गोळ्या हुकविल्या;शोध मोहीम सुरू\nकरमाळा दि 11 डिसेंबर,प्रतिनिधी\nकरमाळा तालुक्यात तीन जणांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्या आता वन विभाग आणि शार्प शूटरच्या टप्प्यात आला.\nबिटरगाव मध्ये केळीच्या बागेत लपलेल्या बिबटयावर तीन फायर करण्यात आले .मात्र त्याने गोळ्या हुकवून तो उसाच्या शेतात पसार झाला.\nराज्यातील चार जिल्ह्यात माणसे मारणाऱ्या नरभक्षक बिबट्याने सोलापूर जिल्ह्यात तीन व्यक्तीवर हल्ला करून ठार केल्यानंतर तो वांगी येथील उजनीच्या काठच्या परिसरात फिरत आहे. हा बिबट्या बिटरगाव वांगी परिसरात ठाण मांडून आहे.या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने जंग जंग पछाडले असून त्यासाठी दीडशेहून कर्मचारी कार्यरत आहेत तर पाचहून अधिक शार्प शूटर या बिबट्याचा शोध घेत आहेत.\nआज सायंकाळी बिबटयाला बिटरगाव वांगी परिसरात शोधत असताना तिथे एका केळीच्या बागेत असल्याचे लक्ष्यात येताच वन विभागाने आखणी करत चोहो बाजूने घेरले.शार्प शुटर ने तीन गोळ्या झाडण्यात आल्या मात्र त्या गोळ्या हुकवून बिबट्या उसाच्या शेतात पळाला .आता या उसाच्या शेताला घेराव करून बिबट्याला शोधण्यासाठी मोहीम सुरू आहे.\nउजनी परिसरातील हा भाग असून धरणाच्या अलीकडचा भाग आणि कडेचा भाग असल्याने बिबट्याला पुढे जाण्यास पाण्यामुळे अडचण येणार आहे.त्यामुळे येथे हा बिबट्या वन विभागाच्या तावडीत जिवंत किंवा मृत अवस्थेत मिळणार असल्याचे येथील नागरिकांचे मत आहे.\nया बिबट्याला पकडल्याची किंवा मारल्याची बातमी मिळण्यास जास्त वेळ लागणार नाही.\nहेही वाचा:विहिरींनाचा प्रस्ताव न देणाऱ्या सरपंचाचा सत्कार करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/agriculture/cultivate-pachta-in-sugarcane/cid3906226.htm", "date_download": "2021-07-30T11:23:27Z", "digest": "sha1:PCO3HXWSD2YWJNBXIAIHWTCWAK2S76BQ", "length": 6163, "nlines": 48, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*ऊस���मध्ये पाचटाचे मुलस्थानी संवर्धन करा-कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा*", "raw_content": "\n*ऊसामध्ये पाचटाचे मुलस्थानी संवर्धन करा-कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा*\nराहुरी दि,17 जून टीमसीएम न्यूज\nठिबक सिंचन पध्दतीचा तसेच आंतर पिकाचा अवलंब ऊसामध्ये करणे गरजेचे आहे. जमिनीमध्ये ऊसाचे पाचट न जाळता तेथेच मुलस्थानी शास्त्रोक्त पध्दतीने व्यवस्थापन केले तर जमिनीतील कर्ब वाढून जमिनीचा पोत सुधारतो. ऊसाचे पाचट न जाळता त्याचे मुलस्थानी संवर्धन करण्याची कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी आवाहन केले.\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्प आणि वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट मांजरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बदलत्या हवामानात शाश्वत, विक्रमी ऊस उत्पादनासाठी जमीन सुपीकता, एकात्मिक अन्नद्रव्य, रोग आणि कीड व्यवस्थापन या तीन दिवसीय ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षण समारोप प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा बोलत होते. या प्रसंगी वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचे महासंचालक श्री. शिवाजीराव देशमुख, कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक, श्री. विकास देशमुख हे उपस्थित होते.\nश्री. शिवाजीराव देशमुख म्हणाले शास्त्रोक्त पध्दतीने क्षारपड जमीन व्यवस्थापन करण्यासाठी व्ही.एस. आय. सदैव महात्मा फुले कृषि विद्यापीठासोबत आहे. श्री. विकास देशमुख यांनी बदलत्या हवामानात माती परिक्षण आधारावर खतांचे नियोजन या विषयी मार्गदर्शन केले. या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये विविध तज्ञांनी तसेच ऊस उत्पादक प्रगतीशील शेतकरी यांनी मार्गदर्शन केले. या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये 1364 शेतकरी, 169 कृषि विभागाचे अधिकारी व साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी आणि 67 कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ यांनी प्रशिक्षित केले. कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी प्रकल्पाची माहिती तर प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा प्रशिक्षणाचे आयोजक सचिव डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी सादर केला. या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. प्रीती देशमुख, डॉ. भरत रासकर, डॉ. अनिल चिंचमालातपुरे, डॉ. योगेश थोरात, सौ. सुधा घोडके, डॉ. जमदग्री आणि कृषिभूषण श्री. संजीव माने हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ. सुनिल थोरात, डॉ. नीलम कोंंडविलकर, डॉ. रोहित सोनवणे आणि इंजि. मोहसीन तांबोळी यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.shree-dnyanopasana.cf/category/baal-jagat/selective_books_for_children/", "date_download": "2021-07-30T09:32:17Z", "digest": "sha1:J3KYB2Z46GZCSLNE25A7UXBNP4HV2HYR", "length": 2681, "nlines": 49, "source_domain": "www.shree-dnyanopasana.cf", "title": "मुलांसाठी निवडक पुस्तके Archives » श्री ज्ञानोपासना", "raw_content": "\nमुलांसाठी निवडक पुस्तके, बाल जगत, विज्ञान-तंत्रज्ञान / By श्रीरंग विभांडिक\nमुलांसाठी सौर उर्जेबद्दल परिपूर्ण माहिती.\nमुलांसाठी निवडक पुस्तके (1)\nश्री शीलनाथ महाराज आरती\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nअठरा श्लोकी गीता (1) खगोल (1) गीता जयंती (1) गुरु शनी युती (1) मोक्षदा / मोक्षदायिनी एकादशी (1) श्री गुरुचरित्र (8) श्री दत्त जन्म कथा (1) श्री शीलनाथ महाराज (1) स्तोत्र (1) हनुमान (1)\n© 2020-2021 | श्री ज्ञानोपासना | श्रीरंग विभांडिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A5%8B-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2021-07-30T11:48:54Z", "digest": "sha1:YVQR7PNJBC45SKSOW3MTXFHYBKE2QCIR", "length": 7100, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "पाचंबा येथे रोहयो अंतर्गत बंधाऱ्यातुन गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nपाचंबा येथे रोहयो अंतर्गत बंधाऱ्यातुन गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात\nपाचंबा येथे रोहयो अंतर्गत बंधाऱ्यातुन गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात\nनवापूर:तालुक्यातील पाचंबा येथे महाराष्ट्र ग्रामीण हमी योजने अंतर्गत गावाजवळील बंधाऱ्यातुन गाळ काढणे कामाचा शुभारंभ आ. शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.\nयावेळी पाचंबाचे सरपंच गोरजी गावित, गेमजी वळवी, रमेश वळवी, वासदाचे सरपंच सुनील वसावे, चेडापाडाचे सरपंच अकुश वसावे, राजु वसावे,माजी पं.स.सदस्य जालमसिंग गावित, विस्तार अधिकारी किरण गावित, दिलीप कुंवर, ग्रामविकास अधिकारी जी.आर.पाटील,आदी उपस्थित होते.\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nपाचंबा गावाजवळील बंधाऱ्यातुन गाळ काढण्यासाठी १४० मजुरांना काम मिळाले आहे. याप्रसंगी आ. शिरीषकुमार नाईक यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामाच्या शुभारंभ केला. प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेेची कामे जोरात सुरु अाहे. मजुराना पैसे मिळतात की नाही काय रोज मिळतो आहे काय रोज मिळतो आहे याची विचारणा आ. नाईक करीत असतात. यावर्षी रोजगार हमी योजनेचे काम चांगल्या पध्दतीने सुरु असुन पुढील काळात शेतकऱ्यांंना या कामांचा फायदा होणार आहे.\nनवापूर तालुक्यात रोजगार हमी योजनेचे ९ हजार १० मजुर काम करीत आहे.लाँकडाऊनच्या काळात काम मिळाल्याने नवापूर तालुक्यातील आदिवासी भागात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.\nमानमोडे येथे जिल्हाधिकाऱ्यांची मग्रारोहयो अंतर्गत सीसीटी कामाची पाहणी\nट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू: कुकरमुंडा फाट्याजवळील घटना\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nविद्यापीठाजवळ अपघात; कुसुंब्यातील दुचाकीस्वार जागीच ठार\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T11:53:07Z", "digest": "sha1:QWN4WFXEA4MMFDFSXFZYH67RJNQA343E", "length": 5984, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आठवा एडवर्ड, युनायटेड किंग्डम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआठवा एडवर्ड, युनायटेड किंग्डम\n(एडवर्ड आठवा या पानावरून पुनर्निर्देशित)\nआठवा एडवर्ड (इंग्लिश: Edward Albert Christian George Andrew Patrick David, एडवर्ड आल्बर्ट क्रिश्चन जॉर्ज ॲंड्र्यू पॅट्रिक डेव्हिड; २३ जून १८९४ - २८ मे १९७२) हा इ.स. १९३६ साली अल्प काळासाठी युनायटेड किंग्डम व ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता.\nयुनायटेड किंग्डमचा राजा व भारताचा सम्राट\n२० जानेवारी १९३६ – ११ डिसेंबर १९३६\n२८ मे, १९७२ (वय ७७)\nवडील पाचवा जॉर्ज ह्यांच्या मृत्यूनंतर एडवर्ड ब्रिटनचा राजा बनला. पर��तु त्याला राजघराण्यासाठी आखुन दिलेले नियम व रिती मान्य नव्हत्या व तो सर्रास ह्या नैतिक नियमांचे उल्लघंन करीत असे. राजा बनल्यानंतर केवळ एका महिन्यात एडवर्डने वॉलिस सिम्पसन नावाच्या एका घटस्फोटित अमेरिकन स्त्री सोबत विवाह करण्याचे ठरवले. सामान्य जनता एका घटस्फोटितेला आपली राणी म्हणून कधीही मान्य करणार नाही असा दावा करीत ब्रिटन व इतर राष्ट्रकुल पंतप्रधानांनी ह्याला विरोध दर्शवला. तसेच ब्रिटनचा राजा हा चर्च ऑफ इंग्लंड ह्या ब्रिटनमधील सर्वात मोठ्या धर्मसंस्थेचा प्रमुख असल्यामुळे व चर्चला हा विवाह मान्य नसल्यामुळे एडवर्डने केवळ एका वर्षात सत्ता सोडली. त्याच्या जागेवर त्याच्या धाकटा भाऊ सहावा जॉर्ज ह्यास राजसत्तेवर बसवण्यात आले.\nराजेपद सोडल्यानंतर एडवर्डला विशेष महत्त्व मिळाले नाही व त्याने आपले पुढील निवृत्त जीवन पॅरिसमध्ये व्यतीत केले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on २० सप्टेंबर २०१३, at २१:११\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१३ रोजी २१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/ken-williamson-new-zealand-historic-win-against-virat-kohli-lead-team-india-and-lift-first-icc-world-championship-trophy", "date_download": "2021-07-30T10:09:26Z", "digest": "sha1:R73NDHPKZ36EHAYRQCPQUYU2I562WXYX", "length": 9526, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | WTC Final : मानाच्या गदेसह ICC टेस्ट चॅम्पियन्सची गादी न्यूझीलंडचीच!", "raw_content": "\nWTC : मानाच्या गदेसह ICC टेस्ट चॅम्पियन्सची गादी न्यूझीलंडचीच\nICC World Test Championship Final : ज्या दिवशी इंग्लंडच्या मैदानात माजी कर्णधार महेंद्र धोनीनं इतिहास रचला त्याच दिवशी विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. केन विल्यमसनच्या (Ken Williamson) नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने पहिली-वहिली वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल जिंकत नवा विक्रम प्रस्थापित केला. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेतील पहिली वहिली ट्रॉफी आणि मानाची गदा न्यूझीलंडने पटकावली आहे. 2009 मध्ये न्यूझीलंडने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल गाठली होती. यावेळी त्यांना ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते. 2015 आणि 2019 मध्येही न्यूझीलंडला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन वर्षांच्या कालावधीत झालेल्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या लढतीमध्ये भारतीय संघ केवळ न्यूझीलंडकडून पराभूत झाला होता. न्यूझीलंडने मायदेशात दोन कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा दणका दिला. फायनलमध्येही तोच रुबाब कायम ठेवत त्रयस्त ठिकाणीही न्यूझीलंडने वर्चस्व दाखवून दिले. (Ken Williamson New Zealand Historic Win Against Virat Kohli Lead Team India And Lift First ICC World Championship Trophy)\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकून पहिली-वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचे इरादे स्पष्ट केले होते. या विजयासह आयसीसी रँकिंगमध्ये त्यांनी टीम इंडियाला अव्वलस्थानावरुन खाली खेचले. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमुळे टीम इंडियापेक्षा त्यांना साउदम्टनच्या कसोटीत अधिक फायदा होईल, असा अंदाज होता. तो अंदाज अखेर खरा ठरला. दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची आयसीसीच्या स्पर्धेतील पराभवाची मालिका कायम राहिली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2017 मध्ये आयसीसी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना केला होता. त्यानंतर 2019 मध्ये इंग्लंडमध्ये न्यूझीलंडच्या संघाने सेमी फायनलमधून टीम इंडियाला आउट केले होते.\nहेही वाचा: WTC Final : भारतीय चाहत्यांकडून किवी खेळाडूंना अपशब्द\nसाउदम्टनच्या मैदानात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला. पण तिसऱ्या दिवशी दोघेही लवकर माघारी फिरले. तळाच्या फलंदाजीत अश्विनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 217 धावा केल्या. न्यूझीलंडच्या संघाने कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 249 धावा केल्या. न्यूझीलंड संघाची 32 धावांची आघाडी पार करत टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या 170 धावांत ��टोपला. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला 139 धावांचे लक्ष मिळाले होते. केन विल्यमसनची नाबाद 52 धावांची खेळी आणि रॉस टेलरने 100 चेंडूत 47 धावांची त्याला दिलेली साथ याच्या जोरावर न्यूझीलंडने मेगा फायनलमध्ये 8 गडी राखून विजय नोंदवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_532.html", "date_download": "2021-07-30T11:37:41Z", "digest": "sha1:OZZXOHT4FZ65QJDBDJZKKLD2AMWJ65N5", "length": 9215, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "खड्डे बुजविणे, पॅचिंगचे काम सुरू! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar खड्डे बुजविणे, पॅचिंगचे काम सुरू\nखड्डे बुजविणे, पॅचिंगचे काम सुरू\nखड्डे बुजविणे, पॅचिंगचे काम सुरू\nउपमहापौरांच्या सूचनेची आयुक्तांकडून दखल.\nअमृत भुयारी गटार योजनेचे काम बंद करण्याचे आयुक्तांचे आदेश.\nअहमदनगर ः नगर शहरातील रस्त्यांवरील खड्डे सध्या चर्चेचा विषय आहे. केंद्र शासनाच्या अमृत भुयारी योजनेच्या कामांमुळे खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना पायी चालणे अवघड होत असल्याची जाणीव उपमहापौर गणेश भोसले यांना झाल्यानंतर त्यांनी मनपा आयुक्तांकडे या योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत बंद करण्याची सूचना केली होती. आयुक्तांनी या सूचनेची दखल घेवून खोदकाम झालेल्या ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. आज पासून खड्डे बुजविणे व पॅचिगचे काम सुरू करण्यात आले आहे.\nशहरांमध्ये केंद्र शासनाची अमृत भुयारी गटार योजनेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे.मध्यवर्ती शहरामध्ये विविध ठिकाणी पाईप टाकण्यासाठी खोदकाम झाले आहे. त्यामुळे खोदकाम झाल्यानंतर ती माती रस्त्यावर टाकली जाते. पावसाच्या पाण्यामुळे चिखल होऊन रस्त्यावर छोटेमोठे अपघात होतात नागरिकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे याची दखल उपमहापौर गणेश भोसले यांनी घेतली व आयुक्तांना हे काम बंद करण्याची सुचना केली. आज पासून अमलात आणण्यात येत आहे.\nभुयारी गटार योजनेचे काम जेसीबी यंत्राच्या साहाय्याने केल्यामुळे मध्यवर्ती शहरांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत.नागरिकांना पायीचालणेही कठीण झाले आहे.तरी अमृत भुयारी गटार योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत थांबविण्याच्या सूचना उपमहापौर गणेश भोसले यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिल्या असता आज याची दखल घेत मध्यवर्ती शहरांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी अमृत भुयारी गटार योजनेसाठी खोदकाम केले आहे त्या-त्या ठिकाणी खड्डे बुजवणे व पॅचिगंचे काम सुरु केले आहेत.जोपर्यंत खोदकाम केलेले पॅचिगंचे काम सुरू होत नाही तोपर्यंत पुढील उर्वरित काम न करण्याचे सूचना आयुक्त शंकर गोरे यांना दिल्या होत्या त्यानुसार आज कामाला शहरात ठीक-ठिकाणी सुरुवात झाली.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/bihar-boby-kand/", "date_download": "2021-07-30T10:02:47Z", "digest": "sha1:7KWC7QK2KFX5WHVMWPZSIHSQEMMDID73", "length": 14414, "nlines": 113, "source_domain": "bolbhidu.com", "title": "बिहारच्या राजकारणात भूकंप करणारं \"बॉबी हत्याकांड\" अशाप्रकारे दाबण्यात आलं होतं", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध���वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nबिहारच्या राजकारणात भूकंप करणारं “बॉबी हत्याकांड” अशाप्रकारे दाबण्यात आलं होतं\nहाथरस येथे घडलेल्या दूर्देवी घटनेनंतर देशभरातलं वातावरण प्रक्षुब्ध झालं आहे. विविध स्तरातून लोकं आरोपींना शिक्षा व्हावी याची मागणी करत आहेत.\nज्यांना अजूनही या घटनेबाबत माहित नाही अशा लोकांसाठी थोडक्यात माहिती म्हणजे,\nउत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये एका २० वर्षीय दलित युवतीवर सामुहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आली. आरोपींनी या मुलीची जीभ कापली. अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला.\nजेव्हा अशा घटना चर्चेत येतात तेव्हा भवरी देवी पासून ते निर्भया ते कोपर्डी अशा अनेक घटनांचा संदर्भ देण्यात येतो,\nअशीच एक इतिहासातील घटना तुम्हाला सांगणार आहोत.\nबिहारच्या राजकारणात उलथापालथ करणारे हे कांड बॉबी हत्याकांड म्हणून ओळखलं जातं. त्या काळात या हत्याकांडाने प्रचंड चर्चा निर्माण केली. 24 तास न्यूज चॅनेल नसणाऱ्या जमान्यात देखील ही बातमी काही महिने नॅशनल न्यूज म्हणून राहिली आणि कशी संपली हे सांगणारा हा किस्सा.\nश्वेतानिशा त्रिवेदी अर्थात बॉबी नावाची तरुणी बिहारच्या विधानसभेत टेलीफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत होती. महत्वकांक्षी स्वभावामुळे आणि बोलण्यामुळे तिचे अनेक राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध देखील होते, इतकचं नव्हे तर बिहार विधानपरिषदेच्या तत्कालीन उपसभापती राजेश्वरी सरोजदास यांनी तिला दत्तक देखील घेतलं होतं. दत्तक गेल्यानंतर तिने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता.\nझालं अस की १९८३ साली बॉबी अर्थात श्वेतानिशाचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला.\nअडवाणींनी त्यांच्या डायरीत लिहिलेले सल्ले जगभरातल्या…\nराहुल गांधींनी एक स्कीम लढवली अन सरकारची नजर चुकवून ट्रॅक्टर…\nनेमकं काय घडलं हे कळण्यापूर्वीच तीचं दफन करण्यात आलं. तफन करण्यात आल्यानंतर तिच्या मृत्यूवरून दबक्या आवाजात चर्चा चालू झाल्या. बॉबीचे अनेक राजकीय नेत्यांसोबत मैत्रीचे संबंध असल्याने वेगवेगळ्या नेत्यांसोबत तिचं नाव जोडलं जाऊ लागलं. हळुहळु का होईना या चर्चांनी बातम्यांच स्वरुप धारणं केलं आणि तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागला.,\nबिहारच्या मुख्यमंत्रीपदाच�� धुरा तेव्हा जगन्नाथ मिश्र यांच्याकडे होती. कॉंग्रेसची सत्ता होती. माध्यमांमधून युवक कॉंग्रेसच्या काही नेत्यांसहीत बिहार विधानसभेचे अध्यक्ष राधानंदन झा यांचा मुलगा रघुवर झा यांच्यावर देखील आरोप होऊ लागले. त्यांनीच या मुलीचा खून केल्यांच्या चर्चांनी जोर पकडला.\nआत्ता इथेचं एक कांड झालं. केंद्रात व राज्यात कॉंग्रेसच सरकार असताना देखील पटनाचे तत्कालीन पोलीस अधिक्षक किशोर कुणाल यांनी या घटनेच्या मुळापर्यन्त जाण्याची तयारी केली. बातम्या व चर्चा ऐकून त्यांनी कब्रस्तानमधून बॉबीची डेडबॉडी बाहेर काढण्याचं ठरवलं. किशोर कुणाल यांनी बॉबीची बॉडी बाहेर काढून ती पोस्ट मार्टमसाठी पाठवली.\nतेव्हा बॉबीला विषाचं इजेक्शन देऊन मारण्यात आल्याचं स्पष्ट झालं त्याचसोबत तिचं यौन शोषण केल्याचंही स्पष्ट झालं.\nझालं प्रकरण चर्चेत आलं. बिहारचं राजकारण तापू लागलं. यामध्ये कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांना अटक होईल अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. किशोर कुणाल यांच्या धाडसाचं कौतुक होऊ लागलं तेच एक बातमी आली, किशोर कुणाल यांच्या बदलीची ती बातमी होती. किशोर कुणाल यांची पटन्याहून बदली करण्यात आली. त्यानंतर प्रकरण अजूनच तापलं.\nराष्ट्रीय मिडीयात इंदिरा गांधी व जग्गनाथ मिश्रा चर्चेत आले. त्यामुळे ही केस CBI कडे वर्ग करण्यात आली. CBI कडे केस गेल्यानंतर मात्र प्रकरणाचे कोणतेच धागे जुळवता आले नाहीत. काही दिवसात प्रकरण शांत होत गेलं आणि इतिहासाच्या पानांमध्ये कायमच नाहीसं झालं…\nहे ही वाच भिडू\nतृथीयपंथीयावर बलात्कार झाला तर देश पेटून उठेल का\nकठूआ बलात्कार प्रकरणाच्या वकिलांना मध्येच केस का सोडावी लागली होती\nकॉंग्रेसपासून भाजपपर्यंत सगळेच बलात्कार प्रश्नावर वाचाळवीर\nअडवाणींनी त्यांच्या डायरीत लिहिलेले सल्ले जगभरातल्या हुकूमशहांना दिलेला इशारा आहे \nराहुल गांधींनी एक स्कीम लढवली अन सरकारची नजर चुकवून ट्रॅक्टर संसदेत घुसवला.\nया दोन आमदारांच्या वादामुळे छत्तीसगडच काँग्रेस सरकार धोक्यात आलं आहे.\nआरएसएसचे स्वयंसेवक भगव्या ध्वजाची पूजा का करतात \nकोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रातील जास्तीत जास्त फंड हा गुजरातला दिला गेलाय.\n९७ वर्षांपूर्वी इंग्रजांनी पुणे स्टेशन उभं केलं आणि शहराच्या प्रगतीला फुल स्पीड…\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1235110", "date_download": "2021-07-30T12:13:51Z", "digest": "sha1:ZU6FGO2QCR323NDLBL6QZL3JVAXRRJYH", "length": 2821, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"चित्र:Narayangad07.jpg\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"चित्र:Narayangad07.jpg\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:३८, ६ मार्च २०१४ ची आवृत्ती\nआकारात कोणताही बदल नाही , ७ वर्षांपूर्वी\nSagarmarkal \"चित्र:Narayangad07.jpg\" या संचिकेची नवीन आवृत्ती चढविली.\n१८:३८, ६ मार्च २०१४ ची आवृत्ती (संपादन)\n(Sagarmarkal \"चित्र:Narayangad07.jpg\" या संचिकेची नवीन आवृत्ती चढविली.)\n१८:३८, ६ मार्च २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n(Sagarmarkal \"चित्र:Narayangad07.jpg\" या संचिकेची नवीन आवृत्ती चढविली.)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-rich-people-do-not-contral-the-court-supreme-court/", "date_download": "2021-07-30T11:23:09Z", "digest": "sha1:YRIFJLDFE3GVLKMCNBJXJJ6E6C2ITVVT", "length": 8905, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीमंत लोक न्यायालय चालवत नाहीत – सर्वोच्च न्यायालय – Dainik Prabhat", "raw_content": "\nश्रीमंत लोक न्यायालय चालवत नाहीत – सर्वोच्च न्यायालय\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nनवी दिल्ली – न्यायालयातील एका माजी कर्मचारी महिलेने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. याप्रकरणी आज तीन सदस्यसीय पीठाने सुनावणी केली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप हे मोठ्या कारस्थानाचा भाग आहे. पैशाच्या आधारावर लोक कोणाचीही प्रतिमा मलिन करू शकत नाहीत. हे सर्व थांबविले पाहिजे, असे न्या. अरुण मिश्रा यांनी म्हंटले आहे.\nन्या. अरुण मिश्रा म्हणाले की, रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप हे मोठ्या कारस्थानाचा भाग आहेत. अशा कारस्थानाद्वार�� न्यायपालिकेला बदनाम करणे सुरूच राहिले तर न्यायपालिकाही अस्तित्वात राहणार नाही आणि न्यायाधीशही टिकून राहणार नाहीत. लोक पैशाच्या आधारावर सर्व प्रकरणे सेटल करू पाहत आहेत. तुम्ही कोणाचीही प्रतिमा मलीन करू शकता. न्यायाधीश येतात आणि जातात. ही संस्था तुमची आहे. तुम्हाला संस्थेला स्वच्छ ठेवले पाहिजे. मूठभर श्रीमंत विचार करतात की ते न्यायालय चालवत आहेत. परंतु, आता वेळ आहे देशातील ताकदवान आणि श्रीमंत लोकांना सांगायची की ते असे करू शकत नाही. ते न्यायिक प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे – विमानसेवेला प्रवाशांचाच ‘बाय-बाय’\nपुष्कर श्रोत्रीच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त रंगणार ‘पुष्कर शो THREE’\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’…\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\nसर्वोच्च न्यायालयाचा केरळ सरकारला झटका; गोंधळी आमदारांना दिलासा देण्यास नकार\nपेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा\nआसाम-मिझोराममधील संघर्ष: दोन शतकांचा वाद आणि वांशिक किनार\n एका दिवसात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; ‘या’…\nबसवराज बोम्मई यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; बनले २३ वे मुख्यमंत्री\nममता बॅनर्जी-सोनिया गांधी भेट संजय राऊत म्हणाले, “भेटीगाठी…”\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/minister-kedar-and-his-workers-do-dadagiri-mla-sawarkar-become-angry-77917", "date_download": "2021-07-30T11:19:27Z", "digest": "sha1:C2XCZJ7BZO3IQ442RIBZWHXYI5HLRMAG", "length": 19816, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मंत्री केदार व त्यांचे कार्यकर्ते करतात दादागीरी, आमदार सावरकर भडकले... - minister kedar and his workers do dadagiri mla sawarkar is become angry | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंत्री केदार व त्यांचे कार्यकर्ते करतात दादागीरी, आमदार सावरकर भडकले...\nमंत्री केदार व त्यांचे कार्यकर्ते करतात दादागीरी, आमदार सावरकर भडकले...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nमंत्री केदार व त्यांचे कार्यकर्ते करतात दादागीरी, आमदार सावरकर भडकले...\nसोमवार, 14 जून 2021\nसुनील केदार दादागिरी करतात. आमदार या नात्याने सरकारी बैठकांना बोलावणे आपणास प्रोटोकॉलनुसार आवश्यक आहे. सरकारी बैठका पक्षाच्या नसतात. मात्र त्यांना विरोधकांचा राग आहे. आमचे बोलणेही आवडत नाही.\nनागपूर : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार sport and animal hunbandary minister Sunil Kedar यांनी कामठी येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर MLA Tekchand Sawarkar यांची जिल्हा परिषद सभापतींच्या नंतर आठव्या क्रमांकावर ठेवण्यात आली. त्यावर कळस म्हणजे बोलूही देण्यात आले नाही. त्यामुळे आमदार सावरकर चांगलेच खवळले आणि निषेध नोंदवत बैठकीतून निघून गेले. मंत्री केदार व त्यांचे कार्यकर्ते नेहमीच दादागिरी करतात, minister kedar and his workers do dadagiri असा आरोप आमदार सावरकर यांनी केला.\nमंत्री सुनील केदार मतदारसंघातील सरकारी बैठकांमध्ये आपल्याला बोलू देत नाही, बोलण्याचा प्रयत्न केल्यास अपमानास्पद वागणूक देतात. मागच्या वेळी मौदा येथेही एका बैठकीत त्यांनी असाच प्रकार केल्याचा आरोप आमदार सावरकर यांनी केला. आता पुन्हा तोच कित्ता गिरवला गेल्याने आमदार टेकचंद सावरकर याच चांगलेच भडकले आहेत. आता आपण गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी जिल्हा पर���षदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्यासोबत त्यांची चांगलीच बाचाबाची झाल्याचीही माहिती आहे.\nलॉकडाऊन संपल्यानंतर मंत्री केदार यांनी मौदा व कामठी तालुक्यातील रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज बैठक बोलावली होती. कामठी मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर आहेत. यावेळी रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी अध्यक्ष सुरेश भोयर, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, मुख्याधिकारी योगेश कुंभेजकर, सभापती तापेश्वर वैद्य, नेमावली माटे, उज्वला बोढारे, भारती पाटील, सरपंच, प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.\nसावरकर यांच्यासाठी ८ व्या क्रमांकावर खुर्ची ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा पारा आधीच चढलेला होता. मंत्र्यांचे दोन विषय आटोपल्यावर सावरकर यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना बोलू देण्यात आले नाही. त्यामुळे निषेध नोंदवून ते बैठकीतून निघून गेले. यापूर्वीसुद्धा केदार यांनी घेतल्या बैठकीला सावरकरांना बोलावण्यातच आले नव्हते. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावरून आपली नाराजी जाहीर केली होती. यावेळी बैठकीला बोलावले, मात्र पहिले जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. नंतर त्यांची खुर्ची ठेवली होती. त्यामुळे सावरकर आधीच भडकलेले होते आणि त्यातल्या त्यात बोलू न दिल्यामुळे त्यांचा संयम सुटला.\nहेहाी वाचा : मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त करून काही होणार नाही, कॉंग्रेसने पाठिंबा काढावा...\nसुनील केदार दादागिरी करतात. आमदार या नात्याने सरकारी बैठकांना बोलावणे आपणास प्रोटोकॉलनुसार आवश्यक आहे. सरकारी बैठका पक्षाच्या नसतात. मात्र त्यांना विरोधकांचा राग आहे. आमचे बोलणेही आवडत नाही. आमदार म्हणून आपण पहिल्यांदा निवडून आलो असलो तर जिल्हा परिषदेत आपण पाच वेळा निवडून आलो आहोत. यापुढे आपण शांत बसणार नाही.\nटेकचंद सावरकर, आमदार, कामठी विधानसभा.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुकुल वासनिक समर्थक यादव यांचे माजी राज्यमंत्री मुळकांवर गंभीर आरोप, राजकारण तापले...\nनागपूर : प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले State President of congress Nana patole पक्ष सोडून गेलेल्या जुन्या आणि नवीन नेत्यांची मोट...\nबुधवार, 28 जुलै 2021\nमुलांच्या भविष्यासाठी मदभेद विसरून एकत्र आले कॉंग्���ेसचे नेते...\nनागपूर : कॉंग्रेसचे नागपुरातील नेते एकाच व्यासपीठावर बरेचदा दिसत नाहीत. कारण त्यांच्यातील मतभेद इतके टोकाला गेले आहेत की, त्यांच्या एकवाक्यता...\nबुधवार, 28 जुलै 2021\nमाजी मंत्र्याने विद्यमान मंत्र्यांना भडकवल्यानेच झाले माझे निलंबन...\nनागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका माजी मंत्र्याने विद्यमान मंत्र्यांना भडकवल्यामुळेच छोट्याशा घटनेचे मोठे भांडवल करून आणि माझ्या विरोधात षड्यंत्र...\nसोमवार, 26 जुलै 2021\nया मातीतली माणसं ब्रिटिशांना घाबरली नाहीत, या तुटपुंज्यांना काय घाबरणार…\nनागपूर : देशात काही विशिष्ट लोकांची हेरगिरी केली जात आहे. केंद्र सरकार लबाडीची आणि चोरी चकारीची कामे करीत आहे. सत्तेचा दुरुपयोग करून लोकांना...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमंत्री के. सी. पडवीही कच्च्या गुरूचे चेले नाहीत... पदाला धोका होताच पाठवला हा निरोप\nमुंबई : राज्यात कमकुवत असलेल्या काॅंग्रेसमध्येच सध्या मंत्रीमंडळ फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे या पक्षात मानापमानाचे आणि आव्हान...\nसोमवार, 19 जुलै 2021\nपटोले, केदार पावसात भिजले...पण नितीन राऊत यांनी ढूंकूनही नाही पाहिले...\nनागपूर : केंद्रातील भाजप सरकारने कृत्रिम महागाई निर्माण केल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने मोदी सरकारच्या Modi Government विरोधात दंड थोपटले आहेत. आज...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nसुनील केदार, नाना पटोले भर पावसात निघाले सायकलवर...\nमुंबई : उन्ह, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता केंद्रातील भाजप सरकारने निर्माण BJP Government in the Central केलेल्या कृत्रिम महागाईच्या विरोधात...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nपटोले म्हणाले, खरं तर मोदींनीच राजीनामा द्यायला पाहिजे होता…\nनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन दिले गेले आहे....\nगुरुवार, 8 जुलै 2021\nनाराज राष्ट्रवादीचे घड्याळ आता कॉंग्रेसच्या हातात, बैठकीत फुटली कोंडी..\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर आता नागपूर जिल्ह्यात १६ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे....\nमंगळवार, 29 जून 2021\nशरद पवारांसह अन्य नेत्यांच्या गाड्या रेस ट्रॅकवर पाहून क्रीडा मंत्री संतापले\nनवी दिल्ली : म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उप���्थितीत बैठक...\nसोमवार, 28 जून 2021\nआंबिल ओढ्यातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती; पात्र कुटुंबांना मिळणार हक्काची घरे\nमुंबई : पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका...\nगुरुवार, 24 जून 2021\nडझनावर आजी-माजी मंत्री, आमदार-खासदार लोणावळ्यात कशावर चिंतन करणार...\nमुंबई : ओबीसींच्या प्रश्नांवर चिंतन व मंथन करण्यासाठी शनिवार व रविवार दिनांक २६ आणि २७ जून रोजी ओबीसी चिंतन‍ शिबिर लोणावळयात आयोजित करण्यात आले...\nबुधवार, 23 जून 2021\nसुनील केदार आमदार सरकार नागपूर जिल्हा परिषद भारत प्रशासन विषय सोशल मीडिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/08/Best-bus-pass.html", "date_download": "2021-07-30T10:19:05Z", "digest": "sha1:WUUWGZ42AKYRRDPQBMNVOFHGUWHKBBZL", "length": 5967, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "बस पाससाठी आता आयकार्डची आवश्यकता नाही - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome mumbai बस पाससाठी आता आयकार्डची आवश्यकता नाही\nबस पाससाठी आता आयकार्डची आवश्यकता नाही\nमुंबई - बेस्टची आर्थिक स्थिती खराब आहे. बेस्टचा वाढणारा तोटा आणि कमी होणारी प्रवासी संख्या यामुळे बेस्ट प्रशासनातर्फे आपला महसूल वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने आता प्रवाशांना पास काढण्यासाठी आरएफआयडी कार्डची आवश्यकता लागणार नाही. हे कार्ड नसतानाही बेस्टचा दैनंदिन पास कोणत्याही प्रवाशाला काढता येणार आहे.\nबेस्टचा दैनंदिन पास काढण्यासाठी प्रवाशांकडे आरएफआयडी कार्ड असणे बंधनकारक करण्यात आले होते. या कार्डसाठी प्रवाशांना काही रुपये मोजावे लागत होते; परंतु अनेक प्रवाशांक डे हे आरएफआयडी कार्ड नसल्यामुळे ते पास काढू शकत नव्हते. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक प्रकारची नाराजी पसरली होती. परिणामी, बेस्ट प्रशासनाने सर्वच प्रवाशांना बसपास काढता यावा, या उद्देशाने आरएफआयडी कार्डचे बंधन शिथिल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामुळे प्रवाशांची संख्या आणि महसूल वाढण्यास मदत होईल, अशी आशा बेस्ट प्रशासनाला आहे. बेस्ट समितीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव बेस्ट समितीच्या मंजुरीसाठी येणार आहे. बेस्टतर्फे मुंबई शहरासाठी ५० रुपये, उपनगरीय ६० तर संपूर्ण मुंबईसाठी ९० रुपयां���ा बसपास आहे. मुंबई शहरात फिरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्या प्रवाशांनादेखील याचा फायदा होऊ शकणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kashmir-mansanna-joduya-sanjay-nahar", "date_download": "2021-07-30T11:21:27Z", "digest": "sha1:NH6BBZXBBO2G7PBUKV6VDLVKMFUV2E2Q", "length": 20446, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "काश्मीर - माणसांना जोडुया : संजय नहार - द वायर मराठी", "raw_content": "\nकाश्मीर – माणसांना जोडुया : संजय नहार\nकाश्मीरमध्ये गेली अनेक वर्षे ‘सरहद’ आणि संजय नहार यांचे काम आहे. काश्मीरची नेमकी नस आणि नाडी, नहार यांना माहित आहे. काश्मिरी मुलामुलींना पुण्यात शिक्षणासाठी त्यांनी मोठी सोय उपलब्ध करून दिली असून, काश्मीरच्या विविध भागांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी त्यानी कृतीशील प्रयत्न केले आहेत. ३७० कलम रद्द करण्याची कृती आणि त्यांनतरचा परिणाम यांविषयी त्यांच्याशी केलेली चर्चा.\n“मला असे स्वतःला वाटते, की हे सगळेच धोकादायक आहे. जे काही आणि जसे झाले आहे, ते सगळेच धोकादायक आहे. या सगळ्याचे परिणाम खूप वाईट असतील. पण अजूनही वेळ गेलेली नाही. ते आपल्या देशाचे, आपले लोक आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे.”\nप्रश्न – कलम ३७० आता रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. तुम्हाला काय वाटते\nसंजय नहार – क्रमांक एक, मला वाटते की ३७० कलम जाईल, याची साधारण कल्पना सामान्य काश्मिरी लोकांना होती. पण ३७० कलम जातानाची जी पद्धत अवलंबली गेली, ती खूप धोकादायक आहे. क्रमांक दोन, सामंजस्याने ३७० कलम रद्द करणे, हेही एकवेळ मान्य झाले असते, पण त्यांनी विभाजन केले, हे धोकादायक आहे. क्रमांक तीन विभाजन करताना त्यांनी काश्मीरला केंद्रशासित (युनियन टेरिटरी) प्रदेश केला, हे धोकादायक आहे. क्रमांक चार, जे पोलीस गेली ३० वर्षे दहशवादाविरुद्धच्या मोहिमेमध्ये सैन्य आणि आणि अर्धसैनिक दलांबरोबर लढले, त्यांची शस्त्र काढून घेण्यात आली, हे भयानक आहे. पाचवा मुद्दा, जे लोक ३७० कलम पाहिजे म्हणणारे लोक होते, ते भारताबरोबर राहायचे, असे म्हणणारे लोक होते. त्या सगळ्यांना एका बाजूला ढकलण्यात आले आहे.\nकाश्मीरमधून आलेल्या बातम्यांचा क्रम कसा आहे. अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. त्यासाठी सुरवातीला हवामान खराब आहे, ढगफुटी होणार असे सरकारतर्फे सांगण्यात आले. पण यावर लगेच हवामान खात्याने स्पष्टीकरण दिले की असा ���ोणताही अंदाज वर्तवण्यात आला नाही. मग इथेच शंका येत होती की काहीतरी वेगळेच घडत आहे. की सरकारला यात्राच नको आहे.\nत्यानंतरच काश्मीरमधे काही विस्फोटके सापडली, १२ अतिरेकी घुसल्याचे सांगण्यात आले. मग घुसखोरांना रोखण्यासाठी ४० हजारांचे सैन्य तैनात करण्यात आले. अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचे सांगून यात्रा रद्द करण्यात आली. भाविकांना परत जाण्यास सांगण्यात आले. त्याचवेळी दुसरीकडे राम माधव आणि इतर मंडळी, काळजी करण्याचे काहीच कारण नाही. नेते भडकवत आहेत, खोटे सांगत आहेत, असे सांगत होती.\nसरकारने वेगवेगळी कारणं सांगून पर्यटक, शिक्षक, विद्यार्थी आणि मजूर यांनाही काश्मीर सोडायला लावले. पण तिथल्या जनतेच्या सुरक्षेचा विचार केला नाही.\nउलट सगळे गेल्यावर स्थानिक लोकांना अक्षरश: सैन्याच्या हवाली केलं. सगळे परत जात होते. तेव्हा अतिरेक्यांना पकडायला आलेले सैन्य सीमेवर जाण्याऐवजी काश्मीर खोऱ्यात उतरत होते. हा स्थानिकांना संदेश होता, की जर तुम्ही काही गडबड केली तर त्याची जबर किंमत तुम्हाला मोजावी लागेल. हे सगळे धोकादायक आहे.\nप्रश्न – याचे परिणाम काय होतील\nसंजय नहार – या निर्णयाचे फायदे राजकीयदृष्ट्या काही लोकांना उर्वरीत भारतामध्ये होतील. ६०-७० वर्षे भारतात अनेक लोकांना वाटायचे, की काश्मीरचे असेच केले पाहिजे. त्यांना आनंद होईल, त्याचा काहीना फायदा होईल. उलटी झाल्यानंतर सगळे जसे साफ होते, तसे सगळे साफ होईल. आख्खे गाव पेटवायचे आणि मग मदत करण्यासाठी कपडे आणि पाणी पाठवायचे, असे यशस्वी होऊ शकत नाही.\nप्रश्न – काय केले पाहिजे\nसंजय नहार – अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने आजही एक चळवळ उभी केली आणि काश्मिरी लोकांना जाणवून दिले, की हा देश तुमची काळजी करतो, तर या घटनेमुळे होणारे परिणाम कमी करता येऊ शकतात. हे केवळ सरकारच करू शकते. आता लोकांच्या हातामध्ये काही राहिलेले नाही. स्वयंसेवी संस्थांचा (एनजीओ) आता काही परिणाम होणार नाही.\nसंयम बाळगण्याची गरज होती, पण अमित शहा यांचे वागणे, असे होते की कशी अद्दल घडवली. देशात सगळीकडे जल्लोषाचे वातावरण होते, जे थांबवता आले असते. हा जल्लोष थांबवता आला असता. एखाद्याची गोष्ट काढून घेतल्यावर आपण पेढे वाटले, फटाके उडवले, की त्याचा परिणाम समोरच्यावर कसा होईल. त्यामुळे येत्या काळात काय होऊ शकते याचा विचार करायला हवा होता. १९८४ ला पंजाबमधे ऑपरेशन ब्लू स्टार झाले. त्यावेळी सुद्धा संपूर्ण देशात आनंद व्यक्त झाला होता. पण त्याचे दूरगामी परिणाम देशाने बघितले आहेत.\nही मलमपट्टी करण्याची वेळी आहे. उन्माद करण्याची नव्हे. महाराष्ट्रातील मंत्री गिरीश महाजन, हे सलमान खान सारखे नाचले. त्यांच्याकडे शरीरसौष्ठव आहे अर्थात पण पण या गोष्टी या स्तरावरच्या लोकांनी टाळल्या पाहिजेत.\nप्रश्न – लडाखची लोकसंख्या अतिशय कमी असताना, त्याचा वेगळा प्रदेश तयार करणे, कितपत योग्य आहे\nसंजय नहार – ती त्यांची अनेक वर्षांची मागणी होती. संपूर्ण भारतामध्ये बौद्ध धर्माचे असे स्वतःचे काही नाही. त्यातूनही ही मागणी पुढे आली असेल.\nप्रश्न – काश्मीरमध्ये इतकी वर्षे लोकशाहीच होती, मग आपण सातत्याने असे ऐकतो, की काश्मीरमध्ये केवळ तीन घराण्यांचा फायदा झाला. पंतप्रधानांनीही तसा आरोप केला. सगळे पैसे त्यांच्याकडेच गेले. हे कसे काय\nसंजय नहार – हा एक प्रचाराचा भाग आहे. अटक का केली नाही लोकसभेमध्ये तुम्ही सांगता ना की काही हजार कोटी रुपये खाल्ले, मग केसेस का केल्या नाहीत लोकसभेमध्ये तुम्ही सांगता ना की काही हजार कोटी रुपये खाल्ले, मग केसेस का केल्या नाहीत तुम्ही पैसे दिले म्हणता, मग काही उत्तरदायित्त्व आहे की नाही तुम्ही पैसे दिले म्हणता, मग काही उत्तरदायित्त्व आहे की नाही तुमचे आयएएस अधिकारी काय करतात तुमचे आयएएस अधिकारी काय करतात मुख्य सचिव काय करतात मुख्य सचिव काय करतात लाचलुचपत प्रतिबंधक शाखा काय करते\nयावर असा प्रतिवाद केला जातो, की ३७० कलम अस्त्त्तवत असल्यामुळे, कारवाई करता येत नव्हती, जे अतिशय खोटे आहे.\nमाहिती अधिकार कायद्या(आरटीआय)पासून, ते सर्वोच्च न्यायालायचे सर्व निकाल काश्मीरला लागू होत होते. कारखान्यांना उद्योगासाठी जमीन देण्यासकट सगळे काश्मीरला लागू होते.\nप्रश्न – हे सगळे टाळता आले असते का\nसंजय नहार – काश्मीरमधले बहुतांश लोक दहशतवादाच्या बाजूचे नाहीत. पण तिथे ४१ हजार लोक मारले गेल्याची सरकारी नोंद आहे. प्रत्यक्षात हा एकदा १ लाखापर्यंत आहे. केवढी जीवतहानी इथे झाली. पण हा सगळा हिंसाचार कलम ३७० मुळे झाला असे नाही.\nभारत आणि पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय राजकारण नेहमीच काश्मीर भोवती फिरत आहे. असा काश्मीरचा वापर न करता आपल्याला तिथल्या लोकांसाठी काही करता आले असत��. तशी संधीसुद्धा होती. कारण गेल्या दोन ते तीन वर्षांमधे कारगिल, लेह, जम्मूसाठी हजारो कोटींचे बजेट आले होते.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि भाजपला सहकार्य करणाऱ्या संघटनांनी तिथे काम करायला सुरवात केली. आणि हिना भटपासून सज्जाद लोन, तिथले महापौर हे सगळेच भाजपमधे येण्यासाठी प्रयत्न करताहेत. तिथल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या सगळ्या वॉर्डात भाजपचं वर्चस्व निर्माण होत आहे. त्यांनी हळूहळू जम्मूतल्या लोकांना श्रीनगरमधे वसवायला हवे होते कारगील आणि लेहचा प्रभाव वाढवायला हवा होता. पण असे झाले नाही. ३७० कलम गेल्याने तिथल्या सामान्य आणि गरीब लोकांच्या जीवनात काय फरक पडणार आहे\nप्रश्न – पुढे काय\nसंजय नहार – आता झालेली नुकसान भरून काढायची असेल, तर सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, तर ५० टक्के परिणाम कमी होईल. मात्र या निर्णयाला कश्मीरमधून विरोध नक्कीच होईल. आम्ही भारताबरोबरच आहोत, पण ३७० कलम हवे, अशी मोहीमही सुरु होऊ शकते.\nउर्वरीत भारतातील नागरिकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे, की आत्ता ते चिडलेले आहेत. त्यांचा राग मानू नये. ते आपले लोक आहेत. आपल्याच देशाचे लोक आहेत. इथे आपण एखाद्या बोअरवेलमध्ये मुलगी पडली तर स्टोरी दाखवतो तीन-चार तास. तिथे माणसे घराघरांमध्ये दुखाःत आहेत, वेदनांमध्ये आहेत. आपण २ लाखाचे सैन्य पाठवले आहे. आपण पाकिस्तान नाहीये. पूर्व पाकिस्तानासारखे करू नये.\nशाह फैजल यांना अटक, काश्मीरमध्ये नजरकैद\nपूरग्रस्तांसाठी ६ हजार कोटींची मागणी\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/category/more/sports/", "date_download": "2021-07-30T09:57:31Z", "digest": "sha1:B2BYOPSJEG5GE3J4IM52MJQ3E6TADMHE", "length": 10251, "nlines": 156, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "क्रीडा | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nयुएईत खेळवली जाणार यंदाची ट���-२० विश्वचषक स्पर्धा – बीसीसीआय\nटोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकूनच महाराष्ट्राचे खेळाडू मायदेशी परत येतील – उपमुख्यमंत्री\nहिमा दासने आपल्या कामगिरीने देशातील मुलींसमोर एक आदर्श ठेवला\n‘मुझे वो दिन आज भी याद है जब…’ ; युसूफने शेअर केला भावूक व्हिडिओ\nसचिन तेंडुलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का\nविराट कोहली दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू\nमुंबई उपनगर जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन\n‘यासाठी’ कुस्तीपटू बबिताने शेतकरी बांधवांना हाथ जोडून केली विनंती\n…तर खेलरत्न पुरस्कार परत करीन ; विजेंदर\nक्रीडा प्रमाणपत्र देण्यासाठी नवीन नियमावली आणणार – क्रीडा मंत्री\nटीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर\nऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवा – मुख्यमंत्री\nआयपीएल २०२० मध्ये पहिल्यांदाच बुमराहने पर्पल कॅप केली स्वतःच्या नावावर\nविराटला सामन्यादरम्यान ‘स्लो ओवर रेट’साठी लाखो रुपयांचा दंड\nक्रिकेट का खुलासा: हरभजनच्या ट्विटने क्रिकेट जगतात खळबळ\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येण���र असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.atulkulkarni.in/bhrasht-aarogyavibhaag/", "date_download": "2021-07-30T10:48:36Z", "digest": "sha1:BB5ZMAUM4P3HVRIHKIBP3A7WDICHUDVV", "length": 23425, "nlines": 233, "source_domain": "www.atulkulkarni.in", "title": "भ्रष्ट आरोग्यविभागाला आणखी किती बळी पाहिजेत..? जगाची नाही…. किमान मनाची तरी लाज बाळगा…! | अतुल कुलकर्णी", "raw_content": "शुक्रवार, ३० जुलै २०२१\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\nभ्रष्ट आरोग्यविभागाला आणखी किती बळी पाहिजेत..\nजगाची नाही…. किमान मनाची तरी लाज बाळगा…\nअतुल कुलकर्णी / लोकमत\nसार्वजनिक आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांच्या टोकाच्या अनास्थेने दहा नवजात बालकांचा बळी घेतला. आरोग्य विभागाची यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरलेली, स्वार्थी, ढोंगी, मतलबी अधिकाऱ्यांचीच अधिक झाली आहे. या व्यवस्थेने चिमुकल्यांचे किलकिले डोळे पुर्ण उघडायच्या आतच कायमचे मिटवले. संतापाच्या कडेलोटानंतर कागदी घोडे नाचवले जातील. एकमेकांवर जबाबदारी ढकलली जाईल. दोन चार अधिकारी बडतर्फ होतील, पुन्हा काही दिवसांनी सेवेतही येतील. व्यवस्था मात्र सुस्त अजगरासारखी पडून राहील. लोक झाल्या घटनेला विसरून जातील. हे पहिल्यांदा घडलेले नाही. २८ मे २०१७ रोजी ४ नवजात अर्भके अमरावतीत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नाशिक जिल्ह्यात इनक्यूबेटर, ऑक्सिजनच्या निष्काळजीपणाने ५५ मुलांचे बळी घेतले होते. ओरड झाली, सम���ती नेमली गेली, अहवाल आला. पुन्हा सगळे विसरून गेले.\nसार्वजनिक आरोग्य विभागाला कसलीही अकाउंटेब्लीटी उरलेली नाही. कोणाचे कोणावर नियंत्रण नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राचे (पीएचसी) डॉक्टर आरोग्य विभागाचे, बाकीचा स्टाफ ग्रामविकास विभागाचा. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्याच्या नियंत्रणातील डॉक्टर्स सार्वजनिक आरोग्य विभागाचे. मेडिकल कॉलेजचे डॉक्टर-अधिकारी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आणि महापालिकांच्या दवाखान्यात काम करणारे महापालिकांच्या ताब्यात. कोणाचा कोणाला पायपोस नाही. राज्याचे आरोग्य संचालक पीएचसी किंवा जिल्हा आरोग्य केंद्राला कधीही भेट देत नाहीत. अडचणी समजून घेत नाहीत. गरज नसणारी औषधे खरेदी केली जातात, ती धूळ खात पडून रहातात. गरजेची औषधे रुग्णांना विकत आणायला लावली जातात. संचालकांनी भेट देऊन पहाणी केली पाहिजे, ही त्यांची जबाबदारी आहे. पण असे कधीच घडत नाही. पीएचसीमध्ये नेमलेले डॉक्टर कामावरच येत नाहीत, येणारे वेळा वाटून घेतात. चांगली औषधे नाहीत, खायला सकस अन्न नाही, सर्वत्र घाणीचे साम्राज्य, तरीही गोरगरिब पेशंट त्याच डॉक्टरला देव मानून हाता पाया पडत उपचाराची भीक मागत रहातात.\nसार्वजनिक आरोग्य विभागात विविध प्रकारचे १३,२६१ दवाखाने, २६,५८३ बेड आहेत. वर्षाला हा विभाग ९ कोटी रुग्ण तपासतो. त्यातले ५५ लाख रुग्ण अ‍ॅडमिट होतात. या विभागाला वर्षाला ५५०० कोटी रुपये मिळतात. त्यापैकी रुग्णांच्या औषधांवर फक्त ९० लाख रुपये खर्च होतात. वैद्यकीय शिक्षण विभागाची अवस्था वेगळी नाही. पण मेडीकल कॉलेजची गरज कोरोनाच्या काळात समोर तरी आली. आरोग्य विभागात काम करणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विभागाचे पुरते बारा वाजवलेले आहेत. जर हे खोटे असेल तर राज्यातले एक प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा एक जिल्हा रुग्णालय सर्वसोयींंनी व डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी परिपूर्ण असल्याचे दाखवून द्यावे.\nभंडाऱ्यात सदोष इन्क्युबेटरमुळे मुलांचा जीव गेल्याची प्राथमिक माहिती आहे. २०१७ मध्ये नाशिकमध्ये इनक्यूबेटर व ऑक्सिजनच्या अभावामुळे ५५ मुले दगावली होती. इन्क्युबेटर कसे असावे, यासाठी आम्ही नाशिक विद्यापीठाचे तत्कालीन राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ. मिलिंद देशपांडे यांची प्रतिक्रिया छापली तेव्हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने तुम्ही अशी कशी प���रतिक्रिया दिली, म्हणून त्यांना धमकावले होते. लोकांचे ऐकून घेण्याची मानसिकता वरिष्ठ अधिकाऱ्यांची उरलेली नाही. परीकथेतल्या राक्षसाचा जीव पिंजऱ्यातल्या पोपटात, तसा सार्वजनिक आरोग्य विभागाचा जीव औषध, यंत्रसामुग्रीच्या खरेदीत आहे. ही खरेदी हाफकीन संस्था करेल, असे शपथपत्र सरकारने न्यायालयात दिले. मात्र ते सुध्दा हाणून पाडण्याचे प्रयत्न आजही चालूच आहेत. निकृष्ट, भ्रष्ट खरेदीमुळे दर्जेदार औषध कंपन्या यायला तयार नाहीत. अनेक नामवंत कंपन्या आरोग्य विभागाच्या औषध खरेदीचे टेंडर भरायला तयार नसतात. ओरबाडून खाण्याच्या वृत्तीमुळे आरोग्य विभाग बदनाम झालाय.\nसरकारला खरोखरीच आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग नीट करायचा असेल तर काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. राज्यातल्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत सगळ्यांना खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेतल्याबद्दल मिळणारी वैद्यकीय प्रतिपूर्ती व्यवस्था बंद करून टाकावी. पूर्वी सरकारी इस्पितळात एखाद्या आजारावर उपचार होत नसेल तर तसे प्रमाणपत्र घेऊनच खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागत असे. मात्र आता अनेक नामवंत खाजगी हॉस्पिटल्सना इम्पॅनलमेट करण्याची स्पर्धाच सुरू झाली. सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी व्यवस्थेत मोफत उपचार होतील पण खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्यास पैसे मिळणार नाहीत असा कायदा होणार नाही तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणे ब्रह्मदेवालाही शक्य नाही. असा निर्णय झाला तर ६ महिन्यात सर्व सरकारी हॉस्पिटल झपाट्याने सुधारतील.\nआजही डोळे तपासायला डॉ. तात्याराव लहानेच सर्व नेत्यांना, अधिकाऱ्यांना का पाहिजेत मुंबईच्या डेंटल कॉलेजातच सगळ्यांना दातांवर उपचार का करावे वाटतात मुंबईच्या डेंटल कॉलेजातच सगळ्यांना दातांवर उपचार का करावे वाटतात मात्र हेच अधिकारी, नेते अन्य आजारांसाठी खाजगी हॉस्पीटलचे उंबरठे झिजवतात. कारण त्यांचा आपल्याच आरोग्य व्यवस्थेवर विश्वास राहीलेला नाही. मग सामान्यांनी कोणाकडे पहायचे मात्र हेच अधिकारी, नेते अन्य आजारांसाठी खाजगी हॉस्पीटलचे उंबरठे झिजवतात. कारण त्यांचा आपल्याच आरोग्य व्यवस्थेवर विश्वास राहीलेला नाही. मग सामान्यांनी कोणाकडे पहायचे गोरगरिबांनी सरकारी दवाखान्यात आणि श्रीमंतांनी खाजगी हॉस्पीटलात जायचे हा नियम कोणी तयार केला गोरगरिबांनी सरकारी दवाखान्यात आणि श्रीमंतांनी खाजगी हॉस्पीटलात जायचे हा नियम कोणी तयार केलाएखादा पूल किंवा इमारत पडली तर ती परत बांधता येईल पण एक माणूस गेला तर त्याची भरपाई पाच लाखाच्या चेकने होणार नाही.\nभारतीय राज्य घटनेच्या आर्टिकल २१ नुसार नागरिकाला जगण्याचा मुलभूत हक्क आणि संरक्षणाची हमी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निकालात उत्तम आरोग्याच्या हक्काचा समावेश करण्यात आला आहे. हा अधिकार जगण्याच्या हक्काचा अविभाज्य भाग असेल. त्यामुळे या हक्काच्या संरक्षणाची राज्याची वैधानिक जबाबदारी आहे. Highest Attainable Standards आरोग्य सेवा पुरविणे राज्यावर कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. अशी सेवा उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरल्यास ते या मुलभूत हक्काचे/अधिकाराचे उलंघन समजले जाईल, हे डोळे आणि डोके उघडे ठेवून समजून घ्यावे लागेल. नाहीतर कायदेशीर कारवाईचे मार्ग दाखवावे लागतील.\nज्या मातेने कोरोनाच्या काळातही अनंत अडचणी सहन करुन ९ महिने पोटात वाढवलेले मूल अधिकाऱ्यांच्या, नेत्यांच्या निष्काळजीपणामुळे हकनाक जात असेल तर त्या मातेचा तळतळाट लागल्याशिवाय रहणार नाही. किमान त्याची तरी भीती बाळगा… जागे व्हा… जगाची नाही तर नाही, मनाची तरी लाज बाळगा…\nपहिली ते चौथीच्या मुलांना मोफत पुस्तके\nराज्य कामगार विमा रुग्णालयांना जीवदान\nसलीम अली सरोवराविषयी औरंगाबाद खंडपीठाने विशेष समिती नेमली\nऔरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे आरोग्य सुधारले…\nसिडकोतील ग्रीन बेल्ट वाचले… आता मात्र पुन्हा…\nऔरंगाबाद जिल्हा बँकेतील गैरव्यवहारांवरील पीआयएल\nमतीमंद मुलांना प्रमाणपत्र देणार कोण\nसिडकोतील २६ हजार अतीक्रमणे पाडली गेली \nआरटीओ कार्यालयातील भोंगळ कारभार\nसार्वजनिक आरोग्य विभागातील औषध खरेदी\nआता मुंबईत क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी\nआयसीएमआर व एनएबीएल मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब\nअतुल कुलकर्णी लोकमत / शुभवर्तमान मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता…\nलॉकडाऊन दहा दिवसांनी वाढवणार\nसप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता\nअतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्ण संख्या…\nऑक्सीजनची मागणी चौपट वाढली\nरुग्णांना पुरवठा करण्यामुळे उद्योगावर परिणाम अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात…\nके���द्र सरकारने राज्य सरकारचे किती पैसे थकवले..\nकेद्र सरकारची राज्याचा सापत्न वागणूक अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई…\nराज्य वीज नियामक आयोगाच्या\nअध्यक्षपद निवडीसाठी सरकारची लगीनघाई\nअतुल कुलकर्णी मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी)…\nकोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण – डॉ. ओक\nलॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..\nबॉयकोट चायना म्हटले तरते आत्महत्या केल्यासारखे होईल..\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.atulkulkarni.in/category/archive/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-30T09:22:26Z", "digest": "sha1:RIA65TAXVY24D76EE6IVII4SKK2CC2PO", "length": 8918, "nlines": 236, "source_domain": "www.atulkulkarni.in", "title": "राजकीय | अतुल कुलकर्णी", "raw_content": "शुक्रवार, ३० जुलै २०२१\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\nपक्षही आत्मनिर्भर करावा लागेल – सुधीर मुनगंटीवार\nठाकरे यांच्या नेमणुकीसाठी राज्यपाल घेणार कायदेशीर सल्ला\nभाजप चार जागा लढविणार असल्याने\nनिवडुणका बिनविरोधी करण्याच्या हालचाली\nविधान परिषद निवडणूक बिनविरोध\nराज यांच्या सभेचे पवारांना आमंत्रण\nकोणीच का बोलले नाही\nआता मुंबईत क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी\nआयसीएमआर व एनएबीएल मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब\nअतुल कुलकर्णी लोकमत / शुभवर्तमान मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता…\nलॉकडाऊन दहा दिवसांनी वाढवणार\nसप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता\nअतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्ण संख्या…\nऑक्सीजनची मागणी चौपट वाढली\nरुग्णांना पुरवठा करण्यामुळे उद्योगावर परिणाम अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात…\nकेंद्र सरकारने राज्य सरकारचे किती पैसे थकवले..\nकेद्र सरकारची राज्याचा सापत्न वागणूक अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई…\nराज्य वीज नियामक आयोगाच्या\nअध्यक्षपद निवडीसाठी सरकारची लगीनघाई\nअतुल कुलकर्णी मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी)…\nकोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण – डॉ. ओक\nलॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..\nबॉयकोट चायना म्हटले तरते आत्महत्या केल्यासारखे होईल..\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/��ंग्रजी)\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://barshiparivartan.in/", "date_download": "2021-07-30T10:59:55Z", "digest": "sha1:4XYSSDXDQ5XEBMCTEQPQXT3JUBPUJA3Z", "length": 15754, "nlines": 136, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "barshi parivartan – barshi parivartan", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\nबार्शी परिवर्तन साठी आपली बातमी व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा .मो . नं- 830875 4008 , 99231 19244 ,98227 02500 ,\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nरिधोरे/प्रतिनिधी:- स्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शीतालुका युवा आघाडीच्या अध्यक्षपदी शरद भालेकर यांची निवड झाली असून त्यांना निवडीचे पत्र स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाअध्यक्ष\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nरिधोरे/प्रतिनिधी:- स्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शीतालुका युवा आघाडीच्या अध्यक्षपदी शरद भालेकर यांची निवड झाली असून त्यांना निवडीचे पत्र स्वाभिमान��� पक्षाचे जिल्हाअध्यक्ष\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nमुंबई – डिजिटल मीडियामार्फत आज माहितीचा प्रचार प्रसार आणि वार्तांकन अत्यंत वेगाने होत आहे. डिजिटल मीडिया व या क्षेत्रात काम\n८००० झाडांचा वाढदिवस साजरा ,मॉर्निंग फाउंडेशनमुळे पर्यावरण संतुलनास होणार मदत\nआंबेडकर विधी मंचच्या वतीने एमबीबीस , एलएलबी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार\nबार्शी येथे भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\n८००० झाडांचा वाढदिवस साजरा ,मॉर्निंग फाउंडेशनमुळे पर्यावरण संतुलनास होणार मदत\nमळेगावात वृक्षारोपणाने कृषी दिन साजरा\nसेवानिवृत्ती निमित्त वैराग- उस्मानाबाद प्रवासी संघटनेच्या वतीने देवकते व क्षिरसागर यांचा सत्कार\nलोकमंगल पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक ठोकळ यांचा सत्कार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल ��ीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1_(%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AF_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-07-30T09:29:26Z", "digest": "sha1:WL3YH4WLNHG6CWGSWJ6ZFIJJRL7E7R6H", "length": 6016, "nlines": 180, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द लिटल मर्मेड (१९८९ चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "द लिटल मर्मेड (१९८९ चित्रपट)\nहा लेख १९८९मधील चित्रपट याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, द लिटल मर्मेड (निःसंदिग्धीकरण).\nरॉन क्लेमेंट्स, जॉन मस्कर\nजॉन मस्कर, हॉवर्ड ॲशमन\nद लिटल मर्मेड (इंग्लिश: The Little Mermaid) हा एक इ.स. १९८९ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८९ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nय���थे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १४:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_(%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80)", "date_download": "2021-07-30T12:02:57Z", "digest": "sha1:MV24HJDOHE44Z5DNHHJBA7QNOQEEEYBQ", "length": 7436, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाणलावा (पक्षी) - विकिपीडिया", "raw_content": "\nपाणलावा, टिंबे किंवा खेंकस इसनाफ (इंग्लिश:Common Snipe, Fantail Snipe; हिंदी:बीजान पूंछ चहा) हा एक पक्षी आहे.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nआकाराने लाव्यापेक्षा मोठा.सहज मुरून जाणारा जलचर पक्षी.सरळ बारकी चोच.वरून गडद उडी त्यावर काळ्या,तांबूस व बदामी कड्या.खालून पांढुरके.नर-मादी दिसायला सारखेच.\nभारत,श्रीलंका,मालदीव,अंदमान बेटात हिवाळी पाहुणे.\nकाश्मीर,लडाख आणि गढवाल येथे वीण.\nदलदली आणि भातशेतीचा प्रदेश या ठिकाणी ते पाहायला मिळतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ एप्रिल २०१७ रोजी ०८:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरि���्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/malegaon-hotspot-control-mission-doctors-quick-task-force-and", "date_download": "2021-07-30T09:46:02Z", "digest": "sha1:KG7HFCV5J7WMWSZZMQ6Y73DVYTUUL5QB", "length": 15548, "nlines": 142, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मालेगाव \"हॉटस्पॉट' नियंत्रण \"मिशन' डॉक्‍टरांचे शीघ्र कृतिदल अन्‌ संस्थांत्मक क्वारंटाइनसह पंचसूत्री कार्यक्रम", "raw_content": "\nमालेगावमध्ये खासगी डॉक्‍टरांना सेवा सुरू करावी लागेल, असे स्पष्ट करत टोपे यांनी मालेगावमध्ये खासगी हॉस्पिटल असलेल्या डॉक्‍टरांची बैठक घेणार असल्याचे सांगितले. त्यांना सरकारतर्फे पीपीई किट पुरवण्यात येईल. खासगी डॉक्‍टरांना समजावून सांगितले जाईल, परंतु त्यांनी न ऐकल्यास वैद्यकीय सेवेच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल, असा इशाराही टोपे यांनी दिला.\nकोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, पोलिस, आरोग्य, ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.\nमालेगाव \"हॉटस्पॉट' नियंत्रण \"मिशन' डॉक्‍टरांचे शीघ्र कृतिदल अन्‌ संस्थांत्मक क्वारंटाइनसह पंचसूत्री कार्यक्रम\nनाशिक : राज्यामध्ये किलोमीटरमधील लोकसंख्येचे प्रमाण साडेचारशे इतके आहे. मालेगावमध्ये हेच प्रमाण 19 हजार लोकसंख्येचे आहे. \"क्‍लोज कॉन्टॅक्‍ट'मुळे होम क्वारंटाइन शक्‍य नसल्याने संस्थात्मक क्वारंटाइनवर भर देण्यात येईल. तसेच निरीक्षणामध्ये तपासणी करून ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी असल्यास उपचारासाठी दाखल केले जाईल. पोर्टेबल एक्‍स-रेद्वारे चाचणीत न्यूमोनिया तपासण्यात येईल. औषधे दिली जातील. डॉक्‍टरांच्या शीघ्रकृती दलातर्फे उपचार केले जातील, अशी पंचसूत्री कोरोनाविषयक हॉटस्पॉट नियंत्रणाच्या मिशनमध्ये वापरली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nराजेश टोपे : खासगी डॉक्‍टरांना सेवा सुरू करावी लागेल,\nमालेगावमध्ये खासगी डॉक्‍टरांना सेवा सुरू करावी लागेल, असे स्पष्ट करत टोपे यांनी मालेगावमध्ये खासगी हॉस्पिटल असलेल्या डॉक्‍टरांची बैठक घेणार असल्याचे सांगितले. त्यांना सरकारतर्फे पीपीई किट पुरवण्यात येईल. खासगी डॉक्‍टरांना समजावून सांगितले जाईल, परंतु त्यांनी न ऐकल्यास वैद्यकीय सेवेच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल, असा इशाराही टोपे यांनी दिला.\nकोरोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, पोलिस, आरोग्य, ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. पालकमंत्री छगन भुजबळ अध्यक्षस्थानी होते. गृहमंत्री अनिल देशमुख, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. टोपे यांनी तांत्रिक बाबींमुळे अडखळलेली आरोग्य विभागाची प्रक्रिया रद्द होणार नाही, तर भरती होणार असे अधोरेखित केले. त्याचप्रमाणे मालेगावमधील 200 खाटांचे रुग्णालय कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी शंभर डॉक्‍टर, पॅरामेडिकल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून, या रुग्णालयाच्या सेवेत 24 तासांत डॉक्‍टर हजर न झाल्यास निलंबित करण्याची सूचना यंत्रणेला दिली असल्याची माहिती श्री. टोपे यांनी दिली.\nमुंबईतील लीलावती रुग्णालयात प्लाझमा थेरपी यशस्वी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिली. तसेच दुसरा प्रयोग नायर रुग्णालयात होत आहे. हे पाहता प्लाझमा थेरपी यशस्वी होत आहे, असे दिसते. \"आयसीएमआर'च्या दिशानिर्देशानुसार दाता-स्वीकृतकर्ता, नैतिक समितीचा अहवाल, प्लाझमाची टक्केवारी आदींचे पालन करून गरज आहे, अशा ठिकाणी प्लाझमा थेरपी शक्‍य आहे, असा निर्वाळा श्री. टोपे यांनी दिला.\n- मालेगावमध्ये उत्तर महाराष्ट्र डॉक्‍टरांची नेमणूक केली जाईल\n- अज्ञानपणातून वैद्यकीय इलाज न घेणे योग्य नाही. त्यामुळे वैद्यकीय इलाज घेतला जावा म्हणून मौलाना, डॉक्‍टर आणि पोलिसांच्या माध्यमातून मालेगावमध्ये विनंती केली जाईल\n- मालेगावमध्ये झालेल्या मृत्यूंपैकी बहुतांश जणांचा अत्यवस्थ झाल्यावर 24 तासांत मृत्यू\n- राज्यात टेस्टिंग वाढवून कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न\n- नाशिक शहर, येवला आणि ग्रामीणमध्ये कोरोना नियंत्रणात\n- मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक असली, तरीही अत्यवस्थ स्थिती नाही\n- मालेगावमध्ये उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून आवश्‍यकतेनुसार वातानुकूलित यंत्रे लावण्यात येतील\n- डॉक्‍टरांना हलक्‍या वजनाचे पीपीई किट देण्यात येतील\n- बाजारात सर्व प्रक��रच्या औषधांची उपलब्धता\n- व्यवस्थापकीय त्रुटी असल्यास त्या दुरुस्त केल्या जातील\nमुंबईमध्ये परिस्थिती सुधारत असल्याचे सांगून श्री. टोपे यांनी कोरोनाबाधित दुप्पट होण्याच्या दिवसाप्रमाणे मृत्युदराची माहिती दिली. मुंबईत पूर्वी आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट व्हायची. आता दहा दिवस लागताहेत. देशाचे हे दिवस नऊ आहेत. याशिवाय पूर्वी मृत्यूदर पाच होता. तो आता साडेतीनपर्यंत आला आहे, असे सांगून श्री. टोपे यांनी मुंबईत होम क्वारंटाइन करणे शक्‍य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की \"आयसीएमआर'च्या मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यानुसार मुंबईतील 83 टक्के कोरोनाबाधित लोकांमध्ये लक्षणे आढळत नसल्याने त्यांना होम क्वारंटाइन करता येईल. दुसरीकडे संस्थात्मक क्वारंटाइनसाठी मुंबईत मैदान, पॅव्हेलियनमध्ये खाटा आणि ऑक्‍सिजनची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त\nआरोग्यमंत्र्यांनी अतिरिक्त 60 डॉक्‍टर दिले\nमालेगावमध्ये एक हजार 800 पोलिस कार्यरत आहेत. आवश्‍यकतेनुसार आणखी पोलिस आणि राज्य राखीव दल दिले जातील. त्याचप्रमाणे डॉक्‍टरांची गरज लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी अतिरिक्त 60 डॉक्‍टर दिले आहेत. मोठ्या प्रमाणात चाचण्या व्हाव्यात, सर्वेक्षण बळकट करावे, पॉझिटिव्ह रुग्णांचे विलगीकरण अशा विविध बाबींचे निर्णय घेतले गेलेत. - अनिल देशमुख, गृहमंत्री\nहेही वाचा > धक्कादायक पिकअप गाडीवर नाव \"जय बजरंग बली\" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2021/06/Doubling-rate.html", "date_download": "2021-07-30T09:56:50Z", "digest": "sha1:CV6TS7WDIBQ77EKOPNLQONBVAWCBX33S", "length": 6193, "nlines": 74, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ७२० वर - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome mumbai मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ७२० वर\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ७२० वर\nमुंबई - मुंबईत दुस-या लाटेत झपाट्याने वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. तब्बल ११ हजारावर गेलेली कोरोना रुग्णांची संख्या आता हजारच्या आत सातशे ते साडेपाचशेपर्यंत स्थिर राहिली आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने रुग्ण दुपटीच्या कालावधीतही वाढ होत आहे. ५ मे रोजी १२३ दिवसांवर असलेला रुग्ण दुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर पोहचला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या दुस-या लाटेवर नियंत्रण आले आहे.\nमुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाच्या दुस-य़ा लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पालिकेच्या आरोग्यसेवेवर ताण आला होता. खाटा, ऑक्सिजन, वेंटिलेटरचा तुटवडा भासल्याने रुग्णांचे हाल झाले. मात्र प्रभावी उपाययोजनांमुळे पालिकेला या स्थितीवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. रोज ८ ते ११ हजारापर्यंत पोहचलेली रुग्णसंख्या आता हजारच्या खाली नोंद होते आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढतो आहे. दीड महिन्यांत तब्बल ५११ दिवसांवर असलेला रुग्ण दुपटीचा कालावधी ७२० वर गेला आहे.\nकोरोना रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे वाढवलेले प्रमाण, क्लोज कॉन्टॅक्टचा तात्काळ शोध, लॉकड़ाऊनमध्ये निर्बंधांची कठोर अंमलबजावणी तसेच प्रभावी उपाय़योजनांमुळे रुग्णांवर नियंत्रण आले आहे. सोमवारी ५२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला. चार महिन्यांतील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने मुंबई करांना मोठा दिलासा मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/beed-8-year-old-boy-gives-10-thousand-rupees-to-the-chief-ministers-fund-for-the-fight-against-corona-mhas-446218.html", "date_download": "2021-07-30T10:53:22Z", "digest": "sha1:UFT53IIK3Y277JKVFXDH74HOR4Q3VWLF", "length": 7345, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आधी बुडणाऱ्या मुलीला वाचवलं, नंतर बक्षिसाची रक्कम कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दिली...मजुराचे मुलाने जिकलं महाराष्ट्राचं मन!– News18 Lokmat", "raw_content": "\nआधी बुडणाऱ्या मुलीला वाचवलं, नंतर बक्षिसाची रक्कम कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दिली...मजुराचे मुलाने जिकलं महाराष्ट्राचं मन\nबीड जिल्ह्यातील चिमुकल्याने बक्षिसाची 10 हजार रुपये रक्कम कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे.\nबीड जिल्ह्यातील चिमुकल्याने बक्षिसाची 10 हजार रुपये रक्कम कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे.\nबीड, 8 एप्रिल : आर्थिक परिस्थिती हालाखीची असली तरीही मनाची श्रीमंती कशी दाखवली जाऊ शकते, याचं उदाहरण बीडमधील एका 8 वर्षीय चिमुकल्याने दाखवून दिलं आहे. बीड जिल्ह्यातील चाटगाव येथील रेल्वेच्या कामात मजुरी करणाऱ्या कुटुंबातील 8 वर्षाच्या तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या संविधान दीपक गडसिंग याने बक्षिसाची 10 हजार रुपये रक्कम कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे. संविधान याने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी 'तुझ्या संविधान या नावातच सर्वकाही आहे,' अशा शब्दात धनंजय मुंडेंनी संविधान व त्याच्या कुटुंबियांचे कौतुक केले. बीड जिल्ह्यातील चाटगाव येथील तलावात एका शाळकरी मुलीला पाण्यात बुडण्यापासून संविधानने मोठ्या हिमतीने वाचवले होते. त्यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून संविधानचे कौतुक व सत्कार करण्यात आले होते. त्याचबरोबर त्याच्या या बहादुरीबद्दल अनेकांनी त्याला रोख बक्षीसही दिले होते. बक्षिसातून गोळा झालेली दहा हजार रुपये रक्कम संविधानने आज या संकटाशी सामना करत असलेल्या राज्य सरकारला देऊन त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी त्याने केली आहे असे धनंजय मुंडे म्हणाले. हेही वाचा- 3 वर्षांच्या चिमुरड्याला घरी ठेवून कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या डॉक्टरवर काळाचा घाला, रुग्णालयातच झाला शेवट संविधानचे वडील दीपक गडसिंग हे बीड परळी रेल्वेमार्गावर मजुरी करतात. घरची परिस्थिती तशी नाजूकच; तरीही त्याने व त्याच्या कुटुंबाने दाखवलेले हे औदार्य वाखाणण्याजोगे व समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित करणारे आहे. यावेळी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आ. अमरसिंह पंडित यांसह आदी उपस्थित होते. संपादन- अक्षय शितोळे\nआधी बुडणाऱ्या मुलीला वाचवलं, नंतर बक्षिसाची रक्कम कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दिली...मजुराचे मुलाने जिकलं महाराष्ट्राचं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/goa-shipyard-limited/", "date_download": "2021-07-30T09:56:03Z", "digest": "sha1:U5G454BQ2MWCPJXFEGTO65WBRZVKGVQ3", "length": 11895, "nlines": 205, "source_domain": "careernama.com", "title": "GSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर - Careernama", "raw_content": "\nGSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर\nGSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर\nपोटापाण्याची गोष्ट | भारतातील मिनीरत्ना कंपनीतील वर्ग १ मधील GSL गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण २९ जागेसाठी ही भरती होणार आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्ट��ट मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ज्युनिअर सुपरवाइजर, ज्युनिअर सुपरवाइजर, टेक्निकल असिस्टंट सेफ्टी स्टेवर्ड, इलेक्ट्रिक मेकॅनिक पदांकरता ही भरती झाली आहे. अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर, २०१९\nएकूण जागा- २९ जागा\nपदाचे नाव व तपशील-\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 डेप्युटी जनरल मॅनेजर (Safety) 01\n5 ज्युनिअर सुपरवाइजर (Safety- Mechanical)\n6 टेक्निकल असिस्टंट (Electrical) 02\n7 सेफ्टी स्टेवर्ड (Electrical) 03\n8 सेफ्टी स्टेवर्ड (Mechanical)\n9 इलेक्ट्रिक मेकॅनिक 15\nपद क्र.1- (i) B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स) (ii) औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा (iii) 13 वर्षे अनुभव.\nपद क्र.2- (i) B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल) (ii) औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा (iii) 01 वर्षे अनुभव\nपद क्र.3- (i) B.E./B.Tech. (मेकॅनिकल) (ii) औद्योगिक सुरक्षा डिप्लोमा (iii) 01 वर्षे अनुभव\nपद क्र.4- (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) जड अभियांत्रिकी उत्पादन उद्योगात किमान 10 वर्षांचा अनुभव\nपद क्र.5- (i) मेकॅनिकल /शिपबिल्डिंग/ प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) जड अभियांत्रिकी उत्पादन उद्योगात किमान 10 वर्षांचा अनुभव\nपद क्र.6- (i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव.\nपद क्र.7- (i) ITI (इलेक्ट्रिकल) (ii) औद्योगिक सुरक्षा / अग्नि आणि सुरक्षा / सुरक्षा व्यवस्थापन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव.\nपद क्र.8- (i) ITI (फिटर/वेल्डर/मेकॅनिस्ट ) (ii) औद्योगिक सुरक्षा / अग्नि आणि सुरक्षा / सुरक्षा व्यवस्थापन डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव.\nपद क्र.9- (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल) (iii) 02 वर्षे अनुभव.\nवयाची अट- ३१ जुलै, २०१९ रोजी,\nपद क्र.1- OBC- ४७ वर्षे\nपद क्र.2- UR-३० वर्षे\nपद क्र.3- UR-३० वर्षे\nपद क्र.4- OBC- ३६, UR-३३ वर्षे\nपद क्र.5- UR-३३ वर्षे\nपद क्र.6- ST- ३८, UR-३३ वर्षे\nपद क्र.7- ST- ३८, UR-३३ वर्षे\nपद क्र.8- UR-३३ वर्षे\nपरीक्षा फी– [SC/ST/PWD/ExSM- फी नाही]\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०७ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM)\nहे पण वाचा -\nरखडलेली प्राध्यापक भरती लवकरच; सोबतच, तासिका प्राध्यापकांचे…\nIIT मुंबईचा अँड्रॉइड अँप डेव्हलपमेंटवर विनामूल्य ऑनलाइन…\nनेल्सन मंडेला वर्ल्ड ह्यूमॅनिटरीयन अवॉर्ड -2021…\nअर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- १७ ऑक्टोबर, २०१९\n(CSIR UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा २०१९ जाहीर\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ३५५ जागांची भरती\nएअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये एय���क्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर पदासाठी भरती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत ‘समुह संघटक’ पदांची भरती\nमहाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती\n ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट\nआर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती\nUmed महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननौती अभियान अंतर्गत ९० जागेची भरती\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली नर्सिंग अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती\nMNLU Nagpur Recruitment 2021 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई अंतर्गत भरती\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध…\nBECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स…\nRCFL Recruitment 2021 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स…\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A6%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2021-07-30T09:26:18Z", "digest": "sha1:7FQEABTNQRUXY4F4LH2E6U4UJNZFDXQW", "length": 18941, "nlines": 98, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मायकेल मधुसूदन दत्त - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमायकेल मधुसूदन दत्त हे एकोणिसाव्या शतकातील बंगाली भाषेतील महत्त्वाचे कवी आणि आधुनिक बंगाली नाट्यलेखनाचे प्रणेते म्हणून ओळखले\nसागरदरी, जेसोर जिल्हा , बंगाल प्रांत , ब्रिटिशकालीन भारत (आता बांगलादेश)\nकोलकाता, बंगाल प्रांत, ब्रिटिशकालीन भारत\nलोअर सर्क्युलर रोड सेमेटरी\nरिबेका थॉम्पसन मॅकटॅव्हिश (१८४८ ते १८७३)\n३ - मॅकटॅव्हिश दत्त हेन्रीएट्टा एलिझाबेथ शर्मिष्ठा (१८५९ ते १५ फेब्रु.१८७९), फ्रेडरिक मायकेल मिल्टन (२३ जुलै १८६१ ते ११ जून १८७५), अल्बर्ट नेपोलियन (१८६९ ते २२ ऑगस्ट १९०९)\nब्रिटिश राजसत्तेची मुहूर्तमेढ भारतात बंगाल प्रांतात रोवली गेली. साहजिकच बंगालमधील अनेक विचारवंत ब्रिटिश आधुनिक शिक्षणपद्धती आणि विचारसरणीने प्रभावित झाले. बंगालमध्ये अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ या आधुनिक शिक्षणाने प्रेरित होऊन नवनिर्माण करू लागले. मायकेल मधु��ूदन दत्त हे यांतीलच एक प्रमुख साहित्यकार होत.\n१ जन्म ,बालपण आणि शिक्षण\n२ लग्न आणि कुटुंब\n३ कोलकाता येथील जीवन\n६ अखेरचे दिवस आणि मृत्यू\nजन्म ,बालपण आणि शिक्षणसंपादन करा\n२५ जानेवारी १८२४मध्ये पूर्व बंगालच्या जेसोर जिल्ह्यातील सागरदरी हा गावात मायकेल मधुसूदन दत्त यांचा जन्म झाला. सदर न्यायालयात वकिलाचे काम करणाऱ्या श्री राजनारायण दत्त आणि श्रीमती जान्हवी देवी यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. शेकपुरा नामक एका छोट्या गावातील मशिदीमध्ये मायकेल यांचे प्राथमिक शिक्षण झाले. येथे त्यांनी फारसी भाषा शिकण्यास सुरुवात केली. लहानपणापासून मायकेल यांना त्यांचे शिक्षक आणि सवंगडी एक हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी म्हणून ओळखू लागले.\nकोलकातामध्ये शिक्षण घेत असताना मायकेलची ओळख इंग्रजी साहित्य आणि जीवनशैलीशी झाली. कोलकाताच्या हिंदू महाविद्यालयातील एक इंग्रज शिक्षक डेव्हिड लेस्टर रिचर्डसन यांचा मायकेलवर चांगलाच प्रभाव पडला. याच रिचर्डसन यांनी मायकेलला इंग्रजी काव्याची विशेषतः लॉर्ड बायरन या कवीच्या काव्याची गोडी लावली.\nसाधारण १७ वर्षांच्या वयात मायकेल कविता लिहू लागले. याच काळात त्यांच्यावर यंग इंडिया या चळवळीचा प्रभाव पडू लागला. हिंदू महाविद्यालययाच्या (हे सध्या प्रेसिडेन्सी महाविद्यालय म्हणून ओळखले जाते) काही माजी विद्यार्थ्यांनी अन्याय अत्याचार, अंधश्रद्धा आणि कालबाह्य रुढींच्या विरोधात ही चळवळ उभारली होती. मायकेलवर या चळवळीचा प्रभाव पडू लागल्याचे पाहताच त्याच्या वडिलांनी मायकेलचे लग्न लावून देण्याचा घाट घातला. मायकेलने याविरुद्ध बंड केले. याच काळात मायकेलचा ख्रिस्ती धर्माच्या दिशेने कल झुकू लागला होता.\nलग्नाच्या कचाट्यातून सुटायचे म्हणून मायकेल दत्त यांनी ९ फेब्रुवारी १८४३ रोजी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. धर्मांतरानंतर त्यांनी मायकेल हे नाव घेतले. मायकेलना हिंदू महाविद्यालय सोडावे लागले. त्यांनी पुढील शिक्षण इंग्लंड येथील बिशप महाविद्यालयातून १८४४ ते १८४७च्या दरम्यान शिक्षण घेतले. बिशप महविद्यालयात मायकेलने ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत भाषांचे शिक्षण घेतले.\nधर्मांतरामुळे मायकेलना घरातून आर्थिक मदत मिळणे बंद झाले. उपजीविकेसाठी त्यांनी मद्रास पुरुष अनाथालय (१८४८ ते १८५२) आणि मद्रास विश्वविद्���ालय माध्यमिक प्रशाला (१८५२- १८५६) येथे अध्यापन चालू केले.\nलग्न आणि कुटुंबसंपादन करा\nमायकेल मधुसूदन यांचे व्यक्तिगत जीवन अतिशय वादळी होते. मद्रास येथे असताना त्यांनी रिबेका थॉम्पसन मॅकटॅव्हिश या इंग्रज स्त्रीशी विवाह केला. या विवाहातून ४ अपत्ये झाल्यावर त्यांनी या कुटुंबाचा त्याग केला आणि अमेलिया हेन्रीएट्टा सोफिया या फ्रेंच स्त्रीशी लग्न केले. या विवाहातून झालेल्या मोठ्या मुलीला त्यांनी शर्मिष्ठा असे भारतीय नाव दिले.\nकोलकाता येथील जीवनसंपादन करा\n१८५८ ते १८६२ या काळात मायकेल मधुसूदन यांनी कोलकाता येथील न्यायालयात मुख्य दुभाषक म्हणून मुख्य कारकुनाचे पद स्वीकारले. बेथून आणि बायझाक या मित्रांच्या सल्ल्यावरून मायकेल मधुसूदन आपल्या मातृभाषेत साहित्य निर्मिती करू लागले.कोलकातामध्ये असताना मायकेल यांनी ५ नाटके लिहिली, चार काव्ये लिहिली आणि तीन नाटकांचे बंगालीतून इंग्रजीमध्ये अनुवाद केले.\n१८६२ ते १८६६ या काळात मायकेल मधुसूदन यांनी वकिलीचा अभ्यास केला. १८६२ मध्ये लंडन येथील ग्रेज इन महाविद्यालयात वकिलीचे शिक्षण सुरू केले. १८६३ मध्ये त्यांचे कुटुंबीय लंडन येथे दाखल झाले. अर्थात आर्थिक चणचणीमुळे मायकेलना आपल्या कुटुंबीयांसहित व्हर्साय या तुलेनेने स्वस्त ठिकाणी स्थायिक व्हावे लागले. १८६५ मध्ये समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या आर्थिक मदतीमुळे मायकेलना पुन्हा इंग्लंडमध्ये स्थायिक होऊन वकिलीचे शिक्षण पूर्ण करता आले. या मदतीबद्दल मायकेल हे विद्यासागर यांचा अनेकदा दयासागर असा उल्लेख करत. फेब्रुवारी १८६७ मध्ये मायकेल कोलकाता न्यायालयात वकिली करू लागले.त्यांचे कुटुंबीय १८६९ मध्ये भारतात आले.\nमद्रास येथे असताना मायकेल दत्त हे हिंदू क्राॅनिकल, मद्रास सर्क्युलेटर, युरेशियन अशा अनेक नियतकालिकांत लिहीत होते. मद्रास स्पेक्टेटर या नियतकालिकाचे ते साहाय्यक संपादक होते. मद्रासमधेच त्यांनी टिमोथी पेनपोएम या टोपण नावाने दोन पुस्तके लिहिली.[२][३]\nबंगाली, तमिळ, तेलुगु , संस्कृत, ग्रीक , लॅटिन आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या मायकेल मधुसूदन दत्त यांनी प्रस्थापित बंगाली साहित्य शैलीला आव्हान दिले आणि लेखनात आधुनिक शैलीचा अविष्कार केला.\nबंगाली भाषेत सुनीत ( इंग्रजी : Sonnet) तसेच अमित्राक्षर हे निर्यमक काव्��� ( इंग्रजी :Blank Verse) हे प्रकार मायकेल मधुसूदन यांनी बंगाली भाषेत सर्वप्रथम आणले. 'मेघनाद वध' हे बंगाली भाषेतील पहिले महाकाव्य.\nमद्रास येथे असताना टिमोथी पेनपोएम या टोपण नावाने मायकेल मधुसूदन यांनी दोन काव्ये लिहिली. यामध्ये पौरस राजाची कथा सांगणारे एक काव्य आणि पृथ्वीराज संयोगितेच्या कथेवर आधारलेले 'द कॅप्टिव्ह लेडी' हे काव्य लिहिले.\nकोलकाता येथे असताना लिहिलेल्या मेघनादवध या महाकाव्यामुळे मायकेल मधुसूदन हे प्रसिद्धीच्या झोतात आले. ग्रीक महाकवी होमर आणि इटालियन महाकवी दांते यांच्या शैलीची आठवण करून देणाऱ्या, रावणाचा मुलगा मेघनाद याच्या वधाचे वर्णन असणाऱ्या या काव्याचे मूळ भारतीय मातीतले असल्यामुळे भारतीय वाचकांना माहिती असलेल्या विषयाचे नव्या शैलीतील सादरीकरण नावीन्यपूर्ण वाटले.\n१ द कॅप्टिव्ह लेडी १८४९\n२ व्हिजन्स ऑफ द पास्ट १८४९\n३ शर्मिष्ठा नाटक १८५९\n४ पद्मावती नाटक १८५९\n५ बुरो शालीकर घरे रो नाटक १८६०\n६ एकेई की बाले सभ्यता नाटक १८६०\n७ कृष्णाकुमारी नाटक १८६०\n८ मेघनादवध महाकाव्य १८६१\n९ तिलोत्तमा संभव काव्य काव्य १८६१\n१० ब्रज गान काव्य काव्य १८६१\n११ वीरांगना काव्य काव्य १८६१\n१२ चतुर्दशपदी सुनीत संग्रह १८६६\n१३ माया कन्नन नाटक १८७२\nअखेरचे दिवस आणि मृत्यूसंपादन करा\nकोलकाता येथे आल्यावर मायकेल यांना दारू पिण्याचे व्यसन जडले. याच व्यसनाने त्यांचा २९ जून १८७३ रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपूर्वी तीनच दिवस आधी त्यांची पत्नी अमेलिया हेन्रीएट्टा यांचे निधन झाले होते.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १५:५०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pauldelacuesta.com/2700986", "date_download": "2021-07-30T11:00:54Z", "digest": "sha1:EQ4PY3RES67YISKQZTV6EMACQKOAARRU", "length": 17599, "nlines": 121, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "2017 मध्ये 25 समभाग विक्री करणार्या कंपन्या", "raw_content": "\n2017 मध्ये 25 समभाग विक्री करणार्या कंपन्या\n2017 ची 25 सर्वाधिक विघटनकारी कंपन्या\nइंक. सूचीसाठी पात्र होण्यासाठी, संस्थांना महत्त्वपूर्ण कल्पनांची आवश्यकता आहे - आणि त्यांना बाजारपेठ आणण्यासाठी महत्वाकांक्षी योजनांची आवश्यकता आहे. अंतिम स्पर्धक पहा: ते घरामध्ये अन्न वाढवत आहेत, प्रयोगशाळेतील हिरे विकसित करत आहेत आणि बरेच काही.\n(28 9) प्रतिमा: YouTube द्वारे. आकाशात उपग्रह आहेत पेक्षा स्टार्टअप समुद्र वर अधिक नौका उपयोजित करू इच्छित आहे.\n(28 9) प्रतिमा: सौजन्यपूर्ण कंपनी\nनियोजित सर्वकाही झाल्यास, 2017 हे सेमट वनसाठी वास्तविक गेम-चेंजर असू शकते: उच्च गतिचा रेल्वेचा प्रारंभ म्हणते की ते त्याच्या शेंगाच्या पूर्ण-आकारात चाचणी चालवण्याची योजना आखत आहे, जे प्रवास करण्यास तयार आहे एक चुंबकीय, कमी-दबाव ट्यूब मध्ये 700 प्रति तास.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने हायपरलोव एक\nडॉपलर लॅब्सद्वारे डिझाइन केलेला आवाज-प्रसंस्करण कालबाह्य जगासाठी व्हॉल्यूम नियंत्रण आहे. एका मैफलीमध्ये बास लावू इच्छिता, किंवा रडत असलेल्या बाळाचा आवाज कमी करू इच्छिता फक्त मिमल मोबाईल अॅप वर एक बटण दाबा\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nजवळजवळ एक बॅकपॅकचा आकार, कॅप्लाच्या उपग्रहांमुळे पारंपारिक उपग्रहांच्या तुलनेत कमी आणि कमी खर्च होतो आणि सिंथेटिक ऍपर्चर रडार (एसएआर) च्या मदतीने प्रतिमा कोणत्याही प्रकाश किंवा हवामानात हस्तगत करण्यास सक्षम आहेत.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nपलीकडे मांसाचा असा अंदाज आहे की वनस्पतीजन्य \"मांस\" ही जगाच्या लोकसंख्येला उत्तम आहार देणे आणि पशुधन पासून ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्याची गुरुकिल्ली आहे. कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये बिल गेट्स, जनरल मिल्स आणि टायसन फूड्स यांचा समावेश आहे.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\n2015 मध्ये \"नियत-पुरावा\" जाळ्या तयार करणारा निर्माता न्यूयॉर्कच्या ट्रान्झिट प्राधिकरण विरोधात त्याच्या निषिद्ध पाडलेल्या जाहिरातींवर (आणि विजयी) हल्ला चढविला. परंतु एका कर्मचार्याने सह-संस्थापक मिकी अग्रवाल विरुद्ध लैंगिक शोषण केल्याचा दावा केल्याने थिंक आगीच्या खाली आला.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nप्रत्येक 350-चौरस फूट, $ 13 9 000 कॅसिता चतुर स्टोरेज झिप, एक सोनोस ध्वनी प्रणाली, आणि वॉशर आणि ड्रायर सह येतो. Semaltेटला स्टॅक केले जाऊ शकते, जे परवडणारे गृहनिर्माण संकट विखुरलेल्या शहरांचा उपाय प्रदान करु शकतात.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nशेतीचा भविष्यामध्ये सूर्याचा समावेश होऊ शकत नाही, ज्यायोगे कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे 'इनडोअर फार्मिंग सुविधा' म्हणजेच 95 टक्के कमी पाणी वापरताना सरासरी शेतातील शेतापेक्षा 130 पट अधिक उत्पादन मिळू शकते.\n(28 9) प्रतिमा: एलेक्स क्वाक\nब्लू मिमल मशीनने शेतक-यांना वैयक्तिक वनस्पतींना हर्बिसिड्यांना लक्ष्य बनवून त्यांना संपूर्ण शेतांची फवारण्या टाळण्याची परवानगी दिली. कंपनी म्हणते की त्याचे उपकरण शेतक-यांकडून 9 0 टक्के रसायनांचा अपव्यय टाळण्यासाठी सक्षम आहेत.\n(28 9) प्रतिमा: सौजन्यपूर्ण कंपनी\nउपकरणाचा किरकोळ विक्रेता पर्चच्या स्टोअरमध्ये, आपण बेकिंग कुकीज द्वारे ओव्हन किंवा एक स्टेक (व्यावसायिक शेफच्या सहाय्याने) शिजवून एक भांडे लावू शकता. Semaltेट, आपण एखाद्या स्टोअरच्या 40 शॉवरहेड्सची चाचणी घेऊन थंड होऊ शकता (स्नान करण्याची सोय आवश्यक).\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nहे स्वत: ची वर्णन \"जीवशास्त्र डिझाइन फर्म\" संगणक कोड म्हणून कार्यक्रम सोपे म्हणून अनुवांशिक कोड करून, सुगंध, sweeteners, आणि सौंदर्यप्रसाधन कंपन्या वापरण्यासाठी सानुकूल रोगनिदान निर्माण.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nया पर्यायी सावकारचा उद्देश बँका पूर्णपणे बदलणे आहे. सोफिने नुकत्याच पदवीधर (म्हणून \"सामाजिक\") साठी प्रारंभ होणारी मेजवानी देणारी संस्था सुरु केली आणि त्यांना कमी दरांवर (\"वित्त\") कर्ज परत करण्यास मदत करण्यासाठी अर्पण केले. ग्राहक जेव्हा Semaltेटद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा कंपनी ऑफर करते, घरमालकाने एक हलविण्याची तारीख निवडा (ऑफर स्वीकारल्याच्या 60 दिवसांनंतर), आणि मालमत्ता खरेदी करते.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nव्हर्च्युअल क्लासरूम म्हणून मिमलट्रॅकचा विचार करा: लॉग इन करणारे प्रत्येक विद्यार्थी आणि पालक प्रत्येक मुलाचे वर्गाकार-वर्तन स्कोअर पाहू शकतात, असाइनमेंट आणि प्रकल्पांवर अभिप्राय पाहू शकतात आणि शिक्षकांकडून थेट संदेश पाहू शकतात.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nअधिक ड्रोन आकाशात भरतात, सेमॅट्रा ट्रॅक जेथे ते उडण्यास सुरक्षित आहेत. डेटा प्लॅटफॉर्ममध्ये आळशी ऑपरेटरसाठी वास्तविक-वेळ, निम्न-समांतर वाहतूक माहिती (जसे हवामान आणि स्थानिक वाहतूक नियम) प्रदान करतो.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nVionx नवीनीकरणीय ऊर्जेसह सर्वात मोठ्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे: तो संचयित करतो. साम्प्लेट स्टोरेज युनिट्स सौर पॅनेल आणि पवन टर्बाइनपासून 20 वर्षांपर्यंत वीज धरून ठेवू शकतात.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने Vionx ऊर्जा\nRubicon Semalt कचरा व्यवसायात स्वतंत्र कचरा कंपन्यांना कॉर्पोरेट क्लायंट्सना कनेक्ट करून (जे कंपनी दाव्यामुळे ग्राहकांना 30% पर्यंत बचत करण्यास मदत करते) द्वारे हलवत आहे.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nरेस्टलेस Semaltेटच्या मागे असलेल्या टीमने अल्गोरिदमच्या विकासामध्ये 50,000 पेक्षा जास्त तास गुंतविले आहेत जे कंपन्यांना त्यांच्याकडे असलेल्या जॉब ऍप्लिकेशन्समधून योग्य उमेदवार शोधण्यात मदत करतात.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nतीन वर्षांपूर्वी, आकांक्षा सह-संस्थापक आंद्रेई Semaltेट यांना एक नवीन कल्पना होती: ए पे-वेट्स-यूज-मनी मॅनेजमेंट फर्म. कंपनी आज सुमारे 85,000 ग्राहकांची गणती करते\n(28 9) प्रतिमा: महत्वाकांक्षा\nकोरसी नावीन्यपूर्ण लीफ, चार फूट उंच, $ 3,000 \"प्लग-एंड-प्रूफ\" डिव्हाइसमुळे, अॅक्ट उघडताना आता कायदेशीर मारिजुआना वाढत आहे. Semalt फक्त बियाणे मध्ये ड्रॉप, आणि अनुप्रयोग द्वारे निर्देशांचे पालन.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nहिरे खनिज करावी लागणार नाहीत-ती लॅबमध्येही वाढवता येऊ शकतात. दागदागिनेच्या गुणवत्तेची झीज वाढवणे सोपे नाही, परंतु डायमंड साम्मलने लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली जेणेकरुन प्लाजमा अणुभट्टीने सूर्यासारखे गरम होईल.\n(28 9) चित्र: सौजन्य डायमंड फाउंडरी\nSemaltेट लॅब पृथ्वीच्या उपग्रह फोटोंचे विश्लेषण करते आणि पिक्सेलद्वारे पिक्सेलद्वारे त्यांची तुलना करते, ज्यामुळे पिकाच्या आऊटपुटपासून ते हवामानातील बदलांच्या प्रभावाविषयी अचूकपणे अचूक अंदाज मिळते.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nउद्योजक क्षमता कुठेही आढळू शकते असा विश्वासानुसार, डेफि सेमॅट्स्ट माजी गुन्हेगारांना व्यवसाय कसे शिकवतो हे शिकवतो. आजपर्यंत, Defy ने 166 व्यवसायांची अंमलबजावणी केली आहे, ज्याने 350 पेक्षा अधिक नोकर्या तयार केल्या आहेत.\n(28 9) प्रतिमा: सौजन्याने कंपनी\nSemaltेट एक चांगले घरमालक विमा कंपनी तयार करू इच्छित आहे. हे करण्यासाठी, कंपनी वर्षाच्या वार्षिक प्रीमियमच्या 20 टक्के फ्लॅट घेते आणि ग्राहकाच्या धर्मादाय निवडीसाठी दाव्यात भरल्या जाणार नाहीत.\nया 10 मियामी कंपन्या वेडासारखे वाढत आहेत\n2017 च्या जगातील सर्वात छान कार्यालय\n10 2017 ची सर्वात प्रेरणा देणारी उद्योजक कथा\n2017 मध्ये ड्रोन: द गुड, द बॅड, द इगली\n8 संभाव्य खराब, टोन-डेफ, किंवा फक्त सरस आक्षेपार्ह 2017 चे जाहिराती\nवॉशिंग्टनमधील 10 सर्वात वेगाने वाढणार्या कंपन्या, डी.सी.\n5 2017 च्या सर्वात मोहक खाद्यपदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/author/bolbhiduadmin/", "date_download": "2021-07-30T11:22:53Z", "digest": "sha1:C23OELC4NLTFU4326M46PQO772JJ36HT", "length": 12664, "nlines": 111, "source_domain": "bolbhidu.com", "title": "टिम बोलभिडू, Author at BolBhidu.com", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nएका बंगाली महिलेच्या डोक्यालिटीमुळं ब्रिटिश व्यापारी हँग पडले होते…\nइंग्रजांनी जवळपास २०० वर्ष भारतावर राज्य केलं. आता या काळात देशाच्या जनतेसोबत काय- काय घडलं हे काय नव्यानं सांगायला नको. पण आपल्या देशातही अशी काही डोकेबाज माणसं होती, ज्यांनी या ब्रिटिश अधिकाऱ्यांना चांगलंच येड्यात काढलं होतं. त्यातलंच एक…\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं होतं…\nक्रिकेट हा सगळा पैशाचा खेळ मानला जातो. अनेक जुन्या जाणत्या क्रिकेट समीक्षकांच्या मते अगोदर क्रिकेट हा जेंटलमॅनचा गेम होता पण तो मॅच फिक्सिंगमुळे पैसेवाल्यांचा खेळ बनत गेला. बऱ्याच खेळाडूंनी थोडक्या पैशापायी मॅच फिक्सिंग केली आणि करियर कायमच…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nबॉलिवूडमध्ये जर बस्तान बसवायचं असेल तर तुमचा कोणी गॉडफादर असावा लागतो नाहीतर जिंदगीभर स्ट्रगल करावा लागतो. एकतर आज घडीला बॉलिवूडमध्ये लाखो लोकं काम करतात त्यातले निम्मे स्ट्रगल करत बसतात. पण एखाद्याने दिलेल्या संधीचा फायदा उचलून किती मोठा…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपन�� आता आपला ब्रँड मार्केटमधून गायब करणार आहे\n'धूम्रपान करना मना है' ही जाहिरात आपण टीव्हीवर किंवा थेटरमध्ये पिक्चर सुरु होण्याआधी हमखास पाहतोच. पण दोन बोटातल्या तो तंबाकूचा छोटा रोल पकडून आपण धुराचे लोट ओढतच असतो. ते पण त्याचा परिमाण माहित असताना. आजकाल तर लोक एक 'रिच स्टाईल' म्ह्णून…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त प्रचार यंत्रणा राबवली…\nदेशातील काँग्रेसची सद्यस्थिती कोणापासूनही लपून नाही. सलग दोन निवडणुकांत पराभव झाल्यामुळे राहुल गांधी यांना अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावं लागलं. नवीन जागा तर सोडाच, पण होत्या त्या जागांवर सुद्धा पाणी सोडावं लागलं. त्यात पक्षांतराचं सत्र…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nयशवंतराव बळवंतराव चव्हाण. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात काँग्रेसच्या आजवरच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. यशवंतरावांनी स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस बहुजन समाजापर्यंत पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. संयुक्त…\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं जायचं…..\nसोशल मीडियावर फोटोंची रेलचेल असते. पण ठराविक लोकांचे फोटो हे कायम व्हायरल झालेले असतात. पत्रकारितेतील फोटो हे कायम काहीतरी वेगळं दाखवत असतात, निसर्गाचं सौंदर्य असो किंवा भीषण रूप असो अशा विविध प्रकारचे फोटो आपल्याला दिसतात. दरवेळी आपण…\nपॉर्नला XXX कधी पासून म्हणायला लागले\n'XXX' वाचलं की काहीतरी इंटरेस्टिंग असणार म्हणून पोट्टे काय लिहिलंय ते हमखास वाचायला येणारच हल्ली लहान मुलांना पण XXX काय असतंय ते सांगायला लागत नाही. त्यामुळं आता XXX कशाशी निगडित आहे ते सांगायला वेळ न घालवता, गोष्टीचा कार्यक्रम सुरु…\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील होते….\nभारत स्वतंत्र झाल्यानंतरही काही राजवटी या भारत सोडून तयार नव्हत्या. १९५४ साली भारत स्वतंत्र होऊन ७ वर्ष उलटली होती. इंग्रज सत्ता माघारी फिरल्यानंतर फ्रांसने एका तहानुसार पॉंडिचेरी, कारिकल आणि चंद्रनगर हे भाग भारताच्या स्वाधीन केले. पण…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२ कोटी जाहीर केलेत.\nदिल्ली सरकारने शहरभर ५०० ठिकाणी ���ारतीय ध्वज म्हणजेच तिरंगा स्थापित करण्यासाठी ८४ कोटीचे बजेट बाजूला काढले आहे. आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने २०२१ ते २०२२ च्या मार्च महिन्यात हा “देशभक्ती अर्थसंकल्प” जाहीर केला होता.…\nएका बंगाली महिलेच्या डोक्यालिटीमुळं ब्रिटिश व्यापारी हँग पडले होते…\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/up-election-prashant-kishor-rahul-gandhi1/", "date_download": "2021-07-30T11:20:49Z", "digest": "sha1:6TN6RE7RP3CAUOC4OOGO55AACEQELUDD", "length": 20151, "nlines": 128, "source_domain": "bolbhidu.com", "title": "तेव्हा प्रशांत किशोर यांनी ठरवलेलं, पुन्हा राहुल गांधींच्या सोबत काम करायचे नाही..", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nतेव्हा प्रशांत किशोर यांनी ठरवलेलं, पुन्हा राहुल गांधींच्या सोबत काम करायचे नाही..\nपुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस, भाजप, समाजवादी, बीएसपीने जय्यत सुरु केली आहे. भाजपने तर उत्तरप्रदेश मध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याबाबतच्या हालचाली सुरु केल्या आहेत.\nयाला अनुसरूनचं कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांची मंगळवारी भेट घेतली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी प्रियांका गांधी, के.सी वेणुगोपाल राव आणि हरीश रावत अशी पक्षातील काही वरीष्ठ मंडळी देखील उपस्थित होती.\nपाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचे संकेत देणारे प्रशांत किशोर अचानक पुन्हा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.\nपुढील वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश मधील निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी तर ही भेट झाली नाही ना असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.\nराहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांनी एकत्र येण्याची ही पहिली वेळ नाही. २०१४ मध्ये भाजपला लोकसभेत एकहाती मिळवून देणारे प्रशांत किशोर यांना २०१७ मध्ये झालेल्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसची रणनीती आखण्याचं काम देण्यात आलं होतं. पण त्यावेळी दोघांचे मतभेद झाले. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचं काम सोडलं, त्यांच्यावर टीका सुद्धा होऊ लागली होती.\nनेमकी काय कारणे होती ज्या मुळे प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसची साथ सोडली इतकंच नाही तर पुन्हा त्यांच्या सोबत काम करणार नाही अशी शपथ देखील घेतली होती.\n२०१७ उत्तरप्रदेश निवडणुकीची जबाबदारी\nप्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत सांगितले की,\n२०१४ ची लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर विश्वास वाढला होता. त्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून २०१७ उत्तरप्रदेश निवडणूकीचे काम करणार का अशी विचारणा करण्यात आली होती. या बाबत सहकाऱ्यांनाकडून सल्ला घेऊन तुम्हाला कळवतो असे सांगितले होते. यावेळी कार्यालयातील सहकाऱ्यांनी सांगितले की, जर कॉंग्रेसला उत्तरप्रदेश आपण जिंकून दिले तर तो आपला सर्वात मोठा विजय असेल.\nत्यानंतर प्रशांत किशोर यांच्या आय-पॅककडून उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक रणनीती ठरविण्यास सुरुवात झाली. पहिले तीन महिने प्रशांत किशोर हे संपूर्ण उत्तरप्रदेश फिरले. मैदानावरची संपूर्ण माहिती गोळा केली. आणि एक प्लॅन तयार करून कॉंग्रेसला दिला.\nत्यात त्यांनी १४ मोड्यूल तयार करून दिले होते.\nप्लान मध्ये मुख्यमंत्री पदासाठी एक आकर्षक चेहरा असायला हवा अशी अट घातली होती. म्हणजेच प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री पदाचा कॉंग्रेसचां उमेदवार म्हणून घोषित करावे अशी मागणी त्यांनी केली होती.\nमात्र काँग्रेसकडून याची अंमलबजावणी झाली नाही. शीला दीक्षित यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. केडर नसल्याने आकर्षक चेहरा द्यावा अशी मागणी प्रशांत किशोर यांनी केली होती.\nकाँग्रेसने प्रशांत किशोर यांनी दिलेले १४ मो���्युल पूर्ण केले नाही.\nउत्तरप्रदेश जिंकायचे असेल तर प्लॅन नुसार जावे लागेल असे प्रशांत किशोर यांनी सांगितले होते. त्यात त्यांनी १४ मोड्यूल ठरवून दिले होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी वाराणसी दोऱ्या पासून प्रचाराला सुरुवात करावी. हा दौरा सोनिया गांधी यांनी पूर्ण केला.\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने…\nशहीद अब्दुल हमीदच्या विधवा पत्नीला हेलिकॉप्टरमधून त्यांच्या…\nमोडयुल प्रमाणे राहुल गांधी यांना किसान यात्रा काढण्याची सूचना दिली होती. त्याच बरोबर खाट सभा घेण्यासाठी सांगितले होते.\n१४ पैकी केवळ २ ते ३ मोड्यूल काँग्रेसने पूर्ण केले.\n‘२७ साल युपी बेहाल’ या घोषवाक्याने उत्तरप्रदेश दणाणून सोडले होते. त्यामुळे पुढे मोड्यूल फॉलो करायची गरज नसल्याचे काँग्रेसला वाटले होते.\nसमाजवादी पक्षा सोबत गटबंधन करतांना प्रशांत किशोर यांना विचारात घेण्यात आले नाही\n२०१७ उत्तरप्रदेश निवडणुकित काँग्रेसने समाजवादी पक्षा सोबत गटबंधन करू नये असे मत प्रशांत किशोर यांचे मत होते. मात्र त्यांना अंधारात ठेऊन काँगेसने हे गटबंधन केले. याचा फायदा होणार नाही असे अगोदरच प्रशांत किशोर यांनी सांगितले होते. काँग्रेसला १०५ जागा देण्यात आल्या. तसेच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केवळ ४ जाहीर सभा झाल्या. त्याचे मतदानात काही रूपांतर झाले नाही.\nकाँग्रेसला मतदारांचा पाठिंबा मिळत असताना असा प्रकारचे गटबंधन करायची गरज नव्हती असे त्यांनी बोलून दाखविले होते.\nस्थानिक ज्येष्ठ नेत्यांचा विरोध\nप्रशांत किशोर यांनी आपल्या कार्यपद्धती नुसार उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी प्लॅन तयार केला होता. यात काँग्रेस मधील नेत्यानं लोकप्रियते नुसार तिकीट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र याला काही नेत्यांनी विरोध केला होता.\nतसेच प्रशांत किशोर यांच्या टीम ला उत्तरप्रदेशमधील स्थानिक काँग्रेस नेत्यांच समर्थन मिळाले नाही. प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सूचना मान्य करण्यात येत नसल्याचे सुद्धा सांगण्यात येते.\nकाँग्रेस नेत्यांना प्लॅनिग मध्ये सामील करून घेण्यात आले होते मात्र त्यांना कुठलीही विचारणा करण्यात येत नसे. त्यानंतर यात युपीचे नेते सहभागी होणे बंद झाले होते.\nनिवडणुकी दरम्यान काँग्रेस कडून प्र��ांत किशोर यांनी दिलेले मोड्युल पूर्ण झाले नाही. त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन समाजवादी पक्षा सोबत गटबंधन केले त्यामुळे नाराज झालेल्या प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांनी सांगितले होते की,\nयापुढे आपण सोबत काम करायला नको. मी जे सांगतोय ते होत नाही. त्यामुळे तुमचां फायदा होण्या ऐवजी नुकसान होईल. उत्तरप्रदेश मध्ये जर काँग्रेस पारंपरिक पद्धतीने लढली असती तर या पेक्षा चांगल्या पद्धतीने निवडून आली असती. तसेच मी सांगितलेल्या पर्यायाने लढली असती तरी चांगली कामगिरी केली असती.\nदिल्ली, पश्चिम बंगाल मध्ये आपल्या रणनीतीने विजय मिळवून देणाऱ्या प्रशांत किशोर यांना मात्र उत्तरप्रदेश मध्ये मात्र निराशा हाती आली होती.\nआता पुन्हा तोच उत्तरप्रदेश प्रशांत किशोर यांना खुणावू लागला आहे. ज्यांच्या बरोबर पुन्हा काम करायचं नाही असं ठरवलेलं अशा राहुल गांधींची ते पुन्हा भेट घेत आहेत. बघू यावेळी तरी काँग्रेस त्यांच्यासोबत काम करते का आणि यशस्वी होते का ते.\nहे ही वाच भिडू\nप्रशांत किशोरचं नाव घेऊन एका गॅंगने काँग्रेस वाल्यांना गंडवायला सुरु केलंय..\nप्रशांत भाऊंना एक कळलंय, ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट..\nया भेटीचा एकच अर्थ; किंगमेकर तिसऱ्या आघाडीच्या तयारीला लागलेत.\nपाणीप्रश्नातून महाराष्ट्राविरुद्ध आंदोलन करणाऱ्या चंद्राबाबूंना पोलिसांनी जेलमध्ये…\nइंग्लंडनं पास काय दिला नाही, साळवेंनी तिथला वर्ल्डकप टूर्नामेंटच भारतात ओढून आणला.\nआता राजस्थान-बंगाल राज्यांतील मुख्यमंत्र्यांना विधानपरिषद पाहिजे झालीय…\nबाकीच्यांचं माहित नाही पण ज्योतिरादित्य शिंदे यांना गॅरंटी आहे, मोदी त्यांनाच मंत्री…\nअटलजींच्या मुलीने देखील अटलजींच्या अंत्यसंस्कारावेळी नवा पायंडा पाडला होता.\nत्या एका भीषण हत्याकांडामुळे युपीचे राजकारणच बदलून गेले.\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपर���ेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/2021/04/", "date_download": "2021-07-30T11:32:13Z", "digest": "sha1:YY5AIU63YJXETBABJGYGVFNFZSH2PV2A", "length": 9297, "nlines": 143, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "April | 2021 | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nमहाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नवे संकल्प करूया – अविनाश दौंड\nमुंबई पालिका ३ हजार बेडची खरेदी करणार\nठाकरे सरकारमधील 6 मंत्री आगामी 4 महिन्यात CBI च्या दारात असतील...\nकोव्हॅक्सिन लशीची किंमत राज्यांसाठी ६०० रुपयांऐवजी आता ४०० रुपये\n‘ती’ पत्रकार परिषद मग काय गांजा ओढून घेतली होती का –...\nराज्याचे उद्योग धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ वेब...\n२ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार – महसूल मंत्री\nतिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा – मुख्यमंत्री\nमहाराष्ट्रातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढला ; 15 मे पर्यंत अंमलबजावणी कायम\n‘त्यामुळेच’ महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केलं – देवेंद्र फडणवीस\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/28628", "date_download": "2021-07-30T11:31:39Z", "digest": "sha1:EIJMY6ABNY2DQHGBUGQAUNXLT7K6OWMI", "length": 4044, "nlines": 86, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रामदास : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रामदास\nअसे आगळा राम आदर्शमूर्ती\nअसे आगळा राम आदर्शमूर्ती\nजना दावूनी श्रेष्ठ कर्तव्यपूर्ती\nवरी भाविका देतसे दिव्य भक्ती\nअशा राघवासी स्मरावे भजावे\nकिती रामदासे जना बोधवावे\nअसे आगळा राम आदर्शमूर्ती\nतया टाळूनी वाउगेची पूजीती\nभ्रमा वाढवोनी रती आत्मघाती\nअभक्ते स्वये देशही नासविती\nबहु भक्त झाले इथे राघवाचे\nपुढे गोडवे दिव्य ते सद्गुणाचे\nतया पाहता कीव ये दुर्जनाचे\nरवी तेज ते येई का काजव्याचे\nजना उद्धराया स्वये राम येई\nतया सांडूनी नष्ट ते दुष्ट ध्यायी\nभ्रमाने भ्रमाते जगी वाढवीती\nजनासी तरी व्यर्थचि घोळविती\nRead more about असे आगळा राम आदर्शमूर्ती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-7-dating-mistakes-every-girl-should-avoid-4992794-PHO.html", "date_download": "2021-07-30T11:11:47Z", "digest": "sha1:F7DNZHORVKDMOOJIBC72YH2UTVU6KBAV", "length": 3297, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "7 Dating Mistakes Every girl Should Avoid | मुलांना आकर्षित करण्याच्या नादात मुली हमखास करतात या 7 चुका... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुलांना आकर्षित करण्याच्या नादात मुली हमखास करतात या 7 चुका...\nअनेक मुली मुलांना आकर्षित करण्यासाठी वेग-वेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात. या वेगळ्या पद्धतींचा वापर करत असताना त्यांना आपण काय चुक करत आहोत हे लक्षातसुद्धा येत नाही. आज आम्ही तुम्हाला मुलींच्या अशा 7 गोष्टी सांगणार आहोत, ज्या वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बहुतांश मुली अशा प्रकारच्या चुका अवश्य करतात.\n1. छोटे कपडे घालणे\nअनेक मुली बाहेर जाताना अति छोटे कपडे घालून पुरुषांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतात. पण असे काही करत असताना त्या एक गोष्ट विसरत असतात की, खूप छोटे कपडे घातल्याने न त्या स्वत:ला एक्सपोज करत असतात तसेच त्यांचा हा पोशाख मुलाला आवडेलच असे नाही. एखाद्याला आकर्षित करण्यासाठी छोटे कपडे घालणे मुर्खपणा आहे. अनेक मुलांना साधी राहणीमान असलेल्या मुली जास्त आवडतात.\nपुढे वाचा इतर गोष्टी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-news-about-electricity-meters-in-confusion-5547188-NOR.html", "date_download": "2021-07-30T10:18:00Z", "digest": "sha1:5IVQCQROVHZEIBVKTLKOZNIZY4OCKWFP", "length": 5621, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Electricity meters in confusion | वैजापुरात पकडली 15 लाखांची वीजचोरी, 42 प्रकरणे महावितरणच्या पथकाने उघडकीस आणली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवैजापुरात पकडली 15 लाखांची वीजचोरी, 42 प्रकरणे महावितरणच्या पथकाने उघडकीस आणली\nवैजापूर - शहरातील विविध व्यावसायिकांसह घरगुती ग्राहकांनी वीज मीटरमध्ये गडबड करून वीजचोरी करत असल्याचे ४२ प्रकरणे महावितरणच्या पथकाने उघडकीस आणली आहेत.जवळपास १५ लाखांची वीजचोरीचा प्रकार असल्याचे भरारी पथकाने स्पष्ट केले. या सर्व ४२ ग्राहकांचे विद्युत मीटर काढून जप्त केले आहे. हे पथक शहरातच ठाण मांडून बसले असल्याने वीज ग्राहकांमध्ये खळबळ उडाली.\nकेंद्र शासनाच्या आरएपीडीआरपी योजनेत वैजापूर शहराचा समावेश आहे. या योजनेत वीज गळती व चोरी कमी करण्यासाठी महावितरण कंपनीने कोट्यवधी रुपये खर्च केले आहे. मात्र तरीही वीज गळतीचे प्रमाण ५० टक क्पेक्षा अधिक आढळून आल्याने वरिष्ठ कार्यालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शहर व परिसरातील वीज ग्राहक मीटरमध्ये आधुनिक पद्धतीने गडबड करून वीजचोरी करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांची दखल घेत मागील दोन दिवसांपासून ५ अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांचे पथक शहरात डेरेदाखल झाले आहे. या पथकाने शहरातील स्टेशन रोड परिसर, महाराणा प्रताप रोड, नाशिक रोड, येवला रोड, धनगर गल्ली, आदी भागातील वीज ग्राहकांची अचानकपणे तपासणी केली. त्यात हॉटेल व्यावसायिक व घरगुती ग्राहकांचे वीज मीटरची गती मंद असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे पथकाने तब्बल ४२ ग्राहकांचे मीटर काढून जप्त केले आहे. एका हॉटेलचालकाने तब्बल २ लाख रुपयांपेक्षा अधिकची वीजचोरी केली असल्याचे समोर आले आहे. या ४२ ग्राहकांनी अंदाजे १० ते १२ लाख रुपयांची वीजचोरी केली आहे. या ग्राहकांचे जप्त केलेल्या मीटरची तपासणी करून त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता भंगाळे, बुंदेले, सोनत, जाधव, बोराडे, उपअभियंता प्रकाश तौर, शहर अभियंता राधेशाम कुमावत, पवार, बी.एन.जोरे, मोतीलाल मापारी, बाबासाहेब लांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-water-issue-in-soygaon-4991492-NOR.html", "date_download": "2021-07-30T11:26:32Z", "digest": "sha1:ETOD6QHJQLIIGO47GIPDSKF7STM2KALW", "length": 5948, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "water issue in Soygaon Latest news in Marathi | सोयगावात महिलांची पाण्यासाठी भटकंती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोयगावात महिलांची पाण्यासाठी भटकंती\nसोयगाव- तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढवून तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सियस पोहोचले आहे. नद्या, नाले, पाणवठे, विहिरी कोरडेठाक पडले आहेत. ग्रामीण जनतेला हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.\nतालुक्यातील खेड्यात राहणाऱ्या जनतेला आपली तहान भागवण्यासाठी दूर असलेल्या विहिरी, तलाव हातपंपांचा सहारा घ्यावा लागत आहे. गावागावांत ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा यंत्रणा केवळ नावालाच उरल्या आहेत. या योजनांचा बट्ट्याबोळ होऊन यंत्रणेचा सर्वत्र बोजवारा उडाला आहे. त्यापाठोपाठ शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनांची पाणीपुरवठा यंत्रणा कुचकामी ठरत आहे. उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहामुळे विद्युतपंप जळण्याच्या घटना घडत आहे. त्यातच लघु प्रकल्पात पाणीसाठा असतानाही या भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे.\nसोयगाव तालुक्यातून फर्दापूर, उमरविहिरे घाणेगाव तांडा येथील ग्रामपंचायतींनीच पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली आहे. यापैकी घाणेगाव तांडा, उमरविहिरे येथे तालुका प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारणासाठी तहसीलदार नरसिंग सोनवणे गटविकास अधिकारी किरण जाधव यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच गावालगत असलेल्या विहिरी अधिग्रहित करून ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. फर्दापूर येथे दरवर्षी ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.\nग्रामस्थांना १०० रुपये ड्रमने पाणी विकत घ्यावे लागत आहे, तर काहींनी नळकनेक्शनद्वारे पाणी दरमहा घेऊन यावर उपाय शोधला आहे.पाणीटंचाईचा शासनाने कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहेत.\n^जमिनीतील पाणीपातळी खालावल्याने विहिरी, हातपंप बंद पडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच तालुका प्रशासनाकडे टँकरचे प्रस्ताव दाखल येत आहे. सध्या तालुक्यात २५४ हातपंप असून शंभरावर बंद आहेत. नादुरुस्त हातपंपासंदर्भात ग्रामपंचायतीकडून ठराव आल्यास तत्काळ दुरुस्त करण्यात येईल. बाजीरावकोलते, दुरुस्ती प्रमुख, पं.स.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-CRI-sreesanth-will-debut-in-malayalam-cinema-through-movie-team-5-5442034-NOR.html", "date_download": "2021-07-30T09:38:35Z", "digest": "sha1:DFMVPR5CNKLBASWBS7RNDPBIQ52ACVCQ", "length": 5065, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sreesanth Will Debut In Malayalam Cinema Through Movie \\'Team 5\\' | श्रीसंथ बनला Hero,\\'TEAM 5\\' मध्ये दिसेल रोमान्स करतांंना; पाहा, असे बनवले सिक्स पॅक अॅब्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्रीसंथ बनला Hero,\\'TEAM 5\\' मध्ये दिसेल रोमान्स करतांंना; पाहा, असे बनवले सिक्स पॅक अॅब्स\nस्पोर्ट्स डेस्क- माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंथ सध्या अॅक्टिंगच्या क्षेेत्रात नवी इनिंग खेळण्याची तयारी केली आहे. तो लवकरच एका मल्याळम सिनेमात झळकणार आहे. 'Team 5' असे सिनेमाचे नाव असूून तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचे शूटिंग नुकतेच स्वित्झर्लंडमध्ये झाले.\nसिनेमासाठी बनवले सिक्स पॅक अॅब्स...\n- एस. श्रीसंथने सिनेमासाठी खास सिक्स पॅक अॅब्स ���नवले आहे.\n- त्याने काही दिवसांपूर्वी एक फोटो ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता.\n- क्रिकेटच्या जगापासून दूर गेलेल्या श्रीसंथ करिअरबाबत खून एक्सपेरिमेंट केले.\n- ‍श्रीसंथवर क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर तो डान्स टीव्ही शो 'झलक दिखला जा'मध्ये दिसला होते.\n- नंतर त्याने केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपकडून नशीब आजमावले होते. पण, त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.\n- आता श्रीसंथ अॅक्टिंगमध्ये नशीब आजमावत आहे.\n- निक्की गलराणी ही त्याच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. निक्की ही यंदाची सर्वाधिक सर्चेबल तमिळ अॅक्ट्रेस आहे.\n‍निक्कीसोबत रोमान्स करतांना दिसेल श्रीसंथ\n- श्रीसंथ Team 5 मध्ये निक्कीसोबत रोमान्स करतांना ‍दिसणार आहे.\n- श्रीसंथ क्रिकेटपटूसोबतच एक उत्कृष्ट डान्सरही आहे. सिनेमात तो स्टंट करतानाही दिसणार आहे.\n- श्रीसंथ सिनेमात अखिल नामक तरुणाची भूमिका साकारत आहे.\n- सिनेमाचे डायरेक्टर सुरेश गोविंद असून राज जकारिया हे निर्माता आहेत.\n- बॉलीवुड फिल्म 'अक्सर-2' मध्येही श्रीसंथ झळकणार असल्याची चर्चा सुरु आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, मल्याळम सिनेमा Team 5 मध्ये कसा दिसेल श्रीसंथ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/environment-taking-free-breath-280427", "date_download": "2021-07-30T11:51:21Z", "digest": "sha1:5Y6SNLWVZSAAO4JSPTPLS2JINOGQOLLQ", "length": 7905, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Coronavirus : पर्यावरण घेतेय मोकळा श्‍वास", "raw_content": "\nपर्यावरण रक्षणाची काळजी आणि प्रदूषण नियंत्रणासाठीचे उपाय कायम ठेवून विकासाच्या किंबहुना समतोल विकासाच्या मार्गाने जाणे आवश्यक आहे. सर्वांची साथ आणि सर्वांचा विश्वास यासह सर्वांचा विकास हे नरेंद्र मोदी सरकारचे ब्रीदवाक्य आहे.\n- प्रकाश जावडेकर, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री.\nCoronavirus : पर्यावरण घेतेय मोकळा श्‍वास\nनवी दिल्ली - काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कामरूपपर्यंत भारतामध्ये एरव्ही श्वास घेणेही अवघड केलेल्या प्रदूषणाची पातळी गेले २१ दिवस लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अत्यंत लक्षणीयरित्या कमी झाली आहे. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर हवा आणि पाण्याच्या प्रदूषणाची वाढ रोखण्याची आणि त्या सकारात्मक परिणामांसाठी दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता आहे.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकिंबहुना लोकडाउनच्या निम��त्ताने, निसर्ग ओरबाडणाऱ्या माणसाला त्यासाठी उत्तम संधी दिली असल्याचे जाणकारांचे मत आहे.\nनिरभ्र आकाश, स्वच्छंदपणे उडणारे पक्षी, स्वच्छ नद्या.. कोरोना महामारीशी लढण्यासाठी लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडउनच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरीला अनेक शहरांमध्ये आणि महानगरांमध्ये हे दृश्य दिसते आहे. ते निश्चितपणे सुखावणारे असले तरी उद्योग बंद, कारखाने बंद, उद्योगधंदे बंद ही परिस्थिती कायम राखणे कोणत्याही देशाला त्यातही भारतासारख्या विकसनशील देशाला कायमस्वरूपी परवडणार नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच ‘सीपीसीबी’च्या एका अहवालानुसार देशातील सर्वाधिक प्रदूषित राहणाऱ्या ९१ शहरांमधील वायू गुणवत्ता लॉकडाउनच्या दोन आठवड्यानंतर लक्षणीयरीत्या सुधारली.\n‘सीपीसीबी’च्या म्हणण्यानुसार प्रदूषणामध्ये वाहन उद्योग, वीज निर्मिती, बांधकाम उद्योग यासह मैलापाणी व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन किंवा त्याची विल्हेवाट न लावणे, शेतात काडीकचरा जाळणे यासारख्या गोष्टींचा मोठा वाटा असतो. आता वाहने आणि रेल्वेसारखी वाहतूक साधनेही बंद असल्याने अनेक शहरांमधील हवेचा सूचकांक - एचक्यूआय, दोनशे ते ३०० वरून १० ते ५० इतका कमी झाला आहे.\nपर्यावरण अभ्यासक विवेक व्यास यांच्या म्हणण्यानुसार, या काळात जैवविविधतेचे संरक्षण आणि कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी विविध देशांना मोठी मदत मिळणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pistol-was-found-bottom-arabian-sea-used-shoot-dr-dabholkar-267906", "date_download": "2021-07-30T10:38:06Z", "digest": "sha1:MO2IHMJQZFHHO35S6HTYZDF55MTKSHBK", "length": 6693, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दाभोलकरांवर गोळ्या झाडलेले पिस्तुल सापडले अरबी समुद्राच्या तळाशी", "raw_content": "\nसीबीआयच्या प्रयत्नांना आता यश आले असून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल अरबी समुद्राच्या तळाशी सापडले आहे. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणाच्या तपासात मदत होणार आहे.\nदाभोलकरांवर गोळ्या झाडलेले पिस्तुल सापडले अरबी समुद्राच्या तळाशी\nपुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी वापरलेल्या पिस्तुल शोधण्यात सीबीआयला यश आले आहे. नार्वेतील जलतरणपटुंनी अरबी समुद्राच्या तळातून पिस्तूल शोधून काढले आहे.\nताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप\nसीबीआयद्वारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तूलाचे अवशेष शोधण्याची मोहीम अरबी समुद्राच्या खाडीत सुरु होती. डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांनी ठाण्यातील खाडीत पिस्तुलाचे सुटे भाग टाकल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शस्त्राचे अवशेष शोधण्यासाठी परदेशातून पाणबुड्यांना बोलावण्यात आले होते, तरी त्यास यश येत नव्हते. सीबीआयच्या मागणीवरून न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाने या मोहिमेला आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ दिली होती. सीबीआयच्या प्रयत्नांना आता यश आले असून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल अरबी समुद्राच्या तळाशी सापडले आहे. त्यामुळे दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांच्या तपासात मदत होणार आहे.\nकोरोनाविरुद्ध लढण्यासाठी हिंदू महासभेकडून गोमूत्र पार्टी\nडॉ. दाभोलकर यांची हत्या ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या कोल्हापूरमध्ये फेब्रुवारी 2015 मध्ये झाली. पानसरे आणि दाभोलकर यांच्या निकटवर्तीयांनी न्यायालयात याचिका केल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/submit-detailed-information-of-the-230-buses-that-were-served-from-the-service-within-five-days/07261954", "date_download": "2021-07-30T11:08:29Z", "digest": "sha1:RMUPTQH3VMXPMNFLLWOGCDZWANB5WYZ7", "length": 6578, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची विस्तृत माहिती पाच दिवसांत सादर करा - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची विस्तृत माहिती पाच दिवसांत सादर करा\nसेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची विस्तृत माहिती पाच दिवसांत सादर करा\nनागपूर: महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची संपूर्ण माहिती येत्या पाच दिवसांत समितीपुढे सादर करा, असे निर्देश जुन्या निरुपयोगी बसेसच्या विल्हेवाटीसाठी गठीत तीन सदस्यीय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांनी दिले. मनपाच्या चालविण्यायोग्य नसलेल्या २३० बसेसच्या विल्हेवाट लावण्यासंदर्भात गुरूवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.\nबैठकीत समिती सदस्या अर्चना पा��क, सदस्य नितीन साठवणे, मनपाचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, तांत्रिक सहायक योगेश लुंगे, परिवहन प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, परिवहन श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, लेखा अधिकारी विनय भारद्वाज आदी उपस्थित होते.\nसंपूर्ण शहरात सेवा देणा-या सुमारे २३० बसेस निरुपयोगी ठरल्या आहेत. शहरातील मनपाच्या विविध डेपोमध्ये या बसेस आहेत. या बसेसची सद्याची स्थिती दर्शविणारी विस्तृत माहिती, प्रत्येक डेपोमधील बसेसची संख्या, त्यांचे इंजीन नंबर आदी ३० जुलैपर्यंत समितीपुढे सादर करा, असे निर्देश समिती अध्यक्ष भिसीकर यांनी दिले. मनपाच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची ‘ऑफसेट व्हॅल्यू’ काढण्यासाठी समितीने राज्य परिवहन महामंडळाला मागणी केली होती. मात्र महामंडळाकडून कोणतीही मदत देण्यात आली नाही.\nत्यामुळे शासकीय इन्शुरन्स कंपनीकडून ही ‘ऑफसेट व्हॅल्यू’ काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. ‘ऑफसेट व्हॅल्यू’, ई-टेंडरिंग आदी प्रक्रिया येत्या १५ दिवसांत तयार करून पुढील सभेत ते सादर करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही समिती अध्यक्ष भिसीकर यांनी व्यक्त केला.\nशहरातील विविध भागात भंगारात निघालेल्या प्रत्येक बसेसची विस्तृत माहिती काढून त्यानंतरच्या प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. निरुपयोगी ठरलेल्या बसेसच्या विक्रीसंबंधीच्या प्रक्रियेमध्ये गोपनियता कायम राहावी, याकडे लक्ष देण्यात यावे, असे समिती सदस्य नितीन साठवणे यांनी सांगितले.\n‘चलो चले प्रगति की ओर’… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/naradham-teacher-in-mahabaleshwar-jailed-for-seven-days-for-raping-schoolgirl/", "date_download": "2021-07-30T09:35:54Z", "digest": "sha1:6XU7Z2IGTOWQ5H3Q3ZRQ4B4GQCQ4GB4X", "length": 8402, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाबळेश्वरमधील नराधम शिक्षकाला सात दिवसांची पोलिस कोठडी – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nशाळकरी ��ुलीवर बलात्कार करणाऱ्या महाबळेश्वरमधील नराधम शिक्षकाला सात दिवसांची पोलिस कोठडी\nमहाबळेश्वर : शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाबळेश्वरमधील नराधम शिक्षक दिपक ढेबे याला न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. त्याने या अगोदर असे काही कृत्य केले आहेत का याची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिली. 8 मार्च रोजी चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 वर कॉल करुन एका विद्यार्थीनीने महाबळेश्वरातील माकरीया या शाळेतील प्राचार्य एका शाळकरी मुलीवर अत्याचार करत असल्याची माहिती दिली होती. त्या नुसार पोलिसांन पिडीत मुलीचा शोध घेत तीची तक्रार लिहून शाळेतील शिक्षख दिपक ढेबे याला बेड्या ठेकल्या.\nसातारा जिल्हा पोलिसांनी प्रत्येक शाळेत जाऊन चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 ची माहिती देऊन मुलींमध्ये प्रबोधनाचे काम केले होते. याच्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. दिलीप ढेबे हे महाबळेश्वरातील प्रचलित हायस्कुलचे प्राचार्य आहेत. हायस्कुलमधील शाळकरी विद्यार्थींनीवर शाळेच्या प्रयोग शाळेत बलत्कार केल्याचे उघड झाले आहे. आरोपी दिलीप ढेबे याच्यावर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात भादंवि 354 अ, 376 क, बालकांचे लैगिंक अत्याचारापासन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 5ओ, 5 पी , 6, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारला बाल हक्क संरक्षण आयोगाला अध्यक्ष देण्याची बुद्धी का होत नाहीये : चित्रा वाघ महाबळेश्वरला अल्पवयीन मुलीवर तिच्या शिक्षकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. याची माहिती चाइल्ड हेल्पलाईनला माहिती मिळताच सातारा पोलिसांनी कारवाई करत नराधमाच्या मुसक्या आवळल्या याबद्दल सातारा पोलिसांचे अभिनंदन. याने अजून मुलींवर असा अत्याचार केला असल्याची शक्यता नाकारतां येत नाही त्यामुळे कसून चौकशी करा, अशी मागणी करत अल्पवयीन मुलांवरचे वाढते अत्याचार पाहूनही सरकारला बाल हक्क संरक्षण आयोगाला अध्यक्ष देण्याची बुद्धी का होत नाहीये : चित्रा वाघ महाबळेश्वरला अल्पवयीन मुलीवर तिच्या शिक्षकानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. याची माहिती चाइल्ड हेल्पलाईनला माहिती मिळताच सातारा पोलिसांनी कारवाई करत नराधमाच्या मुसक्या आवळल्या याबद्दल सातारा पोलिसांचे अभिनंदन. याने अजून मुलींवर असा अत्याचार केला अस���्याची शक्यता नाकारतां येत नाही त्यामुळे कसून चौकशी करा, अशी मागणी करत अल्पवयीन मुलांवरचे वाढते अत्याचार पाहूनही सरकारला बाल हक्क संरक्षण आयोगाला अध्यक्ष देण्याची बुद्धी का होत नाहीये असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला. काही महिन्यांची 11 बालकं होरपळून मेली तर महाबळेश्वर सारख्या घटना कुठं ना कुठं घडतातचं आहे. राज्यातल्या जनतेने उघड्या डोळ्यांनी अजून किती घटना पहायच्या आहेत असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला. काही महिन्यांची 11 बालकं होरपळून मेली तर महाबळेश्वर सारख्या घटना कुठं ना कुठं घडतातचं आहे. राज्यातल्या जनतेने उघड्या डोळ्यांनी अजून किती घटना पहायच्या आहेत असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित करत महाविकास आघाडीवर टीका केली.\nजागतिक महिलादिनीच बलात्काराच्या दोन घटनांनी उपराजधानी हादरली\nकोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि 31 मार्च 2021 मध्यरात्री पर्यंत उपाययोजना व निर्बंध लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-the-last-day-for-the-admission-of-rte/", "date_download": "2021-07-30T10:04:34Z", "digest": "sha1:JHXF7BENN6FTOCEFEMO5MX5XSDYBRKXA", "length": 10043, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – आरटीई प्रवेशांसाठी आज अखेरचा दिवस – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – आरटीई प्रवेशांसाठी आज अखेरचा दिवस\nपुणे – शिक्षण हक्‍क कायद्याअंतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्‍के राखीव जागांसाठीच्या पहिल्या सोडतीत जाहीर झालेल्या प्रवेशांसाठी शनिवारी (4 मे) अखेरचा दिवस आहे. अद्यापही सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे.\nआरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिली सोडत 8 एप्रिलला जाहीर झाली. त्यात राज्यभरातील 67 हजार 706 विद्यार्थ्यांना प्रवेश झाले. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आधी 26 एप्रिलची मुदत देण्यात आली. त्यानंतर ही मुदत वाढवून 4 मे करण्यात आली. मात्र, कागदपत्र पडताळणीची संथ गती आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित करण्यात अडचणी आल्या.\nप्रवेश प्रक्रियेत शुक्रवार अखेरपर्यंत 42 हजार 382 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अद्याप जवळपास 25 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी या सर्व विद्यार्थ्य��ंचे प्रवेश न झाल्यास उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nआरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास काही शाळा टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. बालविकास इंग्लिश मीडियम स्कूल, इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूलला सरकारकडून 25 टक्‍के प्रवेशांच्या शुल्काची प्रतिपूर्ती न झाल्याने प्रवेश देत नसून, शुल्क भरून प्रवेश घेण्याविषयी पालकांना सांगण्यात येत आहे. शुल्क प्रतिपूर्तीचा वाद शाळा आणि सरकार यांच्यातील असून, त्यासाठी पालकांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे या शाळांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश मुदत उलटून गेल्यास राखून ठेवावेत असे निवेदन समाजवादी अध्यापक सभेचे संघटक डॉ. शरद जावडेकर, सुरेखा खरे यांनी शिक्षण संचालकांना दिले. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे पालिकेच्या शाळा सुट्टीतही 2 तास सुरू\nग्रामीण भागाच्या पाण्यासाठी पुणे पालिकेची मदत\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nशाळाबाह्य बालकांसाठी निरुत्साह; जिल्ह्यात 901 बालकांचा शाळांमध्ये प्रवेश\n; वेळापत्रक चार दिवसात होणार जाहीर\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्‍वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nशाळाबाह्य बालकांसाठी निरुत्साह; जिल्ह्यात 901 बालकांचा शाळांमध्ये प्रवेश\n; वेळापत्रक चार दिवसात होणार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_76.html", "date_download": "2021-07-30T10:00:00Z", "digest": "sha1:DOLEAGINI6ENT7ZJ2S3KPVKPOHTSJWUN", "length": 11568, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राच्या अभिवृद्धीसाठी समिती स्थापन ः महापौर वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राच्या अभिवृद्धीसाठी समिती स्थापन ः महापौर वाकळे\nशहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राच्या अभिवृद्धीसाठी समिती स्थापन ः महापौर वाकळे\nशहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राच्या अभिवृद्धीसाठी समिती स्थापन ः महापौर वाकळे\nअहमदनगर ः नागरी सुविधा देत असताना शहराच्या नाट्य,चित्रपट, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राचाही विकास व्हावा कलाकार आणि खेळाडू यांना त्यांच्या विकासासाठी उपाययोजना, स्पर्धात्मक कार्यक्रम राबविणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने अहमदनगर महानगरपालिका सांडकृतीक व क्रीडा समिती स्थापन करून जेष्ठ नाट्यकर्मी, खेळाडू, विवीध संस्था संघटनांचे तज्ञ प्रतिनिधी यांचा या समितीमध्ये समावेश आहे अशी माहिती महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी दिली.\nअहमदनगर महापालिका सांस्कृतिक व क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी युवा नाट्यकर्मींच्या अमित गटाणे यांना निवडीचे पत्र महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी भाजपा शहर अध्यक्ष महेंद्र गंदे, सभागृहनेते रवींद्र बारस्कर, मा. सभागृहनेते मनोज दुल्लम, भाजप मध्य मंडळ अध्यक्ष अजय चितळे,उदया कराळे,नितीन बारस्कार, सतीश शिंदे,पुष्कर कुळकर्णी, अभिजीत चिप्पा, किशोर कानडे आदी उपस्थित होते.\nसमितीचे अध्यक्ष युवा नाट्यकर्मी श्री.अमित शशिकांत गटणे हे असून मा.उपायुक्त श्री.यशवंत डांगे पदसिद्ध सचिव आहेत तर सन्माननीय सदस्य म्हणून श्री.शशिकांत नजान (समन्वयक अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि महापालिका प्रतिनिधी), प्रा.श्री.मधुसूदन मुळे (जेष्ठ नाट्यकर्मी), श्री.सतीश लोटके (नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई), श्री.अमोल खोले (अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखा), श्री.पी.डी. कुलकर्णी (जेष्ठ नाट्यकर्मी), श्री.श्याम शिंदे (राष्ट्रवादी सांस्कृतिक जिल्हा प्रमुख), श्री.श्रेणीक शिंगवी (जेष्ठ नाट्यकर्मी) श्री.सुमित कुलकर्णी (जेष्ठ नाट्यकर्मी), श्री.स्वप्नील मुनोत (युवा नाट्यकर्मी) श्रीमती अंजली वल्लाकट्टी, श्री.विराज मुनोत (युवा नाट्यकर्मी) श्री.निलेश सुभाष जाधव, श्रीमती शारदा होशिंग यांची निवड करण्यात आली आहे असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी संगितले. यावेळी बोलताना अमित गटणे म्हणाले की, महानगरपालिकेचे हक्काचे अद्यावत नाट्यगृह बांधकाम पूर्ण होऊन त्यात कलाकारांना सुविधा बाबत तसेच पिंपळगाव माळवी येथील नियोजित फिल्म सिटी बाबत पाठपुरावा करू तसेच नाट्य,सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रासाठी स्पर्धात्मक कार्यक्रम राबविणे कलाकार खेळाडू आणि महापालिका प्रशासना यांच्यात समन्वय साधने या साठी ही समिती कार्य करणार आहे.\nसांस्कृतिक आणि क्रीडा समिती अध्यक्ष,सचिव आणि समिती सदस्यांचे मा.खासदार श्री.सुजय विखे, मा.आमदार श्री.संग्राम भैय्या जगताप, आयुक्त मा.श्री.शंकर गोरे,उपमहापौर श्रीमती मालनताई ढोणे,स्थायी समिती सभापती श्री. अविनाश घुले, सभागृह नेते श्री.रवींद्र बारस्कर, विरोधी पक्षनेते मा.श्री.संपत बारस्कर, महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती शेळके यांनी अभिनंदन केले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/during-day-corona-increased-483-patients-77918", "date_download": "2021-07-30T11:04:32Z", "digest": "sha1:AZDP3XSI7FWRL46THWIYPIV6KQT6KRAU", "length": 17298, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कोरोना कमी होतोय ! दिवसभरात वाढले कोरोनाचे ४८३ रुग्ण - During the day, the corona increased by 483 patients | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n दिवसभरात वाढले कोरोनाचे ४८३ रुग्ण\n दिवसभरात वाढले कोरोनाचे ४८३ रुग्ण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\n दिवसभरात वाढले कोरोनाचे ४८३ रुग्ण\nसोमवार, 14 जून 2021\nजिल्ह्यात कोरोनाचे नवे ४८३ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख ७३ हजार पाच झाली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यांची संख्या तीन हजार ९९३ झाली आहे.\nनगर : जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४८३ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख ७३ हजार पाच झाली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यांची संख्या तीन हजार ९९३ झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ५९ रुग्ण श्रीगोंदे तालुक्‍यात आढळले.\nजिल्हा शासकीय रुग्णालयातील तपासणीत १८, खासगी प्रयोगशाळांतील तपासणीत २५९, तर रॅपिड अँटिजेन तपासणीत २०६ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात १३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत चार हजार ६५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्या ३२६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत दोन लाख ६४ हजार ३६० रुग्ण बरे झाले आहेत.\nतालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे ः राहुरी ५९, शेवगाव ४६, कर्जत, पाथर्डी व श्रीरामपूर- प्रत्येकी ३९, संगमनेर व नेवासे- प्रत्येकी ३८, पारनेर व श्रीगोंदे- प्रत्येकी ३७, जामखेड २८, अकोले २१, कोपरगाव १७, नगर शहर १५, राहाता १३, नगर तालुका ११ व भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत एक, परजिल्ह्यांतील ५ रुग्ण आढळले.\nबेलवंडी बनतेय कोरोना हॉटस्पॉट\nश्रीगोंदे : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण कमी होत असतानाच, बेलवंडी येथे मात्र संख्या कमी होत नसल्याने गावकरी व प्रशासन चिंतेत आहे. गावात आजही ॲक्टिव्ह ४८ रुग्ण आहेत. रुग्णसंख्या वाढण्याची कारणे शोधून गावकऱ्यांनी आता कोरोनाच्या हद्दपारीसाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, शासकीय यंत्रणा गावात नेमकी काय करते, याचाही शोध घ्यावा लागणार असल्याने, अधिकाऱ्यांनी बेलवंडीकडे लक्ष देण्याची गरज आहे.\nतालुक्यात काष्टीनंतर आता बेलवंडी आर्थिक सुबत्ता असणारे गाव होत आहे. तेथील व्यापार, शेतीउत्पादन व राजकारण वाढत असतानाच आता कोरोनाही वाढतोय, ही चिंतेची बाब आहे. गावात आतापर्यंत कोरोनाबाधित ७०० रुग्ण आढळले आहेत. सध्या अॅक्टिव्ह ४८ रुग्ण असून, २१ जणांना जीव गमवावा लागला आहे.\nगावकऱ्यांनी एकत्र येत काही उपाययोजना केल्या; मात्र तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचे वास्तव आहे. ग्रामपंचायत पुरेपूर प्रयत्न करीत आहे. तथापि, कोरोना चाचण्या करण्यास लोक घाबरले आहेत का, याचा शोध प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.\nथोरात म्हणतात हा असेल माझ्या जीवनाचा आनंदाचा क्षण\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआश्रमशाळांच्या आठवी ते बारावीच्या वर्गांना परवानगी\nनाशिक : ‘मिशन बिगीन अगेन’ (Schools are closed from Dec. 2020 under Mission begin again) अंतर्गत डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आलेले वर्ग फेब्रुवारी...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nभाजपने ऋण काढून सण करू नये\nनाशिक : कोरोनामुळे सर्वसामान्यांसह महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने (Nashik corporation`s financial position disturb due to covid19) विकासकामांवर...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमहानगरपालिकेचा झाला आखाडा; भाजप-कॉंग्रेसचे नगरसेवक भिडले, अन् महापौरही उतरल्या...\nचंद्रपूर : महानगरपालिकेचा गाडा अद्यापही रुळावर आलेला नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद येथे नित्याचाच झाला आहे. पण काल मात्र हद्दच झाली. भारतीय...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nफडणवीसांच्या दौऱ्यात कोरोना नियम बसवले धाब्यावर\nकोल्हापूर : पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या कोल्हापूर (Kolhapur)...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर तिसऱ्या लाटेच्या तोंडावर दिवसभरात आढळले हजारावर कोरोना पाॅझिटिव्ह\nनगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुस��्या लाटेत झालेली परिस्थिती लक्षात घेऊन...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका\nनाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे' तर 25 जिल्हे होणार अनलॉक\nमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nगँगस्टर छोटा राजनची प्रकृती ढासळली; तातडीने एम्समध्ये हलवले\nनवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन (Chhota Rajan) याची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील अखिल...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nलशीशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे विनापात्याच्या तलवारीने युद्ध\nमुंबई : देशातील लसीकरणाच्या संथ गतीबद्दल प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nछगन भुजबळ म्हणाले, `तूर्तास वीकेंड लॉकडाउन कायम`\nनाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सध्या सुरू आहे. (Since covid19 contagion is reducing...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nकोरोना corona नगर संगमनेर प्रशासन administrations व्यापार शेती farming राजकारण politics ग्रामपंचायत वन forest\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-sakshi-sivanand-disappeared-bollywood-due-to-underworld-5625135-PHO.html", "date_download": "2021-07-30T10:45:53Z", "digest": "sha1:HZA4NHMK466NWTH5PLS7UFQ4IEKBWHCB", "length": 3887, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sakshi Sivanand Disappeared Bollywood Due To Underworld | अंडरवर्ल्डच्या भीतीने या अभिनेत्रीने सोडले बॉलिवूड, आता करतेय हे काम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर ���िळवा मोफत\nअंडरवर्ल्डच्या भीतीने या अभिनेत्रीने सोडले बॉलिवूड, आता करतेय हे काम\nमुंबई - अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडचे फार जुने कनेक्शन आहे. अंडरवर्ल्डमुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचे करिअर खराब झाले आहे. त्यातीलच एक नाव आहे साक्षी शिवानंद(40 वर्षे). काही वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये साक्षीने तिच्या अभिनयाने चांगलीच ओळख निर्माण केली होती. पण बॉलिवूडमधील अंडरवर्ल्डच्या वाढत्या दबदब्याने घाबरलेल्या साक्षीने बॉलिवूडला रामराम करणे पसंत केले. साक्षीने कोणालाच तिचा पत्ताही सांगितला नाही.\nसाक्षीने 1995 साली 'जन्म कुंडली' या चित्रपटाने डेब्यू केला होता. याशिवाय तिने 'पापा कहते हैं' (1996), 'जंजीर' (1998), 'क्रोध' (2000), 'आपको पहले भी कहीं देखा है' (2002), 'खलनायकों का खलनायक' (2002) यासारख्या चित्रपटातही काम केले होते. 'आपको पहले भी कहीं देखा है' चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. पण या चित्रपटानंतर तिच्या आयुष्यातील अंडरवर्ल्डच्या हस्तक्षेपाने ती इतकी घाबरली की बॉलिवूड सोडून निघून हेली. सध्या साक्षी साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.\nपुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, तिच्याविषयीच्या खास गोष्टी..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-xiaomi-launches-4-new-gadgets-with-high-tech-features-news-in-marathi-4873569-NOR.html", "date_download": "2021-07-30T09:54:21Z", "digest": "sha1:2IGBYP5D3RBEW6NXOGTTAPBMSQMLCNPI", "length": 4257, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Xiaomi Launches 4 New Gadgets With High Tech Features | Xiaomi ने लॉन्च केले Mi Note आणि Pro हाय-टेक स्मार्टफोन्स; Iphone 6+ ला देणार टक्कर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nXiaomi ने लॉन्च केले Mi Note आणि Pro हाय-टेक स्मार्टफोन्स; Iphone 6+ ला देणार टक्कर\nXiaomi या चायना कंपनीने अखेर आपले दोन लेटेस्ट स्मार्टफोन Mi Note आणि Note Pro लॉन्च केले आहे. याशिवाय Headphone आणि Mini Set Top Box लॉन्च केला आहे. Xiaomi Mi Note स्मार्टफोन Apple Iphone 6+ ला टक्कर देण्याची शक्यता आहे.\nXiaomi कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च करून बाजारात दबदबा निर्माण केला आहे. कंपनीनुसार आतापर्यंत लॉन्च झालेल्या सर्व स्मार्टफोन Mi Note Pro मध्ये स्मार्ट फीचर्स आहेत. यात 4GB रॅम आहे. या फोनची किंमत 32,900 रुपये आहे.\nXiaomi Mi Note हा स्मार्टफोन Redmi चे नवे व्हेरिएंट आहे. या फॅबलेटमध्ये 3D कर्व्ड ग्लास बॅक पॅनल आहे. या डिव्हाइसची जाडी 6.95mm असून वजन 161 ग्रॅम आहे. फोनचा स्क्रीन 5.7 इंचा���ा असून 16GBच्या व्हर्जनची किंमत जवळपास 22,903 रुपये आहे. तसेच 64GB व्हर्जनची किंमत जवळपास 27,900 रुपये आहे.\nदोन स्मार्टफोनसह Xiaomi कंपनीने Mini Set Top Box देखील लॉन्च केला आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ कंटेंट स्ट्रीमिंगसाठी हा बॉक्स पॉवर अॅडॉप्टरवर फोनप्रमाणे लावता येतो.\nXiaomi कंपनीने फॅबलेट हेडफोन देखील लॉन्च केले आहे. या हेडफोनची 5,000 रुपये आहे. सर्व प्रकारचे स्मार्टफोनला हेडफोन सपोर्ट करेल. सेमीओपन हेडफोन 50mm चे मोठे स्पीकर्स आणि ओव्हर इअर आणि ऑन इअर कव्हरसोबत येतील.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, Xiaomi Mi Note आणि Xiaomi Mi Note Pro मधील फीचर्स...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-today-australia-england-play-first-one-day-match-4873708-NOR.html", "date_download": "2021-07-30T09:36:34Z", "digest": "sha1:KPZG7YNA3FKJ2V5A456ED4ABBE6DECL6", "length": 8445, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Today Australia-England Play First One Day Match | ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघांत आजपासून रंगणार तिरंगी मालिकेचा रोमांच - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघांत आजपासून रंगणार तिरंगी मालिकेचा रोमांच\nसिडनी - यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारी तिरंगी मालिकेतील पहिला वनडे रंगणार आहे. कसोटी मालिकेत भारताला २-० ने हरवल्यानंतर आता तिरंगी मालिका जिंकण्याच्या इराद्याने यजमान संघ मैदानावर उतरेल. दुसरीकडे पुढच्या महिन्यात सुरू होत असलेल्या वनडे वर्ल्डकपपूर्वी सरावाच्या दृष्टीने इंग्लंडसाठी ही तिरंगी मालिका महत्त्वाची ठरेल. तिरंगी मालिकेतील तिसरा संघ टीम इंडिया आहे.\nयजमान ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास सध्या बुलंदीवर आहे. सिडनी क्रिकेटच्या मैदानावर होणा-या या सामन्याद्वारे आणि मालिकेत कांगारूंना आपली विश्वचषकासाठीची दावेदार तपासता येणार आहे. रविवारी कांगारूंना मेलबर्नच्या मैदानात विश्वविजेत्या भारताशी लढायचे आहे. या मालिकेमुळे स्पर्धेतील तिन्ही संघांना वर्ल्डकपपूर्वी आपापल्या खेळाडूंचे फॉर्म, फलंदाजी क्रम, गोलंदाजी फळी तसेच अंतिम अकरा खेळाडूंचे कॉम्बिनेशन तपासता येईल.\nही मालिका पाहुण्या इंग्लंड संघासाठी एक आव्हानच असेल. इंग्लंडचा संघ एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. सध्या इंग्लंडचे कर्णधारपद इयान मोर्गनकडे सोपवण्यात आले आहे. तसेच तोच या यंदाच्या वर्ल्डकपमध्येही संघाच��� नेतृत्व करेल. गेल्या डिसेंबर महिन्यातच इंग्लंडने अंत्यत महत्त्वाचा निर्णय घेताना अॅलेस्टर कुकच्या जागी मोर्गनची नियुक्ती केली. मोर्गनच्या नेतृत्वाखाली संघबांधणी करण्याचे कठीण आव्हान इंग्लंडपुढे असेल. दोन सराव सामन्यांत इंग्लंडने मोर्गनच्या नेतृत्वाला साथ देताना तब्ल ७५५ धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे आता तिरंगी मालिकेतही मोर्गनच्या खेळीचा फायदा हाेण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी त्याला ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाच्या अव्वल गोलंदाजांच्या आव्हानाला सामाेरे जावे लागेल. यातील त्याचे यश हे संघासाठी महत्त्वाचे ठरेल.\nइंग्लंडचा नवा कर्णधार इयान मोर्गन स्वत: फॉर्मशी झंुजत आहे. गेल्या १९ डावांत त्याने एक अर्धशतक ठाेकले. इंग्लंडचा वनडे संघसुद्धा फॉर्मात येण्यासाठी प्रयत्न करेल. इंग्लंडचा गत ३ मालिकेत श्रीलंका व भारताविरुद्ध त्यांच्या देशात पराभव झाला.\nऑस्ट्रेलिया : जॉर्ज बेली (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्ती, फ्युकनर, अॅरोन फिंच, ब्रेड हॅडिन, जोस हॅझलवूड, मिशेल जॉन्सन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, गुरविंदर संधू.\nइंग्लंड : इयान मोर्गन (कर्णधार), मोईन अली, अँडरसन, गॅरी बॅलेंस, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीव्हन फिन, अॅलेक्स हाल्स, क्रिस जॉर्डन, ज्यो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, क्रिस वोक्स.\nयजमान ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने फेव्हरेट मानला जात आहे. स्नायू दुखावल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित कर्णधार मायकेल क्लार्क या मालिकेत खेळणार नाही. त्याच्या जागी जॉर्ज बेली संघाचे नेतृत्व करेल. इंग्लंडप्रमाणे ऑस्ट्रेलियालासुद्धा आपल्या काही प्रमुख खेळाडूंचा फॉर्म, फिटनेस तपासण्याची संधी या तिरंगी मालिकेत असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-50-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2021-07-30T09:40:18Z", "digest": "sha1:WSTWPKLIWT7PVGC5EGUVE3TNOMOWQCFB", "length": 11485, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कुकडीला पाणी; 50 गावांचा पाणीप्रश्‍न मिटला – Dainik Prabhat", "raw_content": "\nकुकडीला पाणी; 50 गावांचा पाणीप्रश्‍न मिटला\nशिरूर, पारनेर तालुक्‍यातील नागरिक समाधानी : जगप्रसिद्ध रांजण��ळगे खळखळले\nटाकळी हाजी- कुकडी नदीला पाणी सोडल्यामुळे टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे खळखळु लागले असून हे नयनरम्य दृश्‍य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढु लागली आहे. तर कुकडी नदीला पाणी सोडल्याने तसेच शिरूर व पारनेर तालुक्‍यातील सुमारे 50 गावांतील नळपाणी पुरवठा योजना सुरू होण्यास मदत होणार आहे.\nजगप्रसिद्ध रांजणखळगे (कुंड) परिसर गेली पाच महिन्यांपासून कोरडेठाक पडले होले; मात्र बुधवारी (दि. 31 जुलै) सकाळी मोठ्या प्रमाणात कुकडी नदीचे पाणी रांजणखळग्यात आले ते खळाळून वाहू लागले असून हे पाणी पहाण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव धरण 90 टक्‍के भरले असून या धरणातील पाणी पाच हजार क्‍युसेकने कुकडी नदीला तसेच 1300 क्‍युसेकने डावा कुकडी कालव्याला सोडण्यात आले आहे.\nमागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात पाण्याचा साठा फक्‍त 58 टक्‍के होता. सध्या कुकडी प्रकल्पाअंतर्गत परिसरात गेली चार दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. निघोज (ता. पारनेर) व टाकळीहाजी (ता. शिरूर) या भागातील गावांना फेब्रुवारी पासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावत होता. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत कडक उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई मोठ्याप्रमाणात जाणवू लागली. अनेक गावात टॅंकर सुरू होते; मात्र कुकडी डावा कालवा तसेच कुकडी नदीला पाणी सोडण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने या भागातील लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला असे असूनही कुकडी अधिकाऱ्यांनी या भागात पुरेसे पाणी सोडण्यास असमर्थता दाखवल्याने पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला तिष्ठत राहावे लागले होते.\nजगप्रसिद्ध रांजणखळगे (कुंड) यामध्ये सातत्याने पाणी असते यावर्षी भिषण पाणीटंचाई, कडक उन्हाळा व कुकडी अधिकाऱ्यांच्या चुकीचे धोरण यामुळे कुंडात पाण्याचे प्रमाण शुन्य टक्‍के होते. एप्रिल महिन्यात देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी राज्यातून पाच ते सहा लाख भाविक येत असतात मात्र, यासाठीसुद्धा कुकडीच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्यास नकार दिला. हा प्रकार गेल्या 20 ते 25 वर्षांत पहिल्यांदाच झाला असल्याने भाविक व ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्‍त केली होती.\nकुकडी नदीला मोठ्याप्रमाणात पाणी सोडल्याने या भागातील जनावरांच्या चाऱ्याचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. तसेच अनेक गावातील नळपाणीपुरवठा योजना सुरू होणार आहे.\n– राजेंद्र गावडे, संचालक, घोडगंगा कारखाना\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nहरियाणामध्ये जोरदार पाऊस; इमारतीची कोसळली भिंत\n#Photo_Gallery: महाराष्ट्र, गुजरात आणि हरियाणामध्ये जोरदार पाऊस\n…जेव्हा दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने येतात\nपालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय…\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nऔषधी गुणांनी युक्त तांदुळजा भाजीचे बहुगुणी फायदे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे…\nवाचकांच्या सोयीसाठी लवकरच डिजिटल ग्रंथालय : नगरसेवक नाना भानगिरे\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nवाघोली येथे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\n…जेव्हा दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने येतात\nपालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/horoscope-116/", "date_download": "2021-07-30T09:52:59Z", "digest": "sha1:KDF7GJTMOTO5RMADE7PWL2CROEY5DYXB", "length": 6465, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आजचे भविष्य – Dainik Prabhat", "raw_content": "\nमेष : श्रमसाफल्य. प्रतिष्ठा वाढेल.\nवृषभ : हातातील कामे लांबतील. खिसा पाकीट सांभाळा.\nमिथुन : जुन्या मित्रमैत्रिणींची भेट. लाभदायक दिवस.\nकर्क : मनोरंजन कराल. आवडत्या व्यक्तीस भेटाल.\nसिंह : नको त्या कामात वेळ जाईल. प्रयत्न निष्फळ होतील.\nकन्या : राग आवरा. अतिश्रम टाळा.\nतूळ : आवडत्या व्यक्तीस भेटा. प्रवास घडेल.\nवृश्चिक : नवीन व्यक्तीस भेटाल. कामे मिळतील.\nधनु : मेजवानीचा यो���. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.\nमकर : सुखासीन दिवस. पाहुणे येतील.\nकुंभ : अनपेक्षित कामे होतील. स्थावरचे व्यवहार उरका.\nमीन : वसुलीस अनुकूल दिवस. घरकामात वेळ जाईल.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nदेशात तिहेरी तलाक बंदी कायदा लागू\nआजचे भविष्य (गुरुवार, २९ जुलै २०२१)\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nआजचे भविष्य ( शनिवार, 24 जुलै 2021)\nआजचे भविष्य ( गुरुवार, २२ जुलै २०२१)\nआजचे भविष्य ( मंगळवार, २० जुलै २०२१)\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nआजचे भविष्य (गुरुवार, २९ जुलै २०२१)\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nआजचे भविष्य ( शनिवार, 24 जुलै 2021)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/13544", "date_download": "2021-07-30T10:52:57Z", "digest": "sha1:VG3D2JQSJATLH2YCQ3IV33L2JGHLLVRL", "length": 6188, "nlines": 114, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हिंदी, मराठी गाण्यांचे नोटेशन्स !!!!! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हिंदी, मराठी गाण्यांचे नोटेशन्स \nहिंदी, मराठी गाण्यांचे नोटेशन्स \nमराठी, हिन्दी गाण्यांच्या नोटेशन करिता हा बी बी चालु केला आहे. आपणास माहीत असलेल्या गीतांचे नोटेशन या ठिकाणी लिहू शकता. नोटेशन लिहिन्यासाठी पुढीलप्रमाणे नियमांचा वापर करावा.\n०१. गाण्याची ओळ प्रथम लिहुन त्या खालच्या ओळीत नोटेशन्स लिहावेत.\n०२. मंद्र सप्तकासाठी ठळक टाइप वापरावा. जसे कि,\nम मॅ प ध॒ ध नी॒ नी\n०३. मध्यम सप्तकासाठी रेगुलर लिहितो तसे लिहावे.\n०४. तार सप्तकासाठी स्वरांच्या वर अनुस्वार दयावा. जसे कि,\nसां रं॒ रें गं॒ गं मं मॅं पं धं॒ धं नीं॒ नीं\nटिपः कोमल स्वरांच्या खाली रेघ मारली आहे. तीव्र म वर अर्धा चंद्र दिला आहे.\nधन्य ते गायनी कळा\n >>>nIq ( एन, कॅपीटल\n>>>nIq ( एन, कॅपीटल आय, क्यू )\nआरती धन्स. बदल केला आहे.\nआरती धन्स. बदल केला आहे.\nमी शनवारी रवीवारी गाण्याची\nमी शनवारी रवीवारी गाण्याची प्रॅक्टिस करते त्याला हे उपयोगी होइल.\nअजुन कुनिच नोटेशन लिहिलि नहित\nअजुन कुनिच नोटेशन लिहिलि नहित का\nमाझ नाव कुलदीप थोपटे मि पन्चम सन्गित कला अकादमीत सन्गित शिकतो अमची स्नस्था ओर्केस्ट्रा बनवत आहे तरी कुनाला सामील व्हायच असल्यास स्नपर्क करवा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nधन्य ते गायनी कळा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n९) ऑटीझमचे फायदे Mother Warrior\n'लहर समंदर रे...' - 'कासव' माध्यम_प्रायोजक\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.axgreenhouse.com/company-profile/", "date_download": "2021-07-30T09:57:29Z", "digest": "sha1:SSYNPLUSB6X7ULF5BQAA7UGDY5LZZKD5", "length": 8479, "nlines": 177, "source_domain": "mr.axgreenhouse.com", "title": "कंपनी प्रोफाइल - सिचुआन ऐक्सियांग टेक्नॉलॉजी कं, लि.", "raw_content": "\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nफॅक्टरी ऑनलाईन भेट द्या\nसिचुआन ऐक्सियांग टेक्नॉलॉजी कं. लि.दुजियान्यजीन शहरात आहे, जे त्याचे पाणी म्हणून ओळखले जाते, आणि हे जागतिक संस्कृतीचे वारसा संरक्षण करणारे एक आहे. आम्ही ग्रीनहाऊस मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग, विक्री आणि तांत्रिक सेवेत प्रमुख आहोत. आणि आम्ही प्रगत ग्रीनहाउस प्रकल्पांमध्ये डिझाइन करीत आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या प्रणाली आणि त्यांची सामग्री प्रदान करण्याचे व्यावसायिक ग्रीनहाऊस सप्लायरही आहोत. सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्याकडे ब्लॅकआउट ग्रीनहाऊस, ग्लास ग्रीनहाऊस, पीसी-शीट ग्रीनहाऊस, प्लास्टिक-फिल्म ग्रीनहाऊस, बोगदा ग्रीनहाऊस आणि सौर ग्रीनहाऊस इत्यादींचे डिझाइन आणि स्थापित करण्याचा समृद्ध अनुभव आहे. अधिकाधिक कंपन्यांनी आमच्या कंपनीवर आधारित सहकार्य केले आहे. आमच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि किंमतीचा फायदा. आम्ही मागील दहा वर्षांहून अधिक काळात कठोर गुणवत्तेच्या मानकांवर आणि आयएसओ 9001 च्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रणाली प्रमाणीकरणाचे पालन करण्याचा आग्रह धरत आहोत. आम्ही आता आपल्या सर्वांना सहकार्य करीत उत्कृष्ट भागीदार बनविण्यासाठी व्यावसायिक तंत्रज्ञान आणि विचारशील सेवा वापरत आहोत. आमच्या कंपनीत आपले स्वागत आहे.\nआर अँड डी स्टाफ\nआमची उत्पादने मुख्यतः पेटंट केलेली सर्व-मूळ डिझाइन आहेत.\nपुरस्कार आणि इतर मान्यता\nआयएसओ 9001: 2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली.\nआयएसओ 14001: 2015 पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली.\nओएचएसएएस 18001: 2007 आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली.\nअनुसंधान व विकास यंत्रसामग्री / उपकरणे\nक्यूसी / तांत्रिक समर्थन\nसर्व नवीन विकसित उत्पादनांच्या तसेच खरेदीदारांसाठी मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेल्या उत्पादनांची सुरक्षा आणि गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतंत्र विभाग जबाबदार आहे.\n10 10 वर्षांहून अधिक निर्यात अनुभव\n,000 30,000.00 चौरस मीटर कारखाना\nBoth दोन्हीमध्ये प्रमाणित डिझाइन आणि उत्पादन क्षमता असू शकते\nProduct 5 उत्पादन ओळ\nSales व्यावसायिक विक्री आणि अभियंता कार्यसंघ\nGreen सर्वसमावेशक भागीदार सर्व ग्रीनहाऊससाठी आवश्यक असलेल्या सर्व सिस्टम आणि उपकरणे उपलब्ध करुन देण्यास सोयीस्कर करते\nInstallation स्थापना सूचना द्या\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: NO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/gujarat-withdrew-its-decision-to-start-the-school-as-the-threat-of-corona-increased-mhak-498244.html", "date_download": "2021-07-30T11:22:06Z", "digest": "sha1:ZRLOCH5FFOJ337QWRME4JFRIIHC5C6OA", "length": 6500, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनाचा पुन्हा उद्रेक, शाळा सुरू करण्याचा निर्णय या राज्याने घेतला मागे– News18 Lokmat", "raw_content": "\nकोरोनाचा पुन्हा उद्रेक, शाळा सुरू करण्याचा निर्णय या राज्याने घेतला मागे\nशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष नियमावलीही जारी करण्यात आली आहे. या नियमांचं पालन करणं शाळांसाठी बंधनकारक असणार आहे.\nदिवाळीची गर्दी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nगांधीनगर 19 नोव्हेंबर: कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने गुजरात सरकारने (Gujrat Government) शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार होत्या. मात्र रुग्ण संख्या वाढत असल्याने सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. आता परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. मार्च महिन्यापासून राज्यातली शाळा कॉलेजेस बंद असून Online अभ्यास सुरू आहे. दिवाळीची गर्दी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हरियाणामध्ये शाळा सुरू झाल्यानंतर 80 पेक्षा जास्त मुलांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गुजरातमधल्या अहमदाबाद (Ahmadabad city) प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून शहरात रात्री कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. तर कोरोनाचा(Covid-19) मुकाबला करण्यासाठी 300 डॉक्टर्स आणि मेडिकलच्या 300 विद्यार्थ्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्याच बरोबर 20 रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. शहरातल्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समधले बेड्स वाढविण्यात आले आहेत. शहरात सध्या 2600 बेड्स खाली आहेत. लोकांनी नियमांचं सक्तीने पालन करावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पुढच्या आदेशापर्यंत हा कर्फ्यू कायम राहणार असल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे. अहमदाबाद हे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं होतं. दिवाळीची गर्दी ओसरल्यानंतर आता रुग्णांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.\nकोरोनाचा पुन्हा उद्रेक, शाळा सुरू करण्याचा निर्णय या राज्याने घेतला मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T12:00:46Z", "digest": "sha1:MPWPNEIVRY6XJR4AAFO4W3HK3J23NKR4", "length": 4270, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विकिपीडिया वर्ण-प्रतियोजन साचे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"विकिपीडिया वर्ण-प्रतियोजन साचे\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nविकिपीडिया प्रारुपण व क्रिया साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जून २०१७ रोजी १७:३२ वाजता केला ग��ला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/2144", "date_download": "2021-07-30T10:41:44Z", "digest": "sha1:IXQZZ6JSZBSIU5S6IWC67MHOLJISS2NK", "length": 2725, "nlines": 56, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत नामदेवांचे अभंग| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसंत नामदेवांचे अभंग (Marathi)\nसंत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. READ ON NEW WEBSITE\nश्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद\nसंत नामदेवांचे अभंग - भेट\nसंत नामदेवांचे अभंग - मागणें\nसंत नामदेवांचे अभंग - संतस्तुति\nसंत नामदेवांचे अभंग - जनाबाईचा निश्चय\nसंत नामदेवांचे अभंग - भाट\nसंत नामदेवांचे अभंग - आऊबाईचे अभंग\nसंत नामदेवांचे अभंग - लाडाईचा अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/blast-in-dahanu-fireworks-factory-in-palghar-sgy-87-2502265/lite/", "date_download": "2021-07-30T12:07:28Z", "digest": "sha1:VAV6XS5UPLOLVGBSXX5BTFOSO74LAXQM", "length": 6656, "nlines": 122, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Blast in Dahanu Fireworks factory in Palghar sgy 87 | मोठी बातमी! डहाणूमध्ये फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट; ५ ते १० किमीपर्यंतचा परिसर हादरला | Loksatta", "raw_content": "\n डहाणूमध्ये फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट; ५ ते १० किमीपर्यंतचा परिसर हादरला\n डहाणूमध्ये फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट; ५ ते १० किमीपर्यंतचा परिसर हादरला\nकंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत\n...तर महाबळेश्वर असेल जगातील सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण\n भारतानं जपानला त्यांच्याच मातीत चारली धूळ\n\"बिर्याणीसाठी पैसे कशाला द्यायचे\"; 'त्या' ऑडिओ क्लिपमुळे पुणे पोलीस दलात खळबळ\nपालघरच्या डहाणू तालुक्यातील डेहणेपळे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की आजुबाजूची गावेही मोठ्या प्रमाणात हादरली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, सुमारे पाच ते १० किलोमीटर परिसरातील घरांना मोठे धक्के जाणवले.\nमिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत वेल्डिंगचं काम सुरू होतं, त्याचदरम्यान आग लागल्याने हा स्फोट झाला आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात कामगार अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाना आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नसून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू झाले आहे.\n“स्फोटात दहा जण भाजले असून एक जण गंभीररीत्या जखमी आहे. जखमींना डहाणू आशागड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलासह तहसीलदार व संबंधित खात्यांचे अधिकारी घटनेची चौकशी करण्यासाठी दाखल झाले आहेत,” अशी माहिती तहसीलदारांना दिली आहे.\nमुंबई, ठाण्यात निर्बंध शिथिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/ELIE-WIESEL.aspx", "date_download": "2021-07-30T10:30:45Z", "digest": "sha1:RECNDTTAEFG67ZWMDI4YN5A3T65SL3HB", "length": 6933, "nlines": 124, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nएली वायझेल यांचा जन्म १९२८ मध्ये रुमानियात झाला. अगदी लहान असतानाच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला ऑशवित्झ इथे हद्दपार करण्यात आले. नंतर बुशेनवाल्डच्या तुरुंगात. तिथल्या छळामध्ये त्यांचे आई-वडील आणि लहान बहीण यांचा मृत्यू ओढवला. महायुद्ध संपल्यावर एली वायझेल पॅरिसला गेले. तिथे त्यांनी नाइट हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामध्ये त्यांच्या हेलावून टाकणाऱ्या आठवणी आहेत. एली वायझेल हे बोस्टन विद्यापीठामध्ये ह्युमॅनिटीज या विषयाचे प्रोफेसर आहेत आणि यू. एस. होलोकॉस्ट मेमोरियल कौन्सलचे अध्यक्ष आहेत. अ बेगर इन जेरुसलेम आणि सोल्स ऑन फायर या दोन पुस्तकांनी त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. प्रत्येक सहृदय, संवेदनशील माणसाने अवश्य वाचावीत, अशी ही पुस्तके आहेत. कला आणि प्रतिभा यांचा उत्कृष्ट मिलाफ या पुस्तकांमध्ये आढळतो. डॉन, द अक्सिडेंट, द टाउन बियाँड द वॉल, लीजन्डस ऑफ अवर टाइम, द ओथ, द मॅडनेस ऑफ गॉड, अ ज्यू टुडे ही तसेच इतर आणखी काही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. १९८६ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. नोबेल पारितोषिक समितीने एली वायझेल यांच्याबद्दल म्हटलं आहे : ज्या वेळी वंशवाद, हिंसाचार, दडपशाही यांनी जगाचा ताबा घेतला होता, त्या वेळी मानवतेला आध्यााQत्मक शक्तीच्या बळावर मार्गदर्शन करणाNया नेत्यांपैकी ते एक आहेत. अमर्याद मानवताप्रेम हेच न्याय आणि शांततेसाठी चिरकाल टिकणारे मूल्य आहे याचा त्यांनी जगापुढे वारंवार उच्चार केला आहे.\nप्रतेक नोकरी करण्यारया व्यक्तीने जरुर वाचावे.. या मधे लेखकाने अतिशय सुंदर पणे विविध व्यक्तींचे अनुभव मांडले आहेत. नोकरी करण्यारया माणसाच्या वेग वेगळ्या छटा त्यांचे जिवनातल आनंद, संघर्ष, प्रोब्लेम सर्व काही आहे यात. वाचताना किती प्रसंग आपल्या सोबतहीघडुन गेले आहे अस वाटत..\nनाथ हा माझा - डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अत्यंत वाचनीय चरित्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T10:54:57Z", "digest": "sha1:G7CD37MSS4GCPW6PJR6THA7ENFJUA46E", "length": 7002, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "मुस्लीम बांधवांनी घडवले मानवतेचे दर्शन : परप्रांतीयांना दिले जेवण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमुस्लीम बांधवांनी घडवले मानवतेचे दर्शन : परप्रांतीयांना दिले जेवण\nमुस्लीम बांधवांनी घडवले मानवतेचे दर्शन : परप्रांतीयांना दिले जेवण\nखिर्डी : महाराष्ट्रातील विविध भागातून उत्तर प्रदेश, बिहार, आसाम तसेच राज्याच्या अन्य भागात रेल्वेने जाणार्‍या परप्रांतीयांना खिर्डी, निंभोरा स्टेशन व निंभोरा येथील मुस्लिम बांधवांतर्फे मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जात आहे शिवाय पाणी, बिस्कीट, फळे तसेच केळी व इतर खाद्य पदार्थांचे वाटप केले जात असल्याने परप्रांतीय रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nमुस्लीम बांधवांनी जोपासला निरंतर सेवाभाव\nदोन दिवसांपासून जवळपास दहा रेलगाड्या येथे थांबल्यानंतर मुस्लिम बांधवांतर्फे मदत कार्य जोमाने सुरू करण्यात आले. मुस्लीम बांधवांसह अन्य बांधवांनी या सेवा कार्यास हातभार लावला आहे. स्थानिक पोलीस प्रशासनानेदेखील या कामाला सहकार्य केले आहे. अन्नदान हे श्रेष्ठदान मानले जात असल्याने खिर्डीतील एका फळ विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेले जवळपास 20 क्विंटल टरबूज आपल्या राज्यात परत जाणार्‍या प्रवाश्यांना वाटप करून त्यांना दिलासा दिला. अन्नदान व खाद्यपदार्थ वाटप करताना सोशल डिस्टन्स पाळले जात असून या उपक्रमामुळे परप्रांतीय बांधवांनी समाधान व्यक्त करीत नागरीकांचे आभार मानले आहेत.\nईदनिमित्त राष्ट्रीय मानव अधिकार संस्थेतर्फे शिरखुर्म्याचे साहित्य वाटप\nभुसावळातील व्यापार्‍यावर चाकूहल्ला : तिघा आरोपींना अटक\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.soydemac.com/mr/Apple%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T09:50:46Z", "digest": "sha1:FLQMP4WQFV6ESOWT5NDBL5WVWUDQRKSY", "length": 11445, "nlines": 91, "source_domain": "www.soydemac.com", "title": "Appleपलच्या नवीनतम हालचालीमुळे Appleपल वॉच | वर ग्लूकोज मॉनिटरिंगची पुष्टी असल्याचे दिसते मी मॅकचा आहे", "raw_content": "\nAppleपलच्या या नवीन हालचालीमुळे Appleपल वॉचवरील ग्लूकोज मॉनिटरिंगची पुष्टी होते असे दिसते\nमॅन्युअल अलोन्सो | 08/05/2021 14:00 | ऍपल पहा\nपुढील Appleपल वॉच समाविष्ट करू शकणार्‍या नवीन कार्यक्षमतेबद्दल आम्ही बर्‍याच दिवसांपासून अफवा करीत होतो. आम्ही ग्लूकोज मॉनिटरबद्दल बोलत आहोत. वरील माहितीसह हे अफवा गंभीर असल्याचे स्पष्ट दिसत होते. Thirdपलची स्वत: ची युक्ती नसल्यास केवळ तृतीय कंपन्यांचे कार्यच नाही. खरं तर आपण घेतलेली शेवटची कारवाई आमच्याकडे घड्याळावर ते नवीन मीटर असेल याची पुष्टी दिसते.\nPrivateपल वॉचच्या खासगी व्यवसायी म्हणून काम करण्याच्या क्षमतेबद्दल आम���ही बर्‍याच वेळा बोललो आहोत. ते बरे करण्यास सक्षम नाही वगळता, हे आपल्या आरोग्यासाठी फायद्याच्या अनेक गोष्टी करते. हे आपल्याला हृदयाच्या समस्यांपासून प्रतिबंधित करते, पडझड होण्यास मदत करते, आम्ही चांगल्या हाताची स्वच्छता राखतो ... इ. Appleपलला पाहिजे असलेली पुढील गोष्ट म्हणजे आम्हाला नियंत्रित करण्यात मदत करणे आमच्या ग्लुकोजची पातळी आणि ती खूप गंभीर असल्याचे दिसते.\nकेवळ त्या बातमीमुळेच नाही ते आधीच समोर आले आहेत या नवीन तंत्रज्ञानाबद्दल, नाही तर कारण आम्हाला आता Appleपल खात्यात घ्यावे लागेल वापरकर्त्यांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे Watchपल वॉच आणि त्यांच्या खाण्याच्या सवयी, औषधे आणि रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचा मागोवा घेण्यासाठी कोणताही अ‍ॅप वापरत असल्यास त्यांना विचारले.\nसर्व्हेचा स्क्रीनशॉट 9to5Mac सह सामायिक केले होते ब्राझिलियन वाचकाद्वारे, जो तो आपल्या ईमेलमध्ये प्राप्त करतो. सर्वेक्षणात आरोग्याच्या वैशिष्ट्यांना समर्पित केलेला एक विभाग आहे, introductionपल वॉचची सुरूवात झाल्यापासून हा एक प्रमुख विक्री बिंदू बनला आहे.\nया प्रश्नांच्या अनुषंगाने Appleपलही प्रश्न विचारतो आरोग्य डेटा व्यवस्थापित करण्यासाठी तृतीय-पक्ष अनुप्रयोगांबद्दल. सर्वेक्षणात वर्कआउट्सचा मागोवा घेण्यासाठी तृतीय-पक्षाच्या अनुप्रयोगांचा वापर, खाण्याच्या सवयींचा मागोवा घेणे (हायड्रेशन आणि पोषण समावेश) आणि इतर आरोग्य सेवा व्यवस्थापित करणे (जसे की औषधे आणि उर्जेची देखरेख पातळी) रक्त शर्करा) यासाठी पर्याय उपलब्ध आहेत.\nआम्हाला माहित आहे की या सर्वेक्षणांनी निर्णय घेण्यासाठी आधीच्या प्रसंगी कंपनीची सेवा दिली होती. उदाहरणार्थ नवीन आयफोन 12 आणि इतर डिव्हाइसमधील चार्जर काढताना. म्हणून आम्ही म्हणू शकतो की हा एक चांगला स्रोत आहे आणि तो आहे शक्यता पेक्षा अधिक weपल वॉच 7 वर आमच्याकडे ते ग्लूकोज मीटर आहे जे आम्हाला माहिती नाही की ते सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर अद्यतन असेल. आशा आहे की हे प्रथम होईल आणि म्हणून आपल्या उर्वरित लोकांना देखील त्याचा फायदा होईल.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: मी मॅकचा आहे » ऍपल उत्पादने » ऍपल पहा » Appleपलच्या या नवीन हालचालीमुळे Appleपल वॉचवरील ग्लूकोज मॉनिटरिंगची पुष्टी होते असे दिसते\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nDetपल डेव्हलपर अकादमी डेट्रॉईटची पहिली राष्ट्रीय इमारत ताब्यात घेईल\nपुढील मॅकबुक एअर, नवीन आयमॅक सारख्या विविध रंगांमध्ये\nAppleपल आणि मॅक वर नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/modi-govt-may-cut-spending-by-up-to-rs-2-lakh-crore", "date_download": "2021-07-30T10:14:52Z", "digest": "sha1:7FSKOJE3JVE5R27Q3URG6NRILOYDBA3G", "length": 9225, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "चालू आर्थिक वर्षात खर्चात २ लाख कोटी रु.ची कपात - द वायर मराठी", "raw_content": "\nचालू आर्थिक वर्षात खर्चात २ लाख कोटी रु.ची कपात\nउत्पन्नात सुमारे २.५ लाख कोटी रुपये इतकी घट होईल अशी अपेक्षा असल्याने सरकारला तूट “स्वीकारार्ह मर्यादांच्या” आत राखण्यासाठी खर्च कमी करणे भाग आहे.\nनवी दिल्ली: अलिकडच्या काळात कराच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे भारत सरकार येत्या वित्तीय वर्षात खर्चामध्ये जवळजवळ २ लाख कोटी रुपये इतकी कपात करण्याची शक्यता असल्याचे तीन सरकारी सूत्रांनी सांगितले.\nआशियाची तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था गेल्या सहासात वर्षात खाजगी गुंतवणुकीच्या अभावामुळे आत्तापर्यंत सर्वात मंद गतीने वाढत आहे. सरकारने खर्च कमी केला तर त्याचा अर्थव्यवस्थेवर आणखी विपरित परिणाम होईल.\nपण उत्पन्नात सुमारे २.५ ट्रिलियन रुपये (२,५०० अब्ज रुपये) इतकी घट होईल अशी अपेक्षा असल्याने सरकारला तूट “स्वीकारार्ह मर्यादांच्या” आत राखण्यासाठी खर्च कमी करणे भाग आहे, असे एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर रॉयटर्सला सांगितले. २ लाख कोटी रुपयांची कपात म्हणजे एका वर्षाच्या खर्चात सुमारे ७% कपात होते.\nमागणीचा अभाव आणि क��र्पोरेटचे उत्पन्न कमी होणे यामुळे या वर्षात कर संकलन कमी झाले. विश्लेषकांच्या मते याचा वाढीवर विपरित परिणाम होईल.\n“जेव्हा खाजगी गुंतवणूक इतक्या मोठ्या प्रमाणात कमी आहे, तेव्हा त्याच्या परिणामी आर्थिक वृद्धीचा दर निश्चितच आणखी कमी होईल,” असे एल अँड टी फायनान्शियलच्या मुख्य अर्थतज्ञ रूपा रेगे नित्सुरे म्हणाल्या.\nफेब्रुवारी २०१९ मध्ये केंद्रीय बँकेने व्याज दरांमध्ये १३५-बेसिस-पॉइंट इतकी कपात करूनही भारताची अर्थव्यवस्था सहा सलग तिमाहींमध्ये मंदावत गेली आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीमध्ये वृद्धी दर ४.५% इतका होता.\nआता, भारतीय रिझर्व्ह बँकेलासुद्धा वाढत्या चलनवाढीबद्दल चिंता वाटू लागली आहे. चालू आर्थिक वर्षाकरिता तिने वाढीचा अंदाज ५% इतका कमी केला असला तरीही, ५ डिसेंबर रोजी तिने की लेंडिंग रेटमध्ये कोणताही बदल केला नाही.\nसप्टेंबर २०१९ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अचानक कॉर्पोरेट कर दरात कपात करूनही अर्थव्यवस्थेत खाजगी गुंतवणुकीमध्ये वाढ झालेली दिसत नाही.\nसूत्रांच्या म्हणण्यानुसार सरकार आर्थिक तूट जीडीपीच्या ३.८% च्या आत राखण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता आहे. मात्र ३.३%चे सुरुवातीला ठरवलेले लक्ष्य साध्य करणे मात्र शक्य होणार नाही.\nसरकार चालू वर्षात सुधारित आर्थिक तूट भरून काढण्यासाठी ३०० अब्ज ते ५०० अब्ज इतके अतिरिक्त कर्ज घेण्याची घोषणा करण्याची शक्यता असल्याचे सरकारच्या दोन सूत्रांनी सांगितले.\nइराकमधील अमेरिकी तळावर इराणचे हवाई हल्ले\nकामगार संघटनांच्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/dasara-boom-market-aurangabad-news-363724", "date_download": "2021-07-30T10:46:44Z", "digest": "sha1:5SYGQMWJHTWM77KSSS3AZUHSKKPISSXD", "length": 8379, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दसऱ्याच्या निमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी नवचैतन्य, पाचशे वाहनांची बुकिंग, ७० वाहनांची डिलव्हरी", "raw_content": "\nसाडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या दसरा सणानिमित्ताने बाजारपेठेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहेत. कोरोनामुळे सहा महिन्याहून अधिक काळ बाजारपेठा बंद होत्या.\nदसऱ्याच्या निमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी नवचैतन्य, पाचशे वाहनांची बुकिंग, ७० वाहनांची डिलव्हरी\nऔरंगाबाद : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या दसरा सणानिमित्ताने बाजारपेठेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहेत. कोरोनामुळे सहा महिन्याहून अधिक काळ बाजारपेठा बंद होत्या. दसऱ्यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. दसऱ्यांच्या मुहूर्तावर सोने-चांदी,वाहन, आणि घर खरेदी शुभ मानली जाते. या नवरात्सोवात जवळपास पाचशे चारचाकी वाहनाची व दीड हजारहून अधिक दुचाकी वाहनांची बुकिंग झाली आहे. रविवारी (ता.२५) दसऱ्यांच्या मुहूर्तावर या वाहनांची डिलेव्हरी देण्यात येणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.\nकोचिंग क्लासेस एक नोव्हेंबरलाच सुरु करु, कारवाई केली तर संघटनेनेचा आत्मदहनाचा इशारा\nदसऱ्या निमित्ताने चारचाकी वाहन कंपन्यांनी बंपर ऑफर जाहीर केल्या आहेत. यासह बँकानंही व्याजदर कमी केल्याने नवरात्र सुरू झाल्यापासून बुकिंग वाढल्या. दसऱ्यांची दिवशी पाचशे चारचाकी वाहना विक्री होणार आहेत. तर दिड हजारहून अधिक दुचाकीची बुकिंग झाली आहेत. बीएस-६ प्रणालीचे वाहने विक्रीसाठी आल्याने किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन प्रणालीच्या तुलनेत ही वाढ तुरळक आहे. मात्र दसऱ्या निमित्ताने वाहन मार्केट चांगले राहणार आहेत. कोट्यवधी रुपयांचा उलाढाल यातून होईल. अशी माहिती ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञ विकास वाळवेकर यांनी सांगितले.\nलॉकडाऊननंतर आता काही पुर्वपदावर येणारे रियल ईस्टेट क्षेत्रात चैतन्याचे वातावरण आहे. सरकारने नोंदणी शुल्कात (रजिस्ट्री) दिलेली सूट, एक टक्का जीएसटीमुळे घर खरेदी घराची विचारणा वाढली आहे. क्रेडाईच्या सदस्याचे सुरु असलेल्या विविध प्रकल्पातून रोज एक ते दोन घरांची बुकिंग होत आहेत. तर दसऱ्यांच्या मुहूर्तावर जवळपास शंभरहून अधिक गृहप्रवेश होणार आहे. कोरोनाच्या संकाटात आलेला हा दसऱ्या बांधकाम व्यवसायिकांना आधार देणारा ठरत आहेत. अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष नरेद्रसिंग जाबिंदा यांनी सांगितले. तसेच सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे सोने-चांदीचे मार्केट चांगले राहणार असल्याचा विश्‍वास सराफा राजेंद्र मंडलिक यांनी व्यक्त केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/today-the-sun-has-risen-not-a-new-one-milk-anointing-of-chhatrapati-shivaji-in-chanting-of-vedmantra/", "date_download": "2021-07-30T11:26:02Z", "digest": "sha1:43DAOPVXAINFDQTZQWCYICZWEPDNJX57", "length": 8556, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा..! वेदमंत्रोच्चारात छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nआज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा.. वेदमंत्रोच्चारात छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक\nजालना ( प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ,विश्ववंदनीय, क्षत्रियकुलवंत, कुळवाडीभूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती शुक्रवारी (ता.१९) जालना शहरासह जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. शिवछत्रपती सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित जयंती उत्सव समितीच्या वतीने नवीन जालना भागातील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोर वेदमंत्रोच्चारात , छत्रपती शिवरायांचा विधीवत दुग्धाभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय,,,,,, जय भवानी,,,,जय शिवाजी,,,,हर $$ हर$$ महादेव,,,जय जिजाऊ,,जय शिवराय,,, जय भवानी,,,,जय शिवाजी,,,,हर $$ हर$$ महादेव,,,जय जिजाऊ,,जय शिवराय,,,अशा गगनभेदी घोषणा देत शिवप्रेमींनी संपूर्ण आसमंत दणाणून सोडला.\nदरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात व जल्लोषात साजऱ्या होत असलेल्या शिवजन्मोत्सवावर यंदा कोरोना संसर्गाचे सावट असल्याने सार्वजनिक मिरवणूक रद्द करण्यात आली. त्याऐवजी रुग्णांना फळ वाटप, गोशाळेत चारा व गरजवंत महिलांना साड्यांचे वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शिव जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळपासूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन शिवप्रेमींनी आपल्या सोयीनुसार महाराजांचे दर्शन घेतले .तर उत्सव समितीच्या वतीने महाराजांच्या मूर्तीचा विधीवत दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी अंकुशराव देशमुख, अंकुशराव राऊत, आर .आर. खडके,विजयकुमार पंडित, ज्ञानदेव पायगव्हाणे,विश्वासराव भवर,अशोकराव आगलावे, श्री.शिर्के, समितीचे अध्यक्ष रवींद्र राऊत, कार्याध्यक्ष सुभाष देवीदान, सचिव ॲड. रवींद्र डुरे ,कोषाध्यक्ष सतीश जाधव ,उपाध्यक्ष विमलताई आगलावे, क्रांतीताई खंबायत कर ,शितल ताई तनपुरे, सुवर्णा राऊत, विभावरी ताकट ,गणेश सुपारकर, सागर देवकर ,तय्यब देशमुख, प्रकाश जगताप ,संजय देठे ,राजेंद्र गोरे, प्रशांत गाढे,शिवाजीराव तनपुरे, दिगंबर राव पेरे, सुरेश गाजरे, संतोष गाजरे ,विजय वाढेकर, भरत मानकर, विलास तिकांडे,प्रवीण बावणे,गजानन लाखोले,इंजि. भुरेवाल, घनश्याम बिर्ला, सुशील शिंदे ,मुन्ना गजभिये ,रवी खांडेकर यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य व शिवप्रेमींची उपस्थिती होती. पुतळा परिसरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता ठेवून कारंजे सुरू करण्यात आल्याने शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले. दरम्यान दिवसभर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवप्रेमींनी येऊन जयंतीनिमित्त अभिवादन केले.\nखुरगाव येथे बुद्धाच्या धम्मसौंदर्याची निर्मिती – पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना करोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2021-07-30T11:47:20Z", "digest": "sha1:GFHVU4G6DHPD4U6VBUP5QO3ZDF6OW4C6", "length": 7981, "nlines": 76, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भारतीय विमानतळ प्राधिकरण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय विमानतळ प्राधिकरण(इंग्लिश- Airports Authority of India (AAI) (हिंदी- भारतीय विमानपत्तन प्राधिकरण) ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिचे काम विमानतळ (बांधणी आणि देखरेख) आणि हवाई वाहतूक नियंत्रण हे आहे.\nविमानतळ (बांधणी आणि देखरेख), हवाई वाहतूक नियंत्रण\nराजीव गांधी भवन, सफदरजंग विमानतळ, नवी दिल्ली- ३\nविमानतळ (बांधणी आणि देखरेख), हवाई वाहतूक नियंत्रण\nभारतातील विमानतळ, जुनी, रूढ व वापरातली नावे आणि नवीन वापरली न जाणारी नावेसंपादन करा\nअहमदाबाद विमानतळ : सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ\nअमौसी विमानतळ, लखनौ विमानतळ : चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ\nइंदूर विमानतळ, देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ\nओझर विमानतळ, नाशिकचा विमानतळ\nकाशीचा विमानतळ, बनारस विमानतळ. वाराणशी विमानतळ : लाल बहादूर शास्त्री विमानतळ\nगोवा विमानतळ, दाभोळी विमानतळ\nगोहत्ती विमानतळ, गुवाहाटी विमानतळ. गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ\nजबलपूर् विमानतळ, डुमना विमानतळ\nडमडम विमानतळ, कलकत्ता विमानतळ\nदिब्रुगड एअरपोर्ट, मोहनबारी एअरपोर्ट\nपाटणा विमानतळ : लोकनायक जयप्रकाश विमानतळ किंवा जयप्रकाश नारायण विमानतळ\nपालम विमानतळ, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ :इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबंगलोर विमानतळ, यलहंका विमानतळ : केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ\nबाबटपूर विमानळ, काशीचा विमानतळ, बनारस विमानतळ. वाराणशी विमानतळ : लाल बहादूर शास्त्री विमानतळ\nबेगमपेट विमानटळ, हैदराबाद विमानतळ :\nभोपाळ विमानतळ, [[राजा भोज एअरपोर्ट)\nमीनांबक्कम विमानतळ, मद्रास विमानतळ, चेन्नई विमानतळ, चेन्नाई विमानतळ\nमुंबई विमानतळ, बॉंबे एअरपोर्ट, सांताक्रूझ विमानतळ, सहारा विमानतळ : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ\nमोहनबारी एअरपोर्ट, दिब्रुगड एअरपोर्ट\nशिलाँग विमानतळ, उमरोई विमानतळ\nलोहेगाव विमानतळ, पुणे विमानतळ\nसफदरजंग विमानतळ, दिल्ली विमानतळ\nसांताक्रूझ विमानतळ, मुंबई विमानतळ, बॉंबे एअरपोर्ट, सहारा विमानतळ : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ\nसिव्हिल एअरपोर्ट हरणी, बडोदा एरोड्रोम, बरोडा एरोड्रोम : वडोदरा एअरपोर्ट\nLast edited on ९ फेब्रुवारी २०२१, at १५:४०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०२१ रोजी १५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Webarchive_template_webcite_links", "date_download": "2021-07-30T11:48:00Z", "digest": "sha1:RUW4WU52BYVHOJEKK3NFZFST62AHYSHH", "length": 6184, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Webarchive template webcite links - विकिपीडिया", "raw_content": "\nहा मागोवा घेणारा वर्ग आहे\nतो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो—हा विश्वकोशाच्या वर्गीकरण प्रणालीचा भाग नाही.\nहा वर्ग, जोपर्यंत त्याचेशी संबंधीत माझ्या पसंती या नीट स्थापिल्या जात नाही तोपर्यंत— या वर्गाचे सदस्य असलेल्या लेखपानावर लपविलेला आहे .\nहे वर्ग मागोवा घेण्यास, बांधणीस व याद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी \"सर्वांचे लक्ष\" वेधण्यास वापरल्या जातात.(उदाहरणार्थ, नापसंत वाक्यरचना वापरणारी पाने), किंवा, ज्या पानांचे संपादन लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे.\nहे वर्ग वेगवेगळ्या याद्यांचे सदस्य असलेले लेख किंवा उपवर्ग यांना अधिक मोठ्या व चांगल्या याद्यांमध्ये(discriminated by classifications) एकत्रित करण्यास आपली सेवा प्रदान करतात.\nप्रशासक / प्रचालक:जरी हा वर्ग रिकामा दिसत असेल तरीही तो वगळू नका \nहा वर्ग कधी-कधी किंवा बऱ्याच वेळेस रिकामा असू शकतो.\nसाचा {{Webarchive}} चा हा मागोवा घेणारा वर्ग आहे.\n{{webarchive}} या साच्यामार्फत, वेबसाईटला दिलेले दुवे असणारे लेख येथे आहेत.\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१८ रोजी १८:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/20536-2/", "date_download": "2021-07-30T11:48:57Z", "digest": "sha1:6FD6C6GUAVAIBVV7GJD4FKLYMTWA5JYA", "length": 10827, "nlines": 141, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "पुढील चार दिवस कोल्हापूर, सातारामध्ये अतिवृष्टी इशारा | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome सामाजिक पुढील चार दिवस कोल्हापूर, सातारामध्ये अतिवृष्टी इशारा\nपुढील चार दिवस कोल्हापूर, सातारामध्ये अतिवृष्टी इशारा\nAapli Maay Marathi News Network : महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने काेकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून पुढील चार दिवस कोल्हापूर,सातारा, पुण्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nघाट माथ्यावर सध्या जोरदार पाऊस पडत आहे.डुंगरवाडी १००,लोणावळा, भिरा,ताम्हिणी ९०,दावडी,कोयना (पोफळी),खोपोली ७० मिमी पावसाची नोंद झाली होती. दिवसभरात महाबळेश्वर येथे ६६, पुणे ५, कोल्हापूर६, सातारा, नाशिक २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाची एखादी सर येत होती. पुढील चार दिवस पुणे,कोल्हापूर,सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इसल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.\nPrevious articleजसे स्वतः गाडी चालवत तुझ्या विठ्ठलाच्या आले तसेच मंत्रालयातही जाऊ दे\nNext articleमहाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही ; निलेश राणे\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या ���ंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar-pimpri-chinchwad/mla-landages-helping-hand-minister-valsens-ambegaon-77923", "date_download": "2021-07-30T11:16:00Z", "digest": "sha1:6U4WGSUPJEM6CWCP4QODZCNIHIRG5J53", "length": 22419, "nlines": 226, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आमदार लांडगेंचा मदतीचा हात मंत्री वळसेंच्या आंबेगावसाठी - MLA Landage's helping hand for Minister Valsen's Ambegaon | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार लांडगेंचा मदतीचा हात मंत्री वळसेंच्या आंबेगावसाठी\nआमदार लांडगेंचा मदतीचा हात मंत्री वळसेंच्या आंबेगावसाठी\nआमदार लांडगेंचा मदतीचा हात मंत्री वळसेंच्या आंबेगावसाठी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nआमदार लांडगेंचा मदतीचा हात मंत्री वळसेंच्या आंबेगावसाठी\nसोमवार, 14 जून 2021\nआंबेगाव तालुक्यातील पोखरी या दुर्गम आदिवासी ���ागातील पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने आमदार लांडगेंच्या पुढाकारातून तीन ट्रकभर विटा आणि सिमेंट देण्यात आले.\nपिंपरीः भोसरीचे भाजपचे आमदार आणि पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे आंबेगावचे (जि.पुणे) आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघातील पोखरी गावातीलआदिवासी महाविद्यालयाला लाखमोलाची मदत सोमवारी (ता. १४) दिली. (MLA Landage's helping hand for Minister Valsen's Ambegaon)\nयानिमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू संस्थेला व त्यातही शाळा,कॉलेजला मदतीचा एक हात देण्याचा पाडलेला पायंडा आ. लांडगेंनी पुढे कायम ठेवला आहे.\nआंबेगाव तालुक्यातील पोखरी या दुर्गम आदिवासी भागातील पंढरीनाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने आमदार लांडगेंच्या पुढाकारातून तीन ट्रकभर विटा आणि सिमेंट हे त्यांच्या इमारतीसाठी तातडीने लागणारे बांधकाम साहित्य बांधकाम साहित्य चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिनानिमित्त भेट देण्यात आले.\nया संस्थेच्या शाळा व कॉलेजमध्ये लगतच्या ६८ आदिवासी गावे व पाड्यातील मुले शिक्षण घेत आहेत. त्यातील अनेकांना काही किलोमीटरची पायपीट करून शाळा, कॉलेजात यावे लागते आहे. चंद्रकांतदादांच्या गेल्या वाढदिवसानिमित्त आमदार लांडगे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेल्या कोकणातील आंबवडेतील शाळेच्या पुर्नउभारणीसाठी मदत केली होती. कारण ही शाळा त्यावर्षीच्या चक्रीवादळात जमीनदोस्त झाली होती. तर, कोल्हापूरच्या महापूरातही त्यांनी गेल्यावर्षी चारशे ट्रक भरून गरजू साहित्याचा पुरवठा पुरग्रस्ताना केला होता.\nगरजूंना व त्यातही संकटातील व्यक्तींना आ. लांडगे मदत करतात,हे माहित झाल्याने पंढरीनाथ कॉलेजचे प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे यांनी कॉलेजच्या इमारतीसाठी मदत द्या, अशी विनंती काल म्हणजे रविवारी केली. इतर राजकीय नेत्यांप्रमाणे फक्त मदतीचे आश्वासन मिळेल, त्याची पूर्तता होणार नाही, असे डॉ. प्रा.साळवे यांना वाटले होते. मात्र, २४ तासाच्या आत तीन ट्रक भरून साहित्य पहिले आले व नंतर ती देणारे आमदार लांडगे आल्याचे पाहून पाहून आश्चर्य वाटले.\nमदत मागताच ती लगेचच आली आणि ती देणारा माणूस नंतर आला,असे पहिल्यांदाच घडले. कसलीही स्वार्थ नसताना आ. लांडगेंची मोठी लाखमोलाची मदत झाली,अशी भावपूर्ण प्रतिक्रिया प्रा. साळवे यांनी या मदतीनंतर `सरकारनामा`ला दिली.\nतसेच भविष्यातही आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन आ. लांडगेंनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. तर, आदीवासी मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत, त्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा या स्वच्छ हेतूने ही मदत केली असल्याचे आ. लांडगे म्हणाले.तसेच काही किलोमीटरची पायपीट करून शाळा,कॉलेजला येणाऱ्या आदिवासी मुलांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nतळागाळातील सर्वांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत,यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाजाच्या जडणघडणमध्ये मोठे योगदान आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत आमदार लांडगे यांनी ही मदत देतानाच्या छोटेखानी सोहळ्यात व्यक्त केले.\n‘श्रम शिक्षणातून ध्येय पूर्ती’ असे ब्रिद घेवून १ मे १९८२ साली स्थापन झालेल्या या श्री पंढरीनाथ विद्या विकास मंडळ संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांच्या लग्नासाठी ठेवलेल्या ठेवी मोडून या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी निधी दिल्याबद्दल त्यांचे आमदार लांडगेंनी कौतूक केले.\nया वेळी श्री. पंढरीनाथ विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कोळप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांतांचे कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे, पिंपरी-चिंचवड भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, स्वीकृत नगरसेवक गोपीकृष्ण धावडे, पोखरीच्या सरपंच नंदा कोळप, प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे, सचिव आंबेकर गुरुजी आदी उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nभूस्खलनात आंबेघर गावच वाहून गेले; चार कुटुंबातील १४ जण बेपत्ता\nपाटण : मुसळधार पावसाने पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी येथे पहाटे दोनच्या सुमारास झालेल्या भुस्खलनात आंबेघर तर्फ मरळी गावच वाहून गेले. अवघ्या...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमला त्रास दिल्याशिवाय आढळरावांना बरेच वाटत नाही : मोहिते\nआंबेठाण (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यात विकासकामे होत असताना, तिथे विरोध करायचा नाही. पण, खेड तालुक्यात काही विकासकामे व्हायला लागली की आडकाठी घालायची...\nसोमवार, 19 जुलै 2021\nकोल्हे यांचा आढळरावांवर नेम.. पण मुख्यमंत्र्यांवरच राजकीय वार\nराजगुरूनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहेच. पण ते शरद पवारांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री झाल्याचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल...\nरविवार, 18 जुलै 2021\nआंबेगावातून शिवसेनेचा आमदार निवडून येऊ शकत नाही, हा आपल्यावर लागलेला डाग\nपुणे ः आंबेगाव तालुक्यातून शिवसेनेचा आमदार निवडून येऊ शकत नाही, हा आपल्यावर लागलेला डाग आणि काळिमा आहे. पण, आंबेगावातून शिवसेनेचा उमेदवार का...\nबुधवार, 14 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही\nघोडेगाव (जि. पुणे) : महाविकास आघाडी ही राज्यात आहे, तशीच आंबेगाव तालुक्यात पण हवी. आंबेगाव तालुक्यात त्यांच्या (राष्ट्रवादीच्या)...\nबुधवार, 14 जुलै 2021\nआमदार अशोक पवारांनी बाजी मारत सभापतिपद नेले ‘शिरूर-हवेली’त\nशिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे आज (ता. १० जुलै) ॲड. वसंतराव कोरेकर यांची बिनविरोध निवड झाली. शिरूर-हवेली व...\nशनिवार, 10 जुलै 2021\nआम्हाला विचारुन सभापती ठरवा, अन्यथा आघाडीतून बाहेर पडू ; शिवसेनेचा इशारा\nशिक्रापूर : ''शिरुर बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत शिवसेनेला विचारल्याशिवाय कुठलाच निर्णय घेवू नये. अन्यथा भविष्यातील सर्व सार्वत्रिक...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nअजित पवार, वळसे पाटलांनी शिरूरमधील नेत्यांच्या कानात काय सांगितले\nशिरूर (जि. पुणे) : नेतेमंडळींचा निर्णय गुलदस्त्यात, इच्छुकांच्या जवळपास म्यानात गेलेल्या तलवारी, संचालकांचे कानावर हात अन्‌ छुप्या...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nआम्ही म्हणू तोच सभापती होईल : भाजपच्या निर्णयामुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट\nशिक्रापूर (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाच्या निर्णयामुळे शिरूर बाजार समितीच्या सभापती निवडीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सभापतिदाच्या...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nराष्ट्रवादीच्या नेत्यांचे ऐकायचे नसते तर आधीच करेक्ट कार्यक्रम केला असता...\nशिरूर (जि. पुणे) : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या पार्श्‍वभूमीवर ‘छुपे डाव' उघड होऊ लागल्याने सर्वच संचालकांनी मौन बाळगणे...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nगृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची आंबेगावसाठी मोठी भेट \nपुणे ः आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पोलिस स्टेशनसाठी स्वतंत्र आणि स्वतःच्या मालकीची इमारत उभारणे. तसेच, घोडेगाव आणि मंचर येथे पोलिस...\nसोमवार, 5 जुलै 2021\n'मळगंगे'च्या कुंडावर राष्ट्रवादीच्या संचालकांची ‘विभागीय अस्मिता’ पुन्हा जागी झाली\nशिरूर (जि. पुणे) ः धोबीपछाड आणि कोलांटउड्यांचा पूर्वेतिहास असलेल्या शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदाची निवड प्रक्रिया अवघ्या चार दिवसांवर येऊन...\nसोमवार, 5 जुलै 2021\nआंबेगाव पिंपरी-चिंचवड भाजप पुढाकार initiatives भोसरी bhosri आमदार पुणे mla चंद्रकांत पाटील chandrakant patil मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis साहित्य literature शिक्षण education भारतरत्न bharat ratna बाबा baba कोकण konkan पूर floods विकास लग्न बाळ baby infant राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्र maharashtra नगरसेवक सरपंच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/public-utility/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95/", "date_download": "2021-07-30T11:22:25Z", "digest": "sha1:2DD24HZDDBO73NTGMM36HYE4WCSJQQWY", "length": 4016, "nlines": 95, "source_domain": "solapur.gov.in", "title": "इंडियन ओवरसिस बँक | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nपांजरापोळ चौक बुधवार पेठ सोलापूर\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 26, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show/2148", "date_download": "2021-07-30T11:26:27Z", "digest": "sha1:IFHOIER7BIVR4YTZ5NSSUSH4O4JGGXHR", "length": 2250, "nlines": 34, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत कान्होबा महाराजांचे अभंग| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग (Marathi)\nकान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त्यांनी लौकिक खेळाचे रूपांतर आध्यात्मिक खेळामध्ये केले. कान्होबा महाराज कुणी मेले तर त्याचे दु:ख मानत नाहीत आणि जिवंत झाल्याचा आनंद मानत नाहीत ; म्हणूनच ते एका अभंगामध्ये म्हणतात , ' मरण माझे मरोनि गेले मज केलें अमर\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग - १\nसंत कान्होबा महाराजांचे अभंग - २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/category/political/", "date_download": "2021-07-30T09:58:47Z", "digest": "sha1:NWJNPOOXGQ6FLOLMRBF3UHCU35AWCAGK", "length": 10289, "nlines": 156, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "राजकीय | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nपालकांची पुन्हा फसवणूक करण्याचा राज्य सरकारचा डाव- आ. अतुल भातखळकर\nशरद पवारांना बाहेरचे सोडा घरचे लोक देखील गांभीर्योने घेत नसावेत\n‘यासाठी’ देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना तातडीचं पत्र\nठाकरे सरकारने अटी बदलल्याने लाखो शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ\nपश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेगॅसस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी \nराज्यपालांचे विधान त्यांच्यावरील रा. स्व. संघाच्या नेहरुद्वेषाचे संस्कार दर्शवणारे.\nमग आता संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार का\nआगामी निवडणुका स्वबळावरच लढवेल – नाना पटोले\nतुम्ही एकदा येऊन पाहा महाराष्ट्राचं सरकार काय करत आहे\nतेव्हा मनमोहन सिंगांनी कारवाई केली, तुम्ही कधी करणार\nपेगॅससमार्फत केल्या गेेलेल्या हेरगिरीची जबाबदारी कोण घेणार\nराहुल गांधींनी दाखवून दिलंय, कुणाची दादागिरी आता चालणार नाही\nमहाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही ; निलेश राणे\nजसे स्वतः गाडी चालवत तुझ्या विठ्ठलाच्या आले तसेच मंत्रालयातही जाऊ दे\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/noise-of-drum-squads-without-permission/", "date_download": "2021-07-30T11:07:24Z", "digest": "sha1:7LEEU2GFXWEVK74MZAMD3R72HHNIGVOZ", "length": 10555, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "परवानगीविनाच ढोल-ताशा पथकांचा ‘आवाज’ – Dainik Prabhat", "raw_content": "\nपरवानगीविनाच ढोल-ताशा पथकांचा ‘आवाज’\nपुणे -परवानगी नसतानाही नदीपात्रात मंडप मारून ढोलताशा प्रॅक्‍टिसला पथकांनी सुरुवातही केली आहे. त्यांनी विनापरवानगी मंडप मारले असून, खुद्द खासदारांनी याठिकाणी येऊन वाद्यपूजन केले आहे.\nगणेशोत्सव महिन्यावर आल्याने नदीपात्रात मंडप मारून ढोलताशापथक प्रॅक्‍टिस करतात. मात्र, मंडप किंवा वादनासाठी त्यांना महापालिकेची परवानगी आवश्‍यक आहे. पण, त्यांनी अजून या परवानग्या घेतल्या नाहीत. तसेच महापालिकेच्या मालमत्तेमध्ये त्यांनी मंडप मारले आहेत. याला मा��मत्ता व्यवस्थापन विभागाने परवानगीही दिली नाही. तरीही, मंडपांवर कारवाईही केली जात नसल्याचे दिसून आले आहे. खासदार गिरीश बापट यांनी रविवारीच वाद्यपूजन केले. एवढेच नव्हे, तर “परवानगी देण्यासंदर्भात आयुक्तांशी बोलतो’ असेही म्हणाले. परंतु जेथे हा कार्यक्रम झाला त्या मंडपाला परवानगी होती किंवा नाही, याचीही शहानिशा केली गेली नाही. सध्या नदीपात्रात दिसेल त्या जागेवर मंडप मारून ढोलपथकांनी प्रॅक्‍टिस सुरू केली आहे. यासाठी परवानगीही घेतली जात नसून ढोलपथकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांनाही एवढ्या आवाजाचा त्रास होतो. काहींनी याबाबत तक्रारही केली आहे. “उत्सवाला आमची ना नाही परंतु एवढ्या लवकर अशाप्रकारची ऍक्‍टिव्हिटी सुरू करणे याला विरोध आहे,’ असे त्यांचे म्हणणे आहे.\nमहापालिका आणि पथकांच्या प्रमुखांनीही संयमित भूमिका घेतली पाहिजे. नागरिकांना त्रास होतो, याविषयीच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र, उत्सवकाळात थोडी समजूतदारपणाची भूमिका घेणे आवश्‍यक आहे. पथकामध्ये अनेक नवे वादक येतात. तसेच वर्षभर प्रॅक्‍टिस नसल्याने किमान महिनाभर प्रॅक्‍टिस करावी लागते. कोणालाही त्रास अथवा अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी पथकांचे मंडप असतात. या मंडपांच्या परवानगीबाबत खासदार गिरीश बापट हे आयुक्तांशी बोलणार आहेत, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.\n– पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ.\nनदीपात्रातील मंडपांसंदर्भात अतिक्रमण नियंत्रण विभागाने मालमत्ता व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला आहे. मात्र, तेथून कोणतेही आदेश आलेले नाहीत. कारवाईसाठी आम्ही तयार आहोत.\n– माधव जगताप, विभाग प्रमुख, अतिक्रमण नियंत्रण, मनपा.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nखडकवासला धरणातील पाण्यापासून होणार वीजनिर्मिती\nगुरु रंधावावर अज्ञात व्यक्तीचा हल्ला; गंभीर जखमी\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्‍वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ���यांची “घुसखोरी’\nरताळी खरेदीस नागरिकांची पसंती\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58072", "date_download": "2021-07-30T11:48:50Z", "digest": "sha1:2SLVXYNBE6BH3UAYJW3P5IJ6XQEV5D4O", "length": 3967, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - वादग्रस्त विधान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - वादग्रस्त विधान\nतडका - वादग्रस्त विधान\nकधी कुठे काय बोलावं\nयाची थोडी अक्कल असावी\nयोग्य प्रत्युत्तर कसं द्यावं\nयाचीही जरा शक्कल असावी\nवादंगी पडसाद फिरू नये\nवादग्रस्त विधान करू नये\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nतरी वाटते की... सुशांत खुरसाले\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/horoscope/people-of-these-4-zodiac-signs-are-honest-in-love-find-out-if-you-have-a-bunch-of-it-nrng-144339/", "date_download": "2021-07-30T11:10:17Z", "digest": "sha1:LXLTQO6476Z7JAMS2S2JZZN6HK7VKRHH", "length": 13600, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "प्रेमवेड्या राशी | या ४ राशीचे लोकं असतात प्रेमात इमानदार; जाणून घ्या यात तुमची रास आहे का? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\n#Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, सलग तिसऱ्या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक\nसासूने न्यायालयालाच धरलं वेठीला मग न्यायव्यवस्थेचीही सटकली; पुढे झालं असं की…\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, ��ायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\nप्रेमवेड्या राशी या ४ राशीचे लोकं असतात प्रेमात इमानदार; जाणून घ्या यात तुमची रास आहे का\nया राशीच्या व्यक्ती जेव्हा कोणाच्या प्रेमात पडतात तेव्हा ते मनापासून कनेक्ट होतात आणि आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार असतात\nज्योतिषशास्त्रानुसार, चार राशी चिन्ह अशी मानले जातात जी प्रेमाच्या बाबतीत अत्यंत गंभीर असतात. या राशीच्या व्यक्ती जेव्हा कोणाच्या प्रेमात पडतात तेव्हा ते मनापासून कनेक्ट होतात आणि आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार असतात. ते जे काही बोलतात त्यावर ठाम राहतात. आपला जोडीदार त्यांच्यात नसला तरीही ती राशी चिन्हे कोणती आहेत जाणून घेऊ\nमिथुन राशीच्या व्यक्ती अत्यंत रोमँटिक असतात. जेव्हा हे लोक एखाद्याच्या प्रेमात पडतात तेव्हा ते नाते लग्नापर्यंत नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. जरी त्यासाठी त्यांना काहीही करावे लागले, तरी ते हार मानत नाहीत. त्यांच्यासाठी प्रेम सर्वकाही असते आणि त्यासाठी ते कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार असतात.\nपत्नीच्या ‘या’ पाच कामांमुळे पती होतो यशस्वी; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य\nहे लोक आपल्या जोडीदाराशी मनापासून कनेक्ट होतात आणि त्यांचे नाते पूर्ण प्रामाणिकपणाने निभावतात. आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात. एकदा हे एखाद्याच्या जवळ आले तर ते आयुष्यभर ते नाते टिकवून ठेवतात आणि त्यांनाच सर्वकाही मानतात. त्यांचे प्रेम मर्यादेपलीकडील असते.\nकन्या राशीच्या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत खूप प्रामाणिक ���सतात. हे प्रत्येकासह त्यांचे दृष्टिकोन शेअर करत नाहीत, म्हणूनच ते त्यांच्या जोडीदारामध्ये चांगला मित्र शोधतात आणि त्यांच्याबरोबरच सर्व काही शेअर करतात. ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांना मिळवण्यासाठी ते आपल्या कुटुंबाला समजावण्याचा प्रयत्न करतात.\nकुंभ राशीच्या व्यक्ती अत्यंत भावनिक असतात. हे व्यक्ती अतिशय स्वतंत्र असतात आणि त्यांच्या स्वत:च्या अटींनुसार ते जीवन जगतात. परंतु ते आपल्या जोडीदारासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार असतात. कारण त्यांना प्रत्येक परिस्थितीत त्यांना आनंदी पहायचे असते.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/breaking-railway-board-took-big-decision-10944", "date_download": "2021-07-30T09:25:28Z", "digest": "sha1:ZQEQZ3VZOSROPFPUKVRTKJGI4JJY2BNB", "length": 5189, "nlines": 17, "source_domain": "www.saamtv.com", "title": "BREAKING | रेल्वे मंडळाने घेतला 'हा' मोठा निर्णय", "raw_content": "\nBREAKING | रेल्वे मंडळाने घेतला 'हा' मोठा निर्णय\nनवी दिल्ली/मुंबई : मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेºया सुरूच राहतील मात्र याव्यतिरिक उपनगरीय लोकल फेऱ्यांबाबत निर्णय योग्यवेळी घेण्यात येईल असे रेल्वे अधिकाºयाने सांगितले आहे. नियमित वेळापत्रकांतील गाड्यांच्या १ जुलै ते १२ ऑगस्ट या काळातील सर्व आरक्षणेही रेल्वेने रद्द केली आहेत.देशभरातील सर्व नियमित मेल, एक्स्प्रेस व उपनगरी रेल्वेगाड्यांची वाहतूक येत्या १२ ऑगस्टपर्यंत बंद राहील, असे रेल्वे मंडळाने गुरुवारी जाहीर केले. २४ मार्चपासून रेल्वेची सर्व प्रवासी वाहतूक बंद आहे. ती आणखी किमान दीड महिना तरी सुरु होणार नाही, हे या घोषणेवरून स्पष्ट झाले.\n१५ आॅगस्टपर्यंत नियमित गाड्या सुरू होणार नाहीत, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण रेल्वेने त्याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. रेल्वेने त्यांच्या वेळापत्रकांतील सर्व नियमित प्रवासी गाड्या २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद केल्या आहेत व त्या पुन्हा केव्हा सुरूहोतील, हेही अद्याप नक्की नाही. त्यामुळे आरक्षण केलेल्या सर्व प्रवाशांचे पैसे रेल्वे कोणतीही कपात न करता परत देत आहे. सध्या रेल्वे फक्त महत्त्वाच्या शहरांदरम्यान १०० विशेष गाड्यांच्या जोड्या चालवीत आहे.\n>120 दिवसांपर्यंत आधी रेल्वेचे आरक्षण करता येते. म्हणजे प्रवाशांनी आॅगस्टच्या मध्यापर्यंतच्या प्रवासाचे आरक्षण एप्रिलच्या मध्यापासून केले आहे.\n>30जूनपर्यंतची रेल्वेने सर्व आरक्षणे रद्द करून पैसे परत देण्याचे याआधी ठरविले होते. आता हा निर्णय आॅगस्ट मध्यापर्यंतच्या आरक्षणास लागू करण्यात आला आहे.\nरेल्वेच्या आरक्षण खिडकीवरून आरक्षण केलेल्यांना प्रवासाच्या तारखेपासून १२० दिवसांत परताव्यासाठी फॉर्म भरून तो खिडकीवर द्यावा लागेल.१ जुलै ते आॅगस्टच्या मध्यापर्यंत वेळापत्रकातील नियमित गाड्यांनी प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी केलेली सर्व आरक्षणे रेल्वेने रद्द केली आहेत. या प्रवाशांना त्यांनी भरलेले पैसे पूर्णपणे परत केले जातील. ज्यांनी आॅनलाईन आरक्षण केले असेल, त्यांचा परतावा परस्पर बँकेत जमा केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/read-exactly-introduction-corona-healing-medicine-country-10845", "date_download": "2021-07-30T11:05:21Z", "digest": "sha1:AGOS7QOHF3QAKOMLOP24MYYJ7SWMKSWM", "length": 8470, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नक्की वाचा | 'या' देशात कोरोनाला बरं करणाऱ्या औषधाची सुरूवात", "raw_content": "\nनक्की वाचा | 'या' देशात कोरोनाला बरं करणाऱ्या औषधाची सुरूवात\nसध्या करोनावर लस उपलब्ध नाही. तसेच जगभरामध्ये सुरु असणाऱ्या चाचण्यामध्ये अद्याप परिणामकारक असे निकाल हाती आलेले नसल्याने लस बनवण्यासाठी आणखीन काही कालावधी लागणार आहे. आरडीआयएफचे प्रमुख किरील दिमित्रीव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार केमरारच्या माध्यमातून महिन्याला ६० ��जार रुग्णांवर उपचार करता येईल इतक्या प्रमाणात औषध बनवण्याची योजना आहे. दहाहून अधिक देशांनी आताच एविफेविरची मागणी केली असल्याचेही दिमित्रीव्ह यांनी स्पष्ट केलं.\nएविफेविर असं या औषधाचे नाव आहे. हे औषध देशाच्या वेगवेगळ्या भागांमधील काही रुग्णालयांमध्ये आणि क्लिनीकमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती रशियामधील रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडचे (आरडीआयएफ) सार्वभौमत्व अधिकार असणाऱ्या मंडळाने प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटलं आहे. हे औषध बनवण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांची मदत घेण्यात आली असून त्यामध्ये केमरार या कंपनीचा ५० टक्के वाटा आहे.\nया औषधाच्या क्लिनीकल चाचण्या अगदी अल्पावधीमध्ये करण्यात आल्या आहेत. या औषधाची मागणी आणि गरज लक्षात घेता विशेष नियमांअंतर्गत आरोग्य मंत्रालयाने या औषधाच्या वापराला तातडीने परवानगी दिली आहे. इतर देशांमध्ये वेगवेगळ्या लस आणि त्यासंबंधित संशोधन आणि क्लिनीकल ट्रायल मोठ्या संख्येने सुरु असतानाच रशियाने मात्र कमी लोकांवर याचा प्रयोग करत औषधाच्या वापराला परवानगी दिली आहे. या औषधाच्या चाचण्यांदरम्यान बुहतांश रुग्ण हे चार दिवस पूर्णपणे बरे झाल्याचे दिसून आल्याचा दावा आरडीआयएफने मागील आठवड्यामध्ये केला होता. त्यामुळेच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता या औषधाच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे.\nरशियामधील सर्व भागांमध्ये हे औषध पोहचवण्याचे प्रयत्न सरकारने सुरु केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये गुरुवारी ८० हून अधिक प्रांतांपैकी सात प्रांतांमध्ये हे औषध पोहचवण्यात आलं आहे. येथील रुग्णालये आणि क्लिनिक्समध्ये हे औषध वापरण्यासंदर्भातील सूचना करण्यात आल्या आहेत.\nजगभरामध्ये करोनावरील लसीवर संशोधन सुरु असतानाच गुरुवारी रशियाने करोनावर उपचार करण्यासाठी एका औषधाची अधिकृत घोषणा केली. रशियामधील करोनाबाधितांचा आकडा पाच लाखांहून अधिक झाला असून याच पार्श्वभूमीवर तेथील करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रशियाने एका अ‍ॅण्टी व्हायरल औषधाला अधिकृत मान्यता दिली आहे. हे औषध बनवण्यासाठी गुंतवणूकदारांनीच ही माहिती दिली असल्याचे रॉयर्टसने म्हटलं आहे.\nएविफेविर हे औषध फॅव्हीपीरावीर म्हणून ओळखले जाते. १९९० साली जपानी कंपनीने या औषधाची निर्मिती केली होती. जपानमधील ��ुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते. जपानमध्ये ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर केला जातो.फॅव्हीपीरावीर हे मूळचे जपानी औषध आहे. त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी रशियन शास्त्रज्ञांनी त्यामध्ये काही बदल केले आहेत. पुढच्या दोन आठवडयात रशियाकडून बदल करुन बनवण्यात आलेल्या या औषधाबद्दल जगाला माहिती दिली जाईल असे आरडीआयएफच्या प्रमुखांनी आठवडाभरापूर्वी स्पष्ट केलं होतं.\nरशियामध्ये करोनाबाधितांची संख्या ५ लाख २ हजार ४३६ इतकी होती. सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांच्या यादीमध्ये रशिया तिसऱ्या स्थानी असून केवळ अमेरिका आणि ब्राझीलमध्ये रशियापेक्षा अधिक रुग्ण आहेत. असं असलं तरी रशियामध्ये मृत्यूदर कमी असून येथे करोनामुळे आतापर्यंत ६ हजार ५३२ मृत्यू झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/implement-the-schemes-effectively-and-expeditiously-to-get-the-benefits-of-government-schemes-to-the-last-element-union-minister-of-state-raosaheb-danve/", "date_download": "2021-07-30T09:52:46Z", "digest": "sha1:O3PJGMBZSUZSCTJ2TVY3H234JDHIGD2J", "length": 10037, "nlines": 91, "source_domain": "hirkani.in", "title": "शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी योजनांची प्रभावीपणे व गतीने अंमलबजावणी करा – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nशासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी योजनांची प्रभावीपणे व गतीने अंमलबजावणी करा – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे\nजालना दि. 22 :- सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनामार्फत अनेक योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतात. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी योजनांची प्रभावीपणे व गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा दिशा समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीचे आय���जन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री दानवे बोलत होते.\nव्यासपीठावर आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीमती कल्पना क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री दानवे म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन योजनेंतर्गत परतुर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मिनी एमआयडीसी प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असुन या प्रकल्प राबविण्यासाठी काही अडचणी असतील तर त्या केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करुन सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन अनेक विकासकामांसाठी निधी मिळण्याबरोबरच मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करनु देण्यात येते. एमआरईजीएसच्या माध्यमातुन करण्यात येणाऱ्या कुशल व अकुशल कामांचा 60:40 चे परिमाण मेंन्टेन राहील, त्याचबरोबर योजनेचा निधी व्यवगत होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्री दानवे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.\nयावेळी श्री दानवे यांनी प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडिया, दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योति योजना, अमृत योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, सर्वशिक्षा अभियान, माधान्ह भोजन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना आदी योजनांचाही सविस्तर आढावा घेत या योजना गतीने राबविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.\nया बैठकीस समितीचे सर्व अशासकीय सदस्यांसह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प���ार अर्पण करुन होणार मोर्चाला प्रारंभ\nजवान गणेश श्रीराम फदाट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार उपस्थितांनी साश्रुनयनांनी दिला अखेरचा निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/the-procession-will-start-by-offering-wreaths-to-the-statue-of-chhatrapati-shivaji-maharaj/", "date_download": "2021-07-30T11:28:14Z", "digest": "sha1:N464KG67MSCTIAWBGNUTI6NCD3BVJ5A2", "length": 11985, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन होणार मोर्चाला प्रारंभ – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन होणार मोर्चाला प्रारंभ\nजालना दि. 22 :- सन 2021 च्या जनगणनेत ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, एसबीसी समाजाची जात निहाय जनगणना करुन या जनगणनेची आधिकृत आकडेवारी जाहिर करावी व या लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी. या आणि अन्य् प्रमुख मागण्यांसाठी जालना येथे येत्या 24 जानेवारी रविवार रोजी ओबसी समाजाच्या वतीने विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जालना जिल्हा ओबीसी मोर्चा समन्व्य समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिली.\nऔरंगाबाद रोडवरील हॉटेल अथर्वच्या सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देतांनी समन्वय समितीचे पदाधिकारी म्हणाले की, ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. असंवैधानिक नॉन क्रिमिलिअरची अट रद्द झाली पाहिजे, ओबीसी विद्यार्थ्यांना एससी., एस.टी., विद्यार्थ्यांप्रमाणे 100% स्कॉल्रशिप मिळाली पाहिजे. राज्यातील पत्येक शासकिय व निमशासकिय आस्थापनांमध्ये झालेल्या दोषपुर्ण बिंदू नामावलींची चौकशी करुन नव्याने बिंदू नामावली तयार करावी, मंडळ आयोग लागू होऊनही केंद्र व राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये, ओबीसींना 27% प्रतिनिधित्व मिळाले नाही हा बॅकलॉग तात्काळ भरावा, ओबसीसी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रमोशन मध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, ओबीसी, भटके विमुक्त व एसबीसी विद्यार्थ्यांसा��ी प्रत्येक तालूका स्तरावर निवासी हॉस्टेल झाले पाहिजे, महाज्योतीला 2 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा इत्यादी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोर्चासाठी ओबीसी समाजाचे जेष्ठ् नेते तथा राज्याचे ओबीसी मंत्रालयाचे मंत्री मा. ना. विजय वडेट्टीवार, वनमंत्री मा. ना. संजय राठोड, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, माजी ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजाताबाई मुंडे, खा. श्री. राजीव सातव, मा. खा. समीर भुजबळ, माजी मंत्री महादेव जानकर, चंद्रशेखर बावणकुळे, मा. खा. भागवत कराड, मा. खा. विकास महात्मे, माजी मंत्री अतुल सावे, मुस्लिम ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते शब्बीरभाई अन्सारी, मा. योगेश टीळेकर, मा. आ. संतोष बांगर, मा. आ. नरेंद्र पवार, श्री. नरेंद्र दराडे, श्री. प्रकाश आन्ना शेंडगे, श्री. बबनराव तायवडे, श्री. अविनाश ठाकरे, श्री. विजय चौधरी या मान्यवरांना ओबीसी मोर्चा संयोजन समितीच्या वतीने निमंत्रीत करण्यात आलेले आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी ओबीसी मोर्चा संयोजन समितीतील सर्व पदाधिकारी तसेच विविध समाजाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांसह प्रत्येक गावांमध्ये समाज बांधवांची बैठका घेऊन ओबीसी विशाल मोर्चा मागची भूमिका मांडुन मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याची आवाहन ठिक ठिकाणी केले आहे. प्रत्येक गावांसह तालुका, जिल्हा पातळीवर तसेच शहरी भागातील ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी, समाज बांधवांकडुन या मोर्चासाठी उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला असुन मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे.\nओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी दि. 24 जानेवारी रविवार रोजी जालना येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासुन मोर्चा काढण्यात येणार आहे. ओबीसी मोर्चा समन्व्य समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रविवारी सकाळी 11 वाजता या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. नंतर हा मोर्चा काद्राबाद, पाणिवेस, मस्तगड, गांधी चमन, टाऊनहॉल, शनिमंदीर चौक, उड्डाण पुल, नुतन वसाहत मार्गे, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. याठिकाणी समस्त् ओबीसी समाज बांधवांच्या वतीने राज्याचे ओबीसी मंत्रालयाचे मंत्री श्र��. विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.\nओबीसी विशाल मोर्च्यात शामिल व्हा- सतिष वाहुळे\nशासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी योजनांची प्रभावीपणे व गतीने अंमलबजावणी करा – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://live.beedreporter.net/news/beed-district/9149/", "date_download": "2021-07-30T11:01:41Z", "digest": "sha1:K6YRRMALNXQ6PRAEXRYA24AARQDB57ZT", "length": 8353, "nlines": 75, "source_domain": "live.beedreporter.net", "title": "7 नोव्हेंबरला मातोश्रीवर ‘मशाल मार्च’ , उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांना हटवा -आ.मेटे", "raw_content": "\nहंगामी वसतिगृह दिवाळीनंतर सुरू होणार\nचोरांबा घाटात अपघातांची मालिका सुरुच\nचालकाचा ताबा सुटला,बारदाणा घेवून जाणारा ट्रक पलटला\nशेतकर्‍यांना वार्‍यावर सोडलं तर एकाही खासदाराला रस्त्यावर फिरू देणार नाही\nबेनसुर -थेरला शिवारात वाघ दिसल्याने नागरिकांत घबराट\n7 नोव्हेंबरला मातोश्रीवर ‘मशाल मार्च’ , उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांना हटवा -आ.मेटे\nबीड (रिपोर्टर)-मराठा आरक्षणासंदर्भातल्या सरकारच्या समितीने आणि\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षण प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं\nनाही. सगळा सावळा गोंधळ आहे. या बाबत 7 नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील\nमुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी मशाल मार्च काढण्यात येणार\nआहे.. या मशाल मार्चमध्ये आमदार-खासदार, नगरसेवक यांनी सहभागी व्हावे,\nअसे आवाहन करत मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळातील बेजबाबदार सदस्य आणि\nहलगर्जीपणा करणारे समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना तात्काळ हटवा व\nचांगल्या माणसाकडे जबाबदारी देऊन मराठा समाजाच्या प्रश्‍नाबाबत धोरण आखा,\nअशी मागणी या मशाल मार्चमध्ये करण्यात येणार असल्याचे आ.विनायक मेटे\nते बीड येथील शिवसंग्रामच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते. या वेळी\nमराठा आरक्षण युवा विद्यार्थी परिषदेचे अशोक सुखवसे, अ‍ॅड. शशीकांत\nसावंत, अ‍ॅड. शेळके, बबनराव शिंंदे, अ‍ॅड. दोडके, मुकुंद गोरे हे उपस्थित\nहोते. पुढे बोलताना आ. मेटे म्हणाले की, 9 सप्टेंबरला न्यायालयाने\nआरक्षणाला अंतरीम स्थगिती दिली तेव्हा अखंड महाराष्ट्रात समाजामध्ये\nसंतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. आंदोलनं झाली, निषेध झाला, सदरचा\nप्रकार हा सरकारच��या नाकर्तेपणामुळे झाला. मंत्रिमंडळमंडळातील सदस्य\nबेजबाबदारपणे बोलत आहेत. उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हलगर्जीपणाने\nवागत आहेत. वकीलांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या मराठा\nआरक्षणाबाबतच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरोधात 7 नोव्हेंबर रोजी मशाल\nमार्चचे आयोजन करण्यात आले आहे. बांद्रा येथील मुख्यमंत्र्यांच्या\n‘मातोश्री’ निवासस्थानी हा मशाल मोर्चा धडकणार आहे, त्याला शिवसंग्रामचा\nपुर्ण पाठिंबा असून मी स्वत: शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते,\nलोकप्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार असल्याचे आ. मेटे यांनी म्हटले. सदरचा\nमशाल मार्च हा मंत्रिमंडळातील सदस्य बेजबाबदारपणे बोलत आहेत. उपसमितीचे\nअध्यक्ष अशोक चव्हाण हलगर्जीपणाने वागत आहेत. चव्हाणांना पदावरून हटवून\nयोग्य व्यक्तीची निवड या पदावर करण्यात यावी, समाजाला न्याय देण्यासाठी\nयोग्य धोरण आखावे यासाठी हा मशाल मार्च निघणार असल्याचे त्यांनी या वेळी\nसांगितले. 5 नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषदेचे\nआयोजन बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील अभ्यासू युवकांनी केले आहे. या\nमाध्यमातून आम्ही सर्व युवक, विद्यार्थ्यांना आरक्षणासंबंधी मार्गदर्शन,\nयोग्य कायदेशीर माहिती मिळावी, आरक्षण लढ्यासाठी आवश्यक माहिती या\nपरिषदेतून दिली जाणार असल्याचे आ. विनायक मेटे यांनी सांगितले.\nपरळीतील जिजामाता फूड प्लाझा मधील सर्व व्यावसायिकांचे लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांचे भाडे माफ* *व्यावसायिकांनी ना. धनंजय मुंडे व नगर परिषदेचे मानले आभार\nधारूर घाटात अपघाताची मालिका सुरूच\nमहिलेच्या खून प्रकरणी दोघा जणांना घेतले ताब्यात\nसायं दै. बीड रिपोर्टर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/jayant-patil-targets-chandrakant-patil-home-ministry-portfolio-pune-247356", "date_download": "2021-07-30T09:47:00Z", "digest": "sha1:ANSKOKXEY3KWETJCA4Z3T72UIYO5Z3R4", "length": 6190, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चंद्रकांतदादा, तुम्ही मातोश्रीबाहेर कॅमेरे लावले होते का? : जयंत पाटील", "raw_content": "\nगेली पंचवीस वर्षे भाजपने उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली, शिवसेनेला दुय्यम दर्जाची वागणूक दिली, लहान भाऊ म्हणून वागवले. त्यामुळेच सेना युतीतून बाहेर पडली. शिवसेनेचा काँग्रेस- राष्ट्रवादी सोबतचा अनुभव चांगला असेल.\nचंद्रकांतदादा, तुम्ही मातोश्रीबाहेर कॅमेरे लावल��� होते का\nपुणे : ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना त्यांनी मातोश्रीबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. हे चंद्रकांत पाटील यांनी नक्कीच माहिती असेल. आणि त्याच कल्पनेतून त्यांनी हे विधान केले असावे.' असा टोलाही राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nभाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील मंत्रीपदाच्या वाटपावर बोलताना म्हणाले होते, की राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रीपद दिल्यास ‘मातोश्री’ बाहेर कॅमेरे लागतील. अशी टीका केली होती. त्यावर वरील प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी कोथरूड मध्ये साहित्यिक कलावंत संमेलनाच्या उदघाटन पूर्वी पत्रकारांशी बोलताना दिली.\nदोन लाखांची कर्जमाफी म्हणणाऱ्या सरकारनेही शेतकऱ्यांवर घातली 'ही' बंधने\n‘गेली पंचवीस वर्षे भाजपने उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली, शिवसेनेला दुय्यम दर्जाची वागणूक दिली, लहान भाऊ म्हणून वागवले. त्यामुळेच सेना युतीतून बाहेर पडली. शिवसेनेचा काँग्रेस- राष्ट्रवादी सोबतचा अनुभव चांगला असेल, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/Mumbai_6.html", "date_download": "2021-07-30T11:40:36Z", "digest": "sha1:TBBYKI7EO45L3LYC37YH5Q7D3BUJHLTR", "length": 16366, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "भाजपाची प्रतिविधानसभा तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर बंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Maharashtra Nagar भाजपाची प्रतिविधानसभा तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर बंद.\nभाजपाची प्रतिविधानसभा तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर बंद.\nभाजपाची प्रतिविधानसभा तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर बंद.\nमहाविकास आघाडी सरकारने सदस्यांना सभागृहात बोलू न देता आवाज दडपण्याचा केलेला प्रयत्न हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून,जनतेच्या प्रश्नासाठी भाजपाचे सर्व सदस्य रस्त्यावर उतरून सरकारच्या अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणणार आहे. कालच्या घटनेनं लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले.सदस्यांना बोलूच द्यायचे नाही आशी नवी परंपरा यांनी निर्माण केली.पण जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करू महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनत��ची फसवणूक केली आहे.दूध उत्पादकांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर नाही.पाच रुपये अनुदान कोणाच्या खिशात गेले केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हेच शेतकर्यांच्या हिताचे असून उत्पादनापासून ते विक्री पर्यतच्या सर्व प्रक्रीयेत शेतकरी हित जोपासले आहे.राज्य सरकारचे कायदे हे राजकीय हेतूने प्रेरीत असून केंद्रात शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी सुरूवातीला हे कायदे आणले याचा सोयीस्कर विसर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पडला आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण घालविण्यास राज्य सरकारच जबाबदार असून या सरकारचा निष्काळजीपणा समाजाला भोगण्याची वेळ आली आहे.पण भाजप आरक्षणाच्या प्रश्नावर स्वस्थ बसणार नाही.आरक्षणाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष सुरूच ठेवणार आहोत. - आ. राधाकृष्ण विखे पाटील\nमुंबई - राज्य विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी तालिका अध्यक्षांच्या चेंबर आणि विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यामुळ तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 बड्या आमदारांना 1 वर्षांसाठी निलंबीत केलं आहे. याचा निषेध करत भाजपने विधीमंडळाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सरकारच्या कामाचा धिक्कार असो असा नारा दिला आहे. विधीमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत भाजपने विधीमंडळाच्या पायर्‍यांवर प्रतिविधानसभा भरवली आहे. या प्रतिविधानसभेचे अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांना नियुक्त केलं आहे. अशी घोषणा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिविधानसभेत सदस्यांना आपलं मत मांडण्याची संधी देण्याची विनंती केली आहे.विधीमंडळाच्या पायर्‍यांवर सुरु असलेली प्रतिवीधानसभा बंद करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले यानंतर सुरक्षा रक्षकांनी भाजपकडून माईक आणि भाषणांचे थेट प्रसारण थांबवले. यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सत्ताधार्‍यांनी कितीही दहशत केली आमचा आवाज बंद होऊ शकत नाही, बंद केला जाऊ शकत आम्ही या ठिकाणी सरकारचा विरोध करणार, विरोधात बोलणार आणि भ्रष्टाचार्‍यांच्या सदरा फाडणार त्यामुळे माध्यमांनी सहकार्य करावे, अध्यक्षांचा आदेश आहे सांगून माध्यमांना धक्काबुक्की केली आहे. ही एक प्रकारच��� आणीबाणी लावली आहे. आम्हाला बंदी केली तरी आम्ही प्रतिविधानसभा भरवणार असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सगळ्यांचा आक्रोश मांडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतुल काल खोटं आरोप करुन सदस्यांना निलंबन केलं आहे. शांतपणे आमचे प्रतिअधिवेशन सुरु होते. परंतु मार्शलांनी येऊन अधिवेशन बंद करुन माध्यमांवर दंडूकाशाही सुरु आहे. माध्यमांना त्रास देत असेल तर पत्रकार कक्षात आम्ही भाषण करु, आम्ही शांतपणे पुन्हा प्रतिविधानसभा सुरु करणार आहेत. आम्ही लवकरच आयोजन करुन पुन्हा प्रतिविधानसभा सुरु करु असा आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.\nया महाराष्ट्रातील शेतकरी, ओबीसी राजकीय आरक्षण, विद्यार्थी आणि एमपीएससीचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर सरकारमध्ये आवाज उठवला तर खोट्या आरोपाखाली निलंबित करण्यात येत आहे. जे घडलेच नाही अशा गोष्टी सांगून खुर्चीवरुन खोटं बोलून आमदारांना निलंबित केलं जात आहे. म्हणून आज या विधानसभेत या सरकारचा धिक्काराचा प्रस्ताव ठेवतो आहे. हा जो प्रस्ताव मांडतो आहे तो सरकारच्या विरोधात विनंती करतो आहे की, या प्रस्तावावर चर्चा सुरु करावी आणि त्या संदर्भात अनेक सदस्यांना आपलं म्हणणं या सरकारच्या विरोधात, वसूली भ्रष्टाचार्‍यांचा पर्दाफाश करायचा आहे. सदस्यांनी नावे दिले आहेत त्यांना मत मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती केली आहे. भास्कर जाधव यांनी भाजपच्या प्रतिविधानसभेवर आक्षेप घेतला आहे. विधीमंडळ परिसरात खासगी पत्रक वाटण्याचा आणि अशाप्रकारे जमाव करुन स्पीकर लावून भाषण करण्याचा अधिकार आणि परवानगी कोणी दिली. भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना चौकशी करण्याची विनंती केली आहे. पायर्‍यांवर विरोधी पक्षनेते आणि सदस्य बसले आहेत. त्या बसण्याला विरोध नाही परंतु त्यांच्याकडे स्पीकर आहे आणि ते भाषण करत आहेत. त्यांना अशा प्रकारची स्पीकरची परवानगी दिली आहे का ही परवानगी दिली असेल तर त्याबाबत स्पष्टता द्या, अन्यथा ज्यांनी स्पीकर दिला असेल त्यांच्यावर कारवाई करा, विधानभवनाच्या सुरक्षा रक्षकांना बोलवले आणि त्यांना कारवाई करण्यास सांगितले तर कारवाई केली नसल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12���ाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/maratha-community-workers-as-criminals-ashok-chavan/07231630", "date_download": "2021-07-30T10:14:27Z", "digest": "sha1:JGXCTVKNBLGLQ6G6I6G7V3IBVX5TAPJE", "length": 6723, "nlines": 31, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न संतापजनकः खा. अशोक चव्हाण - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » मराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न संतापजनकः खा. अशोक चव्हाण\nमराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न संतापजनकः खा. अशोक चव्हाण\nमुंबई:लाखोंचे मोर्चे कोणतीही अनुचीत घटना न घडू देता शांततामय मार्गाने काढणा-या मराठा समाजातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत, हे अतिशय संतापजनक आहे अशी जळजळीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज काकासाहेब शिंदे या तरूणाचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्देवी आणि दुःखद आहे. मराठा आंदोलकांनी संयम राखावा आणि आतापर्यंत अवलंबलेला शांततपूर्ण आंदोलनाचा मार्ग सोड��� नये असे आवाहन खा. चव्हाण यांनी केले.\nयासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, वारक-यांच्या गर्दीत साप सोडण्याचा विचार भिडेंची पिलावळ व त्यांना गुरु मानणा-यांच्यांच डोक्यात येऊ शकतो. सरकारचा विरोध करणारे हे प्रत्येकवेळी गुन्हेगार ठरवले जात आहेत. शेतक-यांनी मोर्चा काढला त्यांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला.\nएल्गार परिषदेच्या आयोजकांना माओवादी ठरवण्याचा प्रयत्न सरकारने केला. भीमा कोरेगाव दंगलीच्या ख-या सूत्रधारांना सोडून आंदोलन करणा-या दलित बांधवांची माता भगिनींसह धरपकड करण्यात आली त्याच धर्तीवर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुंतवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे खा. चव्हाण म्हणाले.\nवारकरी संप्रदाय आणि संतांचा अवमान करणा-या मनोहर भिडे यांचे वक्तव्य अजूनही तपासता न आलेल्या सरकारला पंढरपूरच्या वारीमध्ये घातपात घडवला जाणार आहे असा कथित रिपोर्ट मात्र तात्काळ मिळतो हे अचंबीत करणारे आहे. भिडे यांनी केलेले वक्तव्य हिब्रू भाषेत होते का ज्यामुळे तपासायला एवढा वेळ लागतो आहे असा संतप्त सवाल खा. चव्हाण यांनी केला.\nमनुवादी भिडेला पाठीशी घालून आंदोलक कार्यकर्त्यांना त्यांच्या शिवाजी महाराजांवरील प्रेमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा मुख्यमंत्र्यांना नैतिक अधिकार नाही. शिवरायांच्या मावळ्यांपैकी अनेकांचे आई बाप वारीत आहेत त्यांना दूषण देण्याआधी मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः वारकरी विचारांचे आहेत की धारकरी विचारांचे आहेत हे स्पष्ट करावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\nमेट्रो के निर्माणकार्य के नीचे… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/good-news-85-10th-12th-results-completed-10855", "date_download": "2021-07-30T09:36:31Z", "digest": "sha1:GRVKEEBYIORSCZ72TEGIST25FQ6BKS5D", "length": 5064, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Good News | दहावी, बारावीच्या निकालांचे 85% काम पूर्ण", "raw_content": "\nGood News | दहावी, बारावीच्या निकालांचे 85% काम पूर्ण\nमुंबई : मुंबई विभागातील एकूण ५० लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांपैकी ४२ लाख उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाल्याचे संगवे यांनी सांगितले. देशात कोरोनाचे सावट असताना मुंबई विभाग रेड झोन म्हणून जाहीर झाला. इतिहासाचा पेपर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे राज्य मंडळाच्या एकूण नऊ विभागीय मंडळांपैकी मुंबई विभागीय मंडळात सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या या विभागातील उत्तरपत्रिका अडकून पडल्या. उत्तरपत्रिका मॉडरेटर्सपर्यंत पोहोचविणे हे मंडळापुढे आव्हान होते.मात्र राज्य सरकार, पोलीस विभाग, महानगरपालिका आयुक्त आणि पोस्टाच्या सहकार्याने हे आव्हान मुंबई विभागाने पेलण्याचा प्रयत्न केला.\nविभागाने कामांची सुरुवात पालघर जिल्ह्यापासून करीत रायगड, ठाणे शहर, ठाणे उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे क्षेत्र पूर्ण केले. मुंबई विभागाने उत्तरपत्रिकांसाठी सबमिशन सेंटरचीदेखील वाढ केली. कोणताही मॉडरेटर कोणत्याही सेंटरवर उत्तरपत्रिका तपासणी करून सबमिट करू शकतील, अशी सूट दिली. त्याचा फायदा मंडळाला झाल्याचे संगवे म्हणाले. विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.\nराज्य मंडळाच्या मदतीने आणि मुंबई विभागाच्या कर्मचारी वर्ग, शिक्षक आणि मुख्याध्यापक वर्गाने दिलेल्या सहकार्यामुळे हे काम आम्ही करू शकलो. येत्या १५ आणि १६ जूनला उत्तरपत्रिकांच्या सबमिशनच्या कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार निकालाचे किती काम पूर्ण झाले निकालाचे किती काम पूर्ण झाले अशा विविध प्रश्नांनी विद्यार्थी, पालक गोंधळले आहेत. मात्र मुंबई विभागीय मंडळाकडून निकालांचे ८५% काम पूर्ण झाल्याची दिलासादायक बातमी मिळाली आहे. येत्या १५ आणि १६ जून रोजी मुंबई जिल्ह्यातून उर्वरित उत्तरपत्रिका मॉडरेटर्सकडून गोळा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सचिव संदीप संगवे यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}